{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/bhim-app-118041400002_1.html", "date_download": "2018-04-23T07:14:02Z", "digest": "sha1:MQ2OWY5SJ5UBKKQOBGXQ6XNT6G6YEGLF", "length": 10279, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भीम अॅप वापरणा-यांना कॅशबॅकची ऑफर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभीम अॅप वापरणा-यांना कॅशबॅकची ऑफर\nडिजीटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेले भीम अॅप वापरणा-यांना आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आलेल्या या अॅपच्या माध्यमातून कॅशबॅक योजनांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. या कॅशबॅकच्या ऑफरमधून ग्राहकांना महिन्याला साडेसातशे रुपये आणि व्यावसायिकांना हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे.\nआंबेडकर जयंतीनिमित्ताने बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना भीम अॅप समर्पित करण्यात आलेय. आंबेडकर जयंतीनिमित्ताने ही कॅशबॅक ऑफर लागू करण्यात आली आहे. भीम अॅप आर्थिक व्यवहारांसाठी आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेय. आर्थिक व्यवहारांसाठी इंडियन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, भारत सरकारद्वारे सुरू केलेला एक उपक्रम आहे. भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहक महिनाभरात ७५० रुपये कॅशबॅक मिळवू शकतात आणि व्यापारी एक महिन्यासाठी १,००० रुपये कॅशबॅक मिळवू शकतात.\nप्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले\nभाजपला त्रस्त जनतेला सत्ताबदल हवाय - सुनील तटकरे\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी\n‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता चित्रपटात\nशिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या उपोषणात सहभागी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/gallery.php?pageNum_rslist=4", "date_download": "2018-04-23T07:32:02Z", "digest": "sha1:Y2S4G6WFFCU6TBQSCYUOA5SYJOXCTFNJ", "length": 2102, "nlines": 49, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/man-throws-his-three-daughter-from-running-train-one-died/", "date_download": "2018-04-23T07:55:40Z", "digest": "sha1:XQJEGEDFLVSX56LGLCSMU6EIAAMQHIZ5", "length": 15743, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "अब्बूने रडता रडता आम्हाला रेल्वेतून फेकून दिलं ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nअब्बूने रडता रडता आम्हाला रेल्वेतून फेकून दिलं \nबेटी बचाव बेटी पढावच्या मोठमोठ्या घोषणा दिल्या जात असताना मुलींवरचे अन्याय, अत्याचार थांबलेले नाहीत. बिहारमध्ये एका बापेने झोपेतून उठवत तीन मुलींना भरधाव रेल्वेतून खाली फेकून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून इतर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. अमृतसरहून सहरसा (बिहार)ला जाणाऱ्या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. मंगळवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली असावी असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.\nअल्बूतन आणि सलीना खातून अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत तर जी मुलगी मृत्यूमुखी पडली आहे तिचं मुन्नी खातून असं आहे. ज्या निर्दयी बापाने या तिघींना फेकलं त्याचं नाव इद्दू खातून असल्याचं कळालं आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.\nया मुली तिच्या वडीलांसह आणि काकांसह लुधियाना इथून गाडीमध्ये बसल्या होत्या. हे कुटुंब मोतीहारी,बिहारचं राहणार आहे. पोलिसांनी जेव्हा अल्बतूनकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली की तिचा काका देखील या तिघींनी फेकून देताना तिथे होता. भेदरलेल्या अल्बतूनने तिला फेकून देण्यापूर्वी वडीलांना विचारलं की तुम्ही आम्हाला का फेकताय तेव्हा वडील नुसते रडत होते असं सांगितलंय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलढिंच्यॅक पूजाला इतर स्पर्धक टरकले, का ते वाचा…\nपुढीलतुमच्या राशीनुसार आहार घ्या, सशक्त व्हा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246121.html", "date_download": "2018-04-23T07:14:46Z", "digest": "sha1:5KJY4WUJFYKTS4UYO4GDDFQ27ZUUFBDM", "length": 10662, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलुंडमध्ये भर वस्तीत दिसला बिबट्या", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमुलुंडमध्ये भर वस्तीत दिसला बिबट्या\n23 जानेवारी : मुंबईतल्या मुलुंड पश्चिममध्ये घाटीपाडा विभागात काल (रविवारी) मध्यरात्रीनंतर एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला. घाटीपाडा विभागात असलेल्या लोकनिसर्ग सोसायटीच्या आवारात हा बिबट्या फिरताना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.\nसंजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या भांडुप-मुलुंड मधील अनेक नागरी वस्त्यांमध्ये बिबट्या फिरताना दिसत असतो. काल रात्री 2 वाजेच्या सुमारास हा बिबट्या लोकनिसर्ग सोसायटीच्या समोर आला असल्याचं सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र त्यानंतर तो कुठे गेला, ते काही समजू शकलं नाहीये. आज सकाळी याबाबतची माहिती तिथल्या रहिवाश्यांनी वन विभागला दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/08/play-pilot-heroes-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:40:30Z", "digest": "sha1:TQCCNPYB4LYLZOO6WHTWYXH4YYRDXDYJ", "length": 3833, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: चला खेळूया पायलट हिरो", "raw_content": "\nरविवार, 9 अगस्त 2015\nचला खेळूया पायलट हिरो\nपायलट हिरो हा विमान उडविण्याचा आणि एकाग्रतेचा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला एक विमान उडवायचे असते. हे विमान तुम्हाला कीबोर्ड वरील डाव्या आणि उजव्या की वापरून खेळायचे असते. तुम्हाला प्रत्येक लेवल मध्ये एक टास्क दिलेले असते ते तुम्हाला एका मिनिटामध्ये शक्य तितके पार पाडायचे असते. त्यावरून तुम्हाला गुण मिळतात आणि ग्रेड पण मिळतो. प्रत्येक लेवल मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागा वरून विमान उडते आणि वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पडायची असतात. खेळण्यासाठी खूपच मनोरंजक व एकाग्रतेने खेळला जाणारा हा गेम आहे. हा गेम तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर च्या ब्राउजर मध्ये विनामूल्य खेळू शकता. त्याच बरोबर हा गेम तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मध्येही खेळू शकता.\nया गेमचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता\nहा खेळ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर खेळू शकता\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/patal-lok-in-australia-118041600023_1.html", "date_download": "2018-04-23T07:19:53Z", "digest": "sha1:45R4SCNIIAZJRDKA5HXEAMYG5CKIWQ4V", "length": 10573, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जमिनीखाली वसलेले पाताळ लोक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजमिनीखाली वसलेले पाताळ लोक\nऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराच्या वायव्येला एक हजार किलोमीटर अंतरावर एक अनोखे शहर आहे. या शहरात पब, प्राथ‍मिक शाळेपासून जनरल स्टोअर व फ्लाइंग डॉक्टर क्लीनिकपर्यंत सगळे काही उपलब्ध आहे. तिथे सुमारे 200 लोक राहतात. मात्र त्यांच्यातील बहुधा एकही तुम्हाला बाहेर नजरेस पडणार नाही. खरे म्हणजे तिथे सगळेच भूमिगत आहे. तिथे जमिनीखाली वेगळीच दुनिया वसलेली आहे. हे शहर व्हाइट क्लीप्स नावाने ओळखले जाते. ऑस्ट्रेलियाच्या या माइनिंग टाउनमध्ये खाणींच्या खोदकामाच्या काळातील अनेक खड्डे अस्तित्वात आहेत. आता त्यांनी घरांचे रूप धारण केले असून त्यात लोक राहतात. 1884 मध्ये तिथे पहिल्यांदा ओपल मिळाले होते व 1890पर्यंत ही जागा ओपलचे खाणकाम करणार्‍यांची एक छोटी वस्ती बनली होती. उन्हाळ्यात तिथले तापमान 50 अंशावर धडकते. अशा स्थितीत जमिनीखालील खड्‌ड्यांमध्ये लोकांनी थंडावा व शांतीसाठी आपली घरे बनविली. त्याकाळी तिथे इमारती बांधण्याची सामग्री आणणे अवघड व महागडे होते. त्यामुळे खाण कामगारांनी देशी अवजारांनी आपली घरे तयार केली. तिथली जमीन सँडस्टोनपासून बनलेली असल्याने ती खचण्याचा अजिबात धोका नाही. ती अतिशय मजबूत आहे. हिवाळ्यात तिथे तापमान शून्यापर्यंत खाली उतरते.\nनिरव मोदीचे घर अलिबाबाची गुहा कोट्यावधींचे दागिने, चित्रे\n'गुगल' मध्ये युवकांना नोकरीची संधी\nया विहिरीच्या पाण्यात कोणत्याही वस्तूचा बनतो दगड\nशरीफ यांच्यावर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/rahul-gandhi-is-a-complete-man-275946.html", "date_download": "2018-04-23T07:27:23Z", "digest": "sha1:XPTPBZGFICES4S6W4OM3ZEWZEMHVOGIF", "length": 9159, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'राहुल गांधी परिपक्व झाले आहेत'", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'राहुल गांधी परिपक्व झाले आहेत'\n'राहुल गांधी परिपक्व झाले आहेत'\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\n'युती व्हावी ही आमची इच्छा'\n'सर्वच बलात्काऱ्यांना फाशी झाली पाहिजे'\nजव्हारमध्ये आखाती सणाचा उत्साह\nऔरंगाबाद पालिकेनं हाॅलमध्ये साठवला कचरा\nहे पहा मॅक्स भाईच्या वाढदिवसाचं बॅनर\n' पुरोहित आरोपांना आव्हान देऊ शकतात'\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100228222045/view", "date_download": "2018-04-23T07:29:34Z", "digest": "sha1:2XQTP5BPZ3SZBXDG2EE2SN3WBTZNLYUN", "length": 9993, "nlines": 188, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कापडी - अभंग ७२८ ते ७२९", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nकापडी - अभंग ७२८ ते ७२९\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nआम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे पापें बारा ताटा पळती बापडिरे ॥१॥\n संतसंगति सुख जालेरे ॥३॥\nसमता कावडिरे समता कावडिरे माजि नामामृत भरिलें आवडिरे ॥४॥\nयेणें न घडेरे जाणे न घडेरे निजसुख कोंदलें पाहातां चहूंकडेरे ॥५॥\nनलगे दंडणेरे नलगे मुंडणेरे नाम म्हणोनि कर्माकर्मखंडणेरे ॥६॥\n दु:ख फिटलेरे बापरखुमादेविवर विठ्ठलरे ॥७॥\nॐ नमो शिवा आदि कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी त्याचे रज रेणु वंदी ॥ध्रु०॥\n सेविं पां कापडियारे दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु पळ सुटला कळिकाळा बापुडीयारे ॥१॥\n तेणें पावलों विश्रामरे ॥२॥\n तेणें होईल समाधानरे ॥३॥\n ते साधन दिधलें पुरे बापरखुमादेविवरे विठठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे ॥४॥\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2018-04-23T07:39:27Z", "digest": "sha1:OFEKLMXJ4WOUGW7JOIAISCO653GL3TYK", "length": 4224, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या जैविक पदार्थास लस असे म्हणतात.\nलस दिल्याने बऱ्याच रोगांच्या जिवाणू पासून बचाव होवू शकतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१५ रोजी ०६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-113071600002_1.html", "date_download": "2018-04-23T07:15:47Z", "digest": "sha1:K7U65Z6FJIIRDKU2LFTACQH7JFF2PVI6", "length": 10982, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology, Daily Rashifal | दैनिक राशीफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.\nवृषभ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.\nमिथुन : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.\nकर्क : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.\nसिंह : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.\nकन्या : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.\nतूळ : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.\nवृश्चिक : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.\nधनु : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.\nमकर : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.\nकुंभ : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.\nमीन : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/pandharpur-shree-vitthal-rukmini-mandir-43039", "date_download": "2018-04-23T07:25:46Z", "digest": "sha1:XO7FAHRSEAVNKFC7AJ5QQK5BYEENKIOW", "length": 16866, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur: shree vitthal rukmini mandir आषाढी एकादशी पूर्वी नवीन समिती | eSakal", "raw_content": "\nआषाढी एकादशी पूर्वी नवीन समिती\nमंगळवार, 2 मे 2017\nपंढरपूरः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 30 जून पूर्वी शासनाने नवीन मंदिर समितीची नियुक्त करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती ए.के.मेनन यांच्या खंडपीठाने आज (मंगळवार) दिले. न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे 4 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी पूर्वी नवीन समिती अस्तित्वात येणार आहे.\nपंढरपूरः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 30 जून पूर्वी शासनाने नवीन मंदिर समितीची नियुक्त करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती ए.के.मेनन यांच्या खंडपीठाने आज (मंगळवार) दिले. न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे 4 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी पूर्वी नवीन समिती अस्तित्वात येणार आहे.\nमागील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात आण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांची अस्थायी समिती नियुक्त करण्यात आली होती. भाजपा -शिवसेना युती चे शासन सत्तेवर आल्यानंतर ही अस्थायी समिती बरखास्त करण्यात आली. त्यानंतर शासनाने तत्काळ नवीन मंदिर समिती नियुक्त न करता जिल्हाधिकाऱ्यांची समितीचे सभापती म्हणून नियुक्ती केली. तेंव्हा पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी तसचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक मंदिर व्यवस्थापनाचे काम पहात आहेत.\nदरम्यान, श्री विठ्ठल रुक्‍मिणी व अन्य देवतांच्या पूजाअर्चा करण्यासाठी तात्पुरते पुजारी नेमण्यात आले. जो पर्यंत कायम स्वरुपाची स्थायी मंदिर समिती अस्तित्वात येत नाही तो पर्यत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नयेत. पुजारी नेमताना मंदिर कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशा आशयाची याचिका वाल्मिक चांदणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या संदर्भातील सुनावणी दरम्यान अस्थायी मंदिर समिती देखील आज अस्तित्वात नाही. नवीन स्थायी समिती नियुक्त झाल्यावरच त्यांना पुजारी नियुक्त करता येतील असे श्री.चांदणे यांचे वकील ऍड. सारंग सतीश आराध्ये यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने आषाढी यात्रा 4 जुलै रोजी असल्याने त्यापूर्वी 30 जून पर्यंत स्थायी समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाला दिले. नवीन समितीकडून नियुक्ती होई पर्यंत सध्या नेमलेले पुजारी कायम राहणार आहेत. या संदर्भात मंदिर व्यवस्थापनाच्या बाजूने सिनिअर ऍड. राम आपटे काम पहात आहेत.\nदरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीवर अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी राज्यातील अनेक दिग्गज तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी प्रयत्नशील आहेत. परंतु, इच्छुकांच्या प्रचंड संख्येमुळे आणि या पूर्वीच्या समिती सदस्यांमधील मतभेदाचा कामकाजावर झालेला परिणाम लक्षात घेऊन शासनाकडून नवीन समिती स्थापन करण्यास चालढकल सुरु होती.\nअशी असेल नवीन समिती\nआता न्यायालयाच्या आदेशामुळे शासनाला श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर कायदा 1973 नुसार आता समिती अध्यक्ष व अन्य अकरा सदस्य अशी समिती नियुक्त करावी लागणार आहे.\nविधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पंढरपूर नगराध्यक्ष, एक महिला, एक अनुसुचित जातीची व्यक्ती, एक अनुसुचित जमाती ची व्यक्ती औणि अन्य पाच अशी अकरा जणांची समिती असेल.\nमंदिर समिती योग्य व्यक्तींची असावी-\nभाविकांना श्री विठ्ठलाचे सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेऊन आवश्‍यक कामे करणे अपेक्षित आहे परंतु यापूर्वी अनेक वेळा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच कार्यकारी अधिकारी यांच्यात मतभेद झाले. अनेक वेळा त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले. त्यामुळे भाविकांना सुविधा देण्यासाठी नियोजत केलेल्या कामांवर परिणाम झाला. आता नवीन समिती नियुक्त करताना समन्वयाने काम करणाऱ्या, वारकऱ्यांच्या विषयी जिव्हाळा असलेल्या लोकांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा वारकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/i-saw-rani-lakshmi-bai", "date_download": "2018-04-23T07:41:48Z", "digest": "sha1:774HZHUCPW2PH267SRGNM2I2X2LE5RLU", "length": 18825, "nlines": 183, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "होय मी पाहिलंय राणी लक्ष्मीबाईला ला – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nहोय मी पाहिलंय राणी लक्ष्मीबाईला ला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/LatestMarathiJoke\n‘खूब लडी मर्दानी वो झांसी वाली रानी थी’… कवितेच्या या ओळी आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना गायल्या आहेत. जेव्हा केव्हा १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामची गोष्ट निघते तेव्हा सर्वात पहिले जर कुठलं नाव आठवत तर ते म्हणजे ‘राणी लक्ष्मीबाई’. त्यांच्या बाबतीत एक असा दावा करण्यात येतो आहे की, राणी लक्ष्मी बाईंना केवळ एकच इंग्रज बघू शकला होता.\nकाय आहे हा दावा आणि ती व्यक्ती कोण\nऑस्ट्रेलियाचे जॉन लँग हे ब्रिटनचे रहिवासी होते. तरी ते त्यांच्याच सरकार विरोधात म्हणजेच ब्रिटन सरकार विरोधात केस लढायचे. राणी लक्ष्मीबाई यांनी जॉन लँग यांना त्यांची केस लढण्यासाठी नियुक्त केले होते.\n२८ एप्रिल १८५४ ला जेव्हा राणी लक्ष्मीबाईंना मेजर एलिस यांनी किल्ला सोडण्याचा फर्मान सुनावला. तेव्हा राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या किला सोडून दुसऱ्या महालात राहायला लागल्या. पण त्यांना त्यांचा किल्ला परत हवा होता. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात केस लढण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना ती केस ब्रिटन येथे लढायची होती आणि त्यासाठी ब्रिटन विरोधात लढणारा एखादा वकील हवा होता. त्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरोधात असणाऱ्या जॉन लँग यांची निवड केली आणि लँग यांना सोन्याच्या पट्टीवर पत्र लिहून भेटायला येण्याचे निमंत्रण पाठवले.\nजेव्हा त्यांना राणीने भेटण्याकरिता पत्र पाठवले तेव्हा ते भारतातच आग्रा येथे होते. त्यांना आग्रा ते झांसी येण्याकरिता २ दिवस लागले होते. जॉन लँग यांनी त्यांच्या पूर्ण भारत यात्रेला एका पुस्तकात उतरवले. यात त्यांचा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या भेटीचा उल्लेख आहे. जॉन लँग यांच्या या पुस्तकाच नाव ‘वांडरिंग्स इन इंडिया’ हे आहे.\nलँग हे आग्रा ते ग्वालियर आले आणि तेथून राणीने पाठवलेल्या शानदार घोडागाडीने त्यांनी झांसी पर्यंतचा प्रवास केला. त्या गाडीत हात पंखे होते आणि त्या घोडा-गाडीचे घोडे हे फ्रेंच घोडे होते. ते झांसी येथे पोहोचल्यावर तेथील लोकांनी त्याचं कश्याप्रकारे स्वागत केल, राणीच्या महालात जाण्याआधी त्यांना बूट काढण्यात सांगितल्या गेले, कशी दामोदर यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली, हा इतिवृत्तांत त्यांनी त्यांच्या या पुस्तकात दिला आहे.\nराणी लक्ष्मीबाई यांनी जॉन यांना महालाच्या वरच्या खोलीत बोलावले. राणी आणि जॉन यांच्यामध्ये एक पडदा होता. ज्यातून राणींचा चेहरा जरा देखील दिसत नव्हता. तेव्हा अचानक राणीचा दत्तक पुत्र दामोदर राव यांनी पडदा बाजूला केला आणि जॉन यांना राणींचे दर्शन घडले.\nजॉन लँग हे राणीला बघून एवढे प्रभावित झालेत की, ते राणीला म्हणाले,\nजॉन लँग त्यांच्या पुस्तकात राणी बद्दल लिहितात की,\n‘महाराणी या साधारण उंची, साधारण शरीरयष्टी आणि गोल चेहरा असलेली एक खूप सुंदर महिला होती. त्यांचे डोळे तेजस्वी तर त्यांचे नाक खूप रेखीव होते. त्यांचा रंग खूप गोरा किंवा खूप सावळा नव्हता, त्यांच्या कानात कानातल होत त्या व्यतिरिक्त आणखी कुठलाच दागिना नव्हता, त्यांनी पांढऱ्या रंगाचे मखमली कपडे नेसले होते. त्या खरच खूप सुंदर होत्या. पण त्यांच्या या सुंदरतेत एकच अडचण होती आणि ती म्हणजे त्यांचा आवाज. त्यांचा आवाज खूप जड होता. पण त्या एक प्रभावशाली आणि समजूतदार महिला होत्या.’\nजॉन लँग व्यतिरिक्त इंग्रज सर रोबर्ट हॅमील्टन यांनी देखील राणीला बघितलं असल्याच सांगितल्या जातं, पण त्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा किंवा त्याचा कुठेही उल्लेख आढळून आलेला नाही.\n२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लँग यांचा उल्लेख केला होता. लँग यांनी राणींना केलेल्या मदतीमुळे भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध मजबूत होण्यास देखील मदत झाली.\nप्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड यांनी १९६४ साली जॉन लँग यांची कबर मसुरी येथे शोधली होती. त्यानंतरच भारतीय लोकांना लँग बद्दल माहित झाल होतं.\nजॉन लँग यांनी रणींना त्यांच्या कठीण काळात मदत केली तसेच त्यांनी त्यांच्या पुस्तकात राणींच जे वर्णन केल आहे त्यामुळे आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला राणी लक्ष्मीबाई यांच्या शूर व्यक्तित्वाची दुसरी बाजू समजली… त्यासाठी जॉन लँग यांचे आम्ही आभार मानतो…\nप्राचीन काळी आपल्या पतीला खुश ठेवण्यासाठी हे काम करत असत महिला\nपूर्वी नवर्याला आनंदी ठेवण्य्साठी राण्या करत असत हे कामे, वाचून नक्कीच विचारत पडाल\nविषारी सापांना मारणे या महिलेचे शौक या कामाने दाखवत आहे पुरुश्वादी माणसाना आरसा\nमागील ४२ वर्षापासून या महिलेला नागणे घेरले आहे कारण जाणून घ्याल तर दंग व्हाल…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nप्राचीन काळी आपल्या पतीला खुश ठेवण्यासाठी हे काम करत असत…\nपूर्वी नवर्याला आनंदी ठेवण्य्साठी राण्या करत असत हे कामे,…\nविषारी सापांना मारणे या महिलेचे शौक या कामाने दाखवत आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/03/hangman-game-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:30:24Z", "digest": "sha1:ZUBAREN5X4G7QC63CPCOZWUS7ADYZUVU", "length": 3938, "nlines": 30, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: हॅंगमॅन खेळ -मराठी मध्ये", "raw_content": "\nगुरुवार, 5 मार्च 2015\nहॅंगमॅन खेळ -मराठी मध्ये\nहॅंगमॅन हा खेळ इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांसाठी व मोठ्यांसाठी उपयोगी आहे. या खेळामध्ये तुम्हाला इंग्रजी चा एक शब्द ओळखायचा असतो. तुम्हाला स्क्रीन वर फक्त त्या शब्दा च्या जागी रिकाम्या जागा दिसतात. पहिल्यांदा तुम्हाला केवळ अंदाजाने त्यामधील एखादे अक्षर ओळखून काढावे लागते. जर तुमचा अंदाज बरोबर निघाला तर ती अक्षरे त्या शब्दातील रिकाम्या जागेमध्ये दिसू लागतात. नंतर त्यावरून तुम्हाला मूळ शब्दाचा अंदाज बांधावा लागतो. एक शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला आठ अक्षरे निवडता येतात. तेवढ्यात तुम्ही तो शब्द ओळखू शकला तर तुम्हाला काही गुण मिळतात, नाही तर शेवटी ते अक्षर स्क्रीन वर दिसू लागते व पुढचा प्रश्न विचारला जातो. अशा रीतीने दहा शब्द ओळखून काढावे लागतात. या खेळाचे प्रात्यक्षिक तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.\nहा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://internetguru.net.in/ad-rate-card/", "date_download": "2018-04-23T07:21:49Z", "digest": "sha1:JXYCHDDV6ML5QKGYJE5VFJACBWS7CG7R", "length": 5386, "nlines": 71, "source_domain": "internetguru.net.in", "title": "Advertising Rate Card – INTERNET GURU", "raw_content": "\nइंटरनेट साक्षरता अभियानात सहभागी व्हा.\nसाप्ताहिक शैक्षणिक माहिती-पत्रकासाठी Subscribe करा.\n'इंटरनेट गुरु' हे इंटरनेट विषयावरचं भारतातील पहिले मराठी शैक्षणिक त्रैमासिक आहे. शिका आणि शिकवा या तत्वाने इंटरनेट संबंधित सर्व विषय मराठीतून शिकविणाऱ्या इंटरनेट गुरूंचा हा समूह आहे. निवडक आणि उपयुक्त शैक्षणिक लेख आम्ही या प्रिंट मासिकाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. आपला सहभाग स्वागतार्ह आहे.\nइंटरनेट गुरु मासिकामध्ये आपली जाहिरात म्हणजे इंटरनेट साक्षरता अभियानास मोलाची मदत आहे. इंटरनेट गुरु परिवारातील सुज्ञ, संगणक प्रिय आणि नाविन्याची आवड असणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचे 'इंटरनेट गुरु' हे एक उत्तम मध्यम आहे. जाहिरात दरपत्रक आणि ऑनलाईन जाहिरात ऑर्डरसाठी येथे क्लिक करा.\nआपणही व्हा ‘इंटरनेट गुरु’\nइंटरनेट गुरु बनण्यासाठी सर्वज्ञ असायला पाहिजे असे नाही. तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील इंटरनेट संबंधित तुमच्या अनुभवावर आधारित 1500 शब्दांपर्यंतचा मराठी शैक्षणिक लेख info@internetguru.net.in या ईमेलवर पाठवा. इंटरनेट गुरु मासिकात आम्ही तो प्रसिद्ध करू.\nइंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष Sep 6, 2017\nइंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष Sep 6, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/code-org-code-studio-course4-stage14-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:22:49Z", "digest": "sha1:T5PV52I6WY6OT6IGCYQMJ5RCK2XDW2KX", "length": 4244, "nlines": 47, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फंक्शन्स आणि पॅरामीटर्स", "raw_content": "\nगुरुवार, 17 मार्च 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फंक्शन्स आणि पॅरामीटर्स\nही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या चौदाव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट फंक्शन्स सोबत पॅरामीटर्स. यामध्ये फंक्शन्स सोबत पॅरामीटर्स चा वापर करण्याचा सराव केला जातो. चौथ्या कोर्स मधील चौदाव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून या पानावर जाऊ शकता.\nहे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.\nयामध्ये सतरा लेवल आहेत. शेवटचा लेवल फ्री हॅण्ड ड्रॉइंग साठी आहे. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pagelous.com/en/pages/537014f4421aa9441e09116e", "date_download": "2018-04-23T07:49:48Z", "digest": "sha1:VLGV3JCRTFBLASYJVVWEC3WV5DIZCJAJ", "length": 5154, "nlines": 67, "source_domain": "pagelous.com", "title": "होळकर राजघराण. | Pagelous", "raw_content": "\nया Page मधून होळ्करानचे किल्ले,राजवाडे,वाडे आपल्या समोर मांडण्यचा प्रयत्न केलेला आहे.- जय मल्हार.\nभारतामधील वैभवशाली इतिहासात होळकर राजघराण्याची उपेक्षित असलेली ठिकाणे कमी नाहीत.हि उपेक्षित असलेली ठिकाणे तथा होळकर कालीन अनेक वास्तू (उदा . किल्ले ,राजवाडे ,वाडे ,गढी ,बारावा ,नदी घाट ,समाधी,नाणी व अन्य वास्तू ) लोकांनपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. जर असेच होळकर कालीन तुम्हाला एखादे अज्ञान किवा उपेक्षित ठिकाण माहित असेल तर आम्हाला Message करून जरूर कळवा किवा संपर्क साधा . या Page मधून जर तुम्हाला काही शंका असल्यास नजरेस आणून दयावेत तसेच तुमच्याकडे काही नवीन कल्पना असल्यास सांगावे .तुम्ही संपर्क हि करू शकता…… राहुल वावरे(9766976761)\n६ एप्रिल २०१२ रोजी होळकरांचा गौरवशाली इतिहास समजावा म्हणून राजमाता अहिल्या युवा प्रतिष्ठान,महाराष्ट्र या Group च्या अंतर्गत या Page ची सुरुवात केली.\n** होळकर राजघराण या Facebook page ची उदिष्ट्ये :-\n१.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी(ता.जामखेड जि.अहमदनगर) येथे दरवर्षी राणी अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त ३१ मे ला हजारो भारतभरातील होळकरांच्या गडकिल्ल्यांचे व लोक-कल्याणकारी कार्याचे फोटो व माहितिसहित प्रदर्शन भरवणे.यासाठी १ लाख रुपये यांचा फंड गोळा करण्याचे उदिष्ट असून,फंड गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे.\n२.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती गावोगावी उत्साहात साजऱ्या होण्यासाठी प्रयत्न करणे .\n३. Facebook या माध्यमातून होळकरांच्या गड किल्ल्यांचे व लोक-कल्याणकारी कार्यचे फोटो माहितीसाहित अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे .\n४. सर्व होळकरांच्या गड किल्ल्यांचे व लोक-कल्याणकारी कार्याचा संग्रह या Faceook page द्वारे एकत्रित करणे .\n(एकच मागणी सोलापूर विद्यापीठाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर)\nPhotos by होळकर राजघराण.\nलोणंद ता.खंडाळा जि.सातारा (महाराष्ट्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://uniquefeatures.in/pratikriya", "date_download": "2018-04-23T07:21:05Z", "digest": "sha1:ZJHYBTPPQT2SIAONZPXX7IK7AUNA5PXW", "length": 12660, "nlines": 115, "source_domain": "uniquefeatures.in", "title": "प्रतिक्रिया | युनिक फीचर्स", "raw_content": "\nजसे या संकेतस्थळावरील लेखनावर आपण प्रतिक्रिया देता तसेच इथे या संकेतस्थळाबद्दल प्रतिक्रिया देऊ शकता.\nप्रिय संपादक, अनुभव आणि आयोजक, ई साहित्य संमेलन,\nयुनिक फीचर्सतर्फे चालवले जाणारे ई-साहित्य संमेलन हे मराठी साहित्य जगतातले एक अतिशय महत्वाचे आणि क्रांतिकारी पाऊल ठरले आहे; आणि काही काळ त्याच्या नियोजनात सामील असल्याचा मला अभिमान आहे. रत्नाकर मतकरी, ग्रेस, महानोर आणि नेमाडे यांच्यासारखे अतिशय ज्येष्ठ आणि साहित्यिक कर्तृत्वाने आदरणीय साहित्यिक या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष झालेले आहेत. यांच्यात एक समान गोष्ट म्हणजे हे कुणीच साहित्यिक अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, खरे तर काहीसे फटकूनच राहणारे आहेत. अर्थात यांच्या साहित्यिक योग्यतेबद्दल आणि योगदानाबद्दल चर्चादेखील संभवत नाही, इतके ते ठळक आणि भरीव आहे. पैकी तिघांना साहित्य अकादमी पुरस्काराने तर रा रा नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवले आहे. बाकी साहित्यिक मानसन्मान आणि पुरस्कारांची तर गणतीच करता येणार नाही. कविता, कादंबरी, नाटक अशा अतिशय महत्वाच्या साहित्यप्रकारात त्यांनी अचाट कामगिरी केली आहे. अशा महान साहित्यिकांना अध्यक्ष करणे हे अशा संमेलनाचे यश मानता येईल, एका अर्थाने प्रयोजनही मानता येणे अशक्य नाही\nया पार्श्वभूमीवर नेमाडे यांच्यानंतर यंदाच्या संमेलनासाठी अनिल अवचट यांचे नाव बघून आश्चर्य वाटले. इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, बाबा अवचट या माणसाविषयी मला अपार आदर, मैत्रभाव आणि आत्मीयता आहे. त्याचे एकूण सामाजिक काम आणि व्यक्तिमत्व आदरणीयच आहे. शिवाय बाबा एक माणूस म्हणून देखील लोभस आहे. पण मला वाटते ग्रेस, मतकरी, महानोर आणि नेमाडे यांच्या रांगेत बसायला इतर अधिक कर्तृत्ववान साहित्यिक आहेत. एक माणूस आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाबा निर्विवादपणे श्रेष्ठ असला तरी साहित्यिक कर्तृत्वात रंगनाथ पठारे, भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया, राजन गवस, राजन खान, सानिया, कविता महाजन, मेघना पेठे, आशा बगे, जयंत पवार वगैरे अनेक साहित्यिक या पदासाठी अधिक योग्य ठरले असते.\nपुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो, की बाबा अवचट याच्या लोभस व्यक्तिमत्वाविषयी, सामाजिक भानाविषयी आणि लोकप्रियतेविषयी संशय घेण्यास जागा नाही. त्याबाबत वाद संभवत नाही. आपण सगळेच प्रेम करतो बाबावर. पण साहित्यिक कर्तृत्वात, विशेषत: अभिजात मराठी साहित्य विश्वावर ठसा उमटवणे, साहित्याला काही एक दिशा देणे या बाबतीत उदाहरणार्थ रंगनाथ पठारे यांच्यासारखे लेखक जास्त योग्य ठरले असते. आणि पार्श्वभूमी नेमाडे यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या श्रेष्ठ लेखकाची असताना हे जरा जास्तच जाणवले.\nरिपोर्ताज हा दाखलपात्र साहित्यप्रकार मानला तरी अलिकडचे बाबाचे लेखन तितकेसे समाधानकारक नाही. वेध, छेद, पूर्णिया, गर्द वगैरे बाबाची पुस्तके सुरेख होती. त्यामानाने अलिकडचे दिवाळी अंकीय लेखन त्या उंचीचे नाही. मुख्य म्हणजे नेमाडे, पठारे, बोकील, जयंत पवार, गवस, सानिया वगैरे लेखकांचे लेखन ज्या खोलीचे आहे, त्याची तुलना संभवत नाही. केवळ पाचव्या वर्षीच या ई-साहित्य संमेलनाने लोकप्रियता हा एकमेव निकष महत्वाचा मानायला सुरवात करावी असे मला वाटत नाही.\nअसो. संमेलनास मन:पूर्वक शुभेच्छा निदान आपला बाबा या महत्वाच्या संमेलनाचा अध्यक्ष झाल्याने त्याच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा मिळून एकूण वाचनसंस्कृतीत मात्र घसघशीत वाढ व्हावी अशी अपेक्षा ठेवता येईल. बाबाने या वर्षात या माध्यमातून त्या दिशेने जोमदार कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संमेलनाला आणि बाबा अवचटला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.\n- संजय भास्कर जोशी\nनुकतीच आनंदवन आणि हेमलकसा येथे भेट देण्याचा प्रसंग आला. येतांना \"प्रकाशवाटा\" आणि \"आनंदवन प्रयोगवन \" हि समकालीन ची दोन पुस्तके आणली आणि लगोलाग वाचली. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं काम सुरु आहे. आपल्या सारख्या लोकांनी ते समाजासमोर आणलं. आमची दृष्टी अधिक व्यापक केल्याबद्दल आभार. यापुढेही आपल्याकडून खूप चांगलं वाचायला मिळेलच\n'युनिक फीचर्स'ची पंचविशी - सुहास कुलकर्णी\nधडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nइरोम शर्मिला नावाचे प्रश्नचिन्ह\nनिमित्त झाकीर नाईक - हिनाकौसर खान पिंजार\nसैराट : कुणीच दगड का भिरकावला नाही\nकरंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे\nमातांच्या नजरेतून भारत - राजेश्वरी देशपांडे\nबहुतांची स्थलांतरे रोखण्यासाठी - कौस्तुभ आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/reasons-behind-not-getting-pregnant-118040900010_1.html", "date_download": "2018-04-23T07:39:27Z", "digest": "sha1:QCKU7YW4QNXSYQV64D3FGMUM5R3PSZWF", "length": 12284, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nअनेकदा एंडोमेट्रोनिसिसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. एंडोमेट्रोनिसिससमध्ये एंडोमेट्रियलची भिंत गर्भाशयाच्या आत नसून बाहेर बाजूला विकसित होऊ लागतात. ज्यामुळे वेदनायुक्त मासिक धर्म होतो.\nपीसीओमध्ये अंडाशय मध्ये आढळणारे लहान तरल पदार्थांने भरलेले सिस्ट हार्मोनल असंतुलनाचे कारण बनू शकतं ज्यामुळे अनओव्हुलेशनचा धोका असतो. पीसीओ स्त्रियांमध्ये वंध्यत्वचे प्रमुख कारण आहे.\nहे यौन संचारीत रोगांपासून उत्पन्न संक्रमण असतात, याने स्त्रियांचे प्रजनन अंग प्रभावित होतात आणि गर्भधारणेत समस्या येते. याने अंडाशय, गर्भाशय, फेलोपियन ट्यूब आणि इतर महिला प्रजनन अंगांना नुकसान होऊ शकतं.\nथायरॉईड आजारामुळे स्त्रियांच्या फर्टिलिटीवर प्रभाव पडतो. थायरॉईड हार्मोन सेलुलर फंक्शन, ओव्हुलेशन आणि प्रजनन क्षमतेला प्रभावित करतं. म्हणून प्लान करण्यापूर्वी थायरॉईड टेस्ट करवावी.\nअनेक असे औषधं असतात ज्याने फर्टिलिटीवर प्रभाव पडतो. त्यातून एक आहे गर्भनिरोधक औषधं. स्त्रिया अधिक काळापर्यंत याचे सेवन करत असल्यास वंध्यत्वाचे धोका वाढतो, म्हणून अश्या औषधांचे नियंत्रित प्रमाणातच सेवन केले गेले पाहिजे.\nअसामान्य किंवा अनियमित पिरियड वंध्यत्वाचे संकेत आहे. मासिक चक्र अधिक काळ अर्थात 35 दिवस किंवा त्याहून लहान अर्थात 21 दिवसाहून कमी असणे ओव्हुलेशनची समस्या दर्शवतं. अनेकदा स्वस्थ आहार, व्यायाम आणि औषधाने मासिक धर्माची अवधी नियमित करता येऊ शकते ज्याने गर्भधारणा करण्यास समस्या येणार नाही.\nफेलोपियन ट्यूब ब्लॉक होणे\nफेलोपियन ट्यूब अंड्यांना अंडाशयातून गर्भाशयापर्यंत जाण्यास सुरक्षित मार्ग प्रदान करते. परंतू हे कार्य यशस्वीपणे पार पडत नसल्यास गर्भधारणा अशक्य आहे. नियमित ओव्हुलेशन असले तरी अवरोधित नलिका गर्भावस्थेला पूर्णपणे अशक्य बनवते. कारण आपले डिंब किंवा अंडी गर्भाशयापर्यंत पोहचत नाही आणि शुक्राणू (स्पर्म) देखील आपल्या अंड्यापर्यंत पोहचत नाही.\nडिंबाची खराब गुणवत्ता आणि अनियमित डिंबोत्सर्जन, हार्मोनची कमी किंवा असंतुलन, अनियमित पीरियड्स सारख्या समस्यांमुळे प्रजनन क्षमतेवर प्रभाव पडतो. ह्या सर्व समस्या अनेकदा वयासंबंधी असतात. अधिक वयात गर्भधारणा धोकादायक असतं म्हणून डॉक्टर स्त्रियांना वेळेवारी गर्भधारणेचा सल्ला देतात.\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nहृदयरोगावर उत्तम मोड आलेला लसूण\nकेळी- गरम पाण्याने करा लठ्ठपणावर मात\nकच्ची पपई खाण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80416032302/view", "date_download": "2018-04-23T07:21:38Z", "digest": "sha1:QAVLWN7FVJE46JFCYR2D5EDLSASNZNKI", "length": 13489, "nlines": 199, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - भीष्मप्रतिज्ञा", "raw_content": "\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - भीष्मप्रतिज्ञा\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nशंतनू राजाने मत्स्यगंधेला वनप्रदेशात पाहिले व तिच्यावर त्याचे मन बसले. तिच्या वडिलांकडे म्हणजेच दाशाकडे जाऊन त्याने मागणी घातली. दशराजाने अट घातली की तिच्या पुत्रालाच त्याच्यानंतर राज्य मिळायला हवे. राजाला देवव्रत हा ज्येष्ठ पुत्र असताना ही अट मान्य करता आली नाही. राजा अत्यंत निराश झाला. देवव्रताने सचिवांकरवी सर्व माहिती मिळविली. त्याने दाशाला जाऊन सांगितले की त्याची अट राजाला मान्य आहे. दाशासमोर त्याने प्रतिज्ञा घेतली की तो हस्तिनापुराचे सिंहासन कधीच घेणार नाही. दाशाचे तरीही समाधान झाले नाही. त्याने सांगितले की मत्स्यगंधेच्या पुत्राच्यानंतर ते राज्य त्याच्या पुत्राला मिळायला पाहिजे; देवव्रताच्या पुत्राला ते मिळता कामा नये. देवव्रताने ही अट मान्य करताना दुसरी प्रतिज्ञा घेतली की तो आजन्म ब्रह्मचर्यव्रताने राहील. अटी मान्य झाल्यामुळे दाशाला अत्यानंद झाला. गांगेयाने मोठा त्याग करुन पित्याची इच्छा पूर्ण केली. देवव्रताच्या दोन्ही प्रतिज्ञा अत्यंत कठोर व खडतर होत्या; अशा भीषण प्रतिज्ञा करणारा तो भीष्म (भयंकर कर्म करणारा) ठरला.\nशीलेवरची रेघ प्रतिज्ञा भीष्माचार्यांची ॥धृ॥\nराजा शंतनु झाला मोहित\nविव्हळ नृपती करी याचना दाशनरेशाची ॥१॥\nराज्याचा अधिकार जर दिला\nतर ही अर्पिन राजा तुजला\"\nदाश-वचन ऐकता जाहली शकले आशेची ॥२॥\nखिन्न उदासिन राजा राही\nकळे न कारण भीष्मालाही\nद्वन्द्‌व उभे मनि शांतनवाच्या, वेळ कसोटीची ॥३॥\nदूर करावी व्यथा कशी ती\nत्यागाचा करि विचार चित्ती\nनिश्चय हा सांगण्या घेतसे भेट वनी त्याची ॥४॥\n\"कधी न घेइन मी सिंहासन\nतुला नको चिंतेचे कारण\nआजीवन ह्या वचना पाळिन\"\nनभांतरी दुमदुमली उक्‍ती गंगापुत्राची ॥५॥\nतृप्ति न झाली परि दाशाची\nराज्य रहावे मनिषा त्याची\nभीष्म बोलले करीन पूर्ती याही आशेची ॥६॥\n\"ब्रह्मचर्यव्रत, हा मी घेतो\nपाळिन खडतर प्राण असे तो\nकन्या अर्पुन पूर्ण करी रे इच्छा नृपतीची ॥७॥\nवचनभङ्‌ग परि कधी न होइल, शपथ हि प्राणांची\" ॥८॥\n\"देइन कन्या तुझ्या पित्याला;\nदिला शब्द जो पाळ तयाला\"\nपुष्पवृष्टि भीष्मांवर झाली, बघुन कृती त्यांची ॥९॥\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5122312997605303392&title=Share%20rotation&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:57:36Z", "digest": "sha1:QX5I3XHGANB4T5FPDLYULVE3QPGXWYHU", "length": 12679, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शेअर्सची हलवाहलवी लाभदायी", "raw_content": "\nएकदा शेअर्स घेतले म्हणजे झाले, असे होत नसते. त्यांच्या भावातील चढ-उताराकडे लक्ष ठेवून योग्य वेळी त्याची विक्री करून नवीन शेअर्स घेणे, हे महत्त्वाचे ठरते. याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...\nएका कवीने ‘जीवन म्हणजे अनुभवाच्या चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’ असे म्हटले आहे. त्याच धर्तीवर शेअर बाजार म्हणजे विविध बातम्यांच्या चुलीवरल्या अर्थविषयक कढईतले कांदेपोहे असे म्हणता येईल. कांदेपोहे जसे कालथ्याने सतत हलवावे लागतात, नाही तर ते करपतात, तसेच गुंतवणुकीतले शेअर्सही परिस्थितीनुसार हलवले पाहिजेत. बदलले पाहिजेत. अशी हालचाल केली तरच भागभांडारात वृद्धी होऊ शकते.\nसध्या रेप्को होम फायनान्स शेअर ५४७ रुपयांना, तर दिवाण हाउसिंग फायनान्स शेअर ४९७ रुपयांना आहे. ‘रेप्को होम फायनान्स’चे शेअर विकून ‘दिवाण हाउसिंग’चे घेतल्यास, दर हजार शेअर्सच्या हलवाहलवीत ५७ हजार रुपयांचा फायदा होईल. ‘दिवाण हाउसिंग’ वाढला, की तो विकून पुन्हा ‘रेप्को होम फायनान्स’मध्ये जाता येईल. ‘एडलवाइज’ विकून ‘अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स’चे समभाग विकत घेता येतील. अशा रितीने आपल्या भागभांडवलाची पुनर्जुळणी, भाव बघून काही वेळा करता येईल. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात पूर्वी आपण ‘DREAM’ हा शब्द बघितला होता. त्यातले ‘R’ हे अक्षर ‘ROTATION’ साठी आहे.\nशेअर बाजारातील गुंतवणूक ही धनुष्याला लावलेल्या दुसऱ्या प्रत्यंचेसारखी असते. दोन्ही प्रत्यंचांचा सारखा वापर करून त्या तंदुरुस्त ठेवायच्या असतात. गुंतवणूक ही केवळ बचतीचे रूपांतर नसते. त्यावर जास्त परतावा मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी सतत वाचन, मनन, अभ्यास यांची गरज असते. अशा अभ्यासानेच ज्ञान व संपती वाढते.\nईशान्येच्या तीन राज्यांतील निवडणुका भाजपने जिंकल्यामुळे आता प्रशासनात स्थैर्यच येणार आहे. कर्नाटक, राजस्थानमधील विधानसभांच्या निवडणुकीनंतर २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे ढोलताशे वाजू लागतील; पण सर्वसामान्यपणे सध्याच्या शासनाला धोका नाही. अर्थव्यवस्था मजबूतच राहील व त्यामुळे शेअर बाजारातील प्रासंगिक तेजी-मंदी सोडल्यास, निफ्टी व निर्देशांक वाढतच राहतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक १०-१२ शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर वर्षभरात २५ ते ३० टक्के नफा मिळायला हरकत नाही; मात्र त्यावर अल्प मुदत व दीर्घ मुदत भांडवल नफ्यातील कर एप्रिलपासून द्यावा लागेल. वर्षभरापूर्वी घेतलेले शेअर्स सध्या ३१ मार्चपर्यंत विकले, तर नफा करमुक्त असेल.\nबाजार सध्या शांत तळ्याप्रमाणे किरकोळ तरंग वगळता स्तब्ध आहे. या महिन्याअखेर बहुतेक कंपन्यांचे आर्थिक वर्ष संपेल व त्यांचे ताळेबंद मे अखेरपर्यंत जाहीर होतील. मार्च तिमाहीचे आकडेही त्याचबरोबर प्रसिद्ध व्हावेत. या सर्वांचा काळजीपूर्वक अभ्यास हवा.\nसध्या केइआयई इंडस्ट्रीज, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स, हेग इंडिया, रेप्को होम फायनान्स, ग्रॅफाइट इंडिया हे शेअर्स घेण्याजोगे आहेत. त्यात ‘ग्रॅफाइट इंडिया’ला प्राधान्य द्यावे. सध्या ६७० रुपयांना मिळणारा हा शेअर वर्षभरात ९०० रुपयांचा भाव दाखवेल.\n- डॉ. वसंत पटवर्धन\n(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nशेअर्स निवडीत ‘लिक्विडिटी’ महत्त्वाची शेअर्स टप्प्याटप्प्याने घ्या... विपणक क्षमता शेअर्स खरेदीसाठी अनुकूल स्थिती महत्त्व ‘इन्कम’चे...\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/biscuit-small-entrepreneurs-and-gst-34136", "date_download": "2018-04-23T07:35:32Z", "digest": "sha1:LQSUK2BNKUGWGM3K75WLTYF5YELVOBMM", "length": 15731, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Biscuit Small entrepreneurs and gst बिस्किट लघू उद्योजकांना 'जीएसटी'तून वगळा | eSakal", "raw_content": "\nबिस्किट लघू उद्योजकांना 'जीएसटी'तून वगळा\nगुरुवार, 9 मार्च 2017\nमहासंघाची मागणी; कराचा बोजा वाढण्याची भीती\nनवी दिल्ली: गरिबांचा आहार मानल्या जाणाऱ्या देशातील बिस्किट उद्योगास प्रस्तावित वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याचा जबर फटका बसणार असून, यामुळे विशेषतः 100 रुपये किलोपेक्षा कमी दराने विकल्या जाणाऱ्या बिस्किट उत्पादकांवर तब्बल साडेतीनशे कोटींनी कराचा बोजा वाढेल. त्यामुळे \"जीएसटी'मधून या छोट्या बिस्किट उद्योगाला वगळावे, अशी जोरदार मागणी भारतीय बिस्किट उत्पादक उद्योजक महासंघाने केली आहे.\nमहासंघाची मागणी; कराचा बोजा वाढण्याची भीती\nनवी दिल्ली: गरिबांचा आहार मानल्या जाणाऱ्या देशातील बिस्किट उद्योगास प्रस्तावित वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याचा जबर फटका बसणार असून, यामुळे विशेषतः 100 रुपये किलोपेक्षा कमी दराने विकल्या जाणाऱ्या बिस्किट उत्पादकांवर तब्बल साडेतीनशे कोटींनी कराचा बोजा वाढेल. त्यामुळे \"जीएसटी'मधून या छोट्या बिस्किट उद्योगाला वगळावे, अशी जोरदार मागणी भारतीय बिस्किट उत्पादक उद्योजक महासंघाने केली आहे.\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत वर्षाला तीन हजार कोटी रुपयांचे योगदान देणाऱ्या या उद्योगातील स्वस्त बिस्किटांना \"जीएसटी'मधून वगळले तर या उद्योगातून सरकारला मिळणारा उत्पन्नाचा वाटा जराही कमी होणार नाही, असा दावा महासंघाचे अध्यक्ष हरेश दोशी यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही महासंघाने पत्रे पाठविल्याचे त्यांनी नमूद केले.\nसंसदेच्या उद्यापासून (ता. 9) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धात सरकारने \"जीएसटी' विधेयकांना वित्तविधेयके या स्वरूपात अंतिम मंजुरी घेण्याचे ठरविले आहे. मात्र \"जीएसटी'तील तरतुदींचा फटका बसणाऱ्या विविध उद्योगांनी याविरोधात अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. बिस्किट उत्पादकांनीही आपल्याला \"जीएसटी'मधून वगळावे, अशी मागणी केली. देशातील बिस्किट उद्योगाची सध्याची उलाढाल 37 हजार 500 कोटी आहे.\nदोशी यांनी सांगितले की, \"जीएसटी' लागू झाल्यावर बड्या बिस्किट उत्पादकांना फारसा फटका बसणार नसला तरी, लहान प्रमाणात बिस्किट उत्पादन करणाऱ्या किमान 250 छोटे उद्योग व लाखो कामगारांना त्याचा जबर फटका बसेल. आधीच बिस्किटासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती (साखर, पीठ-मैदा-तेल-तूप) तब्बल सव्वादोनशे टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. या तुलनेत या बिस्किटांची दरवाढ केवळ 75 टक्के झाली आहे. \"जीएसटी' लागू झाल्यावर आदीच मंदीत असेलले हे लहान उद्योग कोलमडतील. कारण, त्यांना सरसकट 12 टक्के कर लागेल. म्हणजेच बिस्किटाच्या लघू उत्पादकांवर तुलनेने साडेतीनशे टक्‍क्‍यांची करवाढ होईल. भारतात वेगवेगळ्या ब्रॅंडची किमान 35 लाख टन बिस्किटे विकली जातात.\nदोशी म्हणाले की, ग्लुकोज बिस्किटाचे दर 1996 मध्ये 40 रुपये किलो होते. 20 वर्षांनी त्यांच्या कच्च्या मालाच्या किमतीत किमतीत सव्वादोनशे टक्‍क्‍यांनी वाढ झाली तरी त्यांच्या दरात 75 टक्केच वाढ केली गेली आहे. ग्राहकांची क्षमता पाहून हे भाव यापेक्षा जास्त वाढवलेले नाहीत. मात्र, \"जीएसटी' लागू केल्यास दरवाढ व पर्यायाने यातील छोट्या बिस्किट उद्योगाचे कंबरडे मोडणे या घटना अपरिहार्य ठरतील.\n3000 हजार कोटी रुपये\nबिस्किट उद्योगाचे वर्षाचे योगदान\n37 हजार 500 कोटी रुपये\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/6kaladalan/", "date_download": "2018-04-23T07:52:31Z", "digest": "sha1:FJ7HZMGZDVGYBNRKFPWQ6RCD2QFPE3X6", "length": 16765, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "कलादालन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमला हे दत्तगुरू दिसले\nदत्त महाराज हे माझे आवडते दैवत ,सांगतोय गायक प्रथमेश लघाटे तुझं आवडतं दैवत - दत्त महाराज आवडतात. त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं - दत्त महाराज आवडतात. त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं \nसुप्रसिद्ध कॅलीग्राफर अच्युत पालव आणि अरेबिक लिपीतील कलाकार सल्का रसूल यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान...\nअंगात कला भरपूर असूनही काहीजणांना व्यासपीठ मिळत नाही. म्हणूनच मुंबई शॉपिंग फेस्टीवल अंतर्गत रात्र बाजारपेठ हा नवा उपक्रम सध्या राबवण्यात येतोय. ‘टॅलेंट स्ट्रीट काळा...\nलहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरची बेताची परिस्थिती असल्याने त्यांची आवड जोपासता आली नाही. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. जगात अशक्य असे...\nराजेश खेले [email protected] जगभरात वॉल्ट डिस्ने, जॉर्ज लुकास, जॉन लिसेस्टर, स्टीव जॉब्स यासारख्या प्रज्ञा/प्रतिभावान दिग्गजांनी विविध प्रयोगांअंती पडद्यावर आभासी जग निर्माण केलं. ऑनिमेशन तंत्र हाच त्यांचा...\nआजच्या ग्लॅमरच्या दुनियेत नृत्यकलेला करियर म्हणून उत्तम वाव\n मुंबई विविध मानवी हावभावांचे आंगिक प्रदर्शन म्हणजे नृत्य. नृत्य ही एक प्राचीन कला आहे. भरतनाटय़म्, कथकली, कथ्थक, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कुटियाट्टम...\nमुंबई सफारी :- आर्ट गॅलरी\n मुंबई घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वेळ मिळतो तो सुट्टीच्या दिवसांत. तेच ते रस्ते, माणसे, सततची गर्दी बघून कंटाळलेला मुंबईकर मग वीकेण्डचं निमित्त...\nसंजीवनी धुरी-जाधव नृत्य... एक तपस्या, साधना... केवळ चित्रपटांत शिरकाव करण्याचे किंवा प्रसिद्ध होण्याचे माध्यम नव्हे. अजूनही या क्षेत्रात पुरुष नर्तकांचे प्रमाण खूप कमी आहे. या...\nडॉ. विजया वाड आई बाबांनी दिलेली जन्मजात देणगी जगणं समृद्ध करते. नमिताला नाटय़गौरव पुरस्कार मिळाला आणि रेडिओ, टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रे साऱया माध्यमांवर मुलाखतीचा नुसता धमाका उडाला....\n>>पूजा तावरे - फॅशन डिझायनर<< बाप्पाचा आवडता लाल रंग फॅशनमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. प्रत्येक रंग हा बोलका असतो. प्रत्येक रंगाचं एक वैशिष्टय़ असतं. त्यानुसार तो रंग आपल्या...\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/no-im-not-joining-bjp-says-shashi-tharoor-39355", "date_download": "2018-04-23T07:32:33Z", "digest": "sha1:TXCAVEABCKU3GHL5ET2UO3XJQX2UG2QA", "length": 10575, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "'No, I'm not joining the BJP', says Shashi Tharoor नाही, मी भाजपमध्ये जाणार नाही- शशी थरूर | eSakal", "raw_content": "\nनाही, मी भाजपमध्ये जाणार नाही- शशी थरूर\nसोमवार, 10 एप्रिल 2017\nनवी दिल्ली- भारतीय जनता पक्षात (भाजप) जाणार का असा प्रश्न अनेकजण विचारत असून, या प्रश्नाने हैराण झालो आहे. नाही, मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केला आहे.\nशशी थरूर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा कुठून सुरू झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, नागरिकांनी चर्चा सुरू केली आहे. सोशल नेटवर्किंगवरसुद्धा ही चर्चा पहायला मिळते.\nनवी दिल्ली- भारतीय जनता पक्षात (भाजप) जाणार का असा प्रश्न अनेकजण विचारत असून, या प्रश्नाने हैराण झालो आहे. नाही, मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केला आहे.\nशशी थरूर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा कुठून सुरू झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, नागरिकांनी चर्चा सुरू केली आहे. सोशल नेटवर्किंगवरसुद्धा ही चर्चा पहायला मिळते.\nभाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा सुरू केले आहे. खरंतर हे कुठून सुरू झाले हेच समजत नाही. परंतु, आपण भाजपमध्ये जाणार नाही, याबाबतचा खुलासा फेसबुकवरून केला आहे, असे थरूर यांनी सांगितले.\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/jodave", "date_download": "2018-04-23T07:36:27Z", "digest": "sha1:4OLNIQ5AIMQ3FTETP4VMY4JSAJVOB5CE", "length": 13546, "nlines": 188, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "का घालतात स्त्रिया जोडवे…. काही अशी कारणे – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nका घालतात स्त्रिया जोडवे…. काही अशी कारणे\nका घालतात स्त्रिया जोडवे…. काही अशी कारणे\nकोणत्याही स्त्रीला पाहिल्यावर हे ओळखणे अवघड असते कि तिचे लग्न झालेले असेल कि नाही.पण लग्न झालेल्या स्त्रियांना ओळखणे खूप साधी गोष्ट असते .\nविवाहित स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र ,हातातील बांगड्या अशा गोस्तींवरून त्या चटकन ओळखता येतात. तसेच त्यांच्या कपाळावरील कुंकू पाहून आपण सहज सांगू शकतो कि हि विवाहित महिला आहे.\nपण नुसत्या ह्याच गोष्टीवरून तुम्ही हे ओळखू शकता असे नाही,अजून एक गोष्ट आहे कि जिच्यामुळे तुम्ही ते ओळखू शकता. आपण बघू ती काय गोष्ट आहे जिच्यामुळे तुम्हाला हे ओळखणे सोपे जाते.\nह्या जोडव्यांमुळे तुम्ही समजून घेऊ शकता कि ह्या स्त्रीचे लग्न झालेले आहे.\nजोडावे पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात घालण्याची पद्धत आहे.\nगर्भाशयावर होणारा परिणाम :\nअंगठा आणि शेजारच्या बोटांपासून जाणारी एक रक्त वाहिनी थेट गर्भाशयापर्यंत गेलेली असते. जिच्यामुळे गर्भाशयाचे नियंत्रण होत असते.\nह्या बोटात जोडावे घातल्यामुळे त्याचा चांगला परिणाम गर्भाशयावर होतो.\nप्रजनन क्षमतेवर होतो चांगला परिणाम…\nजोडव्यांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.आणि तुमच्या काही समस्या ज्या प्रजननाच्या बाबतीत असतात त्या आपोआप दूर होतात.\nआयुर्वेदाचे काय आहे म्हणणे ….\nआयुर्वेदानुसार जोडव्यांमुळे सायाटिक नर्व ची नस दाबली जाते.जिच्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. आणि त्याचा प्रभाव शरीरावर चांगला होतो.\nजोडव्यांमुळे शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजे तवाने वाटते .आणि तुमचा दिवस चांगला जातो.\nवेगवेगळे ताण तणाव ह्यापासून तुम्हाला सुटका मिळते.\nएक्युप्रेषर चे काम करतात जोडवे…\nतळ पायाच्या नसा आणि त्याच्यात निर्माण होणारा वात ह्यामुळे तुम्ही अनेकवेळा हैराण होऊन जाता पण जोडव्यांमुळे हि देखील समस्या दूर होते.\nआणि तुमच्या तळ पायांचे आरोग्य चांगले राहते.\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_14.html", "date_download": "2018-04-23T07:40:17Z", "digest": "sha1:5VJ7YFWJOUDBAYOLN2HSJITPGQZGPPVQ", "length": 11536, "nlines": 50, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: समुद्रावरचा शिवाजी - कान्होजी आंग्रे", "raw_content": "समुद्रावरचा शिवाजी - कान्होजी आंग्रे\nसुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमारप्रमुख’\nस्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्मझाला. तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्याधूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाईकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्यानाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगीझाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.\nछत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचाकिल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनीसिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराममहाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंतत्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचकप्रस्थापित केला.\nकान्होजी पुढे समुद्रावरचा शिवाजी म्हणून ओळखले जाऊ लागले\nकान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनीआंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणीताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठीताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावालागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणेकारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारागादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.\nकोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरीभागात मुक्तपणे संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ताकान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचाप्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीहीत्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीनेअगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिकशस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्गयेथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता.\nकान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातीलमंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपतीशिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूरसरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.\nसरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - \"शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य\nसौजन्य - मनसे ऑर्ग.\nही माहीती मनसेच्या साईटवरुन चोरुन, इथे चिटकवण्यात आली आहे. आणि ती अत्यंत चुकीची आहे.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_8804.html", "date_download": "2018-04-23T07:29:31Z", "digest": "sha1:LL4SZJ4XLWPN3NALP7C2FZU6Q6GZ37MQ", "length": 6563, "nlines": 36, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: कावनई", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : २५०० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nइगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणा-या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात.यात कळसूबाई ,अलंग,कुलंग ,अवंढ - पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडे असणा-या रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.या परिसरात भ्रमंती करायची असल्यास इगतपुरी किंवा घोटीला यावे. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याचा दरवाजा आजही ब-यापैकी शाबूत आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे.गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी वाट आहे.येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे.गडमाथ्यावर पोहचल्यावर दक्षिणभागात एक तलाव आहे आजुबाजुला पडक्या वाडांचे अनेक अवशेष आहेत.गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे.बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे.गडमाथा तसा लहानच त्यामुळे फिरण्यास अर्धा तास पुरतो.किल्ल्यावरून कळसूबाई रांग,त्र्यंबक रांग,त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.\nगडावर जाण्याच्या वाटा : १. कावनई मार्गे कावनई ला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे.येथून कावनई गावाकडे जाणारी बस पकडावी.कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.इगतपुरीहून अप्पर वैतरणा ला जाणारी बस पकडून वाकी फाटावर उतरावे. वैतरणा कडे जाणारा रस्ता सोडून उजवकडची वाट पकडावी.या फाटयापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहचतो.गावात कपिलाधारातीर्थचा नावाचा आश्रम आहे.गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो.किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे.या सोंडेवरून चढत जायचे अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते.पुढचा चढाई चिमणीतूनच आहे.येथे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो.गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १ तास पुरतो.\nराहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची सोय : आपण स्वतः करावी.\nपाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.यात एप्रिल पर्यंत पाणी असते.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : कावनई गावातून अर्धा तास.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5551228815676529014&title=META%20Lifetime%20Achievement%20Award%20to%20Vijaya%20Mehata&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:49:17Z", "digest": "sha1:TREDRSCC6RQANBGEUF2SKE3U5W7BGXFG", "length": 6689, "nlines": 114, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विजया मेहता यांना ‘मेटा जीवनगौरव’", "raw_content": "\nविजया मेहता यांना ‘मेटा जीवनगौरव’\nमुंबई : महिंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड (मेटा) २०१८ सोहळ्यामध्ये यंदा ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना मेटा २०१८ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विजया मेहता या नामवंत दिग्दर्शिका असून, त्या १९६०च्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव आहे. रंगायन या नाट्य कला अकादमीची स्थापना त्यांनी केलेली आहे.\nमेटा सोहळ्याचे हे १३वे वर्ष असून यंदा परीक्षक मंडळामध्ये नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि राष्ट्रीय कला अकादमी ‘एनएसडी’च्या माजी संचालिका अमल अल्लानाए, लोकप्रिय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री लिलीएट दुबे, नाट्य दिग्दर्शिका नीलम मानसिंग चौधरी, चित्रपट निर्माते, अभिनेते, लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रजत कपूर, नामवंत छायाचित्रकार, शास्त्रीय नृत्यकलाकार आणि शाम भारतीय कला केंद्राच्या संचालिका शोभा दीपक सिंग यांनी यंदा मेटा पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.\n‘आदिवासींचा समर्पित सेवक हरपला’ ‘रेल्वे भरती प्रक्रिया पारदर्शी’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nडॉ. आंबेडकर, द. मा. मिरासदार, कवी संजीव, रामदास फुटाणे\nहम भी अगर बच्चे होते...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/robber-who-was-drinking-beer-suprised-when-police-arrested-him/", "date_download": "2018-04-23T07:42:32Z", "digest": "sha1:LP7JLYKB23XDUFE7NXFJDQXWE7GHYHIG", "length": 15532, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘रिलॅक्स’ होण्यासाठी बिअर प्यायला बसला आणि पोलिसांनी उचलला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\n‘रिलॅक्स’ होण्यासाठी बिअर प्यायला बसला आणि पोलिसांनी उचलला\nनिपाणीत दरोडे टाकून फरार झालेल्या एका अट्टल दरोडेखोराला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. प्रफुल्ल नारायण माळवतकर (वय ३०, रा. बीड) असं या दरोडेखोराचं नाव आहे. फरार झाल्यानंतर टेन्शन दूर झाल्यानं ‘रिलॅक्स’ व्हायला प्रफुल्ल दारु प्यायला बसला होता. त्याचवेळीस पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना बघताच दरोडेखोराची सगळी नशा एका सेकंदात उतरली.\nकर्नाटकातील निपाणी इथे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याने दरोडा घातला होता. यानंतर निपाणी पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो तिथून फरार झाला होता. गुरुवारी दुपारी मालवण शहरातील एका बियर बारमध्ये एक संशयित व्यक्ती दारू पीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक नागरगोजे व मंगेश माने या पोलुस पथकाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने निपाणी येथील गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर निपाणी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली व गुन्ह्याची व संशयितांची खातरजमा मालवण पोलिसांनी केली. त्यानंतर संशयित प्रफुल्ल याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असून निपाणी पोलीस पथक मालवणला रवाना झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअस्सल मालवणी टॅलेंट पोचले मुंबईक\nपुढीलरुळांवरून नव्हे, रस्त्यावरून धावणारी ट्रेन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2018-04-23T07:47:39Z", "digest": "sha1:2DBEJMJ5R43GL5OUUNB2D4SSM5KK5HBZ", "length": 4960, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १७७ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १९० चे - पू. १८० चे - पू. १७० चे - पू. १६० चे - पू. १५० चे\nवर्षे: पू. १८० - पू. १७९ - पू. १७८ - पू. १७७ - पू. १७६ - पू. १७५ - पू. १७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १७० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AE_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:41:15Z", "digest": "sha1:CIHG7Z2YVMZI2DW4G53NI5A3SQZONZJO", "length": 4371, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः ग्रँड स्लॅम (टेनिस).\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► ऑस्ट्रेलियन ओपन‎ (५ क, ५१ प)\n► फ्रेंच ओपन‎ (२ क, ५० प)\n► यू.एस. ओपन‎ (२ क, ५१ प)\n► विंबल्डन स्पर्धा‎ (३ क, ५१ प, १ सं.)\n► २०१२ यू.एस. ओपन‎ (१ प)\n\"ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathahand.blogspot.com/2013/05/blog-post_11.html", "date_download": "2018-04-23T07:19:40Z", "digest": "sha1:UULIQDW47OLVNAV5E5BBN7PKBKIBYZIA", "length": 16146, "nlines": 135, "source_domain": "marathahand.blogspot.com", "title": "मराठाह्यांड: 'गुगल ट्रान्स्लेटर' अखेर मराठीतही!", "raw_content": "शनिवार, ११ मे, २०१३\n'गुगल ट्रान्स्लेटर' अखेर मराठीतही\nसर्बियन , व्हिएतनामीपासून कन्नड , तामिळ , बंगाली ,तेलगूपर्यंत भाषा समजून घेणा-या गुगल ट्रास्लेटरला मराठी का कळत नाही असा प्रश्न आजवर अनेकदा विचारला गेला. इंटरनेटवर त्यासाठी अनेकांनी मोहीमाही राबविल्या. या सर्व मागण्या अखेर पूर्ण झाल्या आणि गुगलची भाषांतर सुविधा असेलेले ' गुगल ट्रान्स्लेटर ' अखेर मराठीतही अवतरले.\nमराठीसह बोस्नियन , सेबियानो , हमाँग , जॅव्हेनिज या पाच नव्या भाषांसह एकूण ७० भाषांमध्ये गुगल ट्रान्स्लेटर म्हणजेच गुगलची भाषांतर सुविधा सज्ज झाली आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमधून त्याची घोषणा केली असून , मराठीसाठी अद्यापही ही सुविधा प्रथामिक स्थितीत असल्याचेही कबूल केले आहे.\nया आधी बंगाली , गुजराती , हिंदी , कन्नड , तामिळ , तेलगू , उर्दू या भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. पण जगभरातील सुमारे सात कोटी तीस लाख लोक जी भाषा बोलतात ती मराठी मात्र गुगल ट्रान्सलेटरवर उपलब्ध नव्हती. आपली ही कमतरता गुगलने भरून काढली आहे. आता ' गुगल ट्रान्स्लेटर ' वर मराठीतून अन्य ६९ भाषा किंवा त्या ६९ भाषांमधून मराठीत भाषांतर करता येणे शक्य झाले आहे.\nअन्य भाषांप्रमाणेच मराठीत होणारे हे भाषांतर किंवा मराठीतून होणारे भाषांतर अचूक नाही. अद्यापही ही सुविधा प्राथमिक अवस्थेत असल्याने अचूक असण्याची अपेक्षा करणे बरोबर नाही. पण किमान ही सुविधा सुरू होणे महत्त्वाचे होते. आता ती अचूक करण्याची जबाबदारी मराठीप्रेमींनीही उचलावी , अशी गुगलची अपेक्षा आहे.\nआजही अनेक वाक्यांचे मराठीकरण करताना किंवा मराठी वाक्यांचे अन्य भाषेत भाषातंर करताना अनेक गमतीजमती होत आहेत. मराठी म्हणी आणि वाक्प्रचारांचे भाषांतर म्हणजे ' चकटफू हसवणूकीचा कार्यक्रम ' आहे. पण यात दुरुस्ती स्वीकारण्याची तयारी गुगलने दाखवली आहे.\nत्यासाठी त्यांनी ट्रान्स्लेटर टूलकिट आणि शो फ्रेजबुक असे दोन पर्याय दिले आहेत. तसेच ज्या शब्दांचे भाषांतर होत नसेल त्यावर ' क्लिक ' करून ते भाषांतर गुगलकडे पाठविण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधांचा जेवढा वापर वाढले तेवढे हे भाषांतर अधिक अचूक होईल. एकाच शब्दाचे विविध समनार्थी पर्यायही सुचविण्यात आले आहेत. उदाहरणार्थ water या इंग्रजी शब्दासाठी जल , समुद्र , पाणी पाजणे असे पर्याय दाखविण्यात येतात. अर्थातच त्यातही त्रुटी आहेत. पण गुगलला उशिरा का होईना सुचलेल्या या शहाणपणाचे स्वागत करायला हवे , असे इंटरनेट क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Nilesh Patil येथे २:४९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nNilesh Patil | अपना बैज बनाएं\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nशिवाजी महाराज की जय.....\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\n'गुगल ट्रान्स्लेटर' अखेर मराठीतही\nमराठमोळ्या इशानंमुले फक्त 30 सेकंदात तुमचा मोबाईल ...\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nधन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे\nसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी महराज...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\n\"महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\" शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणाऱ्या कर्तुत्ववावांना मानाचा मुजरा \nwellcome. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/02/Programming-for-kids-Course4-stage6-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:23:51Z", "digest": "sha1:B2N6CQIHI3ZVBUAMI6JTASHVNJKRR76L", "length": 2939, "nlines": 47, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 4 # आर्टिस्ट व्हेरिएबल्स", "raw_content": "\nसोमवार, 29 फ़रवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 4 # आर्टिस्ट व्हेरिएबल्स\nहा Code.org मधील Code Studio मध्ये चौथ्या कोर्सचा सहावा स्टेज आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट व्हेरिएबल्स.\nयामध्ये सोळा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे अपूर्ण चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठीचे कोडिंग आणि पूर्ण झालेले चित्र दाखवलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/satara/kalsubai-shikhar-sir-uttar-pradeshs-durgaprimi/amp/", "date_download": "2018-04-23T07:49:57Z", "digest": "sha1:PW5O5UBXGLTTPHBAWRBURMQZAP5CIM76", "length": 5462, "nlines": 41, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kalsubai Shikhar Sir from Uttar Pradesh's Durgaprimi | उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमींकडून कळसूबाई शिखर सर | Lokmat.com", "raw_content": "\nउत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमींकडून कळसूबाई शिखर सर\nउत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली.\nपिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर नुकतेच सर केले.\nअमोल आवळे, अ‍ॅड. किशोर खराडे, सदाशिव बेळगुंपे, संजय गंगावणे, धनंजय माने, नितीन चव्हाण, रामचंद्र काळोखे, चंद्र्रकांत चव्हाण, कोरडे, भांगरे या निवडक सवंगड्यांनी नुकतेच राज्यातील सर्वाधिक उंच असलेले अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई हे शिखर सर केले.\nकेवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली. या सर्वांनाच दुर्ग भ्रमंतीची प्रचंड आवड आहे. सातत्याने जोगमठ, जरंडेश्वर, हरेश्वर, चंदन-वंदन, कल्याणगड इथे ही मंडळी जात असतात. याशिवाय राजगड, रायरेश्वर, वासोटा, नागेश्वरी या ठिकाणांनाही भेटी दिल्या आहेत.\nयातील काहीजण वयाची पन्नाशी गाठलेले आहेत. मात्र, त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. कळसूबाई शिखरावर पोहोचल्यावर सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येक दुर्गप्रेमी तरुणांनी एकदा तरी हे शिखर सर करावे, असे आवाहन सर्वांनी यावेळी केले.\nमुंबई ते बाली थेट विमानसेवेला आजपासून प्रारंभ\nरिक्षाचालकांचा नकाराचा मीटर ‘फास्ट’\nजांब समर्थ, नांगरतास तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट\nबाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य\nरिसालदार तलावातील दुर्मीळ शिलालेखाने इतिहासाला उजाळा\nसातारा : मामाच्या गावी आलेली भाची नीरा कालव्यात वाहून गेली, शोध सुरू\nसातारा : मोबाईल घेऊन येतो म्हणून १ लाख ४४ हजारांची रक्कम नेली\nसातारा : यात्रेवरून परतताना वाईजवळ दोन युवक ठार, एक जखमी; दुचाकी-कारची धडक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Code-org-Course1-Stage5.html", "date_download": "2018-04-23T07:39:04Z", "digest": "sha1:TXLEWGGTRO3OR2GV7RGHJEGVOMO2KORF", "length": 5337, "nlines": 38, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - मेझ सिक़्वेन्स", "raw_content": "\nशुक्रवार, 11 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - मेझ सिक़्वेन्स\nया आर्टिकल मध्ये आपण Code.org या वेबसाईट वरील कोड स्टूडियो मधील Course 1, Stage 3 ,4, 5 बद्दल माहिती घेऊ .\nजेव्हा तुम्ही या वेबसाईट मध्ये लॉग इन करून कोड स्टूडियो हा विभाग उघडता तेव्हा तेथे चार कोर्सेस तुम्हाला दिसतात.\nत्यापैकी पहिल्या कोर्स बद्दल आपण माहिती घेऊ. हा कोर्स वय वर्षे 4 ते 6 या वयोगटातील मुलांसाठी अपेक्षित आहे. पण तुम्ही जर प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेतले नसेल तर हे एकदा नजरेखालून जरूर घालावे.\nया कोर्स मध्ये एकूण 18 स्टेजेस आहेत आणि काही स्टेजेस या Activity या सदराखाली मोडतात, आणि काही स्टेजेस पूर्ण केल्यानंतर ते दिसू लागतात. जेव्हा तुम्ही या कोर्स ला सुरवात करता तेव्हा तुमची सुरवात स्टेज 3 पासून होते, पहिले दोन स्टेजेस या Activities आहेत, व ते नंतर खेळता येतात.\nतिसरा स्टेज हा जिगसॉ पझल या प्रकारातला आहे. यामध्ये तुम्हाला एका चित्राचे काही भाग दाखवले जातात, ते जोडून तुम्हाला मूळ चित्र बनवायचे असते. यामध्ये 12 पझल्स आहेत.\nचौथा स्टेज हा मेझ सिक़्वेन्स या प्रकारातला आहे. याची थीम ही अँग्री बर्ड या खेळातली आहे. यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग करून अँग्री बर्डला पिग पर्यंत पोहोवायचे असते. याचे 15 पझल्स आहेत.\nपाचवा स्टेज हा मेझ डी-बगिंग हा आहे. यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग चे इंस्ट्रक्शन्स वाचून त्यातल्या चुका किंवा कमतरता दूर कराव्या लागतात.\nया स्टेजेस ची माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nया मालिकेतील इतर आर्टिकल्स\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/cool-dress-for-summer-118032700015_1.html", "date_download": "2018-04-23T07:38:35Z", "digest": "sha1:LZLUFZPPNHIC3VM7OFQ2TPET6PUAVCVD", "length": 11375, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रोडट्रीप साठी सज्ज व्हा “या”कुल ड्रेसिंगसह | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरोडट्रीप साठी सज्ज व्हा “या”कुल ड्रेसिंगसह\nएप्रिल महिना सुरु झाला की सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन बनू लागतात. वेगवेगळ्या लोकेशन्स पासून ते कोण कोण गॅंग मध्ये सामील होणार याची यादी बनवली जाते. आजकाल सर्वांना आपल्या सोशल मीडियामध्ये अपडेटेड राहण्यास आवडतं. आपल्या सोशल मीडियावर सर्वात कुल आपलेच फोटो असावे असे सर्वानाच वाटते. म्हणूनच आजच्या तरूणाईसाठी ड्रेसिंग हा ट्रिपचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग ठरत आहे. गॅंगमध्ये आपला लूक सर्वात हटके असावा यासाठी यंगस्टर्स आटापिटा करत असतात. कुल म्हणजे काहीतरी फंकी अडकवून स्टाईल स्टोटमेंट बनत नाही, तर त्यासाठी तसा ड्रेसिंग सेन्सही असावा लागतो. याव्यतिरिक्त प्रत्येक जण सध्या कोणत्याही सेलिब्रिटी, किंवा त्यांचे आयडॉल तसेच निवडक डिझायनर्सला फॉलो करत असतात. अशाच काही उन्हाळ्यातील कुल ड्रेसिंग स्टाईल्स जाणून घेऊयात स्पायकर इंडियाच्या समर कलेक्शनमधून.\nपेस्टल : जर तुमचा कोणत्या तरी बीचवर जाण्याचा प्लॅन असेल तर पेस्टल कलर हा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल. अगदी हलक्या रंगाचे हे कपडे गरम वातावरणातही एकदम \"कुल\" लूक देऊन जातात. त्यात यावर फ्लोरल प्रिंट, एखादी छानशी हॅट आणि कुल एविएटर सनग्लासेस एकदम झक्कास दिसतील.\nकॅमोफ्लॉज : काही ट्रॅव्हलर्स ना बीच ट्रीपच्या ऐवजी ट्रेकिंग किंवा एडव्हेंचर ट्रिप्सला जाण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास कॅमोफ्लॉज प्रिंटचे कपडे डिझाईन केलेले आहेत. मिलिटरी प्रिंट्सचे हे आऊटफिट तुम्हाला तुमच्या हटके डेस्टिनेशनला व ट्रिपला \"राऊडी\" लूक देऊन जातो.\nफंकी चेक्स : चेक्स हा तर सर्वांचाच “एनी टाईम फेव्हरेट\" ड्रेसिंग स्टाईल आहे. समर ट्रिपमध्ये चेक्स टॉप किंवा चेक्स शर्टसोबत कलर डेनिम हा हटके पर्याय आहे. एखादा गडद रंगाचा चेक्स शर्ट समरमध्ये तुम्हाला सेंटर ऑफ अट्रॅक्शन चा फिल देईल.\nडेनिम : स्पायकर इंडिया डेनिम साठी प्रसिद्ध आहे. समर कलेक्शनमध्ये मुलींसाठी खुप ऑप्शन आहेत, जसे कि एखाद्या गडद डेनिम सोबतच लाईट रंगाचा डेनिम शर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेनिम टॉप्स आणि वन-पीस असे बेस्ट ऑप्शन ट्रिपसाठी उपलब्ध आहेत.\nज्या ठिकाणी आपण ट्रिप ला जात आहोत त्याप्रकारचे ड्रेसिंग करणे हे सर्वात महत्वाचे आहे, आणि म्हणूनच स्पायकर इंडियाने हीच संकल्पना जाणून युवकांसाठी हे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. तर तुम्हीही तुमचा समर करा \"स्टायलिश \n शाहरुखची लाडली सुहानाच्या टी-शर्टची किंमत तब्बल…\nमल्टिपल थीम ने रंगले फॅशन शो चे स्टेज\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nकाश्मिरी फिरन ठरतोय बेस्ट फॅशन\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2010_11_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:40:00Z", "digest": "sha1:7OCHNVJBTYRAWGXOBTQK6CNDA47E2PPX", "length": 25286, "nlines": 91, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: November 2010", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५\nपदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )\nपांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.\nकौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४\nविचित्रवीर्याने दोन्ही भार्यांसह संसारसुख काही वर्षे उपभोगले. मात्र त्याला अपत्य झाले नाही. त्याच्यात काय दोष होता ते महाभारतात सांगितलेले नाही. विचित्रवीर्य या नावावरून तर्क करावा. ऐन तारुण्यातच तो मरून गेला. शांतनूने ज्या हेतूने सत्यवतीशी विवाह केला तो वंशवृद्धीचा हेतु निष्फळ ठरला. वंश टिकवण्यासाठी सत्यवतीने भीष्माला त्याच्या प्रतिज्ञेतून मुक्त करून ’तूं विवाह कर’ असे सुचवले ते त्याने अर्थातच नाकारले. ’वडील दीर या नात्याने अंबालिका, अंबिका यांना तूं अपत्य मिळवून दे’ असे विनवले तेहि नाकारले. मात्र वंश टिकवण्यासाठी पूर्वीं, परशुरामाने क्षत्रिय घराणीं नामशेष केलीं होतीं तेव्हां, अनेक क्षत्रिय स्त्रियांनी श्रेष्ठ ब्राह्मणांपासून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घेऊन वंशविस्तार केला, याचा दाखला देऊन, अंबालिका व अंबिका यांनीहि तसेंच करावे असें सुचवलें. तेव्हां सत्यवतीने आपल्याला ऋषि पराशरापासून झालेल्या व्यास या पुत्राचे नाव नियोगासाठी सुचवले ते भीष्मानेहि मान्य केले. यावेळीं कुरुकुळांतीलच दुसर्‍या कोणा पुरुषाचा विचार दोघांनीहि कां केला नाही हे एक कोडेच आहे. ज्या बाल्हीकाचे नाव वरचेवर येते, त्याच्या वंशातला कोणी योग्य पुरुष कसा सुचला नाहीं (बाल्हीक सोमदत्त व त्याचा पुत्र भूरिश्रवा याचे नाव पुढे कथेत अनेकदां येते. भूरिश्रवा साधारण कौरव-पांडवांचा समवयस्कच दिसतो तेव्हां सोमदत्त वा त्याचा पिता हा नियोगासाठी कदाचित योग्य वयाचा ठरला असता (बाल्हीक सोमदत्त व त्याचा पुत्र भूरिश्रवा याचे नाव पुढे कथेत अनेकदां येते. भूरिश्रवा साधारण कौरव-पांडवांचा समवयस्कच दिसतो तेव्हां सोमदत्त वा त्याचा पिता हा नियोगासाठी कदाचित योग्य वयाचा ठरला असता\nसासूची सूचना दोन्ही सुनांनी अनिच्छेनेच मान्य केली असणार कारण व्यासाचे ओंगळ ऋषिरूप. खुद्द व्यासालाहि त्याची जाणीव होतीच. व्यासाला शुक नावाचा एक पुत्र होता तेव्हां सत्यवतीने विनवले तरीहि या भानगडीत आपण पडूं नये असें व्यासाला कां वाटलें नाहीं अंबालिका व अंबिका दोघीनाहि जन्मदोष असलेले पुत्र झाले. त्याचें दिलेले कारण (अंबालिकेने डोळे मिटून घेणे व अंबिकेने भीतीने पांढरीफटक पडणे) निव्वळ हास्यास्पद आहे. इच्छेविरुद्ध (उदा. बलात्काराने) मातृत्व लादले गेले तरीदेखील स्त्रीला अनेकदां सुदृढ अपत्य होतें अंबालिका व अंबिका दोघीनाहि जन्मदोष असलेले पुत्र झाले. त्याचें दिलेले कारण (अंबालिकेने डोळे मिटून घेणे व अंबिकेने भीतीने पांढरीफटक पडणे) निव्वळ हास्यास्पद आहे. इच्छेविरुद्ध (उदा. बलात्काराने) मातृत्व लादले गेले तरीदेखील स्त्रीला अनेकदां सुदृढ अपत्य होतें येथे तर मातृत्व हवेच होते येथे तर मातृत्व हवेच होते जणू व्यासावर पुत्रांच्या व्यंगांचा दोष नको म्हणून तो त्या दोघींवर ढकललेला वाटतो जणू व्यासावर पुत्रांच्या व्यंगांचा दोष नको म्हणून तो त्या दोघींवर ढकललेला वाटतो मात्र धृतराष्ट्र आंधळा निपजल्यावर तरी व्यासाचा नाद सोडून देऊन दुसरा कोणी शोधावा असें सत्यवतीला वाटले नाही वा भीष्मालाहि सुचले नाही. यांतहि भीष्माचा अति अलिप्तपणाच जाणवतो. तिसरा प्रयोग अंबालिका-अंबिका यांनी युक्तीने टाळला. आपल्या जागीं दासीलाच पाठवले मात्र धृतराष्ट्र आंधळा निपजल्यावर तरी व्यासाचा नाद सोडून देऊन दुसरा कोणी शोधावा असें सत्यवतीला वाटले नाही वा भीष्मालाहि सुचले नाही. यांतहि भीष्माचा अति अलिप्तपणाच जाणवतो. तिसरा प्रयोग अंबालिका-अंबिका यांनी युक्तीने टाळला. आपल्या जागीं दासीलाच पाठवले व्यासांना कळले होतेच कीं यावेळी आपल्यासमोर दासी आली आहे पण व्यासानी सत्यवती वा भीष्माकडे तक्रार केली नाही वा माघार घेतली नाही व्यासांना कळले होतेच कीं यावेळी आपल्यासमोर दासी आली आहे पण व्यासानी सत्यवती वा भीष्माकडे तक्रार केली नाही वा माघार घेतली नाही दासीचे पोटीं विदुर जन्माला आला.\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3\nशांतनूला व सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यानंतर थोड्या काळानेच शांतनूचा मृत्यु झाला. ठरल्याप्रमाणे चित्रांगद राजा झाला. हा शूर होता. भीष्माला त्याने सत्तेपासून दूर ठेवले असावे. त्याचा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पत्नी वा अपत्याचे नाव नाहीच. त्याचे व चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाचे कुरुक्षेत्रात युद्ध झाले. तीन वर्षे एवढा दीर्घ काळ चाललेल्या या युद्धात भीष्माने कोणताही भाग घेतला नाही. असें कां झालें असावें एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही हे प्रकरण जरासे धूसरच आहे\nचित्रांगदानंतर विचित्रवीर्य राजा झाला. (असे ’विचित्र’ नाव त्याला कां दिले असावे). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही कौरव राज्याच्या वतीने त्याने अश्वमेध वगैरे केला नाही वा कोणा राजाचे पारिपत्य करून राज्य विस्तारहि केलेला नाही.\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_20.html", "date_download": "2018-04-23T07:17:34Z", "digest": "sha1:S7FE2GQ4TJY2COVZUWB57EU5ZEPGPLFB", "length": 9218, "nlines": 45, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: दर्यावीर मायनाक भंडारी", "raw_content": "\nकधी शत्रूचे घाव ना पाठीवरती\nरणी झेलतो सिंहासा छातीवरती\nश्री शिवाजी महाराजांनी कोकण प्रांतात वादळी चढाई मांडीत कित्येक जलदुर्ग, गिरीदुर्ग ,बंदर आणी ठाणी स्वराज्याच्या अधिपत्याखाली आणली. हिंदवी स्वराज्याची भागावी ध्वजा सागरी किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात फडकू लागली होती. सुसज्ज मराठी आरमार खवळत्या समुद्रावर सत्ता गाजवू लागलं होतं.\nस्वराज्याचा विस्तार दिवसेंदिवस वेगाने वाढतच होता\nकोकणाच्या तुफानी मोहिमेत राजांना अनेक मोलाची रत्ने गवसली. निष्ठेची आणी कडक शौर्याची हि पोलादी रत्ने होती. या रत्नांमध्ये मायनाक भंडारी , वेंटाजी बाटकर , दौलतखान , इब्राहीमखान , लायजी पाटील कोळी , तुकोजी आंग्रे सारखे दर्यावर्दी होते. या साऱ्यांमध्ये पराक्रम, महत्वकांक्षा आणी दूरदृष्टी सागराएवढी विशाल होती. श्रीशिवाजी महाराजांवर स्वराज्याची अस्मिता या दर्याविरांमध्ये जागी केली. स्वराज्याचा शेला त्यांचे अंगावर पांघरीत हि निष्ठावंत हृदये\nस्वराज्याच्या पवित्रकार्यात सहभागी करून घेतली\nमायनाक भंडारी हे दर्यासारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते.पराक्रम मायनाक भंडारींच्या नसानसांतून ओसंडून वाहत होता. श्री शिवाजी महाराजांवर त्यांची आढळ निष्ठा होती. इ.स.१६७९ चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. श्री शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणी त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या\nगेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या हा छोट्याश्या आरमाराचा आपण सहजासहजी पराभव करू, आशा गुर्मीत ते होते महाराजांनी देखील इंग्रजांच्या या आव्हानास तोंड देण्याचा निर्धार केला . मायनाक भंडारींना रवाना केले. मायनाक भंडारींनी अतिशय पराक्रमाने आणी चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला .इंग्रज हाट चोळीत बसले .मायनाक भंडारींची चांगलीच दहशत इंग्रजी काळजात निर्माण झाली याच मायनाक भंडारींना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली सुवर्णदुर्गाच्या चारही अंगाला खवळलेला विशाल समुद्र होता.\nमहाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग वर तुटून पडले . त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता .समुद्राच्या अंगाखांद्यावर धुमश्चक्री उसळली यामध्ये भांडारींचा पुतण्या धारातीर्थी पडला.मात्र मायनाक भंडारींनी सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला\nअसे हे मायनाक भंडारी स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6482-bangladesh-government-atrocity", "date_download": "2018-04-23T07:43:57Z", "digest": "sha1:OJBH2OS6UQ5IW6JOIVA4X3OJJA3UIBSW", "length": 5474, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द\nबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे जाहीर केलंय. विशेष गटांसाठी सरकारी नोक-यांमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं.\nशेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जातोय.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2018-04-23T07:51:09Z", "digest": "sha1:JNRMO32QPI2JR7PCN6JQSYZ4KJGRCNPW", "length": 10966, "nlines": 276, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेलावेर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nटोपणनाव: पहिले राज्य (द फर्स्ट स्टेट, The First State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ४९वा क्रमांक\n- एकूण ६,४५२ किमी²\n- रुंदी ४८ किमी\n- लांबी १५४ किमी\n- % पाणी २१.५\nलोकसंख्या अमेरिकेत ४५वा क्रमांक\n- एकूण ८,९७,९३४ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता १७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $५०,१५२\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक)\nडेलावेर (इंग्लिश: Delaware; डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.\nडेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागर व न्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलँड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकुण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.\n७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.\nडेलावेरमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nडेलावेर राज्य विधान भवन.\nडेलावेरचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/vishnu-kokje-elect-new-international-president-of-vhp-118041400019_1.html", "date_download": "2018-04-23T07:31:58Z", "digest": "sha1:HFFMQMBXZDSIICVIULW35KION6RPCUDO", "length": 10250, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष\nहायकोर्टाचे माजी जज, हिमाचल प्रदेशचे माजी गव्हर्नर विष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष असणार आहेत. गुरुग्राममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मतदान झाले होते. त्यांना सर्वाधिक १३१ मतं मिळाली तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली आहेत.\nया आगोदर मतदार यादीत\nप्रवीण तोगडिया यांनी गडबड झाल्याचा आरोप केला होता. वोटर लिस्टमध्ये 37 वोटर हे बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. वीएचपीचे महासचिव चंपत राय यांनी म्हटलं की, प्रवीण तोगडिया आणि व्हीएचपीचे अध्यक्ष राघव रेड्डी यांना अनेकदा मतदारांची यादी देण्यात आली होती.सूत्रांच्या माहितीनुसार राघव रेड्डी आणि प्रवीण तोगडिया गटाकडे कमी मतं होती त्यामुळे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही गोंधळ घालून निवडणूक टाळण्याचा विचार होता. मात्र तोगडिया यांची सत्ता आता गेली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात उत्साहात\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nराहुल यांच्या कॅण्डल मोर्चला गर्दी जमली पण .........\nशिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या उपोषणात सहभागी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5577626515998132695&title='Xiaomi'%20Launches%20'Redmi%205'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:43Z", "digest": "sha1:TFQQJSFJZFT4RT5ADBLNN3E7RPFFMTOF", "length": 11850, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘शाओमी’तर्फे ‘रेडमी ५’ दाखल", "raw_content": "\n‘शाओमी’तर्फे ‘रेडमी ५’ दाखल\nमुंबई : ‘शाओमी’ या भारतातील स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या ‘रेडमी ५’च्या सर्वस्वी नव्या रूपाची घोषणा करत प्रत्येकाला नवीन अनुभव देऊ करण्याच्या ध्येयाप्रती मोठे पाऊल पुढे टाकले आहे. परवडण्याजोगे मूल्य असलेल्या या स्मार्टफोनने प्रथमच ‘रेडमी ५’प्रमाणे सुलभ असे पूर्ण स्क्रीन इनोव्हेशन फोनमध्ये दिले आहे. यामुळे नवीनतम स्मार्टफोन टेक्नोलॉजी आकर्षक किंमतीत उपलब्ध करून देण्याची ‘शाओमी’ची बांधिलकी पक्की झाली आहे.\n२०१६मध्ये ‘एमआयएक्स’सोबत मुख्य प्रवाहात फुल स्क्रीन डिस्प्ले कॉन्सेप्ट घेऊन येणारी ‘शाओमी’ ही पहिली टेक्नोलॉजी कंपनी ठरली होती. ‘रेडमी ५’ नवीन मोबाईल युजर्सना अगदी तसाच अनुभव देतो. कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर तसाच कायम ठेवत वाढीव, उपयुक्त स्क्रीन एरिया वापरण्याची संधी देतो. रेडमी स्मार्टफोन्स जगभरातील युजर्सना आकर्षक किंमतीत सर्वोत्तम तंत्रज्ञान नेहमीच पुरवत आले आहे. १८:९ डिस्प्ले व्यतिरिक्त ‘रेडमी ५’ने या श्रेणीत क्वालकोम स्नपड्रगन १४ एनएम एट कोअर प्रोसेसर मागील कॅमेरा व पुढील सेल्फी लाईटसाठी लार्ज पिक्सल (१.२५μm) सेन्सरसारखे गुणधर्म देऊ केले आहेत. ही सगळी वैशिष्ट्ये खूप सूक्ष्मरीत्या बांधली गेली आहेत.\n५.७ इंच १८:९ डिस्प्ले जो जवळजवळ समोरचा संपूर्ण भाग व्यापतो. जुन्या १६:९ डिस्प्लेच्या तुलनेत ‘रेडमी ५’ अधिक मोठा व्ह्यूइंग एरिया देतो. युजर्स बातमी वाचत असतील, स्प्रेडशीट एडीट करत असतील किंवा मग त्यांच्या स्मार्टफोनवर गेम खेळत असतील, हा त्यांच्या युजर्सना एक वेगळा अनुभव देतो. याव्यतिरिक्त ‘रेडमी ५’ला गोलाकार डिस्प्ले कॉर्नरची स्क्रीन आहे आणि बांधेसूदपणा, आकर्षकपणा हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तो बनवला गेला आहे.\nचारही बाजूने वक्र डिजाईन असल्यामुळे हा फोन हाताळणे अगदी सोयीस्कर होते. ‘रेडमी ५’ला मागील बाजूस लार्ज १.२५ पिक्सल सेन्सर कॅमेरा आहे. काही प्रमुख डिव्हाइसेसमागे जो हमखास आढळतो. जितका जास्त पिक्सल असेल तितका अधिक प्रकाश सेन्सर खेचून घेऊ शकते. पुरेशा प्रमाणात प्रकाश नसलेल्या परिस्थितीही उत्तम इमेज क्वालिटी देते.\n‘रेडमी ५’ची फ्रंट सेल्फी लाईट युजर्सला कमी प्रकाशातही सुंदर सेल्फी काढण्याचा अनुभव देते. नेहमी चालू मोडसह व्हिडिओ शुटींग करत असतानाही नेमका तोच परिणाम देते. ‘शाओमी’च्या ब्युटीफाय ३.० च्या सहयोगाने, ‘रेडमी ५’ अतिशय कौतुकास्पद व सुंदर असे सेल्फीज देतो.\nरेडमी मालिकेतील बॅटरी लाईफ हे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘रेडमी ५’ने तीन हजार ३०० एमएएच बॅटरीची निर्मिती करून ही परंपरा जपली आहे. ‘एमआययुआय ९’मधील सुधारणांच्या जोडीने, पॉवर-दक्ष १४एनएम फिनफेट क्वालकोम स्नपड्रगन, चिपसेट, ‘रेडमी ५’ला सहजपणे दिवसभर दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाईफ प्रदान करते.\nप्रीमियम मेटल बॉडीने बनलेला, अवघ्या ७.७ मिमी जाडीचा ‘रेडमी ५’ आत्तापर्यंतचा सर्वात स्लीम रेडमी स्मार्टफोन आहे. फोनच्या बॅटरी लाईफमध्ये कोणतीही तडजोड न करता हे साध्य केले आहे. युजर्सने वाखाणावी अशी ही गोष्ट आहे. २० मार्चपासून सुरू झालेल्या वीकली सेल्समध्ये ‘रेडमी ५’ उपलब्ध होईल. Mi.com, अॅमेझॉन आणि एमआय होम स्टोअरमध्ये दोन जीबी, १६ जीबी, तीन जीबी, ३२ जीबी व चार जीबी, ६४ जीबी अनुक्रमे सात हजार ९९९ रुपये, आठ हजार ९९९ रुपये आणि १० हजार ९९९ रुपयांना मिळेल. येत्या आठवड्यांमध्ये ‘रेडमी ५’ सर्व ऑफलाइन भागीदारांकरिता देखील उपलब्ध केले जातील.\nTags: XiaomiSmartphone Redmi 5Mumbaiशाओमीरेडमी ५मुंबईस्मार्टफोनप्रेस रिलीज\nशाओमीतर्फे स्मार्टफोन व एलईडी टीव्ही सादर लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i081101205343/view", "date_download": "2018-04-23T07:24:45Z", "digest": "sha1:QQJMRMW6OFGX42VR7ZONEFW5SL4MPPIC", "length": 11083, "nlines": 153, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय पंचविसावा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पंचविसावा|\nश्लोक ३४ व ३५ वा\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय पंचविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - आरंभ\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ३ रा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १४ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १५ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १७ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - श्लोक १९ वा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-dasara-melava-2017-uddhav-thackery-on-bjp-271104.html", "date_download": "2018-04-23T07:24:07Z", "digest": "sha1:KD6GT73M32TK54ENUPZKBEPNPNTBOBZK", "length": 20291, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सगळीकडे सत्ता पण कारभार बेपत्ता,उद्धव ठाकरेंचा घणाघात", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसगळीकडे सत्ता पण कारभार बेपत्ता,उद्धव ठाकरेंचा घणाघात\nहिंदुत्त्वाची व्याख्या काय आहे , गोमांसाबद्दल भाजपची भूमिका काय , गोमांसाबद्दल भाजपची भूमिका काय मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का , नोटबंदीमुळे लोकांचे हाल झाले, नुकसान झालं मग ही देशद्रोही नाही का , नोटबंदीमुळे लोकांचे हाल झाले, नुकसान झालं मग ही देशद्रोही नाही का असे सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला झोड-झोडले\n30 एप्रिल : तुमची सगळीकडे सत्ता आहे पण कारभार बेपत्ता आहे. हिंदुत्त्वाची व्याख्या काय आहे , गोमांसाबद्दल भाजपची भूमिका काय , गोमांसाबद्दल भाजपची भूमिका काय मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का , नोटबंदीमुळे लोकांचे हाल झाले, नुकसान झालं मग ही देशद्रोही नाही का , नोटबंदीमुळे लोकांचे हाल झाले, नुकसान झालं मग ही देशद्रोही नाही का असे सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला झोड-झोडले. साथ द्यायची उघडपणे आणि लाथ घालायची ती पण उघडपणे, मग आमचं काय चुकलं असे सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला झोड-झोडले. साथ द्यायची उघडपणे आणि लाथ घालायची ती पण उघडपणे, मग आमचं काय चुकलं असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सत्तेत भाजपवर अकुंश ठेवण्यासाठी आहोत असं स्पष्ट केलं.\nशिवाजीपार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जीएसटी, नोटबंदी, गोमांस, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे नारायण राणे यांचा दखल न घेता अनुलेखाने मारले.\nबुलेट ट्रेनचा नागोबा कशाला \nएलफिन्स्टन दुर्घटना घडली. नाहक निष्पाप 23 जणांचा बळी गेलाय. ज्या पुलावर दुर्घटना घडली त्या पुलाची रूंदी वाढवण्यासाठी सेनेच्या खासदारांनी सुरेश प्रभूंकडे मागणी केली होती. पण त्यांचं पुढे काय झालं तर निधी मिळाला पण काम तसेच अडून पडले. नेहमी अशी दुर्घटना झाली की उच्चस्तरीय समिती नेमायची हेच होत आलंय. पण ठोस असं काहीही झालेले नाही.\nइथं लोकलच्या सोयीसुविधा नसताना बुलेटचा नागोबा आमच्या डोक्यावर कशाला ठेवता , मोदींचं स्वप्न मुंबईकरांच्या खांद्यावर का ठेवले जात आहे. बरं नेमकं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का , मोदींचं स्वप्न मुंबईकरांच्या खांद्यावर का ठेवले जात आहे. बरं नेमकं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का , जर बुलेट करायची असेल तर कन्याकुमारी ते काश्मीर करा असा सल्लावजा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.\nनोटबंदीत हाल झाले मग हा देशद्रोह नाही का \nकाळा पैसा थांबवण्यासाठी नोटबंदी केली. पण त्यातून काय साध्य झालं. तर काहीही नाही. देशभरात लोकं रांगेत उभी होती, अनेकांचे जीव गेले. नोटबंदीमुळे लोकांचं नुकसान झालं मग हा देशद्रोही नाही का बंर हे होत नाही तेच जीएसटी लागू केलं. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय मग हा सगळा खटाटोप कशाला केला. लोकांनी तुम्हाला विकासाची काम करण्यासाठी निवडून दिलं मग त्यांनाच खड्यात टाकण्याचे काम कशाला करताय बंर हे होत नाही तेच जीएसटी लागू केलं. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय मग हा सगळा खटाटोप कशाला केला. लोकांनी तुम्हाला विकासाची काम करण्यासाठी निवडून दिलं मग त्यांनाच खड्यात टाकण्याचे काम कशाला करताय , असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.\n\"गाईला जपायचंय आणि ताईला झोडायचंय हे खपवून घेणार नाही\"\nजेएनयू विद्यापीठात बोलणारे देशद्रोही ठरतात. मग मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काय घोडं मारलं दोन महिन्यांपासून घोळ करून ठेवला. जे निकाल लागले ते अर्धवट लागले. बरं हे झालं मुंबई विद्यापीठाचं पण त्या लखनऊ विद्यापीठात काय झालंय. तर न्याय मागण्यासाठी गेलेल्या मुलींवर हात उचलला गेला. गाईला जपायचंय आणि ताईला झोडायचंय हे असलं हिंदुत्व खपवून घेणार नाही. आम्ही असला कोणताही हिंदुत्त्वात केला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.\nभाजपची हिंदुत्वाची व्याख्या काय \nहिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत युती केली. पण आज हिंदुत्त्वाच्या मुद्यावर खुलेआम गुंडगिरी सुरू आहे. गायी संदर्भात भाजपचे धोरण एकदम धरसोड स्वरुपाचे आहे. प्रत्येक राज्यात वेगळे धोरण आहे. सगळीकडे चिखल केला आहे. मळ दिसतोय कमळ दिसत नाही,\nशिवसेनेचे हिंदुत्व देशहितासाठी आहे. आम्हाला देशद्रोह्यांना बडवणारे हिंदुत्व हवे आहे. फक्त मंदिरात घंटा बडवणारे हिंदुत्त्व आम्हाला नकोय. भाजपचे हिंदुत्व कोणते भाजपची गोमांसाबद्दल व्याख्या काय भाजपची गोमांसाबद्दल व्याख्या काय असा सवालच उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत केलाय.\n'रोहिंग्याच काय बांगलादेशीही नको'\nमोहन भागवत आज योग्य बोलले. रोहिंग्या मुस्लिम देशासाठी धोकादायक आहे. त्यांच्या विधानाशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. रोहिंग्यांना लाथ मारून देशाबाहेर हकलून लावले पाहिजे. पण आपल्याकडे मानवतावादाचे डबके झाले आहे आणि अशीच डबकी कोर्टात धाव घेताय. आम्हाला रोहिंग्यच काय बांगलादेशी सुद्धा नको अशी सेनेची ठाम भूमिका आहे असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.\n'पवारासारखं लपूनछपून नाही, जे आहे ते उघडपणे'\nपवारसाहेब, तुमच्यासारखं लपूनछपून काम करत नाही, जे काही आहे ते बेधडकपणे साथ देतो. तुमच्या सारखे अदृश्य हात नाहीये.\nसाथ द्यायची उघडपणे आणि लाथ घालायची तीपण उघडपणे, मग आमचं काय चुकलं , आम्ही उघडपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, काय करायचं ते करून घ्या असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला.\nसोशलमीडियाच्या बळावर तुम्ही निवडून आला आहात, आज तुमच्यावरच सोशलमीडिया पलटलंय. मुळात सोशल मीडियावर बोलणाऱ्यांना तुम्ही नोटीसा पाठवताय ते काय रोहिंग्या आहे का . सोशल मीडियावर जेवढे चिरडणार तेवढे पेटून उठणार हे लक्षात ठेवा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलाय.\n'सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागणार नाही'\nलाटेत वाहत जातो त्याला ओडका म्हणतात, आणि जो पोहून जातो त्याला वीर सावरकर म्हणतात अशीच आमची भूमिका आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेण्यासाठी मला मुहूर्त लागणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/11/offset-tool-in-sketchup.html", "date_download": "2018-04-23T07:44:12Z", "digest": "sha1:6UIZ3ZPT4J62BECQXSIHWANHYD36Y46R", "length": 5733, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्केचअपचे ऑफसेट टूल", "raw_content": "\nरविवार, 22 नवंबर 2015\nस्केचअपचे एक महत्वाचे टूल आहे ऑफसेट टूल. या ठिकाणी ऑफसेट म्हणजे एखाद्या लाईन, लाईन्स किंवा कर्व्हपासून ठराविक अंतरावर काढलेली किंवा काढलेल्या रेषा.\nयामुळे एखाद्या ड्रॉइंगला ठराविक जाडी देता येते, आणि त्यानंतर पुश पुल टूल वापरून त्याला थ्री डायमेन्शनल आकार देता येतो. जर आपण काढलेला आकार क्लोज्ड लूप असेल, म्हणजे त्याला जर स्केचअपमध्ये फेस असेल तर ऑफसेट टूलने त्या फेसच्या बाउंडरीला ऑफसेट लाईन काढली जाते, आणि तुम्हाला हवे असल्यास काही ठराविक लाईन्स पूर्वीच सेलेक्ट करून ऑफसेट टूल वापरल्यास केवळ त्या लाईन्सचे ऑफसेट काढले जाते.\nया ठिकाणी मी दोन चौकोन आणि एक वर्तूळ काढले आहे. त्यापैकी एक चौकोन आणि वर्तुळाला ऑफसेट वापरून आतील बाजूने बाऊउंडरी काढली आहे. तर एका चौकोनाला त्याच्या तीन बाजू पहिल्यांदा सेलेक्ट करून त्यानंतर ऑफसेट टूलचा वापर केला आहे. शिफ्ट टूल वापरून तुम्ही वेगवेगळ्या बाजू वापरू शकता. ऑफसेट टूल वापरताना तुम्हाला ठराविक अंतरावर ऑफसेट काढायचे असल्यास कीबोर्डवर तो नंबर टाईप करावा व त्याचे युनिट ही लिहावे, उदाहरणार्थ 2' (2 फूट) , 50 mm इत्यादी. तुम्ही एखाद्या लाईन किंवा कर्व्हचे देखील ऑफसेट काढू शकता, पण ते क्लोज्ड लूप ( फेस ) नसल्यास त्याला पुश पुल टूल वापरता येत नाही.\nआता मी या शेप्समध्ये ऑफसेटच्या बाउंड्रीचा आतील भाग सेलेक्ट करून डिलीट करतो. त्यामुळे बाउंड्री वॉलला निश्चित जाडी मिळेल. यानंतर मी पुश पुल टूल वापरून त्यांना थ्री डायमेंशनल आकार देतो.\nतर अशा रीतीने ऑफसेट टूलचा वापर स्केचअपमध्ये केला जातो\nस्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6486-marathi-film-festival", "date_download": "2018-04-23T07:35:49Z", "digest": "sha1:5M7Q6E2ZIIBBVXKMERXU4BFWMHBH7IL3", "length": 6468, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं ! नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेसोबतच आजचा दिवस दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी आनंद द्विगुणीत करणारा ठरला. ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झालाय. राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा होताच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.\n‘पावसाच्या निबंधच्या नावानं चांगभलं आजच लॉस एंजेलिस येथे पावसाचा निबंधचा वर्ल्ड प्रिमिअर होतोय आणि आजच ही आनंदाची बातमी आली. अभिनंदन टीम आटपाट,’ असं लिहित मंजुळेंनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-anil-torane-15738", "date_download": "2018-04-23T07:27:21Z", "digest": "sha1:24MZXBYAGK5M6BNMG66D5QZ4PHAYYITA", "length": 18081, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial article anil torane रफी, जोहर आणि ‘मुश्‍कील’! | eSakal", "raw_content": "\nरफी, जोहर आणि ‘मुश्‍कील’\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nनिर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांचा ‘ए दिल है मुश्‍कील’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट वादाची पाठ सोडायला तयार नाही. या चित्रपटात पाकिस्तानी कलावंताची भूमिका असल्याने त्याविरुद्ध संतप्त जनमत एकवटले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये केलेल्या हल्ल्यात आपले अनेक जवान आपण गमावून बसलो होतो. ते दु:ख, तो संताप शिगेला पोचलेला होता आणि पर्यायाने पाकिस्तानबद्दल मनामनात चीड निर्माण होणे साहजिकच होते. त्या वादावर पडदा पडतो न पडतो तोच याच चित्रपटामुळे दुसरा वाद सुरू झाला, तो त्याच्या प्रदर्शनानंतर\nनिर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांचा ‘ए दिल है मुश्‍कील’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट वादाची पाठ सोडायला तयार नाही. या चित्रपटात पाकिस्तानी कलावंताची भूमिका असल्याने त्याविरुद्ध संतप्त जनमत एकवटले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये केलेल्या हल्ल्यात आपले अनेक जवान आपण गमावून बसलो होतो. ते दु:ख, तो संताप शिगेला पोचलेला होता आणि पर्यायाने पाकिस्तानबद्दल मनामनात चीड निर्माण होणे साहजिकच होते. त्या वादावर पडदा पडतो न पडतो तोच याच चित्रपटामुळे दुसरा वाद सुरू झाला, तो त्याच्या प्रदर्शनानंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायमचे स्थान मिळविलेले महान पार्श्‍वगायक महंमद रफी यांची टवाळी करणाऱ्या एका संवादामुळे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायमचे स्थान मिळविलेले महान पार्श्‍वगायक महंमद रफी यांची टवाळी करणाऱ्या एका संवादामुळे खरे तर आक्षेपार्ह नाव, संवाद, गीत, धार्मिक उल्लेख, विशिष्ट धर्म-जातींवर टीका, देवदेवतांची टींगल, यामुळे एखाद्या चित्रपटाविरुद्ध लोकांचा रोष निर्माण होण्याच्या घटना हिंदी चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत.\n‘ए दिल है मुश्‍कील’ मध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असून, त्याचे दिग्दर्शन करण जोहर यांनी केले आहे. होतकरू गायक अयानला (रणबीर) बरेच लोक सांगतात, की तुझा आवाज महंमद रफी यांच्या आवाजाशी मिळताजुळता आहे. हे तो अलिजेहला (अनुष्का) सांगतो, तेव्हा ती म्हणते, ‘मोहंमद रफी वो गाते कम, रोते ज्यादा थे.’ महमंद रफी यांच्यासारख्या अलौकिक व असामान्य पार्श्‍वगायकाची ही अशी स्वस्तातली टिंगल अनुष्काने अयानला चिडविण्यासाठी केली आहे, की रफींवर अप्रत्यक्ष टीका आहे, हे करण जोहरच जाणोत. हा संवाद चित्रपटात घातला आहे खरा; पण त्यामुळे चित्रपटाची कथा पुढे सरकत नाही किंवा मागेही येत नाही. मग तो समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय वो गाते कम, रोते ज्यादा थे.’ महमंद रफी यांच्यासारख्या अलौकिक व असामान्य पार्श्‍वगायकाची ही अशी स्वस्तातली टिंगल अनुष्काने अयानला चिडविण्यासाठी केली आहे, की रफींवर अप्रत्यक्ष टीका आहे, हे करण जोहरच जाणोत. हा संवाद चित्रपटात घातला आहे खरा; पण त्यामुळे चित्रपटाची कथा पुढे सरकत नाही किंवा मागेही येत नाही. मग तो समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय संवाद लेखक निरंजन अय्यंगार यांना आपण कोणाबद्दल लिहित आहोत ते ठाऊक नव्हते संवाद लेखक निरंजन अय्यंगार यांना आपण कोणाबद्दल लिहित आहोत ते ठाऊक नव्हते दिग्दर्शकाने तो संवाद तसाच कसा ठेवला दिग्दर्शकाने तो संवाद तसाच कसा ठेवला म्हणजे हे पूर्वनियोजित असावे. रफी असे पार्श्‍वगायक होते, की गायकीतील एकही प्रकार त्यांनी मागे ठेवला नव्हता.\nप्रणयगीत, विरहगीत, भजन, गझल, कव्वाली, बालांसाठी गीत, शास्त्रीय गीत, हलके फुलके गीत आदी सर्व प्रकारची गीते त्यांनी लीलया गायिली आहेत. त्यांचे चाहते तर कोटीत आहेतच; पण समकालीन पार्श्‍वगायकांमधेही ते लोकप्रिय, आदरणीय होते. लता मंगेशकर यांनी रफीसाहेबांचा गौरव करताना अभिमानाने सांगितले आहे, की मी सर्वाधिक द्वंद्व गीते त्यांच्याबरोबर गायिली आहेत. एक विचित्र योगायोग असा, की ज्या करण जोहर यांनी हा नसता उपद्‌व्याप केला आहे, त्यांचे वडील म्हणजेच नामवंत चित्रपट निर्माते दिवंगत यश जोहर यांनी पहिलाच चित्रपट निर्माण केला ‘दोस्ताना’. त्यातील ‘मेरे दोस्त किस्सा ये क्‍या हो गया, सुना है के तू बेवफा हो गया’ या रफीसाहेबांच्या गीताने लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे रफींनी किशोरदांच्या साथीत गायिलेल्या ‘बने चाहे दुश्‍मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा‘ या उच्च दर्जाच्या गीताने श्रोत्यांची मने जिंकली होती. मुळात ‘ए दिल है मुश्‍कील’ हे नाव ज्या गीताच्या ओळीवरून पक्के केले, ते गीतही रफी किती श्रेष्ठ होते याची साक्ष देते. ‘ए दिल है मुश्‍कील जीना यहां, जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान हे गीत गुरुदत्त दिग्दर्शित ‘सीआयडी’ या चित्रपटातील असून, ते रफीसाहेबांनी गीता दत्त यांच्या साथीत गायिले होते. मजरुह सुलतानपुरी यांच्या शब्दांना तालसम्राट ओ. पी. नय्यर यांनी स्वरबद्ध केले होते.\nआणखी एक शंका मनात येते ती म्हणजे, हा चित्रपट केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने पाहिला तेव्हा, त्यांना या संवादात आक्षेपार्ह असे काहीच कसे आढळले नाही एरव्ही बारीकसारीक बाबतीत काटेकोरपणा दाखविणाऱ्या पहलाज निहालानींच्या नजरेतून हा संवाद सुटला कसा एरव्ही बारीकसारीक बाबतीत काटेकोरपणा दाखविणाऱ्या पहलाज निहालानींच्या नजरेतून हा संवाद सुटला कसा हा संवाद निर्माते-दिग्दर्शकांना चित्रपटातून वगळण्यास सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे पाऊल चित्रपट प्रमाणन मंडळाने लवकरात लवकर उचलावे.\nकाश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत\nपुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे....\nनवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स\nगुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व...\n'फक्त गाणं ऐका आणि स्वरात भिजा' (संजय गरुड)\nगुरुजींचा मूड एकदम बदलला. ते आपला आजार विसरून गेले. रुग्णालयातल्या खाटेवर ते उठून बसले. त्यांनी मला पुढं यायला सांगितलं आणि \"लंगर का करिये...' ची छान...\nगुंतता हृदय हे (मंदार कुलकर्णी)\n\"ऑक्‍टोबर' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. कोमात गेलेली एक मुलगी आणि तिच्यात गुंतलेला, तिची काळजी घेणारा एक तरुण एवढंच कथाबीज असलेला हा चित्रपट....\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sahityasanskruti.com/content/%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:11:48Z", "digest": "sha1:FYXRCBPWLCXXN53ZOUJTB5E5AVUML2NE", "length": 21522, "nlines": 125, "source_domain": "www.sahityasanskruti.com", "title": " कभी अलविदा ना कहेना | साहित्य संस्कृती", "raw_content": "\nवेळ कमी- वाचनाची हमी\nकभी अलविदा ना कहेना\nकभी अलविदा ना कहेना\nघरी आलेले पाहुणे जायला लागले की रडणारे, हट्ट करून लक्ष वेधणारे मूल तुम्ही पाहिले आहे का माझी गणना त्या मुलांमध्ये होते. मोठे झाले तरी एकंदर कुणी दूर जाणार या भावनेनं मला कसंस होत. एकंदरीत निरोप घेणे वा देणे या दोन्ही गोष्टी माझ्याकरता तितकया सोप्या नसतात. प्रवासाच्या निमित्त्याने भेटणारी माणसे, मित्रमंडळी, नातेवाईक अशा कोणत्याही निरोपाच्या वेळी मला कमी अधिक अस्वस्थता जाणवली आहे. आज मात्र एकंदर या भेटीगाठींनी समृध्द केले आहे याबाबत दुमत नाही. टोकाची संवेदनशीलता आता बोचत नाही.\nअमेरिकेतून येत असतांना जेव्हा मुंबई एअरपोर्टवर विमान उतरते तेव्हा डोळे भरून येतात. भारतातून परततांना नेहमी एक विचित्र उदासवाणं वाटत. या दोन्ही गोष्टींची तीव्रता जरी कमी झाली असली तरी मी या दोन्ही गोष्टी टाळू शकलेले नाही. भारतातला मुक्काम कसा होता यावर बरंच काही अवलंबून असतं. फक्त नातेवाईकांना भेटण्यासाठी केलेल्या वा-या अर्थातच जास्त हळवे करतात या शंका नाही. नातेवाईकांना आणि मला दोघांनाही होणारा हा भावनिक त्रास कमी व्हावा म्ह्णून एअरपोर्टवर म्ह्णून आताशा मी एकटीच एअरपोर्टवरून जाणे येणे करते. त्यामुळे काही तास आधीपासूनच मनाची दूरच्या प्रवासाची तयारी झालेली असते. गेल्या दोन तीन ट्रीप्स मात्र वेगळ्या होत्या. अगदी निघेपर्यंत मित्रमैत्रिणींच्या गाठीभेठी सुरु होत्या. त्यामुळे ऐनवेळेवर बॅग भरणे असा नवा अनुभव घेता आला. त्याचा उलट परिणाम मात्र असा झाला की एअरपोर्टवर एकदमच एकटे वाटायला लागले.\nमाझ्या भोवती असलेली माणसे भारतीय असतात त्यामुळे नकळत एक सहजता वागण्यात येते हे मी अनेकदा पाहिले आहे. मुंबईत आणि पुण्याला टॅक्सी किंवा रिक्षाने शहरात भटकंती करणे मला स्वत: ड्राईव्ह करण्यापेक्षा सोयीचे वाटते. माझ्या बोलण्यामुळे वा उच्चारामुळे मी भारताबाहेर असते हे समजत नाही.पण बदलत गेलेल्या वस्तीच्या, जागेच्या खुणा परिसर अनोळखी असल्याचे माझ्या चेह-यावरून सहज दाखवत असाव्यात. अशावेळी गप्प राहण्यापेक्षा ड्रायव्हरशी बोलणे मी पसंत करते.\nएक स्त्री आपल्याशी बोलते याचा आश्चर्यापेक्षा इतर कोणताही अर्थ सुदैवाने अजून कुणी घेतला नाही. अमेरिकेत मात्र असे बोलणे व्हायला वेळ लागतो. अमेरिकेत असतांना कितीही उत्सुकता आणि आगाऊपणा अंगात असला तरी त्याला मुरड घालून मी चारचौघात वावरते. या भारतभेटीमधले तीन चार किस्से सांगण्यासारखे आहेत. पुण्यात एका ड्रायव्हर ला दोन तीनदा सारखा फोन आला. त्याने तो बंद केला. शेवटी मी\nम्हणाले घे अर्जंट असेल काही. आवाज स्त्रीचा असावा. त्याने तिला काय करायचे ते सांगितले.\nआई की .. मी प्रश्न केला.\nबायकोच आहे, लग्न झालं आहे माझं.\n\"एवढ्यात झालेलं दिसत आहे\nतुझ्या आणि तिच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही मला,.\nतो हसला. पळवून आणलं तिला. मग लग्न केल,.\nमी चटकन दोघांची वयं विचारली.\n\" जातीबाहेर लग्न केल का\" माझा पुढचा प्रश्न\n\"नाही. माझा धंदा पसंत नाही तिच्या घरच्यांना \"\n रात्री बेरात्री येणार जाणार तू, किती कमवतोस, किती खर्च करतोस, शिवाय नशापाणी .तिच्या घरच्यांना काळजी वाटेल ना\" मी उगाच मुलीकडच्यांची बाजू घेत म्हणाले.\n\"तिला माहिती आहे की . नशापाणी काही नाही. प्रेम करतो तिच्यावर. \"\nमाझी बोलती बंद. भारतीय समाजात विशेषत: शहरातच एका वर्गात एकीकडे विचारपूर्वक लग्न न करणारे, लग्नाशिवाय एकत्र राहणारे, वेगळे होणारे अशी उदाहरणे वाढीस लागली आहेत असे वाटते तर दुसरीकडे हे असे एकमेकांसाठी जीव देईन वगैरेची भाषा करणारे..अजूनही आहेत.\nमुंबईत असतांनाची गोष्ट. आधी एकही टॅक्सीवाला तयार होईना. मग शेवटी एकजण यायला तयार झाला. संध्याकाळची वेळ असल्याने ट्रॅफिकमध्ये सापडले. दादरहून गोरेगावला जाईपर्यंत दीड तास की दोन तास किती लागतील ते फक्त बघत बसायचे. ड्रायव्हर मुसलमान असावा. वयाने साठीच्या आसपासचा. कधीपासून टेक्सी चालवता मी प्रश्न केला. अर्थात हिंदीत.\nड्रायव्हर म्हणून याचे वय आणि माझे वय एकच.\nबोलता बोलता तो म्हणाला तुमचा विश्वास बसणार नाही. पण मला खूप प्रसिद्ध माणसे भेटली आहेत. इंदिरा गांधी, धिरूभाई अंबानी आणि अमिताभ बच्चन यांच्याशी त्याची भेट कशी झाली याच्य़ा कहाण्या त्याने सांगितल्या. त्याने मोजून सहा वेळा विमानाचा प्रवास कसा केला , तेव्हा त्याला काय वाटले होते ते सुद्धा सांगितले. मी त्याला एकदाही उलटा प्रश्न केला नाही तेव्हा तोच म्हणाला ,’मी खोटे बोलतो असे वाटत का काय मिळवेन मी असं सांगून काय मिळवेन मी असं सांगून\nतरीही मी गप्पच होते त्यावर तो म्हणाला,’ कोण केव्हा कुणाला भेटेल ते सांगता येत नाही. एखाद्याची भेट झाली म्हणून काय फरक पडतो मोठी माणसे तर विसरून जातात माझ्यासारख्या सामान्य माणसाला भेटलो ते. आपल्याला असं होईल हे माहितीच असत, म्हणून आपणही फार मनावर घ्यायच नाही की झालं. मी हसले. किती सहजतेने मह्त्त्वाची गोष्ट सांगून गेला होता तो.\nगोष्ट सांगण्याचं त्याच कसब वाखाणण्यासारखं होत. विमान कसं उडत, विमान आकाशात जात तेव्हा नेमकं काय वाटत हे त्यानं त्याच्या अनुभवविश्वाशी जोडून घेत सांगितलं. एवढ्या वेळा विमान प्रवास केल्या अशा सगळ्या थापा असतील तरी विश्वास बसावा अशी मांडणी. भाषा, लहेजा आणि त्यामधील काळाचा हिशोब अगदी पक्का. कोणत्याही कथेत एखाद्या पात्राची ओळख, त्याची भाषा आणि एकंदर मांडणी कशी असावी याचे जिवंत उदाहरण. काय कटकट असे म्हणून टॅक्सीत बसले असतांना, अगदी अचानक हे सर्व त्याच्यामुळे उलगडलं गेल. तुम्ही गुजराथी आहात की पंजाबी अशा त्याच्या शंकेच निरसन मात्र मी केलं. मी महाराष्ट्रीयन आहे यावर त्याचा विश्वास बसायला जरा वेळ लागला.\nमी ऑकलोहोमा या राज्यातल्या नॉर्मन गावी राहते. माझ्याबरोबर एक जोडप आहे. माझ्याच गावातल ओळखीच. खरं हे गाव सोडून मी फार कुठे गेले नाही. ती सांगत होती., चर्चच्या कामाकरता जगभर आताशा प्रवास सुरु केला आहे.\nएखादी व्यक्ती एकाच गावात जवळ जवळ सहा दशकांहून अधिक काळ राहते हे आमच्यासारख्या संगणक क्षेत्रात जगभर जाऊन नोकरी करणा-यांना जवळजवळ अशक्य वाटतं.\nत्या गावातल्या तीन पिढ्या पाहिल्या आहेस तू काय बदल झाले आहेत असं तुला वाटत\n\"स्पर्धा वाढली. लोकांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आले. आता लोक त्यांच्या फोनवर असतात. प्रत्यक्ष माणसे भेट्णे कमी होते आहे. मला कागदावर लिहायला वाचायला आवडते. माझ्या बहिणीच्या नातवंडांचे असे नाही. ती आजची पिढी आहे. आमच्या गावात कृष्णा नावाची भारतीय बाई आहे. तिच्या मुलीबरोबर राह्ते. गेली वीस वर्षे. ती भारतीय जेवण करते. तू पण करतेस का\nकुठल्याही प्रवासात सहप्रवासी कसा आहे यामुळे अनेक कडूगोड अनुभव येतात. परतीच्या प्रवासात माझ्याशेजारची एक सीट मोकळी आणि त्याशेजारच्या सीटवर एक गोरी अमेरिकन स्त्री होती. तिचे वय ७० तरी नक्की असावे. चेह-यावरूनच अनेकदा काही अंदाज बांधता येतात आणि ते थोड्याबहुत प्रमाणात बरोबरही असतात.काही स्त्रिया बिलकूलच दाद देणार नाही अशा वाटतात आणि त्या असतातही तशाच. ही मात्र थोडेफार संभाषण करेल असं वाटलं होतं.\nमी मध्येमध्ये डोळे मिटून चक्क झोपत होते. उठले की आमच्या गप्पा सुरु होत्या. एकदा तर तिने चक्क हलवून मला जागे केले आणि मी काही खावे अशी सूचनाही केली.\nझोपमोड झाल्याने मी गोंधळले होते. तशी ती म्ह्णला मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही. फक्त उठवायचे होते तुला. मी हसले. इतक औपचारिक वागू नकोस असे तिला म्हणाले. त्यावर तिने तुला भेटून मला आनंद झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मग काय तुला राग येणार नाही ना अस म्हणत मी तिला अनेक प्रश्न विचारले.\n\"एकटं वाटत नाही का\n\"नाही. लग्न केले नाही पण मला मित्र मंडळी आहेत खूप. माझ्या वडिलांना जरा राग आला होता तेव्हा पण तेवढंच. दोनदा डेटींग केले आणि मग तर खात्रीच झाली की लग्नाचा विषय नकोच.\"\nती म्हणाली लग्न केल की नव-यात अडकायंच, मुले आणि नातवंडातही..\nरिटायरमेंट नाही असच ना मी तिचे वाक्य पुर्ण केले होते.\nत्यावर ती खळखळून हसली.\nसहप्रवासी बदलणार असतात. तशीच काही वेळा जिवाभावाची मित्रमंडळी, नातेवाईकही दूर जातात. कधी कधी कायमचेच. निरोप घेणे ही सोपे गोष्ट नाही. लवकर माणसांत गुंतणा-या लोकांकरता जास्तच जड.\nपण प्रवासात अशी विविध पर्याय स्वीकारणारी, कठीण प्रसंगांना सामोरं जाणारी माणसे भेट्णे नशीबच म्हणायला हवे. त्यांचे जगणे मला नवीन दिशा देत आले आहे. समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली आपण मिळवायची असते हे मनापासून पटले आहे. मनमोकळा संवाद करणे ही त्याची एक पायरी आहे असे मी मानते. कभी अलविदा ना कहेना असे मनात म्हणत निरोप घेणे त्यामुळे सुकर होते हे खरेच आहे, नाही का\nमिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.\nलोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख\nशक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह\nफुले आंबेडकरांमुळेच मी इथवरः नागराज मंजुळे\nदेशातील जातीय सलोखा : महत्त्व, गरज आणि आवश्यकता\nभूमी, अधिग्रहण व कायदा\nअसा साजरा करा -वसुंधरा दिवस\nतू आहेस तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Programming-for-Kids-Artist-Loops.html", "date_download": "2018-04-23T07:26:31Z", "digest": "sha1:WWHCYNSC4H3YXATYF6AWSTKFGLYLN6TP", "length": 10638, "nlines": 44, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Loops", "raw_content": "\nरविवार, 20 दिसंबर 2015\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Loops\nया लेखामधे आपण Code.org Code studio च्या पहिल्या कोर्सच्या अठराव्या आणि शेवटच्या स्टेजबद्दल माहिती घेऊ. तुम्ही जर या वेबसाईटवर अकाउंट उघडला असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही या स्टेजला सुरवात करू शकता.\nयामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग लूप्सचा वापर करून ड्रॉइंग काढता येते.\nआपल्याला येथे लूप्सचा वापर करावयाचा असतो. येथे गुलाबी रंगाचे एक ब्लॉक आहे. त्यावर repeat लिहिलेले आहे. आणि निळ्या रंगाचे चार ब्लॉक्स आहेत. त्यावर चार दिशांकडे दाखवणारे चार बाण आहेत. repeat ब्लॉक मध्ये एक ड्रॉप डाउन मेनू आहे, त्यामध्ये आपण लूपसाठी एखादा अंक निवडू शकतो.\nडाव्या बाजूच्या कार्टून मध्ये पेन्सील हातात धरलेला एक मुलगा दिसतो. त्याच्या समोर एक रेषा आहे. या रेषेचे चार भाग आहेत. आपल्याला या चित्राला उजवीकडे चार वेळा सरकवायचे असते. असे केल्यानंतर तेथे गडद रंगाची रेषा निर्माण होते. यासाठी राईट अॅरो चा वापर करता येतो.\nयेथे भगव्या रंगाचा एक ब्लॉक दिसतो. त्यावर \"when run \" लिहिलेले आहे. त्याखाली जे ब्लॉक्स ठेवाल ते \"run\" बटन दाबल्यावर एक्झिक्युट होतात.\nयेथे आपण चार वेळा राईट अॅरो वापरू शकतो किंवा repeat ब्लॉक वापरून त्यामध्ये चार हा आकडा निवडून त्यामध्ये राईट अॅरोचा ब्लॉक ठेवल्यास तो कमांड चार वेळा एक्झिक्युट होतो. यालाच लूप म्हणतात.\n\"एखादा प्रोग्रामिंग कमांड एकापेक्षा अधिक वेळा एक्झिक्युट करण्यासाठी लूप स्ट्रक्चर चा वापर होतो. यामुळे प्रोग्रामची लांबी कमी होते \"\nया लेवलमध्ये आपल्याला एका खाली एक सहा रेषा ओढायच्या आहेत. त्यासाठी एकदा राईट, एकदा लेफ्ट आणि एक जंप असे तीन ब्लॉक्स आपण वापरू. गुलाबी ब्लॉक मध्ये सहा हा अंक निवडा आणि हे तीन निळे ब्लॉक्स त्यामध्ये ठेवा. रन बटन दाबल्यावर आपल्याला या सहा रेषा निर्माण झालेल्या दिसतील.\nया लेवल मध्ये आपल्याला वरील चित्राचा उरलेला भाग पूर्ण करायचा आहे. उजवा, वर, उजवा, वर असे चार वेळा रेषा ओढल्यास एक सिक़्वेन्स पूर्ण होते. आपण हे सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करू. गुलाबी ब्लॉकमध्ये तीन हा अंक निवडा, आणि त्यामध्ये वरील प्रमाणे चार निळे ब्लॉक्स ठेवा. रन बटन दाबल्यावर वरील चित्र पूर्ण झालेले दिसून येईल.\nया लेवलमध्ये आपल्याला वरून खाली येत चार पायऱ्या काढायच्या आहेत. एकदा डावीकडे आणि एकदा खाली येवून आपण एक पायरी काढू शकतो. जर ही सिक़्वेन्स चार वेळा रिपीट केली तर चार पायऱ्या काढल्या जातील. आपण repeat ब्लॉकमध्ये चार हा आकडा निवडू आणि त्यामध्ये वरील प्रमाणे दोन निळे ब्लॉक्स ठेऊ. रन बटन दाबल्यावर चार पायऱ्या काढल्या गेलेल्या दिसतील.\nयामध्ये वर जात तीन पायऱ्या आणि खाली येत तीन पायऱ्या काढायच्या आहेत. त्यासाठी आपण दोन रिपीट ब्लॉक्स वापरू. आणि त्यामध्ये वर दाखवल्याप्रमाणे दोन दोन निळे ब्लॉक्स ठेऊ. रन बटन दाबल्यावर सहा पायऱ्या तयार झालेल्या दिसतील.\nया लेवल मध्ये आपल्याला फिकट रंगात दिसणाऱ्या रेषा काढायच्या आहेत. उजवीकडे जाताना एक राईट ब्लॉक आणि एक राईट जंप असे दोन ब्लॉक निवडू. ही सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करू. तसेच खाली येताना एक डाऊन ब्लॉक आणि एक डाऊन जंप ही सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करू.\nया लेवल मध्ये वर जाणाऱ्या तीन पायऱ्या काढायच्या आहेत. एक अप, आणि दोन राईट ब्लॉक वापरल्यास एक पायरी पूर्ण होते. ही सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करा.\nया लेवल मध्ये खाली येत असताना चार पायऱ्या काढायच्या आहेत. एक राईट आणि एक डाऊन ब्लॉक वापरून आपण एक पायरी बनवू शकतो. ही सिक़्वेन्स चार वेळा रिपीट करा.\nया लेवल मध्ये आपल्याला रिकाम्या कॅनव्हास वर पाहिजे ते चित्र काढण्याची मुभा आहे. मध्यभागातील ब्लॉक्स उजवीकडे नेऊन तुम्ही स्केचसाठीचे प्रोगामिंग करू शकता. यामध्ये आपल्याला सर्वात खाली 'set color' नावाचा ब्लॉक दिसतो. यामध्ये वेगवेगळे रंग निवडता येतात. हा ब्लॉक वापरल्यास त्याखाली काढलेल्या सर्व रेषा त्या रंगाच्या होतात.\nया ठिकाणी Code.org या वेब साईटवरील पहिला कोर्स पूर्ण होतो. यानंतर आपण दुसऱ्या कोर्सची सुरवात करू.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/cm-devendra-fadanvis-on-manmohan-singh/", "date_download": "2018-04-23T07:51:34Z", "digest": "sha1:LF7U6EHEZ5GQVDGFBJ547IZX6LRDY5TW", "length": 15265, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनमोहन सिंगांच्या काळात अर्थव्यवस्थेची बदनामी – मुख्यमंत्री | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमनमोहन सिंगांच्या काळात अर्थव्यवस्थेची बदनामी – मुख्यमंत्री\nदेशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे विद्वान अर्थशास्त्रज्ञ होते तरीही भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात जास्त बदनामी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या १० वर्षाच्या काळात झाली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभर पाळण्यात येत असलेल्या काळा पैसा विरोधी दिवसानिमित्त स्थानिक रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमुख्यमंत्र्यांनी आज यावेळी या काळातील आकडेवारी सादर करीत नोटाबंदीचा निर्णय कसा योग्य होता हे स्पष्ट केले. देशात मोदींची सत्ता आल्यावर देशाची अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी निर्णयांची श्रृंखला घेतली आणि त्यानुसार कारवाई केली. परदेशात असलेल्या भारतीयांच्या मालमत्ता गोठविण्यासाठी कायदे केले आणि विविध देशांशी या संदर्भात करारही केले. या श्रृंखलाबद्ध संघर्षातील महत्वपूर्ण टप्पा हा नोटाबंदीचा निर्णय होता असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनालेसफाईतील घोटाळेबाज कंत्राटदारांना आणण्याचा डाव फसला\nपुढीलअध्यक्षांची खुली निवडणूक होऊ द्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/america-and-vietnam-war-marathi", "date_download": "2018-04-23T07:31:28Z", "digest": "sha1:IBNQZ3J2SDRDXZKB2YTFYJLWVOOI3KME", "length": 15084, "nlines": 173, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "ह्या छोट्याश्या देशाला भिला होता अमेरिका पहा अमेरिकेच्या पराभवाची कहाणी – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nह्या छोट्याश्या देशाला भिला होता अमेरिका पहा अमेरिकेच्या पराभवाची कहाणी\nकारण भले आज सर्व देशांमध्ये शांती बनलेली आहे परंतु, पण याआधी एक अशी वेळी होता तेव्हा सर्व ठिकाणी तबाहीच तबाही दिसत होती . देशांमध्ये पसरलेली हिंसेने एक धोकादायक रूप धारण केले होते.त्यावेळी दोन देश्यात युध्द होणे यात कोणतीही मोठी गोस्त न्हवती भलेही ते पहिले विश्व युध्द असो किंवा दुसरे विश्व युध्द असो दोन्हीही युद्धात लाखो लोकांनी आपले जीव गमा वले आहे तसे तर प्रत्येक देश आपल्या आपल्यात एक शक्तिशाली आहे पण अमेरिका एक असा देश आहे जयाल “द यूनाइटेड स्टेट” अश्या नावाने ओळखले जाते .\nजगात अमेरिका हे इतर देश्याच्या मानाने शक्तिशाली आणि बलवान आहे आणि तसेच ते एक विकसित देश आहे येथील नियम आणि कायद्यापासून सर्व परिचित आहेत .आणि म्हणूनच आजही लोक तेथे राहासाठी पागल होतात आणि अश्यात आज आम्ही आपल्यासमोर एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी जाणून घेऊन आपले होश उडतील .अमेरिका सारख्या विकसित देशासमोर इतर देश हे भीत असतात पण तरीही एक असा देश होता ज्याने अमेरिका ला खूप परेशान केले होते तर चला मग आम्ही आपल्याला सांगू त्या देशाचे नाव त्याच्यासमोर अमेरिका पण भीत होता ..\nजागतिक इतिहास सर्वात शक्तिशाली देश अमेरिका मानला जातो. अमेरिका इतका शक्तिशाली आहे की सोव्हिएत संघ देखील त्याच्या पुढे टिकले नाही आजही अमेरिका च्या शक्ती पुढे कोणत्याही देश टिकत नाही पण तरीही जगाचा एक देश आहे ज्याने अमेरिकेला खूप परेशान केले होते खर्या अर्थाने हा देश खूप लहान आहे परंतु, युद्धमध्ये हा देश अमेरिकेला पराभूत केला होता .\nआज आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लहान देश व्हिएतनाम बद्दल . व्हिएतनाम व अमेरिका जवळजवळ 20 वर्षे युद्ध लढत होते व्हिएतनाम देश खूप लहान देश आहे असे म्हणू की अमरीकासोबत युद्ध करण्याची या देशाची काही लायकी नाही. पण, तरीही या देशाने अमेरिका सोबत 20 वर्षांपर्यंत जंग जरी ठेवली होती .\nआणि इतक्या वर्षा नंतर शेवटी या देशाने अमेरिकेला हर मानन्यास मजबूर केले आणि ज्याची हर स्वतः अमेरिका स्वीकार करत आहे ..तर चला आम्ही तुम्हाला सांगू या दोन देश्याच्या युद्धा ची कहाणी ..\nअमेरिकेतून व्हिटमनच्या विजयाचे कारण म्हणजे भारतातील एक महान योद्धा जे आजही त्याला वियतनामचे लोक भारतापेक्षा अधिक आदर देतात जेव्हा व्हियतनाम अमेरिके सोबत विजई झाला तेव्हा तेथिल राष्ट्राध्यक्षांनी असा खुलासा केला होता सर्व दंग झाले वियतनाम ला माहित होते कि ते अमेरिके सोबत स्वप्नात पण जिंकू शकत नाही आणि यातच त्यांच्या हातात भारत चे वीर योद्ध शिवाजी चे पुस्तक लागले आणि यात युद्धाच्या काही ट्रिक होत्या ते आजमावून त्याने अमेरिकेला हरवले\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nसनी लिओनि पेक्षा पण हॉट आहे हि पाकिस्तान ची पोर्ण स्टार फोटो पाहूनच लोक होतात बेभान\nतुम्हाला माहित आहे ह्या फोटो मध्ये दिसणारी सुंदर मुलगी कोण आहे, जाणून घ्या\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nसनी लिओनि पेक्षा पण हॉट आहे हि पाकिस्तान ची पोर्ण स्टार फोटो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/new-year-drugs-party-invitation-on-social-media-278204.html", "date_download": "2018-04-23T07:20:28Z", "digest": "sha1:3IQ3OGCB5MFBPUNHYPVWXFSMBE2KONPN", "length": 12711, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रग्जला लॉर्ड शिवा, बुद्धा आणि दलाई लामा कोडवर्ड; सोशल मीडियावर ड्रग्ज पार्ट्यांचं थैमान", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nड्रग्जला लॉर्ड शिवा, बुद्धा आणि दलाई लामा कोडवर्ड; सोशल मीडियावर ड्रग्ज पार्ट्यांचं थैमान\nव्हॉट्सअॅप, फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरून या पार्ट्यांची निमंत्रण सांकेतिक शब्दात फिरत असतात.\n27 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली आहे. पण या सगळ्यात न्यू इयर सेलिब्रेशन दरम्यान होणाऱ्या अंमली पदार्थांच्या पार्ट्या रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरून या पार्ट्यांची निमंत्रण सांकेतिक शब्दात फिरत असतात.\nन्यू इयरसाठी रेव्ह पार्ट्यांचं सोशल मीडियाद्वारे आमंत्रण दिलं जातं आहे. पार्टी कुठं असेल कधी असेल याची माहिती सांकेतिक शब्दात दिली जातेय. पार्टीत मिळणाऱ्या अंमली पदार्थाचं नावही सांकेतिक शब्दात दिलं जातं.\nया ड्रग्जला ब्रँडनुसार लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा असे सांकेतिक शब्द वापरले जातात. दलाई लामा हे यातलं सर्वात महागडं ड्रग्ज आहे.\nOJO किंवा WHITE असे शब्द कोकेनसाठी वापरले जातात.\nMD ड्रग्जसाठी लाईन किंवा बिस्किट असा शब्द वापरला जातो. तर गांजासाठी हर्बल वीड हा शब्दप्रयोग केला जातो.\nहशीशसाठी #tag हा शब्द प्रचलित आहे.\nबाजारात रोज नवनवे ड्रग्ज येतायत. रेव्ह पार्ट्यांच्या आयोजनासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. तरी अंमली पदार्थविरोधी विभाग आणि पोलीस आपल्या परीनं या ड्रग्ज माफियांचा शोध घेऊन पार्ट्या उधळून लावण्याच्या प्रयत्नात आहे. पण आता पोलिसांना यात यश येतं का हे बघणंच महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: buddhacodeworddalai lamadrugsdrugs partylord shivasocial mediaकोडवर्डड्रग्जड्रग्ज पार्ट्यीदलाई लामाबुद्धालॉर्ड शिवासोशल मीडिया\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nविशेष रिपोर्ट : गुरुजी झाला डाॅन \nचार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन \n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/srikanth-beats-sakai-to-win-indonesia-open-super-series-premier-title-263121.html", "date_download": "2018-04-23T07:20:48Z", "digest": "sha1:EBE53XK4M4BV4UVU5LXJPJB4JLWAIROY", "length": 10890, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "किदंबी श्रीकांत जिंकला इन्डोनेशिया ओपन", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकिदंबी श्रीकांत जिंकला इन्डोनेशिया ओपन\nभारताच्या बॅडमिन्टनपटू किदंबी श्रीकांतने काल इन्डोनेशिया ओपनचा किताब जिंकला. ही त्याने जिंकलेली सलग तिसरी बॅडमिन्टनची मालिका होती.\n19 जून : भारताच्या बॅडमिन्टनपटू किदंबी श्रीकांतने काल इन्डोनेशिया ओपनचा किताब जिंकला. ही त्याने जिंकलेली सलग तिसरी बॅडमिन्टनची मालिका होती.\nजगात 22व्या क्रमांकावर असणारा किदंबी श्रीकांतचे गुरू पुल्लेलाल गोपीचंद आहेत. या आधी तो सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये पोचला होता. श्रीकांतनं जपानच्या काझुमाका सकाईला 21-11,21-19 असे दोन गेम्समध्ये सरळ हरवलं. सगळी मॅच त्यानं एकहाती फक्त 37 मिनटात जिंकली.\nदुसरा गेम हा अत्यंत रोमांचक आणि लक्षवेधी ठरला. या मॅचमध्ये स्कोअर 19-19 इतका झाला होता.पण श्रीकांतनं मुसंडी मारत खेळ फिरवला आणि दोन स्मॅशेसमध्ये विजय नोंदवला.\nया विजयाचं श्रेय त्यानं आपल्या गुरूंना दिलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/latest-photo-shoot-will-amaze-you", "date_download": "2018-04-23T07:29:58Z", "digest": "sha1:STMSO22Q5LKTX4BEJWRLH2UHWXRLIAU4", "length": 15692, "nlines": 198, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "सलमान-कैतरिना चा हा फोटोशूट पाहून तुम्हाला सर्दीत देखील येईल घाम – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nसलमान-कैतरिना चा हा फोटोशूट पाहून तुम्हाला सर्दीत देखील येईल घाम\nशेवट पर्यंतच्या फोटोज पहा\nतसे तर सलमान चे चाहते ताच्या प्रत्येक फिल्म ची वाट पाहतच असतात जसे जसे सलमान च्या फिल्म ची रिलीज जवळ येत असते टी एक वेगळ्याच उत्साहाने भरून जाते आणि हेच कारण आहे कि २२ डिसेम्बर २०१७ ला रिलीज होत असलेली फिल्म “टायगर जिंदा है ” विषयी हि त्याच्या चाह्त्याम्ध्ये उत्साह असतो .\n‘टाइगर जिंदा है’ मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा सोबत येणार आहेत सलमान आणि कैतरिना या अगोदर ५ वर्षाखाली एक था टायगर मध्ये दिसले होते .\nएक वेळ अशी होती कि सलमान आणि कैतरिना च्या ऑफ स्क्रीन रोमान्स बद्दल पण खूप काही बोलले जात होते आणि मग काही वेळा नंतर हे थोडेस दूर पण झाले आणि हेच कारण आहे कि टायगर जिंदा है ची शुटींग सुरु होण्या च्या नंतर या दोघा बद्दल खूप चर्चा होत आहे .\nआता बगा vouge मैगीजीन च्या साठी केले गेलेले या दोगांचे नवीन फोटो शूट दोघांचे लुक कमाल आहे\n‘टाइगर जिंदा है’ मध्ये अक्शन सोबत सलमान आणि कैतरिना चा रोमान्स पण पाहायला भेटेल\nफिल्म मधील ट्रेलर आणि पोस्टर मध्ये तर याची झलक अगोदरच पाहायला भेटली आहे .\nस्वेग से स्वागत च्या नंतर २ डिसेम्बर ला फिल्म चा रोमांटिक सॉंग डील दिया गल्ला हे हे रिलीज केले गेले\nvouge मैगेजीन ने या मौक्या ला चांगल्या प्रकारे घेतले आहे आणि डिसेम्बर च्या कवर वर कैतरिना आणि सलमान च्या जोडीला चांगली जागा दिली आहे\nआपण पाहू शकता कि vouge च्या कवर वर खूपच सुंदर दिसत आहेत या सेंसेशनल पोज मुळे मैगीजीन चा हे एडिशन पण एक नवीन रिकार्डे बनवणार आहे .\nकैतरिना नेहमीच फोटो शूट मध्ये नजर येत असते आता तर टी स्वतः ला खूपच चांगल्या प्रकारे कैरी करत आहे .\nया फोटो ला पाहून असे वाटते कि टायगर आणि तिची टायगरेस आपल्या या अदा ने च आपल्या चाहत्यांचे जीव घेणार आहे .\nvouge ने फोटो शूट च्या दरम्यानचा एक वीडी ओ पण जारी केले आहे आणि यातील काही पोज हे त्याच विडी ओ मधून घेतले गेले आहे\nतसे पाहायला गेले तर सध्या सर्दी चा काळ आहे पण अश्या हॉट फोटो शूट ला पाहून आपल्याला आपल्या ए सी ला कमी करण्याची वेळ येऊ शकते .\nतुज्या सोबत (बाहोमे )\nया ठिकाणी टायगर आणि टायगरेस एकमेकाच्या अतिशय जवळ दिसतात जेणे करून कोणी त्याच्या टायगर ला कोणी घेऊन जाऊ नये म्हणून\nफोटो शूट च खरे\nसलमान आणि कैतरिना च्या चाहत्या साठी हि एक चांगली गोष्ट आहे कि फोटोतच खरे पण त्यामुळे ते जवळ तर येत आहेत\nटायगर जिंदा है ला रिलीज व्हायला भले थोडेसे वेळ आहे पण फिल्म चा ट्रेलर यु टूब वरील सर्वात जास्त लाईक करणारा ट्रेलर बनला आहे .\nयात काही शंका नाही कि कैतरिना या मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्यापेक्षा हि सुंदर गोष्ट हि आहे कि याला\nसलमान खान ने शेअर केले आहे आणि त्याचे रीएक्शन उफ्फ आहे ..\nआणि जर तुम्हाल सलमान आणि कैतरिना ची केमिस्ट्री साठी खर च अतुरतीने वाट पाहत असा तर २२ दिसेम्बेर चा शो अडवांस बुकिंग करून ठेवायला विसरू नका\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/11/learn-python-in-marathi-example.html", "date_download": "2018-04-23T07:16:17Z", "digest": "sha1:ATQDENGVTDLGJS7BAL7GICDNMOGU6RB6", "length": 5048, "nlines": 34, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi - Example Numerology", "raw_content": "\nसोमवार, 13 नवंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये न्युमरॉलॉजीचे उदाहरण पाहू. खाली एक प्रोग्राम दिलेला आहे त्यामध्ये आपण यूजरला त्याचे डेट ऑफ बर्थ विचारतो. 01-12-1970 ला तुम्ही 1121970 असे लिहावे. डेट मध्ये डॅश किंवा स्लॅश लिहू नये.\nयुजर ने लिहिलेल्या डेट मधील संख्याची बेरीज करीत जाऊ; 1 पासून 9 पर्यंतचा एक अंक मिळेपर्यंत. न्युमरॉलॉजी मध्ये या अंकावरून तुमचा लाईफ पाथ ( जीवनाची दिशा) सांगितला जातो.\nखाली लिहिलेला प्रोग्राम वाचून त्याला रन करून पहा. हा प्रोग्राम तुमच्या कम्प्यूटरवर पायथॉन शेल मध्ये रन करायचा असेल तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता. पहिल्या पॅनलच्या डावीकडे खालच्या बाजूला एक बाण दिसतो, त्यावर क्लिक करून हा प्रोग्राम तुम्ही डाउनलोड करू शकता.\nप्रोग्राम रन करून पाहण्यासाठी डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी खाली रन बटनावर क्लिक करा.\nया प्रोग्रामच्या सुरवातीला आपण Add_numbers(dob) या नावाचे एक फंक्शन डिफाइन केले आहे. या फंक्शन मधे यूजर कडून लिहिल्या गेलेल्या डेट ऑफ बर्थ चे सर्व आकडे जोडत जातो, त्यांना एक अंक मिळेपर्यंत जोडत जातो. शेवटी आपल्या जवळ 1 ते 9 पर्यंत चा एक आकडा शिल्लक राहतो.\nया फंक्शन मध्ये लागणाऱ्या dob ची व्हॅल्यू आपण लाईन नंबर 20 मध्ये यूजर कडून एन्टर केल्यावर कलेक्ट करतो. final_answer या व्हॅरिएबल मध्ये आपण या फंक्शन चे आउटपुट स्टोर करतो.\nत्यानंतर आपण if - elif - else चे स्टेटमेंट्स लिहितो. यामध्ये आपण final_output च्या 1 ते 9 पर्यंत च्या आकड्यासाठी वेगवेगळे मेसेज प्रिंट करून दाखवतो.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/12/learn-python-in-marathi-part4-lists.html", "date_download": "2018-04-23T07:10:25Z", "digest": "sha1:NX3XQQC5OMG4QEIC2L2OL5BAH4QMPAQJ", "length": 3744, "nlines": 65, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi - Part4 - Lists", "raw_content": "\nमंगलवार, 12 दिसंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये लिस्टचा वापर करण्याच्या काही पद्धती शिकू\nलिस्ट मध्ये किती गोष्टी/ वस्तू आहेत हे लिस्ट न पाहता जाणण्यासाठी आपण लेन (len) या फंक्शन चा वापर / प्रयोग करू शकतो.\nपायथॉनच्या लिस्ट मधील सर्व नावांना कशा रीतीने प्रिंट करता येते/ लिहून काढता येते ते आपण पाहू.\nलिस्ट मधील सर्व नावांना आणि त्यांच्या क्रमांकाला कसे लिहिता येते ते आपण पाहू\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/07/blog-post_14.html", "date_download": "2018-04-23T07:17:26Z", "digest": "sha1:DCHAKIUFLNWA725KWAWNTFZBVVDIWFIW", "length": 15180, "nlines": 99, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्णशिष्टाई - भाग १", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nकृष्णशिष्टाई - भाग १\nमहाभारताच्या मुख्य कथेशी बहुसंख्य भारतीय परिचित असतात. पांडव व कौरवांमध्ये द्यूत व अनुद्यूत होऊन पांडव दोन्हीत हरले व आपले राज्य कौरवांच्या हवाली करून त्याना बारा वर्षे वनवास अ एक वर्ष अज्ञातवास सोसावा लागला. त्यानंतर कौरवानी त्यांचे राज्य परत देण्याचे नाकारले त्यामुळे अखेर दोन्हीमध्ये भीषण युद्ध झाले व कुळाचा संहार झाला. हे युद्ध टाळण्यासाठी पांडव अज्ञातवासातून प्रगट झाल्यापासून पुढील काही महिने समेटाचे अनेक प्रयत्न झाले. कृष्णाने कौरव दरबारात पांडवांचे बाजूने शिष्टाई केली ती त्यातील अखेरची घटना. त्या प्रयत्नांची ही कथा आहे.\nअर्जुन गायी लुटण्यासाठी आलेल्या कौरवांच्या प्रतिकारासाठी युद्धाला उभा राहिला व ओळखला गेला तेव्हाच अज्ञातवास संपला. पांडव त्यानंतर तीन दिवसानी विराटासमोर स्वरूपात उभे राहिले. विराटाने आपली कन्या अर्जुनाला देऊ केली पण अर्जुनाने तिचा सून म्हणून स्वीकार केला. अर्थातच ती अभिमन्यूलाच वयाने जुळणारी होती. त्या विवाहाच्या निमित्ताने पांडवपक्षाचे अभिमानी व समर्थक असे सारे यादव व पांचाल वीर एकत्र जमले होते. विवाह आटोपल्यावर आता पांडवाना त्यांचे राज्य कसे परत मिळवून द्यावयाचे याचा विचार सुरू झाला. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चा, विचारविनिमय, दूतांची देवेघेव, राजकारणाचे डावपेच यात काही महिन्यांचा काळ गेला. तो दोन्ही पक्षानी सैन्याची जमवाजमव व इतरांचे सहाय्य मिळवण्यासाठी वापरला. या दीर्घ राजकीय घडामोडींमध्ये बुद्धिकौशल्य, डावपेच, राजकारण याचे अनेक चित्तवेधक नमुने पहावयास मिळतात. यांचा आता तपशीलवार परामर्ष घ्यावयाचा आहे.\nविराटाच्या दरबारातील चर्चेने या घडामोडीना सुरवात झाली. पांडवांचे वतीने प्रथम भाषण करून कृष्णाने त्यानी भोगलेल्या हाल अपेष्टांचे वर्णन केले व त्यानी स्वपराक्रमाने कौरवांच्या राज्यात जी इंद्रप्रस्थाची भर घातली ते राज्य परत मिळवण्यासाठी एखादा धर्मशील, कुलीन, दक्ष असा दूत कौरवांकडे पाठवावा असा प्रस्ताव मांडला. यावेळी कृष्णाने असा स्पष्ट दावा केला कीं पांडवानी वनवास व अज्ञातवासाची अट पुरी केली आहे. यावर, प्रचलित चांद्रवर्ष गणनेप्रमाणे तेरावे वर्ष पांडवानी पुरे केलेले नाही असे कोणी म्हटले नाही. बलरामाने मात्र दूत पाठवण्यास अनुमोदन दिले पण कौरवानी अन्याय केल्याचा आरोप धुडकावून लावला. द्यूताचे वेळी पांडवाच्या झालेल्या अपमानाना त्याने युधिष्ठिरालाच जबाबदार धरले कारण शकुनीसारख्या कुटिल द्यूतप्रवीणाशी तो स्वत:हून बेफामपणे द्यूत खेळला होता. यादववीर व अर्जुनाचा मित्र व शिष्य असलेल्या सात्यकीने प्रत्युत्तरात, अज्ञातवास पुरा झाल्याचे कौरवाना मान्य नाही याची दखल घेतली व अखेर युद्ध करावे लागेलच असे म्हटले. द्रुपदाने सात्यकीला अनुमोदन दिले व दुर्योधनाशी मृदु भाषणाचा उपयोग नाही तेव्हा सरळ सैन्य जमवण्यास सुरवात करावी व राजेलोकांकडे दूत पाठवून सहाय्य मागावे असा युद्धबेत सुचवला. मात्र उपचार पाळण्यासाठी स्वत:चा पुरोहित दूत म्हणून पाठवावा असे सुचवले. कृष्णाने दूताला काय कार्य सांगावयाचे ते द्रुपद व विराट यानी ठरवावे, सख्य न झाल्यास मग राजांकडे दूत पाठवावे, आम्हा यादवांचा दोन्ही पक्षांशी नातेसंबंध असल्यामुळे ( बलरामाची कन्या दुर्योधनाची सून होती) आमच्याकडे शेवटी यावे असा उपसंहार केला. आपण व बलराम यांच्यात मतभेद होऊन वितुष्ट येण्याची भीति एव्हाना कृष्णाला स्पष्ट दिसूं लागली होती व ते कृष्णाला टाळणे भाग होते त्यामुळे त्याने सुरवातीला थोडे दूर राहण्याचे ठरवले असे दिसते\nसख्य प्रयत्नातील पहिली पायरी म्हणून द्रुपदाने आपल्या पुरोहिताला कौरवांकडे पाठवले. त्याला त्याचे काम काय हे द्रुपदाने समजाविले. त्याने त्याला स्पष्टच सांगितले की कौरव पांडवांचे राज्य परत देण्याची मुळीच शक्यता नाही. तुझ्या बोलणी करण्यामुळे निदान काही कौरव योदध्यांचे मन आपल्या बाजूला वळवणे, भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा व दुर्योधन यांच्यात काही मतभेद निर्माण होणे, कौरवांच्या सैन्यसंघटनास बिलंब घडवणे हे तुझ्या जाण्याचे खरे हेतु आहेत द्रुपदाची राजकीय परिपक्वता यात स्पष्ट दिसते. यापुढील घटना पुढील भागात पाहूंया.\nप्रथम द्यूत होऊन पांडव संपूर्ण हरले. द्रौपदीला पणाला लावले गेले व तिचे भयंकर अपमान झाले. नंतर धृतराष्ट्राने तिला वर देऊन पांडवाना मुक्त केले व नंतर हरलेले सर्व वैभवही परत दिले व निरोप दिला. पांडव परत जात असताना कौरवाना भीति वाटली की आता ते चालून येतील व अपमानाचा बदला घेतील. म्हणून निरोप पाठवून त्याना वाटेतूनच परत बोलावले गेले व एकच द्यूताचा डाव पुन्हा खेळला गेला. पण होता की हरणार्‍या पक्षाने बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात काढावे व अज्ञातवासात असताना ओळखले गेल्यास पुन्हा बारा वर्षे वनवास सोसावा. या एका डावाच्या द्यूताला अनुद्यूत असे महाभारतात म्हटले आहे. माझे पूर्वीचे लेखही पहावे.\nकृष्णशिष्टाई - भाग ६\nकृष्णशिष्टाई - भाग ५\nकृष्णशिष्टाई - भाग ४\nकृष्णशिष्टाई - भाग ३\nकृष्णशिष्टाई - भाग १\nदेवयानीची कथा - भाग २\nदेवयानीची कथा भाग - १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=900", "date_download": "2018-04-23T07:25:01Z", "digest": "sha1:EGDMV3X4GHLKXXS4O5SOGYHCLCGPH6PY", "length": 7471, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडॉन दाऊदच्या वाईट कामाबद्दल त्याचा मुलगा अल्लाकडे मागतोय माफी\nकोकणातील ‘तो’ प्रकल्प रद्द व्हावा यासाठी प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट\nचंद्रकांतदादा पाटील मराठा मोर्च्यात फूट पाडत असल्याचा आरोप\nमुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला 'हाय-लक्झरीयस' 'अनुभूती'कोचेस; प्रवाशांना मिळणार विमानासारखा आरामदायी प्रवास\nरेल्वेला दाट धुक्याचा फटका; 12 ते 14 डिसेंबर पर्यंत राज्यराणी एक्स्प्रेस रद्द\nट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा 95 वा जन्मदिवस;ट्विटरवरुन दिला चाहत्यांना संदेश\nआता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगवास\nचेंबुर स्थानकाजवळ रुळाला तडा; कामावर जायच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने ऐन थंडीत प्रवाशांना फुटला घाम\nदंगल गर्लची छेड काढणारा अखेर अटकेत\nविखे-पाटलांना कुठल्या घातक रसायनाचे नाव द्यायचे हे त्यांनीच ठरवावं - नीलम गोऱ्हे\nथंडीने गारठले मुंबईकर; रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम\nलकी नंबरमुळे RTO झाली मालामाल\nमहिला पोलिस अधिकारी बेपत्ताप्रकरणी एकनाथ खडसेंच्या भाच्याला पोलीस कोठडी\nराज ठाकरेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे\nसायन तलावात शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; माशांच्या मृत्यूला पालिका जबाबदार असल्याचा आरोप\nमिताली होणार राज ठाकरेंच्या घरची सून; अमितने Instagram वर शेअर केला खास फोटो\nअंधेरीतील शाळेत घुसलेला बिबट्या जेरबंद\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/itil-intermediate/", "date_download": "2018-04-23T08:41:54Z", "digest": "sha1:XD3VB2RWA744JYWO6Z32CIWSVC2OIDQF", "length": 26797, "nlines": 330, "source_domain": "itstechschool.com", "title": "ITIL Intermediate » ITS Tech School", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nटाका पहा चेक आउट\n1 ITIL - इंटरमिजिएट नित्य सेवा सुधारणा अधिक पहा\n2 ITIL इंटरमीडिएट सेवा ऑपरेशन अधिक पहा\n3 ITIL - इंटरमिजिएट सर्व्हिस स्ट्रॅटेजी अधिक पहा\n4 ITIL- इंटरमिजिएट सेवा डिझाइन अधिक पहा\n5 ITIL इंटरमीडिएट सेवा संक्रमण अधिक पहा\n1 ITIL v3 इंटरमीडिएट पीपीओ (नियोजन, संरक्षण आणि ऑप्टिमायझेशन) अधिक पहा\n2 ITIL v3 इंटरमिजिएट ओएसए (ऑपरेशनल सपोर्ट अँड अॅनालिसिस) अधिक पहा\n3 ITIL v3 इंटरमीडिएट आरसीव्ही (रिलीझ, कंट्रोल व व्हॅलिडेशन) अधिक पहा\n4 ITIL v3 इंटरमीडिएट SOA (सेवा अर्पण आणि करार) अधिक पहा\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/01/Programming-for-kids-Course3-Bee-Functions-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:23:31Z", "digest": "sha1:PWF7K64VZAD7TRQFIHMGK7MCUUE72NKG", "length": 3837, "nlines": 45, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Functions", "raw_content": "\nसोमवार, 11 जनवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Functions\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा सहावा स्टेज आहे. याचे नाव आहे बी फक्शंस . यामध्ये अकरा लेवल असून सर्व लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.\nयेथे आपली फक्शंसची ओळख होते. प्रोग्राम मध्ये एखादा कोडचा ब्लॉक वेगळा लिहून त्याला एखादे नाव दिले जाते आणि हा कोड मुख्य प्रोग्राम मध्ये त्याच्या नावाने जोडला जातो. फक्शंस मुळे वारंवार वापरल्या जाणाऱ्या कोडला वेगळे लिहून मुख्य प्रोग्राम मधील कोडची लांबी कमी करण्यासाठी मदत होते.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6462-cauveri-water-dispute-violence-rajnikant-angry", "date_download": "2018-04-23T07:37:04Z", "digest": "sha1:DPWZIQQEAOEKWY63VKQTVMLRKVGUXROY", "length": 5990, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कावेरी हिसांचारावरुन रजनीकांत नाराज - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकावेरी हिसांचारावरुन रजनीकांत नाराज\nजय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था, तामिळनाडू\nतामिळनाडूमध्ये कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात होणाऱ्या हिसेंवर सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला.\nहा व्हिडिओ ट्विट करून रजनीकांतनं या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केलीय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/maharashtra-state-fog-reason-487978", "date_download": "2018-04-23T07:46:47Z", "digest": "sha1:HUNZFGDNLOWSUQIJUGDRSA4R4YE6LFDI", "length": 16939, "nlines": 145, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुक्याचं साम्राज्य", "raw_content": "\nमुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुक्याचं साम्राज्य\nआज अख्खा दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये दाट धुक्यानं आसमंत व्यापून टाकला होता. या धुक्यानं मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या मार्गातही अडथळा निर्माण केला.\nया धुक्यामुळे सकाळी अनेक लोकल लेट झाल्या. लोकल लेट झाल्याने एक्स्प्रेस रखडल्या. आणि त्या एक्स्प्रेसला प्राधान्य दिल्याने लोकल आणखी लेट झाल्या. या सगळ्याचा परिणाम लोकलच्या वाहतुकीवर झाला आणि अखेरीस प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला.\nवाशिंदमध्ये प्रवाशांनी रेल रोको करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. पण याच आंदोलनामुळे गाड्या आणखी रखडल्या. फक्त धुक्यामुळे सुरु झालेली ही अडथळ्यांची शर्यत अगदी दुपारपर्यंत सुरु होती.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुक्याचं साम्राज्य\nमुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुक्याचं साम्राज्य\nआज अख्खा दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये दाट धुक्यानं आसमंत व्यापून टाकला होता. या धुक्यानं मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या मार्गातही अडथळा निर्माण केला.\nया धुक्यामुळे सकाळी अनेक लोकल लेट झाल्या. लोकल लेट झाल्याने एक्स्प्रेस रखडल्या. आणि त्या एक्स्प्रेसला प्राधान्य दिल्याने लोकल आणखी लेट झाल्या. या सगळ्याचा परिणाम लोकलच्या वाहतुकीवर झाला आणि अखेरीस प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला.\nवाशिंदमध्ये प्रवाशांनी रेल रोको करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. पण याच आंदोलनामुळे गाड्या आणखी रखडल्या. फक्त धुक्यामुळे सुरु झालेली ही अडथळ्यांची शर्यत अगदी दुपारपर्यंत सुरु होती.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://locationtweet.net/search/19.116666666667/74.766666666667/30/?z=10&m=roadmap", "date_download": "2018-04-23T07:39:57Z", "digest": "sha1:UND7MON3LER6AR6I6P32E3PNO6QFQA4D", "length": 37969, "nlines": 518, "source_domain": "locationtweet.net", "title": "Tweets at Nagardeole, Ahmednagar, Ahmednagar, Maharashtra around 30km", "raw_content": "\nRT @Ganesh099238480: आधी अभियोग्यता चाचणीची प्रकिया पूर्ण होण्याअगोदर पात्रता परीक्षेची जाहिरात\nRT @RahulThange7: पवित्र पोर्टलच्या आगमनापुर्वीच अपवित्र लोकांच्या संगनमताने @TawdeVinod साहेबांच्या पवित्र कार्यास गालबोट लावण्याचे काम का…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @DilipGandhiMP: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nआदरणीय पंतप्रधान @narendramodi जी…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @PATHANSAMEER571: /> साल बदलते है,महीने बदलते है,बस जो नही बदलता वो है भारत देश का भ्रष्टाचार #शिक्षकभरती_भ्रष्टाचा…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nतुमच्यातील एक जो तुमच्यात असून नसल्या सारखा आणि कधीतरी नसताना असला पाहिजे अशी जाणीव होणारा आणखी एक स्वप्नाळू पोरगं\nRT @DilipGandhiMP: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nआदरणीय पंतप्रधान @narendramodi जी…\nन्युज वेबसाईट्स आणि मोबाईल Apps बनवतो,\nसोशल मिडिया कंसल्टींग चा व्यवसाय.\nRT @DilipGandhiMP: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nआदरणीय पंतप्रधान @narendramodi जी…\nअहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nएक साहित्य प्रेमी.... 📚\nवाचत रहा... समृद्ध होत रहा....\nजागतिक पुस्तक दिनाच्या पुस्तक प्रेमींना आणि वाचकांना हार्दिक शुभेच्छा \nएक साहित्य प्रेमी.... 📚\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\n@sachin_inc लोकशाहीवादी विचार रुजविण्यासाठी सातत्याने आग्रही असलेल्या श्री. सचिन सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...\nदैनिक सार्वमत अहमदनगर २३ एप्रिल २०१८\nमराठीचा प्रसार. #Marathi #मराठी #महाराष्ट्रदिन #मराठीदिन #महाराज्य #दिवाळीफराळ #भाषांतरदिंडी आणि बरंच काही.. @Ashtpailu चा उपक्रम\nRT @Mahakarandak: लपाछपी या भयपटात साकारलेल्या वैशिष्टयपूर्ण भूमिकेसाठी \"पूजा सावंत\" या अष्टपैलू अभिनेत्रीला मराठी चित्रपट क्षेत्रातील माना…\nमहाराष्ट्राची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा.\nलपाछपी या भयपटात साकारलेल्या वैशिष्टयपूर्ण भूमिकेसाठी \"पूजा सावंत\" या अष्टपैलू अभिनेत्रीला मराठी चित्रपट क्षेत्राती…\nRT @PATHANSAMEER571: /> साल बदलते है,महीने बदलते है,बस जो नही बदलता वो है भारत देश का भ्रष्टाचार #शिक्षकभरती_भ्रष्टाचा…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nताकदीचा उपयोग आम्ही \"माणसं\" जोडायला करतो..तोडायला नाही...\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nताकदीचा उपयोग आम्ही \"माणसं\" जोडायला करतो..तोडायला नाही...\nसगळे तयार असताना जर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायला इतका वेळ अन पोर्टल सुरू होण्यासाठी इतका वेळ लागत…\nताकदीचा उपयोग आम्ही \"माणसं\" जोडायला करतो..तोडायला नाही...\nRT @gawande_poonam: डि.एड, बी.एड धारक हे सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील आहेत,\nशिक्षणशास्त्र पदविका बिकट परिस्थितीत पुर्ण करूनही 8वर्षे अन्…\nRT @RahulThange7: पवित्र पोर्टलच्या आगमनापुर्वीच अपवित्र लोकांच्या संगनमताने @TawdeVinod साहेबांच्या पवित्र कार्यास गालबोट लावण्याचे काम का…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nताकदीचा उपयोग आम्ही \"माणसं\" जोडायला करतो..तोडायला नाही...\nRT @gawande_poonam: गुणवंत बेरोजगार शिक्षकांच्या भविष्याशी 8 वर्षे खेळ...\nTAIT परीक्षेमुळे आता कुठे #शिक्षकभरती च्या आशा पल्लवित झाल्या हो…\nधीरज संदीप पोखरणा DhirajPokharna\nएक सर्वसामान्य #भारतीय नागरिक...\nधीरज संदीप पोखरणा DhirajPokharna\nएक सर्वसामान्य #भारतीय नागरिक...\n@dhananjay_munde आपण काय वाचताय सध्या....\nएक चोर दुसरे चोर को बचाने आया तो समझ लेना बडे डकैती की योजना ने जनम लिया है\nRT @PATHANSAMEER571: /> साल बदलते है,महीने बदलते है,बस जो नही बदलता वो है भारत देश का भ्रष्टाचार #शिक्षकभरती_भ्रष्टाचा…\nआयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत\nकार्यरत असलेला एकमेव शिक्षक\nRT @gawande_poonam: (TAIT)अभियोग्यता परीक्षेचे गुण पैसे भरून वाढवून मिळत असल्याची Audio Clip Viral\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @PATHANSAMEER571: /> साल बदलते है,महीने बदलते है,बस जो नही बदलता वो है भारत देश का भ्रष्टाचार #शिक्षकभरती_भ्रष्टाचा…\nRT @RahulThange7: पवित्र पोर्टलच्या आगमनापुर्वीच अपवित्र लोकांच्या संगनमताने @TawdeVinod साहेबांच्या पवित्र कार्यास गालबोट लावण्याचे काम का…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nDon't quit..आता लढायचं आपल्या न्याय हक्कासाठी #शिक्षकभरती फक्त एकच लढा.\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @DilipGandhiMP: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nRT @PATHANSAMEER571: /> साल बदलते है,महीने बदलते है,बस जो नही बदलता वो है भारत देश का भ्रष्टाचार #शिक्षकभरती_भ्रष्टाचा…\nRT @RahulThange7: #शिक्षकभरती_भ्रष्टाचार पाहुन असे वाटते कि , पैशापुढे गुणवत्ता नतमस्तक होत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @DilipGandhiMP: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nया गोष्टी मुळावर उठल्यात @abpma…\n| राष्ट्रयिता सर्वोपरी |\nRT @DilipGandhiMP: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाची निविदा अखेर प्रकाशित झाली.\nकुछ देश के लिए जान दे गए और कुछ ईमान बेच गए\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती_भ्रष्टाचार 2010 च्या CET त झालेल्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती...\nगुणवंत बेरोजगार शिक्षकांच्या 8 वर्षाच्या…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nएक झूठे कठुआ कांड पर अपने हिन्दू होने पर ही शर्मिंदा होने वाले\nसेक्यूलर कीड़ों 🤔 तुम कुचले जाने के योग्य ही हो😠\nसत्याची साथ शेवट पर्यंत सोडणार नाही, त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल.\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nसही को सही और गलत को गलत कहने की हिम्मत रखता हूँ…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @PATHANSAMEER571: /> भ्रष्टाचार को दूर करो, बेहतर देश का निर्माण करो\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nआ.वैभव पिचडांसह ५ आमदारांवर हल्ल्याच्या तयारीत असणाऱ्या नक्षलवाद्यांचा खात्मा.\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @Ganesh099238480: आधी अभियोग्यता चाचणीची प्रकिया पूर्ण होण्याअगोदर पात्रता परीक्षेची जाहिरात\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nमिशन💓बिंदुु पोल खोल - वैधानिक न्यायासाठी.\nलढा जि.प. तील #शिक्षकभरती #बिंदुनामावली_घोटाळा चौकशीसाठीचा..\nआरक्षणा मागिल आदर्श विचारांसाठीचा. 9518739354\nआपण एवढ्या मोठ्या संकटानंतर पुन्हा जोमाने उभे राहतायेत.\nसर आपल्या कलेचा नगरकरांना सार्थ अभिमान.\nआपण एवढ्या मोठ्या संकटानंतर पुन्हा जोमाने उभे राहतायेत.\nसर आपल्या कलेचा नगरकरांना सार्थ अभिमान.\nएक साहित्य प्रेमी.... 📚\n@VarshaJ42878972 वाचाल तर वाचाल .....जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..📖\nमिशन💓बिंदुु पोल खोल - वैधानिक न्यायासाठी.\nलढा जि.प. तील #शिक्षकभरती #बिंदुनामावली_घोटाळा चौकशीसाठीचा..\nआरक्षणा मागिल आदर्श विचारांसाठीचा. 9518739354\nआपण एवढ्या मोठ्या संकटानंतर पुन्हा जोमाने उभे राहतायेत.\nसर आपल्या कलेचा नगरकरांना सार्थ अभिमान.…\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @Pash0521: ना धड रस्ता, ना रात्रीचे लाईट, फक्त धूळ आणि पाठीला बसणारे हादरे, हे चित्र आहे वॉर्ड क्र.२१ चे\nगेल्या 2 महिन्यापासून चालू असले…\nअसुर 👿 माझी काथ्याकूट आवडेलच असं नाही पण विचार करायला नक्की लावेल\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nTwitter वार शिक्षकभर्तीचा लढा,\nलवकरच येइल सुखाचा सहवास.....\nमाझा Ded/B ed बांधवाचा संघर्षाचा प्रवास....\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nभ्रष्टाचार मुक्त शिक्षण व्यवस्थेसाठी प्रामाणिक लढा\nRT @gawande_poonam: (TAIT) अभियोग्यता परीक्षेचे गुण पैसे भरून वाढवून मिळत असल्याची Audio Clip Viral\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nRT @gawande_poonam: #शिक्षकभरती वादाच्या भोवऱ्यात,\nTAIT गुण वाढवणारे 'रॅकेट' सक्रिय.\n@TawdeVinod सर Pdf स्वरूपात गुणवत्ता यादी लवकर जाहीर…\nजेव्हा स्वत: वर वेळ येते ना तेव्हा माणुस सहसंवेदना जाणु शकतो. तो पर्यंत तो फक्त स्वत:चा विचार करतो.\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\nभ्रष्टाचार मुक्त शिक्षण व्यवस्थेसाठी प्रामाणिक लढा\nRT @GhorpadePramodM: आता तर डोक फुटायची पाळी आलीय.\nकाय ही पारदर्शकता. #बिंदुनामावली_घोटाळा #अभियोग्यता_भ्रष्टाचार अफवा #संस्थाशिक्षकभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/03/find-the-pair-game-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:31:21Z", "digest": "sha1:LQHT4TF34DH2NGOMNEAZ77ZNOZLMDDQN", "length": 3033, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: फाइंड द पेअर गेम - मराठी मध्ये", "raw_content": "\nसोमवार, 2 मार्च 2015\nफाइंड द पेअर गेम - मराठी मध्ये\nबालवाडीतील मुलांसाठी वेगवेगळ्या आकृत्यांमधून समान आकृत्या शोधून काढण्याचा हा खेळ आहे.\nप्रत्येक लेवल मध्ये एक जोडी शोधून काढावी लागते. तसेच प्रत्येक लेवल नंतर आकृत्यांची संख्या वाढत जाते व आकृत्यांचा आकार लहान होत जातो. मुलांना वेगवेगळ्या आकारांमधील फरक शोधून काढण्याचा अभ्यास करण्यासाठी हा खेळ चांगला आहे. हा खेळ कसा खेळावा हे खालील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे.\nहा खेळ तुम्ही खालील लिंक क्लिक करून खेळू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2007/10/blog-post_18.html", "date_download": "2018-04-23T07:58:18Z", "digest": "sha1:OBGQCCRLQ5EG5CGMZHFPMOBHTWZXDMOL", "length": 20828, "nlines": 231, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: पराठ्यांच्या दुनियेत", "raw_content": "\nपराठे पराठे पे लिख्खा है....\nआज अनेकांच्या डब्यात पोळी-भाजीऐवजी वेगवेगळे पराठे दिसतात. उरलेल्या भाजीचं \"स्टफिंग' घालून पराठे करण्याचं आता अंगवळणी पडलं आहे. नेहमीचेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर पराठ्याला अदिक पसंती मिळते आहे. तुमच्या या बदलत्या चवीला \"दिशा' दाखविण्याचा हा एक प्रयत्न\nबटाटा, पनीर, मिक्‍स व्हेज किंवा इतर अनेक गोष्टींचं सारण घातलेला गरमागरम पराठा, त्यावर इकडं तिकडं पसरत जाणारं बटर, सोबत छोले किंवा एखादी पंजाबी भाजी, लोणचं आणि कोशिंबीर असं पोटभर \"कॉम्बिनेशन' जिथं मिळतं अशा \"हॉट स्पॉट'कडं खवय्याची पावलं वळालीसुद्धा आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरचं चैतन्य, लक्ष्मी रस्त्यावर हमजेखान चौकाजवळचं शाहजीज्‌ पराठा हाऊस व ढोले-पाटील रस्त्यावरचं \"नन्दू'ज पराठा हाऊस इथं गेल्यानंतर पराठ्याच्या लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येतो.\nपुण्यात पराठा लोकप्रिय कोणी केला, असा प्रश्‍न विचाराल तर \"नन्दू'ज पराठा हाऊस'नं असं उत्तर साहजिकपणे येतं. नंदकुमार थदानी यांचा पराठा खाऊ घालण्याचा व्यवसाय यापूर्वी पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील \"गीता ज्यूस बार' किंवा नेहरु मेमोरियल हॉल समोरील \"कैलास सेंटर' इथं सुरु होता. तिथून पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ढोले-पाटील रस्त्यावर \"नन्दू'ज पराठा हाऊस सुरु केलं.\nछोट्या जागेत आणि दिखाऊपणावर विशेष भर न देता चविष्ट पदार्थ देण्यावर थदानी यांचा भर आहे. आलू, पनीर, चीज या पारंपरिक पराठ्यांबरोबरच कॉर्न, कॅप्सिकम आणि चीज पराठा हे \"नन्दू'जचं वैशिष्ट्यं मक्‍याचे दाणे, ढोबळी मिरची आणि चीज यांच्या एकत्रिकरणातून आलेली भन्नाट चव खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरमागरम पराठा, चमचाभर बटर, सोबतीला गोड दही आणि कांदा-टॉमेटो यांचं सॅलेड अशी खचाखच भरलेली डिश समोर आली की पराठा संपविल्याशिवाय अक्षरशः थांबवत नाही.\n\"नन्दू'जकडे राजमा, छोले, आलूमटर, मटार, वांग्याचे भरीत, मलई कोफ्ता, पनीर कुर्मा, पनीर शाही, चीज करी आणि काजू करी अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार केलेले पराठेही उलब्ध आहेत. \"काजू करी' पराठा हा थोडासा हटकेच म्हटला पाहिजे.\nएकावेळी चार \"स्टफ' पराठे खा व बिल देऊ नका. सोबतीला घरापासून हॉटेलपर्यंत व परतीचे रिक्षाचे भाडेही मिळवा, अशी योजना राबविणारे हॉटेल म्हणजे शाहजीज पराठा हाऊस. शाहजीजचा एक पराठा सहजपणे संपतो. पण दुसरा पराठा कसाबसा संपवावा लागतो. अशा परिस्थितीत तब्बल चार-चार पराठे खाणारे वीस पुणेकर शाहजीजच्या जयदीप मनचंदा यांना मिळाले आहेत. पण केवळ या \"स्किम'मुळे हॉटेल प्रसिद्ध नाही. तर तेथील खाद्यपदार्थांची चव एकदा चाखली की त्याच्या प्रेमातच पडायला होतं.\nपराठा थाळी, अमृतसरी नान थाळी, छोले-भटुरे, दही भल्ले आणि पतियाळा लस्सी असे उत्तर भारतातील वैविध्यपूर्ण पदार्थ येथे मिळतात. इथलं वेगळेपण म्हणजे पापड आणि राईस पराठा. आलू, गोबी, मेथी, कांदा, मुळा, पनीर, चीज यापैकी एक पराठा, दाल माखनी, एक भाजी, बुंदी रायता, लोणचं, रायता, चटणी आणि बटरचा एक \"क्‍यूब' अशी भरगच्च थाळी म्हणजे पराठा थाळी. अमृतसरी नान थाळी हा इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार. दोन \"स्टफ' नान (कुलचे), दाल माखनी, चना मसाला, बुंदी रायता, रायता, सॅलाड, चटणी आणि बटर \"क्‍यूब' यांचा या थाळीत अंतर्भाव असतो. पतियाळा लस्सी तर चौघांमध्ये एक पुरते.\nदहीभल्ले म्हणजे \"किंग ऑफ चाट' असं मनचंदा म्हणतात. उडीद डाळीपासून थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनविलेले वडे, मैद्यापासून बनविलेली पापडी, छोले, त्यावर घट्ट व गोड दही, चवीला हिरवी आणि कैरी-कोकम यांच्यापासून बनविलेली लाल चटणी हे सर्व पदार्थ मनचंदा यांच्या आईच्या कल्पनेतून तयार झालेले आहेत. त्यांची आई अजूनही येऊन भटारखान्यात लक्ष ठेवते. \"शाहजीज'मधील चार पराठे खाण्याची स्पर्धा तात्पुरती बंद होती. पण आता ती पुन्हा सुरु करण्यात येणार असून ग्राहकांनी पूर्वसूचना देऊनच येण्याची विनंती करण्यात आली आहे.\nपुण्यामध्ये \"कॉम्बिनेशन' पराठा देण्याची सुरवात प्रथम केली ती चैतन्यनं. आलू-चीज, गोबी-चीज, मेथी-कॉर्न, कॉर्न-चीज, मेथी-चीज, कांदा-राजमा अशी अफलातून \"कॉम्बिनेशन'चे पराठे येथे आपल्याला मिळतात. इथल्या पराठ्याचा आकार अंमळ जास्त मोठा आहे. नेहमीचे पराठे, अस्सल पंजाबी चवीच्या भाजी, अमृतसरी पनीर, पतियाळा थाळी, दाल माखनी, असा भरगच्च मेन्यू आपल्याला चैतन्यमध्ये मिळतो.\nचव तर आहेच पण प्रशस्त जागा आणि निवांतपणा हे इथलं वैशिष्ट्य. राजेश मांगिरा आणि समीरा भगली यांच्या भागीदारीतून चैतन्य पराठा हाऊस सुरु झाले. फर्ग्युसन रस्त्याप्रमाणेच आता कोथरुड आणि कोरेगाव पार्क येथील खवय्यांच्या सेवेला ही मंडळी रुजू झाली आहेत. शिवाय पराठा हाऊस शेजारीच सामिष भोजन आवडणाऱ्यांसाठी स्वतंत्र हॉटेल चैतन्यनं सुरु केलं आहे. अर्थात, दोन्हीचे भटारखाने व बल्लव वेगवेगळे असल्याने अगदी बिनधास्तपणे जायला हरकत नाही. काही खासगी बॅंकांना दुपारचं जेवण पुरविण्याचं कंत्राटही \"चैतन्य'कडं आहे.\nइथं जाणवणारं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथं बडीशेप बरोबर गूळही दिला जातो. भरपेट जेवल्यानंतर गूळ पाचकाचे काम करतो. त्यामुळे पंजाबमध्ये किंवा उत्तर भारतात जेवल्यानंतर गूळ खाण्याची पद्धत आहे. तीच पद्धत ते इथंही राबवत आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 10:16 pm\nहे लिहिण्यासाठी किती पराठे खायला मिळाले\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nकेहवा, नन्द्रू याखनी आणि गुश्‍ताबा\nकावळा काळा तरीही निराळा...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6414-karnatak-announces-bjp-list", "date_download": "2018-04-23T07:45:33Z", "digest": "sha1:P7IVGA2CGHFKKBBXJBASQTNGLKDQSG7Q", "length": 5571, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nकर्नाटकमध्ये 224 जागांवर 12 मेला निवडणूका होणार आहेत. यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यामध्ये 72 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.\nभाजपाद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. शिकारीपुरा भागातून त्यांना तिकिट देण्यात आलंय.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/30/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-23T07:20:37Z", "digest": "sha1:ZSPU3LA4QPEEIQJ2VYZ32NSZ3WAO7BDW", "length": 24186, "nlines": 91, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "मी आणि कास्ट सर्टिफिकेट… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nमी आणि कास्ट सर्टिफिकेट…\nदहावीला येईपर्यंत कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला नेमक्या काय कामाचा असतो हे ठाऊक नव्हतं. शाळा सरकारीच होत्या. मार्क्स चांगले पडायचे त्यामुळे छत्तीस रुपये फी तेवढी भरावी लागली. आणि दिडशे रुपये परिक्षा फी. दहावीची परिक्षा दिली अन् आजूबाजूला असणाऱ्यांनी जातीच्या दाखला शोधून ठेवण्यासाठी तगादा लावला. आईला विचारलं, माझा जातीचा दाखला कुठाय आई म्हणाली. नाही काढलेला अजून. अन् निघणार पण नाही.\nनाही काढलेला अजून पोतर ठिक होतं. अन् निघणार पण नाही या वाक्याने मात्र मी साशंक झालो. निघणार पण नाही म्हणजे आईनं या आधी प्रयत्न करून झाले असतील. आई प्रयत्न करणार म्हणजे ती तीच्या भावालाच सांगून करणार होती. माझे मोठे मामा Kamalakant Ankush प्रयत्न करणार म्हणजे काम शंभर टक्के होणार ही ग्यारंटी. आणि तरी झालेलं नाही म्हणजे आपला जातीचा दाखला निघणारच नाही यावर मी सुद्धा मनोमन शिक्कामोर्तब केलं.\nयानंतरची पुढची पायरी होती ते हे जाणून घेण्याची की, जातीचा दाखला नेमका कशासाठी लागतो ते. त्याबद्दल जाणून घेत असतानाच आरक्षण, प्रतिनिधित्व, फी-माफी सारख्या संकल्पना कळू लागल्या. तीनेक दिवसात जे मिळेल ते वाचून काढलं. सम्राट पेपर एव्हाना सुरूच झाला होता. रोज आरक्षणावर काही ना काही नवीन वाचायला मिळतच होतं. तेव्हा ठरवलंच की आता जातीचा दाखला काढायचाच. ठरल्याप्रमाणे कल्याण तहसील कार्यालयात गेलो. तिथं नवं नवं सेतू कार्यालय सुरू झालं होतं. पहिल्या खिडकीजवळ गेलो. तब्बल वीस मिनिटे वाट पाहील्यानंतर एक मुलगी आली. तीला सांगितलं मी, मला जातीचा दाखला काढायचाये.. कुठे बनवून मिळेल तीनं मस्त उत्तर दिलं. त्या गेटवर एक मुलगा उभा असेल, अमित नाव आहे त्याचं. तो काम करून देईल. अमित ला शोधलं. थोबाडावरून पक्का एजंट वाटत होता. तरी धीर करून म्हटलो.. अमित भाऊ, त्या मॅडमनी तुमच्याकडे पाठवलंय. मी पुढे काही बोलणार इतक्यात त्यानं मला मध्ये तोडत विचारलं, डोमेसाईल, इन्कम की कास्ट. त्याचा प्रश्न ऐकून मी चक्रावूनच गेलो. पुन्हा विचारलं काय म्हणालात तुम्ही कळालं नाही.\nत्याने समजावणीच्या सुरात सांगितलं, तुला डोमेसाईल पाहीजे की इन्कम की कास्ट सर्टिफिकेट मी म्हटलं कास्ट सर्टिफिकेट. डॉक्युमेंट आहेत का मी म्हटलं कास्ट सर्टिफिकेट. डॉक्युमेंट आहेत का मी म्हणालो हो आहेत. हे रेशन कार्ड, ही माझी मार्कशीट, आणि हा आईचा जातीचा दाखला.\nबरं बापाच्या जातीचा दाखला कुठेय मी म्हणालो वडील नाहीयेत.\nतर ओके म्हणत बोलला की, त्यांचा दाखला घेऊन ये.\nपाच दिवसाचे दोन हजार, दहा दिवसाचे पंधराशे आणि एक महिन्याचे हजार रुपये होतील. मी पुन्हा चक्रावलो. जे सर्टीफिकेट मोफत मिळायला हवे होते त्यासाठी ही बोली लावणं थोडं अजबच होतं. डोक्यात तिडीक गेली. आणि सरळ तहसीलदारांच्या केबीन मध्ये घुसलो. त्यांना घडलेला प्रकार सांगितला, त्यांनी ऐकून घेतलं आणि अमित ला बोलावून आणा म्हणून सांगितलं. अमित आला, त्याला विचारलं गेलं की काय झालं म्हणून.. त्यानेही सगळं खरं खरं सांगितलं. मला वाटलं तहसीलदार आता या बेकायदेशील माणसावर कारवाई करतील. पण झालं उलटंच. तहसीलदार म्हणाले, याच्या बापाच्या जातीचा दाखला, त्याचा पन्नास वर्षे वास्तव्याच्या दाखला, कास्ट वॅलीडीटी, आणि बाप पन्नास वर्षाचा नसेल तर आज्याचा पन्नास वर्षाच्या वास्तव्याचा दाखला सादर करायला सांगा मगच याला जातीचा दाखला द्या. पण त्याआधी याचा अर्ज दाखल करून घ्या. आणि मला म्हणाला की अर्ज कधी सर्टीफाय होईल हे चेक करत जा इथं येऊन.\nमाझ्या हिरोगिरीची शिक्षा मला मिळालीये हे आता कळून चुकलं होतं. तहसीलदाराला झक मारली अन् सांगितलं की, बापाचा पत्ता नाही. आज्याकडे जायची सोय नव्हती. अर्जावर माझ्याकडून लिहून घेतलं गेलं की मी भुसावळला जाऊनच दाखला आणावा. आता बापाचाच दाखला नाही तर भुसावळला तरी जाऊ कसा आणि गेलो तरी जाऊन करू तरी काय जे काही घडलं ते आईला सांगितलं. आई म्हणाली, आपण करूच. मग तिथून सुरू झाले माझे रोजचे खेटे. मी रोज कल्याणला जायला लागलो. तासंतास त्या कार्यालयात बसून राहयचो. आज माझा अर्ज सर्टिफाय होईल या आशेवर मी रोज चार तास तिथंच घुटमळायचो. अनेक अॅफिडेवीट छाप वकिल मित्र झाले. दाखले काढून देणारे दलाल ही मित्र झाले. जमीनीचा सात बाराचा उतारा कसा असतो. लॅँड मॅपिंग कसं करतात जे काही घडलं ते आईला सांगितलं. आई म्हणाली, आपण करूच. मग तिथून सुरू झाले माझे रोजचे खेटे. मी रोज कल्याणला जायला लागलो. तासंतास त्या कार्यालयात बसून राहयचो. आज माझा अर्ज सर्टिफाय होईल या आशेवर मी रोज चार तास तिथंच घुटमळायचो. अनेक अॅफिडेवीट छाप वकिल मित्र झाले. दाखले काढून देणारे दलाल ही मित्र झाले. जमीनीचा सात बाराचा उतारा कसा असतो. लॅँड मॅपिंग कसं करतात कोणाची दलाली किती असते कोणाची दलाली किती असते चार माळ्याची परमिशन काढून सात माळ्याचा टॉवर कसा बांधला जातो चार माळ्याची परमिशन काढून सात माळ्याचा टॉवर कसा बांधला जातो त्याला काय काय कुरापत्या कराव्या लागतात हे तिथंच शिकलो. खाडीची जमीन रेसिडेंशनल करण्यासाठी कोणकोणत्या नियमांचा आधार घ्यायचा असतो हे वकिलांचं बोलणं ऐकून ऐकून समजत गेलो. कदाचित वाचताना अनेकांना अनाकलनीय वाटू शकतं पण सरकारी कार्यालयांचा अनुभव घेतलेल्यांना ह्या गोष्टी अगदी सहज सोप्या असतात.\nतशातच एका वकिलानं मला सांगितलं, भुसावळचा एखादा भालेराव बघ. त्याचा जातीचा दाखला दे. बाकी मी सांगतो अन् पाहतोही. आईला कळवलं. आईनं ठाण्याला राहणाऱ्या एका भालेराव डॉक्टरकडून त्यांच्या जातीच्या दाखल्याची प्रत मिळवली. मुक्काम पोस्ट सेमच होतं त्यांचंही. आता जातीचा दाखला मिळेल अशी शक्यता वाढीस लागली होती. मी ती फोटोकॉपी तहसील कार्य़ालयात सादर केली. तिथं असलेला क्लर्क म्हणाला, पण यांच्या वास्तव्याच्या दाखला तर पंचेचाळीस वर्षांचाच रेकॉर्ड दाखवतोय. मी त्यांना म्हटलं साहेब, त्यांचं वयच पंचेचाळीस आहे. तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की रुल इज रुल. वय कितीही असो. पन्नास वर्षे वास्तव्य पाहीजे. इथूनही नकार आहे हे कंफर्म झालं.\nमधल्या काळात अनेकांनी म्हटलं, अरे तूला मार्क चांगले पडतील. तर ओपन मधून घे अॅडमिशन. ईबीसी चं सर्टिफिकेट बनवून देतो. सांग किती इन्कमवालं पाहीजे. पस्तीस हजारासाठी दोन हजार, वीस हजारासाठी चार हजार रुपये दे. आता सर्टिफिकेट देतो. फी भरायची गरजच पडणार नाही. मी तो पर्याय स्वीकारणं अनैतिक वाटलं म्हणून दिलं कानातून बाहेर टाकून.\nआता एकच पर्याय उरला होता. बापाला शोधणं. तीनपैकी एका आत्याला कळवलं. म्हटलं तुझ्या भावाला सांग त्याचं लिविंग सर्टीफिकेट अन् जातीचा दाखला असेल तर पाठवून द्यायला. ही जबाबदारी आईनं पूर्ण केली. या खेटे घालण्यात माझे तीन महिने वाया गेले होतेच. यात आईनेही बरेच खेटे घातले होते. शेवटी आत्याकरवी व्हाया व्हाया करत बापाचा जातीचा दाखला आणि स्कूल लिविंग ची झेरॉक्स कॉपी मिळवलीच. दोन्ही डॉक्युमेंट होते 1962 सालचे. आता टेचात जाऊन दोन्ही डॉक्युमेंट सादर केले. पुन्हा क्लर्कने आडकाठी केली. म्हणाला 1965 च्या आधीच्या सगळ्या प्रमाणपत्रांना व्हॅलीडीटी पाहीजे. बापालाच घेऊन ये. त्याला सत्यप्रतिज्ञा लिहून द्यायला सांग. मी म्हटलं बाप जाऊन जमाना झाला. तर तो म्हणाला ठिके, त्याचं डेथ सर्टिफिकेट आण. नाहीतर गप तीन हजार भर प्रमाणपत्र घेऊन जा. 2003 साली तीन हजार रुपये म्हणजे लै होते. माझ्यासाठी आणि आई साठी तर ते जरा लैच म्हणजे लैच होते. तर असो. आता पूर्ण वैतागलो होतो.\nशेवटी वैतागून ठाण्याला कलेक्टर ऑफिसला गेलो. कलेक्टर साहेब जरा शांततेच होते. बाहेर तुफान पाऊस होता. त्यांच्या कार्यालयातही गर्दी नव्हती फारशी. तडक आत शिरलो. साहेबांनी घडली ती सारी हकीकत सांगितली. आणि सोबत बाप आपला धेनावर नाही. त्याचा पत्ताही नाही. आता त्याला कुठून हुडकून काढू तुम्हीच सांगा. त्यांनी साधा प्रश्न केला.. तुला कोणी काका वगैरे नाही का मी म्हटलो हो आहेत ना.. पण त्यांना फक्त एकदाच भेटलोय..\nओके मग एक काम कर त्यांनाच घेऊन ये. मग मी सही करून देतो. त्यांचं नाव काय आहे बरं \nमी नाव सांगितलं त्यांना.. आणि म्हणालो ते आयोगाचे मुख्य सचिव आहेत.\nकाकाचं नाव ऐकताच कलेक्टर साहेब थोडे दचकले. म्हणाले, तू भालेराव साहेबांचा पुतण्या आहेस का मी म्हणालो हो… मग तिथं कल्याणलाच का नाही सांगितलं आधी…\nमी म्हटलं मला ते पटलं नाही सांगणं, आणि तसंही माझा अन् त्यांचा काही फारसा संबंध आलेला नाही अजून.\nते म्हणाले, बरं ठिके. आण तो पेपर इकडे. कलेक्टर साहेबांनी सही केली. त्यांच्या पीएला सांगितलं, जरा बघा. सोबत आई होतीच. पुढच्या पंधरा मिनिटात जातीचं प्रमाणपत्र हातात होतं. कलेक्टर साहेब म्हणाले, भालेराव साहेबांना बिल्कूल कळता कामा नये की मी हे काम करून दिलं म्हणून..\nबाहेर आलो. आईनं प्रमाणपत्र लॅमीनेशन करून घेतलं. त्याच्या झेरॉक्स काढल्या. माझ्या बॅगेतून बरीच कागदं बाहेर काढली. ज्यात 100 रुपयांच्या स्टँमपेपरवर केलेली अनेक सत्यप्रतिज्ञा पत्रे होती ज्यात माझा बाप परागंदा आहे. त्याची माझी भेट नाही. तो जीवंत असून आमचे संबंध नाही. तरी मला नियम शिथिल करून जातीचा दाखला द्यावा वालं सुद्धा होतं. बरेच अर्जही होते. ते आईने तिच्या पिशवीत घातले. नंतर त्याचं काय झालं हे आईनंही मला सांगितलं नाही. मी ही तीला विचारलं नाही.\nजातीचा दाखलाही फाईल मध्ये त्या दिवशी आला तो आजवर तसाच आहे. त्याचा कधी वापर झाला नाही. मार्क चांगले होते तर अॅडमिशन सहज मिळायचं. फी माफीसाठी डिसेबलटीचं सर्टिफिकेट वापरायचो. फी माफी ही मिळून जायची.\nया सगळ्या अनुभवात मी कागद लिहायला शिकलो. कागद लिहूनच एखादी गोष्ट कशी तडीस न्यायची याचं शिक्षण मिळालं. सरकारी बाबूंशी डील करताना संयम शंभरपट ठेवायचा असतो हे एज्युकेशन अंगी आलं. त्यामुळे मी सहजच कोणत्याही सरकारी कार्य़ालयात डिल करू शकलो. मला तीथं काहीही डिल करताना कधीच राग येत नाही. अगदी कुणी लाच मागितली तरी. मी शांतपणे हसतो. समोरच्याला कळून चुकतं.. हा हसून आपल्याला शिव्या घालतोय.\nपुढे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना चार पत्रे लिहीली. त्यांच्या सचिवानं बोलावून घेतलं. आणि पन्नास वर्षांच्या वास्तव्याच्या दाखल्याची अट शिथिल करणारं एक विधेयक सभागृहात मांडू असं सांगितलं आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून दिल्यामुळे पाठीवर थापही दिली. बरं वाटलं होतं. नंतर बातमीही आली की अट शिथिल झालीये. निवडणूका झाल्या. सरकार बदललं. चव्हाण साहेब आले. अन् आल्या आल्या पुन्हा अट कडक झाली. त्याच्या तिसऱ्या दिवशी आदर्श प्रकरण आलं. सरकार गेलं. पुन्हा दुसरे चव्हाण आले. त्यांच्याशीही पत्रव्यवहार झाला. सेम घडलं. अट पुन्हा शिथिल. पुन्हा निवडणूका आल्या. फडणवीसांना कोणहीती अधिसुचना न काढता अटि कडक केल्यात. अन् आता यात कास्ट व्हॅलिडीटीची अट ही अधिक जोमाने घुसवलीये. जातीभेदापेक्षा रंगभेद असता तर परवडलं असतं.. तिथं किमान दृश्यस्वरुपात तरी कळून येतं.. उगाच दाखले सादर करावे लागले नसते.. असो..\nजातीचा दाखला आजही फाईलबंद आहे. आणि आयुष्यभरासाठी राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/feed?start=126", "date_download": "2018-04-23T07:23:07Z", "digest": "sha1:RINDI7UDAGSQKARKVPYJXOSZ5RYDUK6L", "length": 4931, "nlines": 154, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n' गर्ल आणि जहीर खान अडकले विवाहबंधनात\nविश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज 44वा वाढदिवस\nकोकणात थंडीची चाहूल; समुद्र किनाऱ्यावर परदेशी पक्षांचे आगमन\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nईथे तुम्हाला मिळेल गोव्याची मजा\nIn Pictures: इरमा वादळाचा फटका\nथायलंडच्या पाहुण्यांनी मुंबईत केले बाप्पाचे विसर्जन\nलखलखत्या दिव्यांनी उजळली साईबाबांची शिर्डी\nसोन्याची तलवार, चांदीचा मोदक, उंदीर अन् बरचं काही; लालबागचा राजा झाला मालामाल\nIn Pics: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..\nमनसेच्या या सहा नगरसेवकांच्या हातावर उद्धव ठाकरेंनी बांधले शिवसेनेचे शिवबंधन\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nIn Pics: मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5985-rape-on-90-year-in-kolhapur-shocking-news", "date_download": "2018-04-23T07:48:10Z", "digest": "sha1:D6UNCI3U3TKVXE37HIIP7XBWK74VUWLL", "length": 5895, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nकोल्हापुरातील 90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू नलवडेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.\n4 मार्च 2015मध्ये नांगरवाडीमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणातील खटल्यात एकूण 4 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.\nसदरचे कृत्य हे जाणून बुजून आणि पूर्वनियोजित असल्याचा ठपका याप्रकणात ठेवण्यात आलाय. दरम्यान आरोपी विष्णू नलवडेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4614032381788495764&title=Hindi%20Poems&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T07:56:51Z", "digest": "sha1:GSFNVMZINTG22TW4P5ZVC32YHYPR5U35", "length": 8350, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "उलगडले समकालीन हिंदी कवितांचे जग", "raw_content": "\nउलगडले समकालीन हिंदी कवितांचे जग\nदादर (मुंबई) : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे ‘कवितासमय’ ही वर्तमानातील अस्वस्थता व्यक्त अरणाऱ्या समकालीन हिंदी कवितांची मैफल १० मार्च रोजी दादरच्या साने गुरुजी विद्यालयात झाली. या कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवी, चित्रकार, समीक्षक गणेश विसपुते यांची होती. गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी, मेघा देशपांडे आणि अक्षय वाटवे यांनी खास शैलीमध्ये कवितांचे सादरीकरण केले.\n‘कवितेचा रियाझ टिकला, तर माणुसकीचा रिवाज टिकतो,’ असे सांगून गणेश विसपुते यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर ‘लिखी जानी चाहिए कविता’ या कवितेसोबत या मैफलीचा प्रवास सुरू झाला. राजेश जोशी, उदय प्रकाश, मंगेश डबराल, विष्णू खरे, केदारनाथ सिंह, विनोद कुमार शुक्ल आणि अदनान दर्वेश यांच्या कविता या मैफलीत सादर करण्यात आल्या. चंद्रकांत देवताले यांची ‘दक्षिण दिशा,’ राजेश जोशी यांची ‘पागल लडकी,’ उदय प्रकाश यांची ‘सूँवर...’ अशी प्रत्येक कविता खडबडून जागे करणारी होती. प्रत्येक कवितेनंतर त्या कवितेचे वर्ष सांगून आजच्या काळातही या कविता कशा समकालीन वाटतात, याचे विश्लेषण गणेश विसपुते यांनी केले.\nकार्यक्रमाच्या समारोपाला ज्येष्ठ कवियित्री व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षा नीरजा यांनी असे कार्यक्रम जास्तीत जास्त तरुणांसमोर केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाने हिंदी कविता जगतातील समकालीन भासणाऱ्या व प्रत्येकाला विचार करण्यास लावणाऱ्या कवितांचे जग उलगडून दाखवले.\n(या काव्यमैफलीतील काही कविता पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\n(शब्दांकन व व्हिडिओ : यशश्री पुरोहित)\n‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबईच्या विकासासाठी भाजपा हाच सक्षम पर्याय मुंबई महानगर क्षेत्रात ‘एमजीएल’ची तब्बल २०० सीएनजी स्टेशन नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/iraq-kurdistan-and-america/", "date_download": "2018-04-23T07:47:17Z", "digest": "sha1:5PFRYAFCPRNZWJLSVZTTCRIVUOTQF3OX", "length": 28809, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वतंत्र कुर्दिस्तानच्या दिशेने… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nइराक या देशाचे तीन तुकडे करण्याची अमेरिकेची योजना आहे. त्यातील एक तुकडा हा कुर्दिस्तान असेल. कुर्दिस्तान हा जगातील सर्वाधिक तेलाचे साठे असलेल्या दहा प्रांतांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे एक महत्त्व आहे. अमेरिकेने आखाती युद्धानंतरच या प्रश्नाला हात घातला आणि कुर्दिस्तानात एक कुर्द जमातीचे स्थानिक प्रांतीय सरकार स्थापन आणि कार्यरत झाले. याच कुर्दांना स्वतंत्र राष्ट्र हवे की नको यावर नुकतीच जनमत चाचणी घेण्यात आली.\nज्या धर्माच्या नावावर हिंदुस्थानचे विभाजन झाले आहे त्याच धर्माचे समर्थक सध्या मध्यपूर्वेतील अनेक देश विभाजित करण्यासाठी सक्रिय आहेत. काही काळापासून इराकमध्ये कुर्द शक्ती सक्रिय झालेली आहे. इराण-इराक युद्ध अतिशय विनाशकारी होते खरे. परंतु त्यानंतर इराकची आता अशी परिस्थिती झालेली आहे की, त्याचे तीन तुकडे पाडले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. इराकचे शियाबहुल, सुन्नीबहुल आणि कुर्द अशा तीन तुकडय़ात विभाजन करण्याबाबत एक जनमतचाचणी घेण्यात आल़ा गेल्या २५ सप्टेंबर रोजी उत्तर इराकमधील अरबिल शहरातील क्षेत्रीय सरकारने स्वतंत्र कुर्दिस्तानच्या स्थापनेसाठी इराकपासून विभाजित होण्याबाबत ही जनमत चाचणी घेतली. वास्तवात ही काही नवी योजना नव्हे. मध्यपूर्वेतील देशांचे योजनाबद्ध तुकडे पाडण्याचे हे एक विचारपूर्वक केलेले षड्यंत्र आहे.\n२००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ले केले होते तेव्हाच या योजनेचा बिगूल वाजलेला होता. कुर्द लोकांनी त्या वेळीच इराकमधून वेगळे होण्याबाबत आपले मत व्यक्त केलेले होते. या जनमत चाचणीनुसार पावले उचलली गेल्यास स्थानिक पातळीवर सर्वाधिक संख्येने असलेल्या कुर्द लोकांना एक स्वतःचा देश मिळेल. कुर्दस्तान स्वतंत्र झाल्यास तो जगातील सर्वात मोठय़ा तेलउत्पादक देशांपैकी दहाव्या क्रमांकाचा देश ठरेल. आजही याच क्षेत्रातून चीन, अमेरिकेशिवाय जगभरातील असंख्य देशांना तेलाचा पुरवठा केला जातो. एका अंदाजानुसार कुर्दांची जनसंख्या साडेतीन ते चार कोटीच्या आसपास असून ते केवळ इराकमध्येच नव्हे तर इरान, तुर्कस्तान, सीरिया आणि मध्यपूर्वेच्या अनेक देशांमध्ये, युरोप आणि अमेरिकेतही आढळतात. एकटय़ा जर्मन देशात १५ लाख कुर्द राहतात. इराकची परिस्थिती अतिशय किचकट आहे त्यामुळे जनमत चाचणीचा निकाल काहीही लागू शकतो. यापूर्वी स्काटलॅण्डच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटनमध्ये तर क्युबन प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी कॅनडात जनमत चाचण्या घेतल्या गेल्या पण त्या स्वातंत्र्याविरुद्ध गेल्या. तथापि ९ वर्षांपूर्वी सीरियातून कोसोवा स्वतंत्र करण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली ती यशस्वी ठरली. परिणामी, आज कोसोवाचे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व आहे. इराक हा काही कॅनडा किंवा ब्रिटन नाही, येथील परिस्थिती जगात सर्वात वाईट आहे.\nअमेरिकेतील जियो मिलिट्रीचे विश्लेषक असे लिहितात की, अमेरिकेचा असा सिद्धांत आहे की, जे त्याला मिळू शकत नाही ते तोडून टाका. कारण ते मग दुसऱ्या कुणाला मिळायला नको. मिळाले तरी त्याचा उपयोग व्हायला नको. या सिद्धांतामुळेच अमेरिका जगात आपले वर्चस्व राखून आहे. एवढेच नव्हे तर याचमुळे अमेरिका आज जगात महाशक्तीचे स्थान टिकवून आहे. आता कुर्द हा एक असा समूह आहे जो अमेरिकेसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अमेरिका त्याचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. या प्रांतात इतर कुणाला पाय रोवता यायला नको म्हणून अमेरिका सीरियाला, रशियाला विभाजित केल्याशिवाय राहणार नाही. इराक हा अतिशय दुबळा झालेला आहेच. स्वतंत्र कुर्दिस्तानची निर्मिती करून सीरियालाही अतिशय दुबळे करून ठेवण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. सीरिया दुबळे झाले म्हणजे तुर्कस्तान आणि इराणवरही आपोआप दबाव निर्माण होईल. हा दबाव निर्माण करणे आणि तो वाढवत नेणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला उल्लू सिधा करणे हेच तर अमेरिकेचे मूळ धोरण आहे.\nपरंतु अमेरिकेच्या स्वतंत्र कुर्दिस्तानच्या योजनेला रशियाचा प्रखर विरोध आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने स्थानिकांच्या काही मुलाखती प्रसारित केल्या. त्यानुसार या स्थानिक लोकांना वाटते की, स्वतंत्र कुर्दिस्तानसाठी केवळ अमेरिकाच पुढाकार घेत आहे. मुलाखतींमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सीरियातील कुर्द लोकांना दाईश लोकांविरुद्ध लढवण्यामागे कुर्दांचा स्वतंत्र देश निर्माण करावा हाच अमेरिकेचा उद्देश होता. अमेरिका असे बिंबवण्याचा प्रयत्न करते आहे की, दाईशविरुद्ध लढणारी सर्वात मोठी शक्ती कुर्द हीच आहे. आज अमेरिका कुर्दांना केवळ प्रशिक्षणच देत नाही तर लष्करी हत्यारेही तो पुरवतो. अमेरिका कुर्दांना एक लष्करी शक्ती म्हणून पुढे आणतो आहे. स्थानिक लोकांना असे वाटते की, या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अंकारा आणि दमिश्क एकत्र आले पाहिजे.\nस्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण झाल्यास इराण आणि तुर्कस्तानातही अंतर्गत विद्रोह उसळून वर येईल, अशी भीती या दोन्ही देशांना असल्यामुळे इराण आणि तुर्कस्तानचाही या योजनेला प्रखरपणे विरोध आहेच. कुर्दिस्तानात प्रांतीय सरकार आहे. आखाती युद्धाच्या पुढल्या दोन वर्षांत ते अस्तित्वात आलेले आहे. तेव्हापासून ते आपला लोकशाहीचा मुखवटा कायम राखून आहेत. सध्या तो इराकचाच एक प्रांत आहे. इराकी संविधानानुसार अंतर्गत बाबींबद्दल सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या प्रांतीय सरकारला आहेत तर आंतरराष्ट्रीय बाबतीत मात्र बगदादच्या केंद्रीय सरकारला अधिकार आहेत. कुर्द सरकारने सीरियातील दाईशबहुल क्षेत्र २०१४ पासून आपल्या ताब्यात घेतलेले आहे. ताब्यात घेतलेल्या या भागात मोठय़ा प्रमाणात तेलाचे साठे आहेत. मात्र या भागात कुर्दांसोबतच मोठय़ा संख्येने तुर्क आणि अरबही आहेत. असे म्हणतात की, राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांच्या काळात लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अरबांना या भागात नियोजनबद्ध पद्धतीने वसवले होते. परिणामी ९०च्या दशकात हे संपूर्ण क्षेत्र अरबबहुलच झालेले आहे. नवख्या लोकांचा असा समज होतो की, हा संपूर्ण प्रदेश अरबीच आहे, त्यामुळे येथे अरब येऊन वसले आहेत. गेल्या काही काळापासून इराकी अरबही या भागात येऊन राहू लागले आहेत. त्यातून मग जुन्या मूळ रहिवाशांसोबत त्यांचा संघर्ष होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आज या भागातील मूळ बोलीभाषा जाऊन तिची जागा अरबीने घेतलेली आहे. परिणामी स्थानिक आणि बाहेरचे असा येथे संघर्ष आता मूळ धरू लागला. आज आतल्या आत ज्वालामुखी धगधगतोय आता असा प्रश्न निर्माण होतोय की, स्वतंत्र कुर्दिस्तान राष्ट्र निर्माण करण्याचे स्थानिकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते का आता असा प्रश्न निर्माण होतोय की, स्वतंत्र कुर्दिस्तान राष्ट्र निर्माण करण्याचे स्थानिकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते का आंतरिक प्रवाह तर वेगात आहे. परंतु विविध जाती आणि वंशाच्या लोकांचे समूह असलेल्या या प्रांतात कुर्दिस्तानचा स्थापनेचा उद्देश सफल होऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे. दिवसेंदिवस कुर्दिस्तानची मागणी तीक्र होत असून एक मागणी पूर्ण झाल्यास या भागात अशा प्रकारच्या अनेक मागण्या उद्भवतील. मग प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच मार्गाने शोधायचे काय आंतरिक प्रवाह तर वेगात आहे. परंतु विविध जाती आणि वंशाच्या लोकांचे समूह असलेल्या या प्रांतात कुर्दिस्तानचा स्थापनेचा उद्देश सफल होऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे. दिवसेंदिवस कुर्दिस्तानची मागणी तीक्र होत असून एक मागणी पूर्ण झाल्यास या भागात अशा प्रकारच्या अनेक मागण्या उद्भवतील. मग प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच मार्गाने शोधायचे काय असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे खेळाडू याकडे भविष्यात कोणत्या दृष्टीने पाहतात आणि भविष्याच्या गर्भात आणखी कोणती परिवर्तने दडलेली आहेत ते आताच सांगता येणे शक्य नाही. परंतु इराक, सीरिया, तुर्कस्तान आणि या भागातील विविध लष्करी शक्ती ज्यात दाईश हीसुद्धा एक लष्करी ताकद आहेच त्यांच्याही आपल्या भूमिका असणार आहेत. त्यामुळे भविष्यात काय घडेल हे आताच सांगता येणे शक्य नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहॉकी इंडियाचा दिवाळी धमाका, मलेशियाचा ६-२ ने धुव्वा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/28/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-23T07:29:13Z", "digest": "sha1:CHPEUL5YJLXP3LCYOMYF6S3KBSTQVOJP", "length": 8383, "nlines": 154, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "प्रिय नागराज… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nआजीबाईच्या बटव्यातून निघतात ना\nतश्या गोष्टींच्या असंख्य तलवारी निपजतात\nतसं तू काय नी… मी काय\nआपण सगळेच गोष्टींच्या प्रेमात पडणारे जीव\nगरजू लागले ढग की, बरसतं पाणी\nअन् सुरु होतो खेळ मातीच्या नी पाण्याच्या समागमाचा\nतो समागम जन्म देत जातो जगण्याच्या नव्या शक्यतांना\nती माणसं बुटकी करतात साजरा\nआभाळाहून उंच उत्सव निसर्गप्रेमाचा\nतुझ्या कथेतल्या पात्रांचा उत्सव\nआम्ही करतोय आज साजरा\nते ही भासतात तसेच अन्\nजागवतायेत आशा नव्या शक्यतांच्या\nनि आम्ही ऐकत जातो\nबिस्किटचा बंगला नी भोपाळ्याची बग्गी\nटोपीवाल्याची टोपी नी वाघ सिंहाची मैत्री\nसारं सारं काही अंधश्रद्धा वाटू लागतात मग\nगोळा मोळा चोळा चून\nअर्धवट चिरलेल्या अन् कंठ फुटून बाहेर पडणारे गळे\nदगडांनी माखलेला चेहरा राहतो उभा समोर\nज्याचं मांस बोचकारुन ओरबाडून खाल्लेला असतो तो माणूस\nजो म्हणवतो स्वतःला सर्वशक्तीमान\nत्यालाच करत जातोस तू नेस्तानाबूत\nतू बलवत्तर करतो तुझी रग मलंग प्रकाशावर\nप्रकाश ज्याला तू म्हणतात\nप्रकाशाची मोड-तोड करुन उरणारा तो उजेड\nहा उजेड ज्याला तू म्हणतात\nविद्रोह ज्याला तू म्हणतात\nकरूणा ज्याला तू म्हणतात\nसृजन ज्याला तू म्हणतात\nअन् तू म्हणजे नागराज\nसारा देश त्याच्यासाठी येतो\nआम्ही जिंदाबाद मुर्दाबाद म्हणतो\nतू मात्र उभा राहतो\nगीतासाठी, नितीन आगेसाठी अन् सागर शेजवळ साठी\nतसं शाहीर सगळ्यांनाच म्हणत नाहीत\nकाहीच होऊन जातात लोकशाहीर\nकारण ते गात जातात गीत लोकमुक्तीचं\nतू लोकमुक्तीचं गीत गाणारा दिग्दर्शक\nतू खऱ्या अर्थानं आमचा लोकदिग्दर्शक\nउकळत्या डांबरावर पसरवत मखमल\nअन् पसरवतो चोहोर गंध कस्तुरीचा\nनि उघडवतो डोळे झोपेच्या सोंगाचे\nआता यानंतर काही मागणं नाही\nआर्ची परश्या तसं असतात प्रत्येकातच\nते कुस्करली जातात फुलण्याआधीच\nत्या कुस्करलेल्या फुलांचा तू यल्गार बनून येतोस\nआता शरमेने झुकलेल्या डोळ्यांत लाजही येत नाही रे\nचोरुन धरलेला गांजा अन् लपवलेली दारु\nअन् उखडून टाकतोय जातीपातींची डोंगरं\nजो भेदत जातो ब्रम्हांडातलं अणू केंद्र अन्\nआव्हान करतो सडक्या गॉड पार्टिकलच्या कणांना\nतुझा दगड असाच जपून ठेव\nतू ज्याला शिवतोय त्याचं परिस होतंय..\nपारसमणीच्या गोष्टीतून निघतही असेल परिस कदाचित\nतुझ्या गोष्टीतून निघत राहतात असंख्य तलवारी…\nज्या करत जातात उभे आडवे छेद गृहितकांना..\nनि आम्ही ऐकत जातो\nबिस्किटचा बंगला नी भोपाळ्याची बग्गी\nटोपीवाल्याची टोपी नी वाघ सिंहाची मैत्री\nसारं सारं काही अंधश्रद्धा वाटू लागतात मग\n← तुच तो आमचा आंबेडकर\nइस्लाम आणि मी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Course-2-Artist-Sequence-in-Marathi.html", "date_download": "2018-04-23T07:31:02Z", "digest": "sha1:RGD5X43QKCTTQN5MOURX6A6O4MGUXSWB", "length": 3873, "nlines": 40, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Sequence", "raw_content": "\nमंगलवार, 22 दिसंबर 2015\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Sequence\nहा Code.org या वेबसाईट वरील दुसऱ्या कोर्सचा चौथा स्टेज आहे. यामध्ये तुम्हाला कोड ब्लॉक्सचा वापर करून सरळ रेषा आणि ठराविक अँगल मध्ये रेषा कशा काढाव्यात याचा सराव करता येतो. तुम्हाला या वेबसाईट वर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून या स्टेजची सुरवात करता येते\nखाली तुम्हाला या स्टेजमधील प्रत्येक लेवलचे चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी जे कोडिंग करावे लागेल ते ही दिसेल. तुम्ही पहिल्यांदा हे लेवल स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण करताना काही अडचण आल्यास येथे उत्तर पहा.\nयानंतरच्या म्हणजे दहाव्या लेवलमध्ये तुम्हाला रिकामा कॅनव्हास दिला जातो आणि मध्यभागातील कोड ब्लॉक्सचा वापर करून तुम्ही हवे ते चित्र काढू शकता. तर अकरा आणि बारा क्रमांकाचे लेवल्स प्रश्नोत्तराचे आहेत.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/gujarat-only-11-seats-will-be-contested-bjp/amp/", "date_download": "2018-04-23T07:41:48Z", "digest": "sha1:B2JAAOKMZOBE6JXB6SFTM52DF7EC3G2Y", "length": 8763, "nlines": 36, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Gujarat, only 11 seats will be contested by the BJP | गुजरातमध्ये केवळ 11 जागा लढवूनही आप देणार भाजपाला ताप | Lokmat.com", "raw_content": "\nगुजरातमध्ये केवळ 11 जागा लढवूनही आप देणार भाजपाला ताप\nअरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये केवळ 11 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र असे असले तरी गुजरातमध्ये अडचणीत असलेल्या भाजपाच्या डोक्याला ताप देण्यासाठी आपने जोरदार पूर्वतयारी केली आहे.\nअहमदाबाद - अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केवळ 11 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र असे असले तरी गुजरातमध्ये अडचणीत असलेल्या भाजपाच्या डोक्याला ताप देण्यासाठी आपने जोरदार पूर्वतयारी केली आहे. आम आदमी पक्ष आपले उमेदवार नसलेल्या सर्व ठिकाणी भाजपाविरोधात प्रचार करणार आहे. आपचे गुजरात प्रदेश प्रभारी गोपाल राय यांनी ही माहिती दिली आहे. गोपाल राय म्हणाले की, \"आम आदमी पक्षाचे गुजरातमधील प्रचार अभियान केवळ 11 जागांपुरते मर्यादित असेल. मात्र आपच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात प्रचार अभियान चालवले आहे. गुजरातमध्ये भाजपाविरोधात प्रचंड रोष आहे. मात्र काँग्रेसच्या सुमार प्रचारामुळे तिथे भाजपाला आव्हान मिळत नाही आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी आप निवडणूक लढवत नसलेल्या ठिकाणांमध्येही आप प्रचार करणार आहे.\" आप गुजरातमध्ये प्रत्येक मतदारसंघासाठी वेगळा जाहीरनामा तयार करत आहे. ग्रामसभेच्या स्तरावर जाऊन आपचे कार्यकर्ते जनतेमध्ये जनजागृती करणार आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे. या आोपिनियन पोलनुसार भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट होत असल्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितही गुजरातमधील सत्ता टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सर्व्हे 26 ऑक्टोबर 1 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता. या ओपिनियन पोलमध्ये 200 पोलिंग बुथमधील 3 हजार 757 जणांचे मत जाणून घेण्यात आले. या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 41 टक्के तर भाजपाला 47 टक्के मते मिळतील. तर मतांचे जागांमध्ये होणारे रूपांतर पाहिल्यास काँग्रेसला 58 ते 64 जागा आणि भाजपाला 113 ते 121 जागा मिळतील. तर इतरांना 1 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 48 टक्के मते आणि 116 जागा मिळाल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आगामी मतदानात मतांच्या टक्केवारीत वर्तवण्यात आलेली लक्षणीय घट भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.\nओपिनियन पोल : गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट, काँग्रेसचा टक्का वाढला, मात्र सत्ता भाजपाकडेच\nशिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय\nआधार कार्डला स्विस बँकेतील खात्यांशी कधी जोडणार हार्दिक पटेल यांची टीका\nअजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव\nमोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा\nमस्करी येऊ शकते अंगलट; 100 नंबरवर फोन करून टीपी केल्यास तक्रार होणार दाखल\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी फेटाळला महाभियोग प्रस्ताव, 'हे' आहे कारण\nमहाभियोगावर लवकरच निर्णय घेणार व्यंकय्या नायडू, कायदेतज्ज्ञांकडून मागितला सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:40:42Z", "digest": "sha1:7G22BGCEUBVGAAXWH3LJPFZD72UF4D6Z", "length": 10822, "nlines": 170, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nमुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस\nमुंबई, 10 ऑक्टोबर: मुंबईत विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. परळ दादर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे.\nयेत्या चार दिवसात मुंबईत आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. तसंच येत्या 24 तासात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता केंद्रीय वेधशाळेने वर्तवली आहे.तसंच जोरदार वाऱ्यासह 12 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या चार दिवसात मुंबईतील काही भागात 150 मि.मीपर्यंत पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याचं भाकीत आहे.\nदरम्यान आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. त्यातच आता काही भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nपुण्यात पीएमपीने अचानक घेतला पेट; संपूर्ण बस जळून झाली खाक\nहनिमून साठी गेलेल्या पतीने आपल्या पत्नीला अशी गोष्ट सांगितली,जाणून तुमची पण झोप उडेल\nपद्मावती चित्रपटावरती नाना जे बोलले ते त्याच्याशी तुम्ही पण सहमत होचाल पहा काय बोलले…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nपुण्यात पीएमपीने अचानक घेतला पेट; संपूर्ण बस जळून झाली खाक\nहनिमून साठी गेलेल्या पतीने आपल्या पत्नीला अशी गोष्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/earthquake-at-delhi-276219.html", "date_download": "2018-04-23T07:17:34Z", "digest": "sha1:VGNVFTOE5V32J77JG2UTWD5JKWEVXBNL", "length": 11270, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्ली आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nदिल्ली आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के\nदिल्ली आणि उत्तर भारताला आज रात्री साडे आठच्या सुमाराला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5 ते 5.5 इतकी नोंदवली गेलीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग परिसरात जमिनीखाली 30 किमी अंतरावर दाखवत असल्याचं आयएमडीने सांगितलंय.\n06 डिसेंबर, नवी दिल्ली : दिल्ली आणि उत्तर भारताला आज रात्री साडे आठच्या सुमाराला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5 ते 5.5 इतकी नोंदवली गेलीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग परिसरात जमिनीखाली 30 किमी अंतरावर दाखवत असल्याचं आयएमडीने सांगितलंय.\nउत्तराखंडमधील चमोली, अल्मोडा, रुद्रप्रयाग, पौडी आणि गढवाल जिल्ह्यात या भूकंपामुळे जमिनीला तीव्र हादरे बसलेत. इकडे दिल्लीतही एनसीआरमध्ये भूकंपामुळे काही इमारतींना हादरे जानवल्याने लोकं इमारतींमधून तात्काळ बाहेर पळू लागले होते. या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये नेमकी काय हानी झालीय, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/mi-kon/", "date_download": "2018-04-23T07:43:00Z", "digest": "sha1:KEMU7JYCV4MI4DZOL37TT5PFEOYHI7FK", "length": 7690, "nlines": 92, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "मी कोण? | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\nमी वैभव टेकाम. 🙂\nआनंदाने या साठी म्हणतो आहे कारण मला माझं काम आवडतं, कामाला बसलो की बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातो मी… workoholic म्हणू शकता मला.\nसगळ्याच Software Engineers सारखं माझं पण पहिला प्रेम computerच आहे …कुणाला निराशेत/ ताणात/ रागात बियर आठवते, कुणाला चहा, कुणाला सिगरेट तर कुणाला जेवण… मला मात्र computer आठवतो … computer वर बसून थोडा वेळ काही तरी चाळे केले नाहीत तर दिवस पूर्ण झाल्या सारखा वाटत नाही मला. 🙂\nतसा मी मनाने स्वच्छंदी…मनात येईल ते करणारा … मनाला पटेल तरच करणारा…\nअशात बरेचदा चुका पण घडतात मनाकडून … पण त्यांची जाणीव साठवून पुढे जाणारा, चुकांमधून शिकणारा, पडलोच तर धडपडत उठणारा…असा मी.\nभगवंताचे रुप अनेक सगळ्यांसाठी, कुणाला तो रामात दिसतो, कुणाला रावणात, कुणाला येशुत, कुणाला मूर्तीत तर कुणाला निसर्गात तर कुणाला प्रत्येक माणसात… ह्या विविध रुपांवर माझा तेव्हढा विश्वास नसला तरी त्या असीम ताकदीवर नक्की आहे जी नेहमी प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करते… तीच माझ्यासाठी ईश्वर, भगवंत, परमात्मा सगळं काही आहे.\nदुसऱ्यांकडून प्रेरणा घायला आवडतं, आणि इतरांना पुढे जाण्यास प्रवृत्त करायला सुद्धा आवडतं… त्यामुळे बरेचदा स्वतःचे कंटाळवाणं तत्वज्ञान सांगून सतावत असतो मित्रांना… 😉\nनिसर्गाची सुंदरता खूप भावते मनाला, त्यामुळे डोंगरावर जाण्यात, गावाकडे नदीकाठी बसण्यात, समुद्र किनारी जाऊन लाटांचा आवाज ऐकण्यात, रात्री आकाशाच्या छतेखाली बसण्यात खूप आनंद मिळतो.\nblog ह्या करिता लिहितोय कारण मनात असलेल्या सगळ्याच गोष्टी ऐकण्यासाठी प्रत्येक वेळी कुणीतरी मिळेलच ह्याची हमी नसते. परत मनात आतपर्यंत बसलेल्या गोष्टी/घटना ह्या कुणाला सांगण्यापेक्षा कागदावर उतरवणं सोपं असतं, आणि तेव्हा ते नीट मांडता सुद्धा येतं… तर काही गोष्टी अश्या असतात की डोक्यात आल्यात की वाटतं की सांगून टाकावं सगळ्यांना…\n…इथे अश्याच गोष्टी मांडणार आहे… अगदी साध्या… सरळ… थेट मनातून आलेल्या… 🙂\nयावर आपले मत नोंदवा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.creapublicidadonline.com/mr/tag/influencia-de-las-redes/", "date_download": "2018-04-23T07:42:46Z", "digest": "sha1:6XHMNZMH33EA4LHBPSDNSZS45UOY6ZTI", "length": 7862, "nlines": 118, "source_domain": "www.creapublicidadonline.com", "title": "influencia de las redes archivos - Comprar Seguidores Baratos.", "raw_content": "\nआवडी खरेदी – फोटो / व्हिडिओ\nआवडी खरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी पोसिटिव / नकारात्मक टिप्पण्या\nFanpage खरेदी करणे पसंत\nReproductions (उच्च धारणा) खरेदी\nखरेदी – थेट व्हिडिओ\nशेअर / शेअर खरेदी\nखरेदी ऑटो retweets / आवडी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसोसायटी मध्ये सामाजिक नेटवर्क प्रभाव\nहे खरेदी सूचीत टाका\nएक श्रेणी निवडाफेसबुक लोक टिप्पण्या पॅरा Fanpage आवडी प्रकाशन Fanpage आवडी गट सदस्य प्रतिक्रिया व्हिडिओ दृश्य तारे आढावा अनुयायीgoogle +Instagram टिप्पण्या खाती छाप आवडी दृश्य अनुयायी स्वयंचलित सेवासंलग्न कनेक्शन कर्मचारी मित्रांनी केलेल्या शिफारशी गट सदस्य शिफारसी अनुयायीPeriscope आवडी अनुयायीकरा आवडी Repins अनुयायीवेब स्थितीShazamUncategorizedSnapchat अनुयायीSoundCloud डाउनलोड आवडी गट सदस्य पुन्हा पोस्ट करा दृश्य अनुयायीSpotifyटेलिग्रामवेब रहदारीट्विटर खाती छाप मला हे आवडले दृश्य retweets अनुयायीजाणारीद्राक्षांचा वेल आवडी लूप्स Revines अनुयायीYouTube टिप्पण्या खाती आवडलेले आवडी स्थिती दृश्य Reproductions (उच्च गुणवत्ता) शेअर सदस्य\nखरेदी पुन्हा पोस्ट Soundcloud पासून: 3,00€\nरेट 4,74 5 पैकी\nपासून: 5,99€ पासून: 2,99€ / आठवड्यात सह 1 आठवड्यात विनामूल्य चाचणी\nसदस्य चॅनल टेलिग्राम खरेदी पासून: 4,00€\nफेसबुक Fanpage खरेदी करणे पसंत\nरेट 5.00 5 पैकी\nपासून: 3,00€ पासून: 2,49€\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nआपण सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव असणे ही साइट कुकीज वापरते. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कुकीज स्वीकार व स्वीकृती करण्याची आपली संमती देत ​​आहेत ब्राउझ सुरू असेल तर आमच्या कुकीज धोरण\nआपण एक व्हाउचर 25 € इच्छिता\nमेल (Gmail जाहिराती फोल्डर) तपासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/prasun-joshi-statement-on-padmavati-278528.html", "date_download": "2018-04-23T07:26:23Z", "digest": "sha1:THTKQ7NDHHEM7FKFF2H5C2EFFFBMDKZU", "length": 11926, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कसा काढला 'पद्मावती'वर तोडगा? सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींचं स्पष्टीकरण", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकसा काढला 'पद्मावती'वर तोडगा सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींचं स्पष्टीकरण\nचित्रपटात एकही कट आम्ही सुचवलेला नाही. फक्त 5 बदल सुचवले आहेत. या बदलांशी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पूर्णपणे सहमत आहेत.\n31डिसेंबर : 'पद्मावती' या सिनेमाला यु/ए सर्टिफिकेट देऊन सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा केलाय. सिनेमाचं नाव बदलण्यासह घूमर गाण्यात थोडे बदल करण्याचा तोडगा निर्मात्यांसमोर ठेवण्यात आलाय. या निर्णयाचं बॉलिवूडने स्वागत केलं असलं तरीही सिनेमाला विरोध करणाऱ्या संघटनांना मात्र हा तोडगा मान्य नाही.\nयाबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जातायेत. त्यावर सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींनी स्पष्टीकरण दिलंय\n''चित्रपटात एकही कट आम्ही सुचवलेला नाही. फक्त 5 बदल सुचवले आहेत. या बदलांशी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पूर्णपणे सहमत आहेत. 28 डिसेंबर रोजी आम्ही हा चित्रपट पाहिला. सेन्सॉर बोर्डाची तपास समिती आणि विशेष पॅनेलचे सदस्य यासाठी उपस्थित होते. पद्मावतीचा वाद चिघळला होता, आणि निर्मात्यांनीही तज्ज्ञांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचं विशेष पॅनेल आम्ही बनवलं. याआधी 'आरक्षण' आणि 'जोधा अकबर'च्या वेळी तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. परिस्थिती अभूतपूर्व आणि आव्हानात्मक होती. पण हातातलं काम आम्ही समतोल राखून पूर्ण केलं याचा मला आनंद आहे. ''\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\n'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न\nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-254409.html", "date_download": "2018-04-23T07:36:49Z", "digest": "sha1:JHV6H4IHYG3F5UUFN6L2SZZPCDVBO7FR", "length": 11816, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टायगर श्राॅफ लोकलने 'फिरला' कुणी नाही पाहिला", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nटायगर श्राॅफ लोकलने 'फिरला' कुणी नाही पाहिला\n10 मार्च : बॉलिवूडचे अभिनेते सिनेमाच्या प्रमोशनसाठी आजकल निरनिराळे फंडे वापरतात. असाच एक फंडा टायगर श्रॉफ याने वापरला. टायगरने आज चक्क प्रमोशनसाठी लोकल ट्रेनचा प्रवास केला आणि तो व्हिडिओ टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला.\nटायगर सध्या त्याच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तो वसईला गेला असता शूट संपल्यावर तो त्याच्या कारने वसई स्टेशनला पोहचला. तिथून वसई ते वांद्रे असा लोकलचा प्रवास त्याने जनरल डब्यात केला. प्रवास केला खरा पण तो मास्क घालून त्यामुळे मुंबईच्या पब्लिकने टायगर श्रॉफ ओळखलंच नाही.\nमुन्ना मायकल या सिनेमात टायगर एका डान्सरची भूमिका बजावत आहे. सिनेमाची स्टोरी ही रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची आहे, जी मुलं जगप्रसिद्ध डान्सर माइकल जॅक्सन याचे मोठे फॅन असतात. या सिनेमात टायगरच्या व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी पाहण्यास मिळणार आहे. साबिर खान हे या सिनेमाचे दिगदर्शक आहेत. टायगरचा हा सिनेमा जुलैमध्ये रिलीज होईल असं समजतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/build-temple-in-ayodhya-and-mosque-in-lucknow-274712.html", "date_download": "2018-04-23T07:36:31Z", "digest": "sha1:PUG2TG5E3YIQCIDMTFP5CVBSHCXI7DEV", "length": 12065, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अयोध्येत राम मंदिर तर लखनौत मशीद बांधा-शिया वक्फ बोर्ड", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nअयोध्येत राम मंदिर तर लखनौत मशीद बांधा-शिया वक्फ बोर्ड\nशिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैद वसीम रिझवी यांनी ही माहिती दिली आहे. या खटल्यातील सर्व पक्षधरांशी चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.\nलखनौ,20 नोव्हेंबर: अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिर बांधा आणि त्याजागी लखनौत आम्हाला एक मशीद बांधून द्या असा प्रस्ताव शिया वक्फ बोर्डाने आज मांडला आहे. या प्रस्तावामुळे आता राम मंदिर-बाबरी मशीद वादाला नवीन वळण मिळण्याची चिन्हं आहेत.\nएएनआयच्या वृत्तानुसार शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैद वसीम रिझवी यांनी ही माहिती दिली आहे. या खटल्यातील सर्व पक्षधरांशी चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 5 डिसेंबरच्या आधी हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टासमोर शिया वक्फ बोर्ड मांडणार आहे. या प्रस्तावामुळे शांतता आणि बंधुभाव अबाधित राहील असं त्यांचं मत आहे.\nकाही दिवसांपूर्वी अयोध्येचा मसला कोर्टाबाहेर सोडवावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच चर्चा होत होत्या. या खटल्यावरची अंतिम सुनावणी 5 डिसेंंबरला सुरू होणार आहे. बाबरी मशीद-राम मंदिर हा देशातील अत्यंत जुना वाद असून सध्या तो न्यायप्रविष्ट आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/north-korea-blasted-its-second-missile-over-the-country-in-less-than-a-month-269902.html", "date_download": "2018-04-23T07:36:13Z", "digest": "sha1:3KVTLMR4FNRPYXJBLG2U5XD3PNOZYV6D", "length": 10842, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर कोरियाची पुन्हा आगळीक,जपानवरून डागलं क्षेपणास्त्र", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nउत्तर कोरियाची पुन्हा आगळीक,जपानवरून डागलं क्षेपणास्त्र\nहे क्षेपणास्त्र जपानच्या भूमीवरून जात प्रशांत महासागरात पडलंय. जवळपास ३७०० किलोमीटरचा प्रवास या क्षेपणास्त्रानं केला.\n15 सप्टेंबर : उत्तर कोरियानं पुन्हा एकदा आगळीक केलीय. उत्तर कोरियानं जपानवरून क्षेपणास्त्र डागलंय. हे क्षेपणास्त्र जपानच्या भूमीवरून जात प्रशांत महासागरात पडलंय. जवळपास ३७०० किलोमीटरचा प्रवास या क्षेपणास्त्रानं केला.\nउत्तर कोरियानं असं धाडस दुसऱ्यांदा केलंय. गेल्या महिन्यातही उत्तर कोरियानं जपानवरून क्षेपणास्त्र डागलं होतं. उत्तर कोरियानं सहावी अणुचाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्याच्यावर नवे निर्बंध घातले होते. त्यानंतर उत्तर कोरियानं केलेली ही नवी आगळीक आहे. चीन आणि रशियानं उत्तर कोरियाच्या मुसक्या आवळाव्यात, असं आवाहन अमेरिकेनं केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: japanmissileNorth Koreaउत्तर कोरियाक्षेपणास्त्रजपान\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nसिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास\nकठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/5951-cloudy-weather-with-light-rainfall-all-over-in-state-weather-department", "date_download": "2018-04-23T07:32:20Z", "digest": "sha1:ZXBIPG4TCU75CARWHZUXHQGPWS4M5LTG", "length": 6718, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज्यभरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यभरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होणार तसचं काही ठिकाणी हलक्या पावसांच्या सरींची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतातील धान्यासह, इतरही बाबींची काळजी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करणायत आलं आहे.\nदक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण निर्मण झालं आहे. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.\nबुधवारी कोकणातील कुडाळ, सावंतवाडी परिसरात हलका पाऊस झाला. गोव्यातील डिचोली, वाळपईसह, केपे, पणजीसह राज्यभरात वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/mhada-biggest-project-five-thousand-houses-274964.html", "date_download": "2018-04-23T07:39:44Z", "digest": "sha1:V4GHBGUPS3P7LEXR5SWKZZCNCYV2PYBA", "length": 16408, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पहाडी गोरेगाव भागात म्हाडा बांधणार तब्बल 5 हजार घरे, म्हाडाचा आजवरचा सर्वातमोठा प्रकल्प", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपहाडी गोरेगाव भागात म्हाडा बांधणार तब्बल 5 हजार घरे, म्हाडाचा आजवरचा सर्वातमोठा प्रकल्प\nमुंबईकरांना परवडणाऱ्या घरं देणाऱ्या म्हाडाकडून लवकरच सुमारे पाच हजार घरांसाठी निविदा काढली जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षात म्हाडानं एकावेळी इतकी घरं बांधण्यासाठी एकत्रित निविदा काढली नव्हती. पण गोरेगाव भागातील एक मोठा भूखंड मोठी कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर म्हाडाला प्राप्त झाला आहे. त्याजागेवर ही ५००० घरं बांधण्यासाठी याच आठवड्यात ननिविदा काढली जाणार आहे. गोरेगाव पहाडी भागात हा 18 एकरांचा भूखंड आहे.\n22 नोव्हेंबर, मुंबई : मुंबईकरांना परवडणाऱ्या घरं देणाऱ्या म्हाडाकडून लवकरच सुमारे पाच हजार घरांसाठी निविदा काढली जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षात म्हाडानं एकावेळी इतकी घरं बांधण्यासाठी एकत्रित निविदा काढली नव्हती. पण गोरेगाव भागातील एक मोठा भूखंड मोठी कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर म्हाडाला प्राप्त झाला आहे. त्याजागेवर ही ५००० घरं बांधण्यासाठी याच आठवड्यात ननिविदा काढली जाणार आहे. गोरेगाव पहाडी भागात हा 18 एकरांचा भूखंड आहे.\nपहाडी गोरेगाव, बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथील सुमारे १८ एकर परिसरात उभारण्यात येणारा हा गृहप्रकल्प 'अ' आणि 'ब' अशा दोन भूखंडात विभागण्यात आला आहे. सुमारे ४१,६१४ चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड 'अ' वर अंदाजे २,९५० सदनिका उभारण्यात येतील. यापैकी १,६६५ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ५५५ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, ४१७ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, ३१३ सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. तर २९,७४० चौरस मीटर व्याप्ती असलेल्या भूखंड 'ब' वर अंदाजे २,१०९ सदनिका उभारण्यात येणार आहेत. यापैकी १,१९० सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ३९७ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, २९८ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी, २२४ सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत.\nभूखंडासाठी म्हाडाने लढली 25 वर्षे न्यायालयीन लढाई \nसुमारे पंचवीस वर्षांपासून म्हाडाच्या नावे असलेली ही २५ एकर जमीन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती. ही जमीन शासनाने ५० वर्षांपूर्वी गायरान जमीन म्हणून देण्यात आल्याचे सांगून कुसुम शिंदे नामक महिलेने या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा न्यायालयात दाखल केला होता. प्रत्यक्षात मात्र. हा भूखंड शासनाने म्हाडासाठी राखीव केला होता. तरीही, या महिलेने हा भूखंड परस्पर एका बिल्डरला विकला आणि बक्कळ पैसा कमावला होता. शासकीय भूखंडाच्या या बेकायदेशीर विक्री विरोधात म्हाडाने शहर दिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास तब्बल पंचवीस वर्षे न्यायालयीन लढाई लढली. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कुसूम शिंदे आणि विकासक यांचे जमिनीवरील हक्क सांगण्याकरिता केलेले सर्व दावे फेटाळून लावले. याशिवाय सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणून एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला. अशा प्रकारे हा खटला म्हाडासाठी एक ऐतिहासिक उपलब्धी ठरलाय. गोरेगाव लिंक रोड वरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावरील अतिक्रमण रोखण्यासाठी म्हाडाच्या अभियंत्यांनी प्रयत्नांची मोठी शिकस्त केली होती. येत्या तीन वर्षात हा 5 हजार घरांचा गृहप्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात म्हाडातर्फे रिसतर निविदाही काढल्या जाणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5941-cyber-crime-increasing-day-by-day-in-india-try-to-stop-it", "date_download": "2018-04-23T07:47:58Z", "digest": "sha1:4INK3XUCCOFGLEWERKP7CHEX4R2XOEH6", "length": 6374, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सायबर क्राईमच्या संख्येत वाढ, 2017 मध्ये 4035 गुन्ह्यांची नोंद - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसायबर क्राईमच्या संख्येत वाढ, 2017 मध्ये 4035 गुन्ह्यांची नोंद\nराज्यातील सायबर गुन्ह्यंना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष पाऊल उचलले असून राज्यात यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.\nराज्यात सायबर गुन्ह्यंमध्ये वेगाने वाढ होत असून त्या तुलनेत एक टक्क्यापेक्षा कमी प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्याचे दिसून येत असल्याचा मुद्दा सतेज पाटील, संजय दत्त, शरद रणपिसे आदींनी एका प्रश्नाद्वारे उपस्थित केला. 2016 साली 2380 सायबर गुन्हेची नोंद करण्यात आली होती, तर 2017 मध्ये 4035 गुन्हे नोंदविण्यात आले.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/05/about-infrared-ir-receivers-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:17:57Z", "digest": "sha1:XQHZJELXJUPQYXSKXCUCTXS4WVHKNAXO", "length": 9529, "nlines": 49, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: About Infrared IR Receivers in Marathi", "raw_content": "\nमंगलवार, 23 मई 2017\nआज आपण amazon india वर सध्या मिळणाऱ्या इन्फ्रा रेड रिसीवर्स बदल माहिती घेऊ, तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट साठी हे सेन्सर्स घेताना या माहितीचा उपयोग होईल. ( वरील चित्रात तुम्हाला TSOP1738 या क्रमांकाचा इन्फ्रारेड सेन्सर आणि त्याचे पिन डायग्राम दिसत आहे.)\nया वेळी amazon in वर इन्फ्रा रेड रिसीवर शोधल्यास दोन प्रकारचे रिसीवर दिसून येतात. एक आहे TSOP1738 आणि दुसरा आहे VS1838B\nदोन्हीही सेन्सर्स सारखेच काम करतात, त्यामुळे तुम्ही दोन्ही पैकी जो तुम्हाला मिळेल त्याचा वापर करू शकता,\nकाही वेळा विक्रेता / सेलर एका मॉडल नंबर ऐवजी दुसऱ्या मॉडल नंबरचे रिसीवर गिऱ्हाईकाला पाठवून देतात. मलाही असाच अनुभव आला. मी अॅमॅझॉन च्या साईट पर तीन नग TSOP1738 चे ऑर्डर केले, पण मला मिळाले तीन नग VS1838B चे.\nसेंसर माझ्या हातात आल्या नंतर त्याचा मॉडल नंबर पाहून मी इन्टरनेट वर त्याचा पिन डायग्राम शोधला आणि त्याचा वापर केला.\nहे आर्टिकल लिहिताना मी माझ्या ऑर्डरच्या हिस्ट्री मध्ये पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की मी TSOP1738 चे ऑर्डर केले होते.\nया सेन्सर्स चा वापर करताना मला काही अडचण आली नाही पण अॅमॅझॉन इंडियावर काही ग्राहकांचे कमेन्ट वाचून मला हे कळाले की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या मॉडेल चे सेन्सर्स पाठवले गेले होते. कदाचित ज्या विक्रेत्याकडे जो स्टॉक असेल त्यानुसार ते नग पाठवत असतील.\nग्राहकांचे कॉमेंट वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात आली की त्यापैकी बर्याच जणांनी सेन्सर काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.\nया सेन्सर च्या विक्रीच्या पानावर TSOP1738 या सेन्सरचे चित्र आणि त्याचे पिन डायग्राम देखील दिले गेले होते.\nतेव्हा माझ्या लक्षात आले की, जर एखाद्या व्यक्तीला VS1838B चा नग पाठवला गेला असेल आणि त्याने विक्रेत्याच्या पानावरील पिन डायग्राम पाहून जर हा दुसरा सेन्सर वापरायचा प्रयत्न केला असेल तर नक्कीच तो सेन्सर काम करणार नाही.\nकारण TSOP1738 और VS1838B या दोन्ही सेंसर चे पिन कनेक्शन वेगवेगळे आहेत.\nतर ही आहेत स्टँड अलोन रिसीवर्स, या व्यतिरिक्त काही बोर्ड पण विक्रीला आहेत ज्यांच्यावर हे सेन्सर्स फिट केलेले असून त्यासोबत एक रेजिस्टर आणि एक एलईडी पण जोडलेली आहे.\nयामुळे या रिसीवर बोर्ड चा वापर करताना एलईडीच्या चमकण्याने तुम्हाला एक विजुअल इंडिकेशन मिळते.\nहा खाली दिसणारा बोर्ड पहा. यामध्ये VS1838B बसवलेला आहे, पण याचे पिन कनेक्शन TSOP1738 सारखे आहेत.\nहा एक डुअल लेयर पीसीबी आहे, ज्यावर VS1838B चा सेंसर बसवलेला आहे, पण याचे कनेक्शन फिरवून जोडले गेले आहेत, याची कारणे त्याच्या निर्मात्यांनाच माहीत.\nपण तुम्हाला या बोर्डचे पिन जाणून बुजून वेगळे बनवलेले आहेत हे माहित असल्यास वायरिंग करताना तुमच्या हातून चुका होणार नाहीत किंवा विनाकारण कन्फ्यूजन होणार नाही\nया बोर्डवर तुमच्या सोयीसाठी पिनच्या सिग्नल (S) आणि मायनस ( - ) च्या पिनांना मार्क केलेले आहे. तर अशा रीतीने TSOP1738 चा सेन्सर आणि त्याचा बोर्ड याच्या पिनामध्ये फरक आहे.\nजर तुमच्याकडे असा बोर्ड असेल तर त्याची मधली पिन पॉजिटिव सप्लाय ( +5 V )ला जोडावी. - च्या पिनला ग्राउंड ला जोडावे आणि S लिहिलेल्या पिनला तुम्हाला आउटपुटचे सिग्नल मिळेल. तो जाईल मायक्रो कंट्रोलरच्या/ अर्दुइनोच्या कोणत्याही एक डिजिटल पिनला.\nतर तुम्ही कोणताही इन्फ्रा रेड रिसीवर सेंसर घेता असेल, तर त्यावर लिहिलेला मॉडल नंबर जरूर पहा आणि इन्टरनेट वर त्याचा पिन डायग्राम शोधा. एका मॉडल च्या सेंसर चे पिन दुसऱ्या मॉडल सारखेच असतील असे नाही. ही सावधगिरी बाळगल्यास विनाकारण मनस्ताप होण्यापासून तुम्ही वाचू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5548420180355949177&title=Photograpgers@Pune%20to%20host%20%E2%80%98Drushtikon%202018%E2%80%99&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:51:30Z", "digest": "sha1:GYJEJLWPL6G4J35MHHA27E5QXPUN7NXW", "length": 10765, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे ‘दृष्टिकोन २०१८’चे आयोजन", "raw_content": "\nपुणे येथे ‘दृष्टिकोन २०१८’चे आयोजन\nपुणे : फोटोग्राफर्स अॅट पुणे’ (पीअॅटपी) या छायाचित्रकारांच्या ग्रुपतर्फे ‘दृष्टिकोन २०१८’ या नवव्या वार्षिक छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सहा ते आठ एप्रिल २०१८ या कालावधीत येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत भरणार आहे.\nनाट्य कलाकार आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या हस्ते सहा एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात ७० छायाचित्रकारांनी काढलेल्या ९८ छायाचित्रांचा समावेश असून, सुमारे पाच हजार छायाचित्रांमधून या ९८ छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनाद्वारे पोट्रेट्स, मॅक्रो, वाईल्ड लाईफ, अॅबस्ट्रॅक्ट, स्ट्रीट फोटोग्राफी, लॅंडस्केप आदी वैविध्यपूर्ण छायाचित्रे कलाप्रेमींना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.\nसहा सदस्यांनी एकत्र येऊन २००६ साली ‘पीअॅटपी’ या छायाचित्रकारांच्या अनौपचारिक ग्रुपची स्थापना केली. देशातील छायाचित्रकारांच्या ग्रुपपैकी ‘पीअॅटपी’ हा एक नावाजलेला ग्रुप आहे. विद्यार्थ्यांपासून, डॉक्टर, व्यावसायिक असे विविध क्षेत्रातील सुमारे सहा हजार ५०० हौशी छायाचित्रकार ‘पीअॅटपी’ चे सभासद आहेत. यामध्ये १५ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या वयोगटातील छायाचित्रकारांचा समावेश आहे.\n‘पीअॅटपी’ ग्रुपचे सभासद होण्यासाठी इच्छुक व्यक्तीला छायाचित्र कलेचा छंद असण्याबरोबरच तो कोणत्यातरी कारणाने पुणे शहराशी संबंधित असणे आवश्यक आहे. हा ग्रुप केवळ ऑनलाईन नाही, तर त्यातील सभासदांतर्फे वेळोवेळी छायाचित्रांशी संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात येतात. ते छायाचित्रे टिपण्यासाठी एकत्र येण्याबरोबरच छायाचित्र कलेसंबंधी कार्यशाळा, फोटो वॉक, चर्चासत्रांचे आयोजनही करतात.\n‘पीअॅटपी’ ग्रुपने विद्या महामंडळ या विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी सहकार्य करार केला असून, प्रदर्शनातून विक्री होणाऱ्या छायाचित्रांच्या उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम सामाजिक कामासाठी या संस्थेला देण्यात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून यंदाही ती या संस्थेला देण्यात येणार आहे.\n‘फोटोग्राफर्स अॅट पुणे’विषयी :\n‘फ्लिकर’ हे ऑनलाईन पोर्टल ‘पीअॅटपी’ या संकल्पनेचा मूळ आधार आहे. हा समूह फेसबुक पेजवर देखील कार्यरत असून, छायाचित्र कला जोपासण्यासाठी त्याचा एक व्यासपीठ म्हणून वापर करण्यात येत आहे. त्यावर दर आठवड्याला सरासरी ३० सभासद जोडले जातात, तर सुमारे एक हजार छायाचित्रे पोस्ट होतात. आजपर्यंत शेअर केलेली सुमारे एक लाख ५४ हजार छायाचित्रे देखील त्यावर आहेत.\nदिवस : सहा ते आठ एप्रिल २०१८\nवेळ : सकाळी दहा ते रात्री आठ\nस्थळ : राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, पुणे.\n‘छायाचित्रातून छायाचित्रकाराचा दृष्टिकोन समजतो’ ‘क्षण’ फोटोग्राफी प्रदर्शन २३ मार्चपासून लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_5114.html", "date_download": "2018-04-23T07:15:16Z", "digest": "sha1:B4QYJZMOWHBACPDAK4YENS3QG73O42OQ", "length": 6312, "nlines": 69, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा", "raw_content": "रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा\nरणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा\nरणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा\nविजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा || धृ. ||\nशिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची\nदर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची\nतलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता\nपाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा\nलीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी\nअखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ\nअधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी\nराम रणांगणी मग दावी \nकधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला\nकृष्ण कारणी क्षणही न रणी धर्माचा हा ध्वज दिसला\nचोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला\nजणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा ठेला\nपरलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे\nश्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे\nगगनमंदिरी धाव करी मलीन मृत्तिका लव न धरी\nनभराजाचा गर्व हरी ... || २ ||\nमुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची\nझुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची\nसंभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी\nअमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी\nखंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी\nस्वामी भक्ती चे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी\nहे सिंहासन निष्ठेचे हे नंदनवन देवांचे\nमूर्तीमंत हा हरी नाचे ... || ३ ||\nस्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता\nसौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता\nरमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती\nचिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती\nनसूनी असणे मरूनी जगणे राख होउनी पालविणे\nजीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे\nसंसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे\nधुके फिटे नव विश्व उठे ... || ४ ||\nया झेंड्याचे हे आवाहन महादेव हरहर बोला\nउठा मराठे अंधारावर घाव निशणीचा घाला\nवीज कडाडुनी पडता भुईवर कंपित हृदयांतरी होती\nटक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती\nझंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने\nकलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने\nघनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत\nकर्तृत्वाचा द्या हात ... || ५ ||\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-file-murder-government-80006", "date_download": "2018-04-23T07:09:13Z", "digest": "sha1:TJXAK3FJKJA4YCOUJBD4LYRSEZBZB6BB", "length": 15819, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news File a murder on the government सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा - अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nसरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा - अशोक चव्हाण\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nनगर - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्यांचा खून केला आहे. सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. राज्यातील दीडशे माणसांचा यामुळे बळी गेला. त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करून हे सरकार लुटारूंचे आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्यात केली.\nनगर - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्यांचा खून केला आहे. सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. राज्यातील दीडशे माणसांचा यामुळे बळी गेला. त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करून हे सरकार लुटारूंचे आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्यात केली.\nराज्यभर सुरू होणाऱ्या जनआक्रोश मेळाव्याची सुरवात मंगळवारी नगरपासून झाली. आज झालेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या वेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, खासदार हुसेन दलवाई, आमदार निर्मला गावित, बाळासाहेब थोरात आदींनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व जनआक्रोश मेळाव्याचे समन्वयक विनायक देशमुख यांनी मेळाव्याचा उद्देश विशद केला.\nचव्हाण म्हणाले, 'आठ नोव्हेंबरला नोटाबंदी होऊन एक वर्ष पूर्ण हो आले झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व स्तरांत पिळवणूक सुरू झाली. व्यापारी देशोधडीला लागले. शेतकऱ्यांचे हाल पाहवत नाहीत. त्यामुळे हा दिवस \"काळा दिवस' म्हणून पाळला जाईल. सोशल मीडियावरील बंधणे, तरुणांचा आवाज दाबण्याचा सरकारकडून सुरू असलेला प्रयत्न, वृत्तपत्रांवरील दबाव आदी विषयांवर चव्हाण यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. \"\"मोदी म्हणतात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता तुम्ही म्हणा बाय बाय', अशी घोषणा चव्हाण यांनी करताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. महागाई, बेरोजगारी, कर्जमाफी, जीएसटी, नोटबंदी, शेतीमालाचा भाव आदी विषयांवर नेत्यांनी भाषणातून समाचार घेतला.\nविदेशांच्या इशाऱ्यावर नाचणारे सरकार - मोहन प्रकाश\nरात्री आठ वाजता नोटाबंदी करून पंतप्रधान थेट अमेरिकेला गेले. तेथे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कानात जाऊन सांगताहेत, \"आम्ही नोटाबंदी केली.' रात्री बारा वाजता \"जीएसटी' लागू केला आणि पंतप्रधान गेले जपानला. तेथील नेत्यांना आपला पराक्रम सांगितला. हे सरकार विदेशांच्या इशाऱ्यावर नाचणारे आहे. मोदी यांनी चहा विकला, आता ते देश विकायला निघालेत. त्यामुळे सरकारवर हल्लाबोल करावा लागेल, असे म्हणत मोहन प्रकाश यांनी सरकारवर टीका केली.\nशिवसेनेवर संधान साधून आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीकेची राजकीय फलंदाजी केली. 'उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शेळ्या वाटल्या. त्या शेळ्या गेल्या \"मातोश्री'वर चरायला. आमचे वाघ मुंबईत फिरतात, असे ते म्हणतात; पण या वाघांचे दात पाडलेले आहेत. अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे,'' असे विखे यांनी म्हणताच हशा पिकला. तोच धागा पकडून अशोक चव्हाण यांनी \"तिकडे सत्तेत राहतात आणि बाहेर सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. नेमके काय करायचं, हे शिवसेनेलाच कळत नाही,' असा टोला शिवसेनेला मारला.\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKA/MRKA052.HTM", "date_download": "2018-04-23T07:39:28Z", "digest": "sha1:AWT2XPBULA7VWNL6YDH6PAOC4QCC63FX", "length": 7768, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जॉर्जियन नवशिक्यांसाठी | जलतरण तलावात = საცურაო აუზზე. |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जॉर्जियन > अनुक्रमणिका\nआपण जलतरण तलावात जाऊ या का\nतुला पोहावेसे वाटते का\nतुझ्याकडे टॉवेल आहे का\nतुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का\nतुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का\nतुला पोहता येते का\nतुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का\nतुला पाण्यात उडी मारता येते का\nकपडे बदलण्याची खोली कुठे आहे\nपोहोण्याचा चष्मा कुठे आहे\nपाणी खोल आहे का\nपाणी स्वच्छ आहे का\nपाणी गरम आहे का\nमी थंडीने गारठत आहे.\nपाणी खूप थंड आहे.\nआता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते.\nजगभरात हजारो विविध भाषा आढळतात. भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत. परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही. असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत. ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात. ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे. अनेक लोक आता देखील एकटे राहतात. त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही. निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे. जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत. अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही. भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही. जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते. दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली. उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते. फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात. ती फक्त बोलली जाते. कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही. संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते. तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे. आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत. परंतु, कोरो या भाषांसारखी नाही. याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते. कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते. परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो. परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे. तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…\nContact book2 मराठी - जॉर्जियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTH/MRTH030.HTM", "date_download": "2018-04-23T07:41:44Z", "digest": "sha1:P4FTPCALMGLP5OGFOL6SFZQOEHSV4UMX", "length": 9580, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - थाय नवशिक्यांसाठी | हाटेलमध्ये – तक्रारी = ในโรงแรม-การร้องเรียน |", "raw_content": "\nनळाला गरम पाणी येत नाही आहे.\nआपण त्याची दुरुस्ती करून घ्याल का\nखोलीत टेलिफोन नाही आहे.\nखोलीत दूरदर्शनसंच नाही आहे.\nखोलीला बाल्कनी नाही आहे.\nखोलीत खूपच आवाज येतो.\nखोली खूप लहान आहे.\nखोली खूप काळोखी आहे.\nमला ते आवडत नाही.\nते खूप महाग आहे.\nआपल्याजवळ काही स्वस्त आहे का\nइथे जवळपास युथ हॉस्टेल आहे का\nइथे जवळपास बोर्डींग हाऊस आहे का\nइथे जवळपास उपाहारगृह आहे का\nसकारात्मक भाषा आणि नकारात्मक भाषा\nबहुतांश लोक आशावादी किंवा निराशावादी असतात. पण त्याशिवाय भाषांसाठीही हे लागू पडते शास्त्रज्ञांनी वारंवार भाषेमधील शब्दांच्या अर्थांचे विश्लेषण केले आहे. ते करत असताना त्यांना विस्मयकारक निष्कर्ष मिळाले. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये नकारात्मक शब्द होकारार्थी शब्दापेक्षाही जास्त आहेत. नकारात्मक भावनांचे शब्द होकारार्थी शब्दाच्या जवळजवळ दुप्पट आहेत. पाश्चात्य समाजातील वक्त्यांचा शब्दसंग्रहावर प्रभाव असतो. त्या ठिकाणी लोक अनेकदा तक्रार करत. ते बर्‍याच गोष्टींवर टीका करत असत. त्यामुळे ते पूर्णपणे अधिक प्रमाणावर नकारात्मक स्वराने भाषा वापरतात. पण नकारार्थी शब्दही काही कारणास्तव मजेशीर असतात. त्यांमध्ये होकारार्थी शब्दांपेक्षा जास्त माहिती असते. याचे कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडू शकते. धोके ओळखणे हे सर्व सजीव गोष्टींसाठी नेहमी महत्त्वाचे होते. ते धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देऊ लागले. त्याशिवाय, ते इतरांना धोक्यांबाबत बजावत होते. त्यामुळे अत्यंत जलद माहिती पुढे पुरवणे आवश्यक होते. जास्तीत जास्त शक्य झाल्यास कमी शब्दांत सांगितले पाहिजे. त्याव्यतिरिक्त, नकारात्मक भाषेचे कोणतेही वास्तविक फायदे नाहीत. असे कोणालाही कल्पना करणे सोपे आहे. जे लोक केवळ नकारात्मक बोलतात ते नक्कीच खूप लोकप्रिय नसतात. शिवाय, नकारात्मक भाषा आपल्या भावनांवर परिणाम करते. दुसरीकडे, सकारात्मक भाषा आशावादी परिणाम करू शकते. जे लोक नेहमी सकारात्मक आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिक यश असते. त्यामुळे आपण अधिक काळजीपूर्वक आपली भाषा वापरली पाहिजे. कारण आपण तो शब्दसंग्रह निवडतो ज्याचा वापर आपण करतो. तसेच आमच्या भाषेत आम्ही आमचे खरेपण तयार केले पाहिजे. म्हणून: सकारात्मक बोला\nContact book2 मराठी - थाय नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2009/05/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:58:37Z", "digest": "sha1:P2XCUA2OMUN67G64BUMFJ5KS6HLXEQ5L", "length": 9295, "nlines": 175, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: मनसेने मुंबईतला अंदाज चुकविला...", "raw_content": "\nमनसेने मुंबईतला अंदाज चुकविला...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत प्रभाव पडेल पण तो शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना पाडण्याइतका असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळेच मुंबईतला आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अंदाज चुकला. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक इथं मनसेनं युतीला दणका दिला नसता तर कदाचित मी वर्तवलेलं भाकित खरं ठरु शकलं असतं. पण राजकारणात जर-तर याला स्थान नाही. जे झालं ते मान्य केलंच पाहिजे. त्यामुळंच आपले अंदाज चुकले हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 11:49 am\nदोघांचं भांडण तिस-याचा लाभ. मनसे अन् शिवसेना यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे नाहीतर मराठी माणूस हात चोळीतच बसणार.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nमनसेने मुंबईतला अंदाज चुकविला...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/6477-sharad-pawar-nanar-refinery-project-survey", "date_download": "2018-04-23T07:29:46Z", "digest": "sha1:Q7ROHI3JLGCWLF556M5FQRHTBSHSOCLC", "length": 6792, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्प ठिकाणी देणार भेट - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्प ठिकाणी देणार भेट\nजय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी\nनाणारमध्ये होणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रकरणी ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपण नाणार प्रकल्पाच्या प्रस्तावित जागी भेट देऊन तिथली वस्तूस्थिती समजून घेणार असल्याचं सांगितलं. यासाठी शरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.\nयावेळी पवार यांनी प्रकल्प जागेची पाहणी करुन तेथील वस्तूस्थिती जाणून घेतील आणि त्यानंतर आपली नाणार प्रकल्पाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मतही यावेळी व्यक्त केलं.\nनाणारमध्ये होणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-tips-every-man-should-needs-to-know-according-to-kamasutra-118032100017_1.html", "date_download": "2018-04-23T07:12:28Z", "digest": "sha1:SY34KZPCT5GUEM4QO5SZILSMZNKZEEZA", "length": 10955, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कामसूत्रानुसार या प्रकारचे माणसं आवडतात स्त्रियांना | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकामसूत्रानुसार या प्रकारचे माणसं आवडतात स्त्रियांना\nजर तुम्हाला असे वाटत असेल की कामसूत्रा म्हणजे फक्त सेक्स आहे तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात, या पुस्तकात सेक्स शिवाय बर्‍याच विषयांचा उल्‍लेख करण्यात आला आहे ज्याला वाचून आम्हाला अंदाजा होतो की सदी पूर्वीचे लोक आधुनिक लोकांच्या तुलनेत सेक्सला घेऊन फारच सजग होते.\nतर तुम्हाला आम्ही सांगत आहोत की कामसूत्राचे खास गुण ज्यात पुरुष स्त्रियांना रिझवण्यात जास्त यशस्वी ठरत होते.\nकामसूत्राचे खास गुण -\n1- महत्त्वाकांक्षी आणि उत्साही\nकामसूत्रानुसार जे पुरुष महत्त्वाकांक्षी आणि उत्साही असतात त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.\n2– साहसी आणि शूरवीर\nकामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या सूत्रांनुसार साहसी आणि शूरवीर पुरुष नेहमी महिलांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतात.\nकामसूत्रानुसार विद्वत्ता तो गुण आहे जो पुरुषामध्ये असायला पाहिजे. असे गुण असणारे पुरुष महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात.\nज्या पुरुषांमध्ये विश्वास आणि दुसर्‍यांची भावना समजण्याचा गुण असतो ते स्त्रियांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरतो.\n5– कहाणी ऐकवण्याचा गुण\nकामसूत्रानुसार ज्या पुरुषांमध्ये कविता किंवा गोष्ट ऐकवण्याची आणि वर्णन करण्याची योग्यता असते त्यांच्याकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात.\n6– स्थायी रुपेण प्रेम करणारा\nकामसूत्रानुसार प्रत्येक महिलांची पुरुषांकडून हीच अपेक्षा असते की त्याने आपल्या स्त्रीला स्थायी रुपेण प्रेम करावे.\n7– दुसर्‍यांच्या निंदेपासून दूर राहणारा\nकामसूत्रात उल्लेख करण्यात आलेल्या गुणांप्रमाणे पुरुषांना नेहमी त्यागी असायला पाहिजे आणि दुसर्‍यांची निंदा नाही करायला पाहिजे.\n8- शक्तिशाली आणि मोठ्यामनाचा\nशक्तिशाली पुरुषपण स्त्रियांना आवडतात. तसेच महिलांप्रती प्रेमभाव व्यवहार करणारे पुरुष स्त्रियांमध्ये प्रतिष्‍ठा मिळवतात.\n9– स्त्रियांवर मोहित न होणारा\nकामसूत्रानुसार जो पुरुष कुठल्याही स्त्रीवर मोहित होत नाही ते पुरुष श्रेष्ठ मानले जातो, असे गुण असणारे पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात.\n10- बगैर कंफ्यूजनचे काम करणारा\nकामसूत्रानुसार जे पुरुष शंका रहित किंवा बगैर कंफ्यूजन होऊन आपले काम करतात ते लवकरच स्त्रियांच्या मनात आपली जागा बनवून घेतात.\nबिग बॉस शो मराठीत चर्चा तर होणारच, प्रोमो जाहीर महेश मांजरेकर होस्ट\nSummer Special : आंबट-गोड कैरीचा भात\nस्त्रिया केव्हा करतात ऊं, आह, आऊच\nवास्तुनुसार असे असावे 'देवघर'\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/178-items-daily-use-will-be-affordable-restaurants-will-now-have-5-percent-tax/amp/", "date_download": "2018-04-23T07:47:18Z", "digest": "sha1:AL2CPIJZHIKXDVA2V5CNKCPLHB2PRXY7", "length": 13495, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "178 items in daily use will be affordable, restaurants will now have 5 percent tax | दैनंदिन वापरातील १७८ वस्तू होणार स्वस्त, रेस्टॉरंटस्वरही आता लागेल ५ टक्के कर | Lokmat.com", "raw_content": "\nदैनंदिन वापरातील १७८ वस्तू होणार स्वस्त, रेस्टॉरंटस्वरही आता लागेल ५ टक्के कर\nच्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला\nगुवाहाटी : च्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे या वस्तू आता स्वस्त होणार आहेत. केवळ ५० वस्तूंवरच आता २८ टक्के जीएसटी ठेवला असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जीएसटीमध्ये केलेला हा सर्वांत मोठा बदल आहे. अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या २३ व्या बैठकीत हा जीएसटी कपातीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर जेटली यांनी पत्रकारांना सांगितले की, दैनंदिन वापरातील १७८ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. एसी आणि नॉन-एसी अशा सर्व रेस्टॉरंटवर आता केवळ ५ टक्के कर लावण्यात आला आहे. सध्या नॉन-एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १२ टक्के, तर एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १८ टक्के कर होता. मात्र पंचातारांकित हॉटेलांमधील रेस्टॉरंटच्या दरात ही कपात नसेल. जेटली यांनी सांगितले की, रेस्टॉरंटवरील बिलावर आता इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळणार नाही. प्रतिदिन ७,५00 रुपये खोली भाडे आकारणाºया तारांकित हॉटेलांवर १८ टक्के जीएसटी लागेल. त्यांनाही आयटीसी सवलत मिळणार नाही. या हॉटेलांतील रेस्टॉरंटस्वरही ५ टक्के कर लागेल तसेच त्यांनाही आयटीसी सवलत मिळणार नाही. अनेक वस्तुंवरील जादा करामुळे ग्राहक तसेच व्यापारी, उद्योजक नाराज होते आणि त्यांनी त्यात कपात करण्याची मागणीही केली होती. आजच्या निर्णयानंतर २८ टक्के जीएसटी करकक्षेत आता फक्त ५0 वस्तू व सेवा राहिल्या आहेत. आधी ही संख्या २२८ होती. आता केवळ लक्झरी आणि सिगारेट व पानमसालासारख्या घातक वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागेल. (वृत्तसंस्था) सर्वसामान्य ग्राहकांना फायदा अनेक वस्तू आता पाच टक्के, १२ टक्के आणि १८ टक्के जीएसटीच्या कक्षेत आल्याचा आता सर्वसामान्य ग्राहकांना सर्वाधिक फायदा होईल. - अरुण जेटली, वित्तमंत्री जेटलींची हकालपट्टी करा : सिन्हा भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी जीएसटीमध्ये वारंवार करण्यात येत असलेल्या बदलास अरुण जेटली यांना जबाबदार धरले. जेटली हे अयशस्वी अर्थमंत्री ठरले असून, पंतप्रधानांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणीही सिन्हा यांनी केली. २0 हजार कोटींचा महसूल बुडणार बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले की, जीएसटी कपातीमुळे सरकारला मिळणाºया महसुलात तब्बल २0 हजार कोटी रुपयांची कपात होणार आहे. रिटर्न फाइल करण्यातही व्यापाºयांना दिली सूट व्यापाºयांची नाराजी लक्षात घेत अखेर सरकारने जीएसटी रिटर्न फाइल करण्याच्या नियमांमध्येही शिथिलता आणली असून, विलंब शुल्क रद्द करण्यात आले आहे. आता व्यापारी मार्चपर्यंत जीएसटीआर-३बी भरता येणार आहे. सिमेंट उत्पादक नाराजच घरांच्या निर्मितीत आवश्यक असणाºया सिमेंटवर २८ टक्के कर कायम ठेवण्यात आल्याने सिमेंट उत्पादक संघटनेने (सीएमए) नाराजी व्यक्त केली आहे. सरकार परवडणारी घरे आणि शौचालयांसाठी प्रोत्साहन देत असताना सिमेंटला लग्झरी वस्तूंमध्ये ठेवले आहे. लोकांच्या दबावामुळे हा निर्णय आधीच व्हायला हवा होता. लोकांच्या आणि काँग्रेसने आणलेल्या दबावामुळे तो घेण्यात आला आहे, असे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम म्हणाले. जीएसटी लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने नीट विचार न केल्याचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले. येथेही झाले बदल वेट ग्राइंडर्स, कंडेन्स्ड मिल्क, रिफाइन्ड शुगर, पास्ता करी पेस्ट, डायबेटिक फूड, मेडिकल ग्रेड आॅक्सिजन, छपाईची शाई, हँड बॅग, टोप्या, चष्म्यांच्या फ्रेम, बांबूपासून तयार केलेले फर्निचर तसेच चिलखती वाहनांवरील कर १२ टक्के करण्यात आला आहे. या वस्तूंवर राहणार २८ टक्के कर पानमसाला, एअरेटेड वॉटर, ब्रुवेज, सिगार व सिगारेट, सर्व तंबाखू उत्पादने, सिमेंट, पेंट, सुगंधी द्रव्ये (परफ्यूम), एसी, डिश वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजेटर, व्हॅक्यूम क्लिनर, कार, दुचाकी वाहने, विमाने आणि यॉट इत्यादी. २८ टक्क्यांवरून १८ टक्के च्युइंगगम, चॉकलेट, कॉफी, कस्टर्ड पावडर, संगमरवर व ग्रॅनाइट, दंत आरोग्य उत्पादने, पॉलिश व क्रीम, स्वच्छता परिधान (सॅनिटरी वेअर), चामडी कपडे, कृत्रिम फर, केसांचे टोप, कूकर, स्टोव्ह, आफ्टर शेव्ह, डिओड्रंट, डिटर्जंट, वॉशिंग पावडर, रेझर, ब्लेड, कटलरी, स्टोअरेज वॉटर हिटर, बॅटºया, गॉगल, प्लायवूड, मनगटी घड्याळे, चटया.\n‘जीएसटी’च्या अडचणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविणार अभिप्राय\nराज्याच्या ‘जीएसटी’ महसुलात १२० टक्क्यांनी वाढ\nअचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा\nखासगी नोकरदार वर्गाला मोदी सरकार देणार झटका\nअजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव\nमोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा\nमस्करी येऊ शकते अंगलट; 100 नंबरवर फोन करून टीपी केल्यास तक्रार होणार दाखल\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी फेटाळला महाभियोग प्रस्ताव, 'हे' आहे कारण\nमहाभियोगावर लवकरच निर्णय घेणार व्यंकय्या नायडू, कायदेतज्ज्ञांकडून मागितला सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=198", "date_download": "2018-04-23T07:27:13Z", "digest": "sha1:5AJ7FDU2ES7VGUCZFGKITHKBG2SET7WP", "length": 7427, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअक्षय कुमार, सायना नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी\nसोनू निगमने ट्विटरला का ठोकला रामराम\nसोलापुरातील 12 वर्षाची तेजस्वी सर्वात कमी वयाची डायरेक्टर\nएका दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nबाहुबलीचे लेखक छोट्या पडद्यावर आणणार शिवाजी महाराजांवर आधारित मालिका\nबाहुबली 2 चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी किती कमावले\nकान्समध्ये ऐश्वर्याच्या सिंड्रेलाच्या लूकची चर्चा\nते मोठ्या हौसेने बाहूबली सिनेमा पहायला गेले अन्...\nबॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन दोषी\nअमिताभ बच्चन - ऋषी कपूर 26 वर्षांनंतर एकत्र\nदबंग स्टार सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास BMC चा नकार\nसहा महिन्यांच्या मुलीच्या मदतीला चक्क सलमान खान धावून आला\nमुंबईत जस्टिन बिबरचा मोस्ट अवॅटेड कॉन्सर्ट\nकाजोलची बीफ पार्टी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nअभिनेता एजाझ खानचा भाजप सरकारवर खळबळजनक आरोप\nसलमान खानच्या घराजवळील शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश\nइतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणार बाहुबली करणार 1000 कोटींची कमाई\nराम गोपाल वर्मा अडचणीत, कोर्टानं बजावलं अजामीनपात्र वॉरंट\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6501-nanded-dog-harrasment-video-viral-case-filed", "date_download": "2018-04-23T07:34:32Z", "digest": "sha1:2PRCB3MGZZWTBK3AL3SOFWUXOU6AK35V", "length": 6051, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत-व्हिडीओ व्हायरल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदुचाकीला बांधून कुत्र्याला नेले फरफटत-व्हिडीओ व्हायरल\nजय महाराष्ट्र न्युज, नांदेड\nदुचाकीला बांधून कुत्र्याला फरफटत नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. नांदेड शहारातील वाघी रोड परिसरातील हा व्हिडीओ आहे. इम्तियाज सय्यद असं या व्यक्तीच नाव आहे. जो कुत्र्याला साखळीने बांधून मुख्य रस्त्यावरून फरफटत नेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना अडमीन असलेल्या एका whats app ग्रुपवर देखील एका व्यक्तीने हा व्हिडीओ टाकला आहे.\nव्हिडीओ पाहून संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत. सध्या पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/02/Programming-for-kids-course3-stage16.html", "date_download": "2018-04-23T07:26:11Z", "digest": "sha1:T5L2HRCALLEF4A3IR5VAWC3TMVPHRP6U", "length": 3759, "nlines": 43, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - course 3 # Play Lab", "raw_content": "\nशुक्रवार, 12 फ़रवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - course 3 # Play Lab\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा सोळावा स्टेज आहे. याचे नाव आहे प्ले लॅब.\nयाच्यामध्ये आपण कोडींग द्वारे वेगवेगळ्या चित्रांना हलवू , चालवू आणि बोलवू शकतो. यामध्ये सहा लेवल आहेत आणि सहाव्या लेवेल मध्ये आपल्याला हवे ते अॅनिमेशन बनवण्याची मुभा दिलेली आहे.\nखाली प्रत्येक लेवलचे पूर्ण झालेले चित्र आणि त्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z161217023733/view", "date_download": "2018-04-23T07:18:04Z", "digest": "sha1:VMLL5DH5YFF46EFAH7SPUKUK7JNMGPCP", "length": 9194, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीकृष्ण कथामृत - श्री सद्गुरु प्रार्थना", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीकृष्ण - कथामृत|\nश्रीकृष्ण कथामृत - श्री सद्गुरु प्रार्थना\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nसदा प्रभुपदावरी निज समर्पिलीसे तनु\nकथेंत मन गोविलें कमल मालिकेसी जणुं\nमुखांतुन जसा झरा सगुण भक्तिचा वाहतो\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥१॥\nकवीस गिरिशापरी नगरदेश वेशें दिसे\nगणेश करि सार्थ तें अवतारोनि ज्यांच्या मिषें\nबघून मतिवैभवा विबुधसंघही डोलतो\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥२॥\nजरी अधम चाकरी, कवन हीनशी लावणी\nनिकृष्टजन भोंवतीं परि न लिप्त तद्दुर्गुणीं\nपटासह असूनही ‘ जर ’ खरा न कीं रंगतो\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥३॥\nनवीन कविता जणो हृदय - वाटिकेभीतरी\nसदा उमलतात या तुळशिच्या शुची मंजिरी\nतिहींचि परमादरेंकरुन पूजिला ईश तो\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥४॥\nजयांस परमेश्वरें हृदय दूसरें मानिलें\nसुशद्बमयमंदिरीं सकल संत ते स्थापिले\nमहीपति जणो गमे फिरुन भूवरी शोभतो\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥५॥\nकरी विशद भाव जी परिमलें अशी मंजिरी\nजयीं विरचिली असे अनुभवामृताचे वरी\nम्हणून इतरेजनां सुगम जाहला बोध तो\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥६॥\nयदीय हरिकीर्तनें नयन ढाळिती आसवें\nसुधाकरकरें जसा विमल चंद्रकान्त स्रवे\nसदैव कर जोडुनी ‘ करुण ’ ज्यापुढें ठाकता\nसमर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितों ॥७॥\nप्रसाद कवितेमधें वसत कालिदासापरी\nरसाळ बहु बोलणें जणुं सुधेंतली माधुरी\nविराग हृदयामधें शुचिपणासवें नांदतो\nसमर्थ गणुदस ते सतत मी नमस्कारितों ॥८॥\nअनाथजनवत्सला गुरुवरा दयेच्या घना\nत्वदीय चरणीं असे विनत एकची प्रार्थना\nतरंग उठती सदा विकृत संशयाचे जिथें\nअसें कुटिल जें करा सरळ सद्गुरो चित्त तें ॥९॥\nअजून हरिच्यापदीं मन मदीय हें ना जडे\nमुखीं भजन चालतां नयन राहती कोरडे\nधरीत मति तर्कटा सरलतेसवें वांकडें\nअतां तुम्हिच वंचिलें तरि बघूं कुणाच्याकडे ॥१०॥\nहरिस्मरण झालिया गहिंवरून यावा गळा\nउठोत पुलकावली नयन ढाळुंद्या कीं जला\nतुम्हांतिल असा मिळो लव तरी जिव्हाळा अम्हा\nअनंत अपुला म्हणा मग नसे कशाची तमा ॥११॥\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6438-shorya-mount-everest-chandrapur", "date_download": "2018-04-23T07:43:16Z", "digest": "sha1:JX3N7CSCH2MWIXOELLT2MSNKIAB2HIXT", "length": 6613, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं ‘शौर्या’ला आव्हान - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं ‘शौर्या’ला आव्हान\nजय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर\nएव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्याचे आव्हान चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी स्वीकारले आहे. जगभरातील गिर्यारोहकांना ज्याची भुरळ पडते, काठिण्याचा सामना करत देशोदेशीचे दिग्गज ज्या स्वप्नाचा पुन्हापुन्हा पाठपुरावा करतात, त्या एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. आदिवासी विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव आहे 'मिशन शौर्य'\nव्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा घटक आहे आणि साहसी खेळातून तो वाढविण्यास मदत होते, या दृष्टिकोनातून आदिवासी आश्रमशाळांमधील शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या कणखर अशा १७ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोहिमेसाठी पाठविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/injured-wrestler-nilesh-kandurkar-of-kolhapur-died-118040600013_1.html", "date_download": "2018-04-23T07:35:34Z", "digest": "sha1:I7QRBSLQKTO2XTPD6BKSQYLXDXRLK4OM", "length": 10126, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन\nकुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झालेल्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते.\nशाहूवाडी तालुक्यातील बांदवडे येथे कुस्ती खेळताना मल्ल नीलेश गंभीर जखमी झाला होता. त्यांनतर त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईला हलविण्यात येत होते. वाटेतच त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्योतिबा यात्रेनिमित्ताने १ एप्रिलला कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या मैदानात २० वर्षीय पैलवान नीलेश उतरला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी पैलवानाने नीलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटले. या डावात नीलेश डोक्यावर आपटला गेला. त्यानंतर तो त्याच स्थितीत होता.\nकोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी\nदहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला बाळाला जन्म\nट्रेनसमोरचा 'तो' सेल्फी फेक\nसांगली : अपघातामध्ये ६ पैलवानांचा मृत्यू\nबिग बी यांना पुन्हा एकदा झाली दुखापत\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/22/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T07:26:34Z", "digest": "sha1:MBH4TSUOH7LYJ2W3CXWSS62DZNK7MON7", "length": 26241, "nlines": 82, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "आंबेडकर नावाची एवढी भीती का? | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nआंबेडकर नावाची एवढी भीती का\nआयआयटी मद्रासमधील ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानंतर ‘आयआयटी-मद्रास’ने तडकाफडकी त्याची मान्यता काढून घेतली. शैक्षणिक आणि वैचारिक चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटावर केंद्रसरकारने हस्तक्षेप करून अशा प्रकारची बंदी आणणं, हे सकस लोकशाहीचे संकेत नाहीत. आंबेडकरांच्या नावाने समरसतेचा घाट घालणाऱ्या सरकारची दुटप्पी भूमिकाच यातून उघड होत आहे.\nआंबेडकर आणि पेरियार ही दोन नावं भारतीय जातसंस्थेच्या उच्चाटन चळवळीतील मोठी नावं. या देशातील व्यवस्थेने पावलोपावली नाकारल्यानंतरही त्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवणारी राज्यघटना प्रदान करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका द्रष्टा माणूस अन्य कोणी नाही. जातसंस्थेच्या उच्चाटनात पेरियार तर बाबासाहेबांपेक्षाही प्रचंड आक्रमक होते. त्यांनी धरलेला सामाजिक समतेचा आग्रह हा इथल्या समाजव्यवस्थेला प्रगतीकडेच नेणारा होता. मग या दोन नावांना सरकार इतकं का घाबरलं की त्यांच्या नावाने सुरू असलेल्या स्टडी सर्कलवर तांत्रिक बंदी घालण्यात यावी सरकारच्या या कृतीमुळे देशाची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, तेच स्पष्ट होतं.\n‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ची स्थापना 14 एप्रिल 2014 रोजी झाली. त्या आधीपासूनच तेथे ‘विवेकानंद स्टडी सर्कल’, ‘संथुलन’ आणि ‘वंदे मातरम’ या नावाने चालणारे उजव्या विचारसरणीचे अभ्यासगट अस्तित्वात होते. ते आजही आयआयटी-एमच्या वेबसाईटचा वापर करत असून त्यांच्या पेजेसवर उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या लेखांवर आयआयटी-एमचा लोगो सुद्धा आहे. आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलने (एपीएससी) स्थापनेपासूनच डॉ. आंबेडकर, पेरियार, भगतसिंग यांच्या विचारांचे, कार्याचे आजच्या परिप्रेक्ष्यात असलेले संदर्भ तपासून पाहण्याचे काम सुरू केले. गेल्या वर्षभराच्या कालखंडात त्यांनी अनेक व्याख्याने आयोजित केली. जाहीर चर्चासत्रं भरवली. अनेक नामवंत राज्यशास्त्रज्ञांच्या लेखांचं, सिद्धांतांचं अभिवाचन, चर्चा घडवून आणण्याचं महत्त्वपूर्ण काम एपीएससीने केलं. हे सारं आयोजित करताना येणारा खर्च सुद्धा एपीएससीच्या सदस्यांनी स्वतः उचलला. आयआयटी-एमचा रिसोर्स फक्त वेबसाईट आणि नोटीस बोर्डपुरताच वापरण्यात आला होता. मग विरोधाची माशी नेमकी कशी आणि कुठे शिंकली\nआयआयटी-एमचे डीन ऑफ स्टुडंट्स शिवकुमार यांनी आंबेडकर-पेरियार या नावांना आक्षेप घेत ही नावं राजकीय उद्देशाने प्रेरित असून ती अतिशय रॅडिकल आहेत, असं सांगितलं आणि तेथूनच खटके उडण्यास सुरुवात झाली. 2015 सालच्या एप्रिल महिन्यात एपीएससीने आंबेडकर जयंती साजरी केल्यानंतर या संघर्षाच्या ठिणगीने आगीचं रूप धारण केलं. महिनाभर वादविवाद, खडाजंगी चालल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांना आलेल्या एका निनावी पत्राचा आधार घेत आयआयटी-एम प्रशासनात हस्तक्षेप करून एपीएससीची मान्यता काढून घेण्यास भाग पाडलं. ज्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे, त्या ठिकाणी केवळ सरकारवर, सरकारच्या धोरणांवर टीका होतेय म्हणून तांत्रिक बंदी आणली जात असेल, तर हस्तक्षेप करणाऱ्या सरकारला आणि तांत्रिक बंदी आणणाऱ्या प्रशासनाला हुकूमशहा का म्हणू नये आणि ही बंदी जातीय भावनेतूनच प्रेरित असल्यामुळे त्यांना जातीयवादी देखील का म्हणू नये\nतामिळनाडूसारख्या राज्यात ब्राह्मणेतरांच्या आदि-द्रविड चळवळीची बीजं रुजली. सामाजिक आणि राजकीय लढ्यातली सर्वात महत्त्वाची आणि सत्तेची केंद्र सुद्धा या चळवळीने ताब्यात घेतली. अशा प्रदेशात एका स्टडी सर्कलवर घालण्यात आलेल्या बंदीकडे, केवळ सरकारी दडपशाही अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. ब्राह्मणेतर चळवळ, जिला सर्वंकष स्वरूपात बहुजन चळवळ म्हणून मान्यता मिळालेली आहे, तिची बांधणीच मुळात जातींच्या आधारावर झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर जात-संस्थेला अपेक्षित असा विरोध करण्याचं धाडस आणि कार्य आजवर बहुजन चळवळीतील कोण्या एका नेत्याकडून केलं गेलेलं नाही. त्याचाच परिणाम म्हणून दिवसेंदिवस जातीय अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. ओबीसी जातींसाठी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू होण्याच्या कालखंडात आरक्षणाला देशभरातून जो विरोध झाला, त्याला सडेतोड उत्तर देण्याचं काम मात्र शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राइब्सकडून अधिक झालं. भले त्या शिफारशी ओबीसींसाठी असल्या तरी आंबेडकरी चळवळीतील आंबेडकर हे नाव आणि ओबीसी आरक्षणासाठी पूर्ण आग्रही आंदोलन करणारे आंबेडकरवादी मात्र आरक्षणविरोधकांमध्ये क्रमांक एकचे व्हिलन बनले. एम्स, आयआयटी, आयआयएम किंवा देशातील इतर नामांकित शिक्षणसंस्था आणि विद्यापीठे यांनी त्यानंतर एकदम कात टाकायला सुरुवात केली. स्वतःचं मेरिटोक्रेटिक असणं ठासून दाखवणं सुरू झालं. परिणामी आरक्षणविरोध शिगेला पोहोचला आणि राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक सत्तेच्या नाड्या गमावलेल्या उच्चवर्णीयांसाठी ह्या शिक्षणसंस्था स्वतःचा रोष प्रकट करता येण्याच्या हक्काच्या अड्ड्यात रुपांतरित झाल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमुळे आमच्या जागा जातात, आरक्षण हे मेरिटविरोधी आहे, मंडल आयोगाला विरोध यासारख्या गोष्टी तिथेच उपजू लागल्या. ह्या संस्थांमध्ये विद्यार्थी सोडले तर प्रशासन आणि शिक्षक या पदांवर मागासवर्गीयांची संख्या मोजण्यासाठी हाताची बोटंसुद्धा पुरी पडतात. आयआयटी मद्रास मधल्या 427 प्राध्यापकांपैकी केवळ 2 फॅकल्टी मेंबर्स हे मागास जातींतून येतात. फॅकल्टी मेंबर्ससाठी असलेल्या 22.5 % आरक्षणापैकी केवळ 0.4% जागांचा बॅकलॉग भरला गेलेला आहे. आकडेवारीनुसार येथे 96 ते 98 प्राध्यापक हे मागास जातींचे प्रतिनिधी असायला हवे होते. तीच तऱ्हा मुस्लिम उमेदवारांबाबत आहे. देशातील 15 ते 20 टक्के लोकसंख्या व्यापणाऱ्या मुस्लिमांमधून एकही शिक्षक आयआयटी मद्रासला गवसू नये, याचं आश्चर्य वाटतं. एपीएएससीला गेल्या वर्षभरात त्यांच्या फेसबुक पेज आणि ई मेल आयडीवर हजारोंच्या संख्येने हेट मेल्स आणि हेट मेसेजेस आलेले आहेत, जे सर्व जातीय मानसिकतेतून लिहिले गेले आहेत.\nआयआयटी मद्रास ही स्वायत्त संस्था असून त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचा जो बचावात्मक पवित्रा तेथील प्रशासनाकडून घेतला जात आहे, तो मुळातच पोकळ आहे. एपीएससीवर बंदी आणल्यानंतर, आता त्यांना आयआयटी-एमचे रिसोर्सेस वापरता येणार नाहीत. हे रिसोर्सेस चालवण्यासाठी आयआयटी-एमला सरकारकडून मोठ्या रकमेची सबसिडी मिळते. मग तिचा स्वायत्ततेचा डंका किती खरा ठरतो\nएपीएससीने असं कोणतं देशविघातक कृत्य केलं होतं की ज्यामुळे सरकारने हादरून जाऊन त्याच्यावर सरळसरळ बंदी आणावी सरकारपुरस्कृत गोवंशहत्याबंदी, कॉर्पोरेट्स जगताला दिलेली अमर्याद सूट, रुपयाचं अवमूल्यन, जातीय अत्याचारात दिवसेंदिवस होणारी वाढ, शैक्षणिक क्षेत्रातील वाढता सरकारी हस्तक्षेप, शिक्षणाचं भगवीकरण, महिला अत्याचारांत होणारी वाढ यांसारख्या विषयांवर मंथन करण्याचं काम या अभ्यासगटातील विद्यार्थी करत होते. बाबासाहेबांच्या विचारधारेतून झालेल्या चर्चांनी इथले सत्ताधारी इतके हलून जावेत, हे कशाचं द्योतक मानायचं सरकारपुरस्कृत गोवंशहत्याबंदी, कॉर्पोरेट्स जगताला दिलेली अमर्याद सूट, रुपयाचं अवमूल्यन, जातीय अत्याचारात दिवसेंदिवस होणारी वाढ, शैक्षणिक क्षेत्रातील वाढता सरकारी हस्तक्षेप, शिक्षणाचं भगवीकरण, महिला अत्याचारांत होणारी वाढ यांसारख्या विषयांवर मंथन करण्याचं काम या अभ्यासगटातील विद्यार्थी करत होते. बाबासाहेबांच्या विचारधारेतून झालेल्या चर्चांनी इथले सत्ताधारी इतके हलून जावेत, हे कशाचं द्योतक मानायचं शाळा-महाविद्यालयं आणि विद्यापीठांतील अभ्यासगट, वाद-विवाद गट, सभा ह्या भविष्यातील राजकीय आणि सामाजिक जडणघडणीसंदर्भात अतिशय मोलाची भूमिका बजावत असताना, अशी बंदी आणणं, हे सरकारच्या जातीय मानसिकतेचंच लक्षण आहे.\nत्यामुळेच एपीएससीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जातीय मानसिकतेतून लादण्यात आलेली बंदी हा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील चर्चेचा विषय ठरला आहे. जागतिक पातळीवरचे थोर गणितज्ञ प्रा. डेव्हिड मुमफोर्ड यांनी आयआयटी-एमचे डायरेक्टर डॉ. भास्कर राममूर्ती यांना पत्र लिहून विरोध व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला हिरो मानणाऱ्या आणि भारतातील जातिव्यवस्थेविरोधातील संघर्षाला अमेरिकेतील काळ्यांच्या संघर्षाशी जोडून पाहणाऱ्या एका मोठ्या माणसाने असा निषेध करणं, ही भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा देणारी गोष्ट आहे. डॉ. आंबेडकर हे नाव साठ वर्षांनंतरही अजून समग्र भारतीय समाजाकडून स्वीकारलं गेलेलं नाही, हेच सत्य यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. यूपीए सरकारने आंबेडकरांचा वापर वोट बँक पॉलिटिक्ससाठी केला, तर आता भाजप सोयीपुरताच आंबेडकरांना जवळ करू पाहतो आहे. संपूर्ण बहुमत असणारं या पक्षाचं सरकार देशातील प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करू लागलं आहे.\nएपीएससीच्या निमित्ताने अभ्यासगट म्हणजे नेमके काय असतात, याचं कुतूहल जागं होऊन आजवर आंबेडकरी विचारांपासून अनभिज्ञ असलेल्या अनेक उदयोन्मुख तरुणांना आंबेडकर-पेरियार पुन्हा एकदा वाचावेसे वाटले. जातीय दृष्टिकोनातून कायम हिणवले जाणारे आंबेडकरी विचारांचे मागासवर्गीय तरूण नेमका काय विचार करतत, ते कसे व्यक्त होतात, ते कुठे कुठे कोणत्या पातळीवर काय काम करतात, त्यांची असलेली इंटेलेक्चुअल बॅकग्राऊंड, मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांमधले टॉपर्स आणि रिझर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये असलेली चढाओढ पुन्हा एकदा जगासमोर आली. सवर्णांकडून मिरवल्या जाणाऱ्या मेरिटोक्रसीचे धिंडवडेही यानिमित्ताने निघाले, हेही नसे थोडके.\nआयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांत जातीयवाद तीव्र आहे, हे आपण नाकारू शकत नाही. ‘डेथ ऑफ मेरिट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या लेखात आयआयटीसारख्या संस्थांमध्ये जातीयवादाला कंटाळून आत्महत्या केलेल्यांच्या संबंधीचं वृत्त आकडेवारीसहित प्रकाशित झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेकांनी समोर येऊन या संस्थांमधील जातीयवादावर उघडपणे बोलायला सुरूवात केली. 2009 साली आयआयटी-कानपूर येथे, विद्यार्थ्यांनी पंख्याला लटकावून घेऊन केलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी सिलिंग फॅन काढून टाकण्याचा फतवा जाहीर झाला होता.\nएक गोष्ट आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे की, आंबेडकरांना आजही राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता देण्यास इथला अभिजनवर्ग कचरतो आहे. आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्या आजच्या युवा पिढीतील कार्यकर्त्यांना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागत आहे. सातत्याने होणाऱ्या अशा मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवल्यास नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवून प्रवाहाबाहेर फेकलं जातं आहे. 2014 सालच्या केंद्रीय निवडणुकांनंतर माध्यमांत सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या विषयांमध्ये शिक्षणाचं भगवीकरण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप, हे दोन प्रमुख विषय होते. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने याचा जबरदस्त ट्रेलर सुद्धा दाखवला आहे, पूर्ण पिक्चर तर अजून बाकी आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’वर घातलेली बंदी आता त्यांच्यावरच उलटू लागली आहे. देशभरातील अनेक विद्यापीठांत, महाविद्यालयांत आंबेडकर-पेरियार, आंबेडकर-लोहिया, आंबेडकर-फुले या नावांनी स्टडी सर्कल सुरू झालेत. आता हे बॅकफायर भाजपाच्या अजेंड्याला कुठवर डॅमेज करेल, ते येत्या काळात कळेलच\n← जातीपातींचा जीवघेणा चक्रव्यूह\nतुच तो आमचा आंबेडकर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathahand.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:20:23Z", "digest": "sha1:PHPWZ2QADJ6QOFIOGY7WGBLWZZMZ5HKH", "length": 27621, "nlines": 134, "source_domain": "marathahand.blogspot.com", "title": "मराठाह्यांड: स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज", "raw_content": "गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२\nस्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज\nबहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.\nदिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.\n शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)\nआदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.\nशिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.\nयानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला. दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.....\nद्वारा पोस्ट केलेले Nilesh Patil येथे ११:२२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nNilesh Patil | अपना बैज बनाएं\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nशिवाजी महाराज की जय.....\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nस्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज\nमी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा,\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nधन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे\nसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी महराज...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\n\"महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\" शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणाऱ्या कर्तुत्ववावांना मानाचा मुजरा \nwellcome. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/04/multi-layered-image-gimp-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:43:20Z", "digest": "sha1:U2PSA6FA6U62KHQBCZ55KTEZKKD7FMNV", "length": 3985, "nlines": 30, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: गीम्प मध्ये मल्टी-लेयर इमेज कशी हाताळावी", "raw_content": "\nसोमवार, 6 अप्रैल 2015\nगीम्प मध्ये मल्टी-लेयर इमेज कशी हाताळावी\nवरील चित्र लक्षपूर्वक पहा. या चित्रात डाव्या बाजूला उभ्या पट्टीमध्ये टीम मेनू ऑप्शंस दिलेले आहेत. ही awwapp.com या नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईट वर तुम्हाला सरळ स्केच करायला सुरवात करता येते. तसेच तुम्ही केलेले स्केच तुम्हाला लगेचच ऑनलाइन शेअर करता येते.\nतर या व्हाईट बोर्डचे हे मेनू आहेत. पण वेबसाईटवर तुम्हाला एका वेळी फक्त एकाच मेनू एक्सपांड करता येतो. तर मग हे तीनही मेनू एकाच वेळी एक्सपांड कसे झाले\nहा चमत्कार आहे गीम्पचा . गीम्प हे विनामूल्य फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. या ठिकाणी मी तीन स्क्रीन शॉट घेतले. की-बोर्ड वर PrtSc (Print Screen) ही की दाबून. त्यानंतर तीनही फोटो गीम्प मध्ये सेव्ह केले आणि त्यांना Rectangle Select टूल वापरून वरच्या लेयरचे काही भाग डीलिट केले. अशा रीतीने तीन फोटो तीन लेयरमध्ये ठेवून त्यातील तीनही मेनू एकदम दिसू लागले. हे कसे केले ते सविस्तर खालील व्हिडिओ मध्ये पहा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5494502775608647904&title=Shraddhanjali%20Sabha%20by%20Maharashtra%20Sahitya%20Parishad&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:36Z", "digest": "sha1:FBSUO7ZBNS2U5H73OLIV5J7FKXMQIFFF", "length": 5873, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मसाप’तर्फे श्रद्धांजली सभा", "raw_content": "\nपुणे : ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. गंगाधर पानतावणे आणि ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ने दोन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘माधवराव पटवर्धन सभागृहा’त श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.\nदिनांक : सोमवार, दोन एप्रिल २०१८\nवेळ : सायंकाळी साडेसहा\nठिकाण : माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे\nTags: PuneMaharashtra Sahitya Parishadपुणेमहाराष्ट्र साहित्य परिषदश्रद्धांजली सभाप्रेस रिलीज\nसाहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुरस्कारासाठी माहिती पाठवा साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृती व्याख्यान ‘विषयावरून कवितेचे श्रेष्ठत्व ठरत नाही’ लेखकांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/suprime-court-tajmahal-118041200007_1.html", "date_download": "2018-04-23T07:31:07Z", "digest": "sha1:VK4GJX4S7TJU3F72CCXZAPFLHBNTQBTU", "length": 10825, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. या दाव्यावर कोण विश्वास ठेवेल अशा प्रकारच्या प्रकरणांत न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, अशी ताकीद देत ताजमहलवर हक्क सांगताय तर आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा, असे स्पष्ट निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला दिले.\nउत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने ताजमहल वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर पुरातत्व खात्याने २०१० साली वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत आज न्यायालयाने वक्फ बोर्डाला खडे बोल सुनावले. ताजमहल हे वक्फ बोर्डाच्या मालकीचे आहे, यावर हिंदुस्थानात कोण विश्वास ठेवेल, असा सवाल मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. के. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केला. शहाजहांने स्व: तच ताजमहल ही\nवक्फची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते, असा युक्तिवाद वक्फच्या वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने शहाजहांच्या सहीचे पत्रच बोर्डाकडे मागितले.\nया प्रकरणी पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.\nअल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू\nजिओच्या रिचार्जवर गिफ्ट व्हाऊचर\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nफेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार\nभावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:16:27Z", "digest": "sha1:SPXEYNTPUJAEILCJISEALWKB3SW2RFH3", "length": 6356, "nlines": 37, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: रत्नपारखी शिवराय २५ नोव्हेंबर १६६४", "raw_content": "रत्नपारखी शिवराय २५ नोव्हेंबर १६६४\nलखम सावंतांचा बंदोबस्त करुन महाराजांनी अकस्मात खुदावंद पुरावर धाड घातली. मार्गेसीर्षे मासी खुदावंदपूर राजेश्रींनी लुटिले. तिथली मिळकत घेऊन राजे मालवणला आले.\nअसेच महाराज मालवण बंदरावर उभे होते. समोर सिंधुसागर खळाळत होता. तेवढ्यात महाराजांचे लक्ष नैऋत्येकडे सुमारे दीड मैलावर डोके वर काढलेल्या बेटाकडे गेले. जवळच उभ्या असलेल्या कृष्णा सावंत देसाई व भानजी प्रभू देसाई यांचंकडे चौकशी करता ते कुरुटे बेट असल्याचे समजले.\nमनाच्या कोपऱ्यावर काही बेत शिजत होते कुठे तरी समुद्राच्या लाटा भिंतींवर खळाळुन आदळताना दिसत होत्या. राजेश्री समुद्राच्या खोलपणात जाऊन विचार करीत असल्यासारखे भासत होते. तिन्हीसांजेच्या तिरप्या कोवळ्या उन्हात राजेंची मुद्रा अधिकच उजळून निघाली होती. मावळत्या सूर्यनारायणास नमन करून राजे आपल्या शामियान्याकडे परतले.\nदुसऱ्या दिवशी कुरटे बेट पाहण्यासाठी राजे जातीने बेटावर आले. महाराजांची नजर स्थापत्यविशारदाची दुर्गबांधणीशास्त्र त्यांस पूर्णपणे अवगत राजांच्या शोधक नजरेने सागरी राजधानीचा ठाव घेतला. शुद्ध खडक, उत्तम स्थल, विस्तीर्ण, आटोपासारिखे, चहूबाजूस समुद्रमार्ग, कठीण सर्पाकार तरांडी मात्र चालते. सभोवार अवघे खडक ठाण मांडून बसलेले. शत्रूची तरांडी येण्यास तीन कोसापर्यंत गती नाही चौर्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही. राजे मनीमन समाधान पावले आणि त्यांचे मावळे देखील. इथेच शिवलंका उभारण्याचा संकल्प राजेंनी सोडला.\nमहाराजांचे खासे पंडितराव व उपाध्ये ज्योतिषी ज्योतिषी सोबत होतेच. त्यांनी लगबगीने शुभ मुहूर्त शोधून काढला - श्रीनृपशालिवाहन शके १५८६ ची मार्गशीष बहुल द्वितीया\nमालवण मधील जानभट अभ्यंकर व दादंभट बिन पिलंभट यांसकडून चिराबांधणी सोहळ्याचे पौरोहित्य करून घेण्यात आले. वेदमंत्रांच्या उद्घोषात मुहूर्ताचा चिरा. भूमीत बसविण्यात आला आणि जलदुर्गाचे काम सुरु झाले.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2016/07/blog-post_9.html", "date_download": "2018-04-23T07:11:14Z", "digest": "sha1:G5LNMMCQPZPGIGJNO6K3O4ZY3MLW47NW", "length": 4831, "nlines": 64, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: कोहम", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\n\"दो चर्चगेट रिटर्न देना\" असं म्हणून त्याने तिकीट काउंटर वरून २ तिकिटे घेतली. पैशांची देवाणघेवाण झाली आणि तो वळला. त्याचे बोट धरून उभ्या असलेल्या छोटूकलीला बरोबर घेऊन प्लाटफॉर्मनंबर १ च्या दिशेने जाऊ लागला.\nअचानक त्याने तिचा हात सोडला. दोघेही एकमेकांकडे पाहून कसलातरी विचार करू लागले.\nछोटुकलीला ज्यूसचा एक स्टौल दिसला. तिने ताबडतोब तिकडे मोर्चा वळवला.\nयाच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरु झाले.\n\" \"नाही नाही...\" \"मुळात मी कोण आहे\nत्याला दरदरून घाम फुटला. \"मला स्मृतिभ्रंश झालाय का\n\"पण स्मृतिभ्रंश झालाय का हा प्रश्न मला पडतोय म्हणजे स्मृतिभ्रंश हा एक रोग आहे वगैरे हे तर आठवतय की मला. मग मला मी कोण आहे हेच का नाहीये आठवत स्मृतिभ्रंश मध्ये अस होत का स्मृतिभ्रंश मध्ये अस होत का\nत्याने पटापट आपल्याला काय काय आठवतंय यावर विचार सुरु केला.\n\"पाढे आठवतायत, शाळेत आपण शिकलो हे आठवतय. पण कोणत्या\nनाही आठवत. गणिते आठवतायत पण शिक्षक नाही आठवत. अनेक कविता आठवतायत.. पण कवींची नावे नाही आठवत. क्रिकेट आठवतय. खेळाडूंची नावे नाही आठवत. देश अशी कन्सेप्ट असते हे आठवतय, पण देशांची नावे नाही आठवत. \"\n\"आणि माझ्या देशाच नाव नाही आठवत \n\"जात, धर्म, पंथ... अस असत सगळं.... पण माझं यातलं कोणतंय...\nभेदरला तो. जबरदस्त घाम फुटला त्याला. तो आजूबाजूला पाहू लागला...\nसगळे जण भेदरले होते. सगळ्यांनाच घाम फुटला होता.\nप्रत्येक रस्त्यावर. प्रत्येक घरात...\nपैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nदोर देवा, तू भलता हुशार आहेस दहा वेळा विचार करतोस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5076017107961728779&title=Kimaya%20-%202&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:49:28Z", "digest": "sha1:JHN46RO5JS45T74MDA6MS2LM6HWZPN3U", "length": 20687, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नादब्रह्माचा वारकरी", "raw_content": "\n‘माझ्या अनेक छंदांमध्ये संगीताला सर्वांत वरचा क्रमांक द्यावा लागेल. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताच्या सुरांमधून गेली ६५ वर्षे मला जी ‘ऊर्जा’ मिळत गेली, त्याच्या आधारावरच मी आज ‘उभा’ आहे. शरीराच्या रोमारोमांत भिनलेले संगीत कुठल्याही क्षणी बाहेर पडेल आणि अन्य पेशींच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागेल, असे वाटते......’ लिहीत आहेत ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात....\nआपल्या जीवनात विरंगुळा म्हणून आपण अनेक प्रकारचे छंद जोपासत असतो. त्यातून मिळणाऱ्या समाधानाच्या निरनिराळ्या छटा असतात. त्या सगळ्यांना आपण ‘आनंद’ या एकाच शब्दात मोजतो. नाटक-चित्रपट किंवा एखादे दृश्य पाहून ‘आनंद’ झाला; पुस्तक वाचून ‘आनंद’ झाला; भीमसेनजींचे गाणे ऐकून ‘आनंद’ झाला; मित्राची भेट झाल्याने ‘आनंद’ झाला, असे आनंदाचे कितीतरी प्रकार असतात.\nवास्तविक, सत्-चित्-आनंद यातील ‘आनंद’ हा खरा आनंद आत्मस्वरूपाची ओळख झाल्याने निर्माण होणारी अवस्था, हे त्याचे स्वरूप असते. अर्थात, असा आनंद मिळणे, ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. सर्वांना तो मिळणे दुरापास्तच. परंतु निरनिराळ्या छंदांमधून मनाला जे काही ‘चांगले’ वाटते, ती त्या आत्मानंदाची, अल्पांशाने का होईना, अनुभूतीच असते. जागृतावस्थेतली एक प्रकारची समाधीच म्हणा ना\nमाझ्या अनेक छंदांमध्ये संगीताला सर्वांत वरचा क्रमांक द्यावा लागेल. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताच्या सुरांमधून गेली ६५ वर्षे मला जी ‘ऊर्जा’ मिळत गेली, त्याच्या आधारावरच मी आज ‘उभा’ आहे. शरीराच्या रोमारोमांत भिनलेले संगीत कुठल्याही क्षणी बाहेर पडेल आणि अन्य पेशींच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागेल, असे वाटते. निद्रिस्त अर्जुनाच्या सर्वांगातून येणारा ‘कृष्ण, कृष्ण’ असा आवाज किंवा संत चोखामेळ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हाडांमधून चाललेला ‘पांडुरंगा’चा जप, या काही अशक्य गोष्टी नसाव्यात.\nलहानपणी, म्हणजे पाच-सहा वर्षांच्या कळत्या वयात, शाळेला जाण्यासाठी उठण्यापूर्वी पुणे आकाशवाणीवर लागलेल्या भक्तिगीतांचे संस्कार प्रथम सुरू झाले. त्याही वयात अवीट आनंदाच्या लहरी अंगातून निघत असत. पुढे सुधीर फडके यांचे ‘गीत रामायण’ १९५५मध्ये सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्राला त्याने वेड लावले. तेव्हापासून आज २०१८पर्यंत गीत रामायण किती वेळा ऐकले, याला गणतीच नाही. निरनिराळ्या रागांमध्ये फडक्यांनी ‘अमर’ रचना करून ठेवल्या आहेत.\nवर्षानुवर्षे, आम्ही घरात असताना रेडिओ सतत चालू असतो. शाळा-कॉलेजचा संपूर्ण अभ्यास, वाचन-लेखन, घरात कोणीही आलेले असो, इतकेच काय तर दूरदर्शनचे कार्यक्रम चालू असतानाही आत रेडिओ चालू असतो. पुणे, मुंबई, रेडिओ सिलोन, पुढे विविध भारती ते अगदी आताच्या ‘रेडिओ मिरची’पर्यंत संगीताने दिलेल्या आनंदाची बेरीज केली तर ती बहुधा ‘ब्रह्मानंदा’एवढी नक्कीच भरेल.\nनाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते, हिंदी-मराठी चित्रपट संगीत, गझल आदी सुगम संगीत आणि अर्थातच शास्त्रोक्त संगीत, हे सगळे सप्तसुरांचे महासागरच आहेत. दाक्षिणात्य संगीतही त्याला अपवाद नाही. पाश्चात्य संगीताची जरी जास्त ओळख नसली, तरी ‘कम सप्टेंबर’, ‘माय फेअर लेडी’, साउंड ऑफ म्युझिक’ आणि संगीताला प्राधान्य असलेले इंग्रजी चित्रपट अत्यानंद देतातच.\nसंगीत हा चित्रपटांचा आत्मा आहे. आपले मराठी-हिंदी चित्रपटसंगीत इतके समृद्ध आहे, की त्याला तोडच नाही. या विषयाला थोडा स्पर्श करू या. पुन्हा बालवयात जायचे झाल्यास, इयत्ता चौथीत असताना, भावे स्कूलमधील आम्हा विद्यार्थ्यांना मंडईजवळच्या ‘आर्यन’ थिएटरमध्ये ‘प्रभात’चा ‘संत तुकाराम’ हा सिनेमा दाखवला होता. त्यातील केशवराव भोळे यांचे संगीत आणि तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना, त्या वयातही मी खूप रडलो होतो आणि आजही ते बघताना डोळे पाणावतात. बंगाली आणि पुढे हिंदी ‘काबुलीवाला’ बघताना तीच स्थिती झाली होती.\nजुन्या संगीतकारांबरोबरच वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळ्यांपासून ते आजच्या अजय-अतुलपर्यंतच्या संगीतकारांनी आपल्यावर संगीताचा मधुवर्षाव करून अनंत उपकार केलेले आहेत. भावगीत-भक्तिगीतांना चाली लावणाऱ्या मराठी संगीतकारांची परंपरा फार मोठी आहे. गजानन वाटव्यांपासून पद्मजा फेणाणी-जोगळेकरांपर्यंत किती किती नावे घ्यावीत जाणकार संगीतप्रेमींना ती ठाऊक आहेतच. गायक-गायिकांबद्दल बोलायचे तर लता, आशा, माणिक वर्मा, मालती पांडे, सुधीर फडक्यांपासून ते ‘वाजले की बारा’च्या बेला शेंडेपर्यंत न संपणारी यादी आहे. हिंदी गायकांबद्दल बोलायचे तर के. सी. डे, पंकज मलिक, के. एल. सैगलपासून सुरुवात करून, रफी, किशोरकुमार, यांना न विसरता आजच्या सुनिधी चौहान, श्रेया घोषाल ते अगदी ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्प्स’पर्यंत बोलावे लागेल.\nसंगीतकार काय कमी आहेत हुस्नलाल भगतराम, गुलाम महंमद, खेमचंद प्रकाश, आदी जुने, तर नंतरचे नौशाद, सी. रामचंद्र, रोशन, मदनमोहन, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, हृदयनाथ मंगेशकर ते ए. आर. रेहमान या सगळ्यांची गाणी आठवा. या सगळ्यांची मधु-मधुर गाणी ऐकताना असे वाटते, की याहून आणखी चांगले असामान्य गुणी कलाकार नव्याने कसे पुढे येतील हुस्नलाल भगतराम, गुलाम महंमद, खेमचंद प्रकाश, आदी जुने, तर नंतरचे नौशाद, सी. रामचंद्र, रोशन, मदनमोहन, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, हृदयनाथ मंगेशकर ते ए. आर. रेहमान या सगळ्यांची गाणी आठवा. या सगळ्यांची मधु-मधुर गाणी ऐकताना असे वाटते, की याहून आणखी चांगले असामान्य गुणी कलाकार नव्याने कसे पुढे येतील तोपर्यंत अनेक नवनवीन गायक-संगीतकार दाखल होताना दिसतातच तोपर्यंत अनेक नवनवीन गायक-संगीतकार दाखल होताना दिसतातच हजारो वर्षांची भारतीय संगीत परंपरा हा अक्षय, चिरंतन असा अतिविशाल प्रवाह आहे. शास्त्रीय संगीत ही तर जणू विश्वसंचारी आकाशगंगाच आहे. त्यात कोट्यवधी महातेजस्वी संगीततारे पसरलेले आहेत. विस्तार पावणाऱ्या विश्वाप्रमाणे त्यात युगानुयुगे वाढच होत आहे. त्या सगळ्यांच्या गायन-वादनाने आपल्या हृदयातून ओसंडून जाणाऱ्या आनंदाच्या लाटा वाहू लागतात, हे त्रिवार सत्य आहे.\nएकेका गाण्याच्या एकेक आठवणी चित्तात ठसलेल्या आहेत. लहानपणापासून ऐकत असलेले आशा भोसलेंचे ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे भक्तिगीत... त्यातील ‘निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी....’ ही ओळ आली की माझे संपूर्ण बालपण आठवते आणि ‘तो’ संतांचा मेळा आशीर्वाद देत समोर उभा आहे, असे वाटते. परवीन सुलताना, अमजद अली खान ऐकताना, मुलींच्या भावे स्कूलमध्ये ‘सवाई गंधर्व’ कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या पहिल्या मैफली दिसू लागतात.\n‘ससुराल’मधले ‘तेरी प्यारी प्यारी सूरतको......’ हे गाणे लागले, की आमची अकरावी आठवते. त्याच सुमाराची ‘जंगली’तील सर्व गाणी ‘आज फिर जीने की तमन्ना’ इंदूरच्या स्मृती जाग्या करते. कारण ‘गाइड’ मी प्रथम तिथे पाहिला होता. लाखाची गोष्ट, भाऊबीज, सुवासिनी, अवघाचि संसार या मराठी, आणि हिंदीमध्ये जिस देश में, ममता, अलबेला, आराधना यांपासून ते दिल तो पागल है, हम आपके है कौन आणि दिल चाहता है या चित्रपटांमधील प्रत्येक गाण्याला मित्र किंवा स्थळांशी निगडित आठवणी आहेत.\nगाणारा गळा आणि प्रतिभावान संगीतकारांची कला या दैवी देणग्याच म्हणाव्या लागतील. मला तर असे वाटते, की पूर्वी होऊन गेलेले असामान्य कलाकार (वरून) आज आपल्यात वावरणाऱ्या (पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आलेल्या) कलाकारांची ‘निवड’ करून, त्यांच्याद्वारे, भगवान शंकराने निर्माण केलेल्या संगीतकलेचा सर्वत्र वर्षाव करत असतात. निखळ, निर्भेळ, निरतिशय, विशुद्ध आणि आत्मानंदाची अनुभूती देणारी ही संगीत-कला आमचे जीवनच आहे.\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nTags: PuneRavindra Gurjarरवींद्र गुर्जरBOIKimayaकिमयाMusicSongsSingersMusiciansसंगीतसंगीतकारनादब्रह्मसुधीर फडकेदत्ता डावजेकरगाइडगायकआशा भोसले\nदृक्-श्राव्य लेखन आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर माझा ‘नसामान्य’ मित्र शरद माडीकर अनुवाद क्षेत्राचे भवितव्य ब्रह्मविद्येचा सोपान - श्रीदत्तभार्गवसंवाद\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nडॉ. आंबेडकर, द. मा. मिरासदार, कवी संजीव, रामदास फुटाणे\nहम भी अगर बच्चे होते...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5489502997427625212&title=Musical%20Programme%20Arrenged%20by%20Dr.%20Kashyap&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:54:34Z", "digest": "sha1:6QCHTKB2ZD355HJBNID2SNR4FT7FH7K6", "length": 9904, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. कश्यप यांचा संगीत नजराणा", "raw_content": "\nडॉ. कश्यप यांचा संगीत नजराणा\nपुणे : आघाडीच्या प्रसिद्ध महिला प्रसुतीतज्ज्ञ आणि दु्र्बिणीतून शस्त्रक्रिया करणार्‍या शल्यविशारद डॉ. माधुरी कश्यप यांनी आपल्या संगीतावरील प्रेमासाठी नवोदित गायक-गायिकासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उभारले आहे. म्युझिक क्राफ्ट एंटरटेनमेंट या शीर्षकाखाली त्यांनी ‘आपको लुभाने मस्तीभरे दो गाने’ या नावाचा एक संगीतमय कार्यक्रम नुकताच सादर केला.\nएस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. कश्यप यांची असून, त्यांच्यासह या संगीत मैफिलीत हिंदी चित्रपटांमधील एकंदर २६ गाणी सादर करण्यात आली. रसिक व ज्येष्ठ नागरिक यांनी तुडुंब भरलेल्या या सभागृहात उपस्थित या गाण्यांच्या सादरीकरणामुळे मंत्रमुग्ध झाले. गायकांमध्ये डॉ. कश्यप यांच्यासह हर्षवर्धन भुसारी, शैलेश मोहीकर, डॉ. दिलीप काळे, अनुश्री घोरपडे, दीप्ती चंदन, दीपा गाडगीळ आदींचा समावेश होता. डॉ. अश्‍विनी दामले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.\n१९५० ते ८०च्या दशकांमधील लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘पाच रुपैया बारा आना’, ‘आज रपट जाए’, ‘पहले पहले प्यार की मुलाकाते’, ‘अपलम चपलम’, ‘कह दू तुम्हे’, ‘छोड दो आँचल’ आदी गाण्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे ही गाणी संगीत ट्रॅकवर सादर होताना मागील पडद्यावर मूळ चित्रपटातील गीते त्यात गाणार्‍या अभिनेत्यांच्या ओठांच्या हालचालींना जुळतील, अशा पद्धतीने सादर केली जात होती. त्यामुळे रसिकांना गाण्याच्या आनंदाबरोबर त्या गाण्याच्या कालखंडातील आठवणींमध्ये रमण्याचा आनंदही घेता आला.\nया वेळी डॉ. कश्यप म्हणाल्या की, ‘यापूर्वी मी आतापर्यंत अनेक व्यावसायिक संचांबरोबर ऑर्किस्ट्रांमध्ये गायले आहे. त्यामध्ये अंध शाळा, सिप्ला परिहार केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह, मुंबईतील आर्थर रोड कारागृह आणि खडकीतील अपंगत्व आलेल्या सैनिकांपुढेही गाणी सादर केली आहेत.’\n‘गाणे ही केवळ माझी हौस नाही, तर त्यासाठी मला पुरेसा वेळ द्यावा, असे मनापासून वाटते. गाण्याची इच्छा अनेकांना असते; पण त्यासाठी त्यांना व्यासपीठ नसते, ते देण्यासाठी मी धडपड केली आहे. यासाठी स्वत:चा नवोदित गायकांसाठीचा संच मी स्थापन केला असून, आतापर्यंत झालेल्या तीन कार्यक्रमांना रसिकांची भरघोस दाद मिळत आहे. हे सारे गायक आपल्या नोकरी-व्यवसायातून वेळ काढून तितक्याच उत्साहाने यात सहभागी होत आहेत, याचा आनंद खूप मोठा आहे. हे कार्यक्रम रसिकांसाठी आम्ही मोफत ठेवले आहेत,’ असेही डॉ. कश्यप म्हणाल्या.\nTags: पुणेडॉ. माधुरी कश्यपम्युझिक क्राफ्ट एंटरटेनमेंटMusic Craft EntertainmentPuneDr. Madhuri KashyapMusicप्रेस रिलीज\n‘सावनी अनप्लग्ड’ : नव्या-जुन्या गाण्यांची मैफल ‘संगीत कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करावा’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6381-anushka-sharma-will-soon-be-awarded-with-the-dadasaheb-phalke-excellence-award", "date_download": "2018-04-23T07:37:42Z", "digest": "sha1:JDVGXG5YTJWCSSMKEPBZK6ZTC462YRXU", "length": 7193, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अनुष्का शर्माचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअनुष्का शर्माचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव\nअनुष्का शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा रोवला जाणार आहे. दादासाहेब फाळके या प्रतिष्ठित पुरस्काराने अनुष्काचा गौरव करण्यात येणार आहे . अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल अनुष्काला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.वयाच्या २५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असतानाच तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलय.\n‘एनएच १०’नंतर ‘फिलौरी’ आणि ‘परी’ या दोन चित्रपटांची निर्मिती तिने केली. बॉक्स ऑफीसवर या दोन चित्रपटांना फारशी दाद मिळाली नसली तरी, अनुष्काने हा प्रवास थांबवला नाही.अनुष्का आणि कर्नेशने त्यांच्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून नव्या प्रतिभांना संधी दिली. दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ असा विविध क्षेत्रात नव्या लोकांना कामाची संधी दिली. एकंदरीत तिच्या या कामगिरीची दखल घेत दादासाहेब फाळके या पुरस्काराने तिला गौरविण्यात येणार आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6380-up-police-dancing-with-bar-dancer-woman-throws-money-currency-on-them", "date_download": "2018-04-23T07:44:53Z", "digest": "sha1:QZID43Z75ZLNSFALIO6VRVXXP7OMWONL", "length": 6317, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "युपीत पोलिसाचा बारबालांसोबत डान्स, व्हिडिओ व्हायरल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nयुपीत पोलिसाचा बारबालांसोबत डान्स, व्हिडिओ व्हायरल\nउत्तर प्रदेशचे पोलीस आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. उत्तर प्रदेशमधील पोलिसाने खाकीचा अपमान केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पोलिसाचा बारबालांसोबत डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या पोलिसाने आपल्या खाकी वर्दीचाही मान ठेवलेला नाही. वर्दीतच त्या बारबालांसोबत नाच करतोय. त्यांच्यावर पैसे उडवतोय.\nआपण कायद्याचे रक्षक आहोत हे देखील तो यावेळी विसरुन गेलाय. योगी सरकार नेहमीच खाकी वर्दीधारकांना कठोर परिश्रम करून कायदा व्यवस्थावर देखरेख ठेवण्याचे धडे शिकवत असते. पण, हे वर्दी धारक योगी सरकारचे नियम तोडण्याच्या मागे लागले आहेत. खाकीवर दाग लागणारे हे युपीतील एक ताजे उदाहरण आहे.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-need-save-public-banks-privatization-80995", "date_download": "2018-04-23T07:08:27Z", "digest": "sha1:UR2BURCR3G6L3RZCURBUJXBT7Y3KJ4OP", "length": 16455, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news The need to save public banks from privatization सार्वजनिक बॅंकांना खासगीकरणापासून वाचविण्याची गरज | eSakal", "raw_content": "\nसार्वजनिक बॅंकांना खासगीकरणापासून वाचविण्याची गरज\nसोमवार, 6 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद - 'देशाच्या अर्थकारणात सार्वजनिक बॅंकांचा मोठा वाटा आहे. शहर ते गावा-गावांतील शाखेच्या माध्यमातून या सार्वजनिक बॅंका कार्य करीत आहेत. तरीही नवे नियम आणि धोरण या बॅंकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या बॅंकांना वाचविण्याची गरज आहे,’’ असा सूर नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बॅंक एम्प्लाईजच्या अधिवेशनात निघाला.\nऔरंगाबाद - 'देशाच्या अर्थकारणात सार्वजनिक बॅंकांचा मोठा वाटा आहे. शहर ते गावा-गावांतील शाखेच्या माध्यमातून या सार्वजनिक बॅंका कार्य करीत आहेत. तरीही नवे नियम आणि धोरण या बॅंकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या बॅंकांना वाचविण्याची गरज आहे,’’ असा सूर नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बॅंक एम्प्लाईजच्या अधिवेशनात निघाला.\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया स्टाफ युनियन मुंबई सर्कलतर्फे रविवारी (ता. पाच) कॅनॉटमधील अग्रसेन भवनात नॅशनल कॉन्फेडरेशन बॅंक एम्प्लॉईजचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले. अधिवेशनास युनायटेड फोरम ऑफ बॅंक एम्प्लॉईजचे निमंत्रक संजीव कुमार बंदलीश, एनसीबीईचे अध्यक्ष विनील सक्‍सेना, मिलिंद नाडकर्णी, एआयएसबीआयएसएफचे अध्यक्ष व्ही. व्ही. एस. आर. सर्मा, जगदीश सिंगारपुरे, प्रदीप येळणे, बॅंक ऑफ बडोदाचे श्री. वसे, अमोल सुतार, अरुण जोशी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. देशातील कोणतेही सरकार हे आजपर्यंत बॅंकेच्या सोबत नव्हते. बॅंकांनी स्वत:च्या बळावर त्यांचे हक्‍क मिळविले आहेत. आताचे सरकार हे कॉर्पोरेट घराण्यास लाभ देण्याच्या पद्धतीनेच कार्य करीत आहे, अशी खंत मान्यवरांनी व्यक्‍त केली. याविषयी बोलताना व्ही. व्ही. एस. आर. सर्मा म्हणाले, ‘‘ सार्वजनिक बॅंकांशिवाय देशाला पर्याय नाही. तरीही खासगीकरणाच्या मार्गानेच कार्य सुरू आहे. देशात दहा लाख बॅंक कर्मचारी आहेत. हे कर्मचारी याच बॅंकांच्या माध्यमातून सेवा देतात. नोटाबंदीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने अहोरात्र मेहनत घेऊन बॅंकांची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सार्वजनिक बॅंकांनी पुढाकार घेतला. ३० कोटी जनधन खात्यांपैकी २६ कोटी खाते या सार्वजनिक बॅंकांनी उघडले. एवढेच नाही तर ८० टक्‍के मुद्रा लोण याच बॅंकांनी दिले आहेत. डिजिटालायझेशनमध्येही याच बॅंका पुढे आहेत.\nतरीही सरकारचा ओढा खासगी बॅंकांकडे आहे. बॅंक कर्मचाऱ्यांनी आता बॅंक वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कार्यक्रमात अमोल सुतार, जगदीश सिंगारपुरे, प्रदीप येळणे, मिलिंद नाडकर्णी, विनील सक्‍सेना यांनीही मार्गदर्शन केले. अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.\nश्री. बंदलिश यांनी भाषणात बॅंकांत होणारी आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावेत, बोनस ॲक्‍ट आणावा, अकरावा वेतन करार लागू करण्यात यावा, पाच दिवसांचा आठवडा करावा या मागण्या मांडल्या. वैशाली जहागीरदार, प्रियंका वनगे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण जोशी यांनी आभार मानले.\nरिकव्हरीसाठी नवीन नियम बनवा - बंदलीश\nदेशात ‘नॉन परफॉर्मिंग असेट’ (एनपीए) ची संख्या मोठी आहे. आम्ही सरकारला सांगितले की कर्ज बुडविणाऱ्यांची नावे घोषित करा. त्यांना गुन्हेगार जाहीर करा. सहा हजार कोटी घेऊन विजय मल्ल्या फरारी झाला. असे अनेक कर्ज बुडवे देशात अजून आहेत; मात्र त्यांची यादी जाहीर करण्यास सरकार असमर्थता दर्शवत आहे. रिकव्हरीसाठी नवा नियम बनवा. सार्वजनिक बॅंकांच्या ध्येयधोरणाला धोका निर्माण होईल, असे कोणतेही निर्णय शासनाने घेऊ नयेत. सरकारने बॅंकांचे खासगीकरणा करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा बॅंक कर्मचारी याच्या विरोधात आंदोलन छेडतील, असा इशारा श्री. बंदलीश यांनी दिला.\nस्टेट बॅंक ऑफ इंडिया\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/286-runs-in-one-ball", "date_download": "2018-04-23T07:34:28Z", "digest": "sha1:LIVPY4W2NNVUTSIFXXTVBKKANIMYWXD2", "length": 16584, "nlines": 183, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "1 चेंडूत 286 धावा ? हा विश्वविक्रम कसा झाला संपूर्ण माहिती… – Latest Marathi Jokes", "raw_content": "\n1 चेंडूत 286 धावा हा विश्वविक्रम कसा झाला संपूर्ण माहिती…\n1 चेंडूत 286 धावा हा विश्वविक्रम कसा झाला संपूर्ण माहिती पहा आणि शेर करा…\nआपण क्रिकेटमधील शहरी दंतकथांपैकी खूप दूर नाही.\nचाहत्यांना चकरा देणारे गेमच्या क्वॉर्क्सवर चर्चा करणे आवडते उदाहरण घ्या, एक संघ 3 साठी सर्व मिळवत आहे , किंवा अगदी 0 कसे 1 बंद चेंडू 7 धावा कसे 1 बंद चेंडू 7 धावा किंवा ट्रॅव्हिस बिर्टच्या 1 चेंडूत 20 धावा आहेत किंवा ट्रॅव्हिस बिर्टच्या 1 चेंडूत 20 धावा आहेत काही शहरी पौराणिक कथा मात्र फारच विलक्षण आहेत, आणि कोणत्याही विश्वासार्ह पुराव्याशिवाय, पुराणकथा आणि वास्तविकतेच्या दरम्यान हँग होणे चालूच ठेवले आहे.\nअशी एक गोष्ट अशी आहे की, एका चेंडूने 286 धावा केल्या . पॉल मॉल गझेट – 1865 साली लंडनमधील मुळाशी एक इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित झाले. 15 जानेवारी 18 9 4 रोजी प्रथम प्रकाशित होतानापासून जगभरातून प्रवास करणा-या या अत्यंत अविश्वसनीय कथनाचे प्रणेते आहेत.\nएका सामन्यात ऑस्ट्रेलियातील एका झाडावर चेंडू लावण्यात आला होता आणि आख्यायिका आहे की, विकेट दरम्यान 286 धावा धावल्या होत्या.\nत्याच्या ‘स्पोर्टिंग नोट्स एंड न्यूज’ विभागात, पेपरमध्ये नोंदवण्यात आले की वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील बॅनबरीमध्ये व्हिक्टोरिया आणि ‘शेजारच्या खोऱ्यातील इलेव्हन’ मधील एक सामना खेळला गेला होता. व्हिक्टोरियन फलंदाजीस उतरले आणि पहिल्या चेंडू जमिनीच्या आत असलेल्या एका उंच जाऱ्याच्या झाडाच्या फांदीवर आदळला.\nआख्यायिका म्हणून, घरगुती संघाने ‘हरवलेल्या चेंडू’ साठी आवाहन केले, परंतु अंपायर अचूक स्थान पाहू शकतील ज्यामध्ये बॉल अडकला होता आणि चेंडू ‘हरविलेल्या’ घोषित करण्यास नकार दिला.\nयावेळी आता, व्हिक्टोरियाने मधल्या फळीतील धावपट्टी सुरु केली. कोणताही पर्याय शोधण्यास असमर्थ, वृक्ष खाली आणण्यासाठी एक कुर्हाड लावण्यात आला. पण तसे झाले तर ते कुर्हाड विकत घेण्यात अपयशी ठरले आणि फलंदाज धावतच राहिले.\nपुढे, कोणीतरी बॉलला त्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक रायफल बाहेर काढली, आणि अखेरीस अनेक शॉट्स त्याच्या लक्ष्याने गहाळ झाल्यानंतर, शेवटी चेंडू गोळीवून जमिनीवर आणण्यात आला. विलक्षण गोष्ट म्हणजे जमिनीवर फटका मारण्याआधी कोणीच चेंडू पकडला नाही.\nकथा सांगते की, फलंदाजांनी नंतर 286 धावा केल्या, क्रिकेटमध्ये एकाहून अधिक धावांच्या विश्वविक्रमाची नोंद केली. त्यात पुढे असेही म्हटले आहे की व्हिक्टोरियाने घोषित केले की, ही आत्ताची सर्वात छानशी खेळी एका बंदला घेऊन, जर ती आख्यायिका मानली गेली आणि सामना जिंकला\nतथापि कथा अतिशय विलक्षण गोष्ट वाटू शकते, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रत्यक्षात घडले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु ते अधिक लोकप्रिय नागरी दंतकथांपैकी एक आहेत जे चुकीचे सिद्ध करणे कठीण आहेत.\nसर्वसाधारणपणे, स्थानिक वर्तमानपत्रात अशी कोणतीही कथा प्रकाशित न झाल्यास एका इंग्रजी वृत्तपत्रात ऑस्ट्रेलियन सामन्याचे वर्णन करणे काय होते\nही बातमी जगाच्या इतर भागांमध्ये पसरली असली तरी त्यांनी गॅझेटला मूळ स्त्रोत म्हणून उद्धृत केले. ऑस्ट्रेलियन मीडिया स्वतःच संशयवादी होता, पाश्चात्य मेलने त्याला ‘अफाट परीकथा’ म्हटले.\nखेळपट्टीवर 286 धावांची धावपट्टी 6 किलोमीटरच्या जवळ असताना झाडाच्या झाडातून बाहेर काढली जात होती. हे थोडेसे अर्थ प्राप्त होते, पण एक विलक्षण कथा आहे\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nहोय या आहेत जगातील सर्वात टॉप 5 सुंदर हॉट महिला क्रिकेटर , ज्यांनी विराट आणि जडेजा ला…\nसोनाली बेंद्रे च्या प्रेमात इतके वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटर कि त्याला…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा…\nहोय या आहेत जगातील सर्वात टॉप 5 सुंदर हॉट महिला क्रिकेटर ,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/10/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T07:23:50Z", "digest": "sha1:WJ4R6MRQIMGOGNEN2NAJBLFWNSCCLTWG", "length": 1979, "nlines": 33, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: कल्याणचे सुभेदार आबाजी महादेव", "raw_content": "कल्याणचे सुभेदार आबाजी महादेव\nकल्याणचे सुभेदार आबाजी महादेव\nअरे मातीत मरनारे तर कैक असतात पण मतिसाठी मरनारे केवल मराठे असतात \nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5338938854622544771&title=International%20Wrestling%20Competiton%20Starts%20From%2023rd%20March&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:42Z", "digest": "sha1:BQDGRXGF5IMX5VPZVVD5DJIKEIHUK2XW", "length": 10377, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २३ मार्चपासून", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २३ मार्चपासून\nपुणे : ‘महानगरपालिका आणि भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धे’चा थरार २३ ते २५ मार्चदरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर अनुभवता येणार आहे,’ अशी माहिती स्पर्धेचे आयोजक, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.\nया वेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य गणेश दांगट, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष श्री. टकले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nस्पर्धेची माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘स्पर्धेच्या निमिताने महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम-ए-हिंद पै. दादू चौगुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, ऑलिंपिक विजेता सुशील कुमार व आशियाई पदक विजेती गीता फोगट आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.’\nहिंदकेसरी योगेश दोडके म्हणाले, ‘या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे हिंदुस्तानी व तुर्कस्थानी मल्लांदरम्यान कुस्त्यांचे आयोजन केले आहे. तुर्कस्थानचे ईयुप ओरमान, गुऱ्ह्न बलकल, मेटीन टेमिझेक, अहमत सलबस्ट, इस्माईल इरकल हे सहा आंतरराष्ट्रीय मल्ल यावेळी भारतीय मल्लाशी दोन हात करणार आहेत. यांच्या समोर हिंदकेसरी साबा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रीय खेळाडू माउली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांचे आव्हान राहणार आहे. या लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.’\nपुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव बुचडे म्हणाले, ‘महापालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेला निश्चितच चांगला प्रतिसाद लाभणार आहे. अशा स्पर्धांमुळे आपल्या मल्लांना चांगली कामगिरी बजावण्याची संधी मिळणार आहे.’\nचौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी रणजित, देवानंद, मनोज यांची विजयी सलामी पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधव उपांत्य फेरीत पुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2009/10/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T07:58:19Z", "digest": "sha1:H4Z6JHFGIIMWFVKUSPQW4BWVLL27UO6L", "length": 19193, "nlines": 176, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: युवराज आदित्याय नमः", "raw_content": "\nरंग उडालेली स्काय ब्लू जीन्स, केल्विन क्‍लेनचा टी-शर्ट, चेहऱ्यावर \"डिट्टो' वडिलांसारखं हास्य, वारश्‍यानंच चालत आलेला बोलण्या-चालण्यातला आत्मविश्‍वास आणि मिश्‍किल वृत्ती... ठाकरे घराण्यातल्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या आदित्य उद्धव ठाकरेची ही पहिली ओळख. \"साम मराठी'साठी आदित्यची मुलाखत घेण्यासाठी \"मातोश्री'वर गेलो होतो. तेव्हा आदित्यची ही ओळख मनावर ठसा उमटवून गेली. मुलाखत जसजशी रंगत गेली तसतसा त्याच्यातला \"कॉन्फिडन्स' दुणावत गेला.\nपुरोगामी विचारांचे प्रबोधनकार ठाकरे, ज्वलंत हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचा मानबिंदू असलेले बाळासाहेब तर सभ्य आणि सुंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे... या तीनपैकी कोणती प्रतिमा तुला अधिक जवळची वाटते किंवा कोणत्या प्रतिमेत तू \"फिट्ट' बसतो, असं विचारल्यानंतर आदित्यनं दिलेलं उत्तर त्याची वाटचाल परिपक्वतेच्या दिशेनं सुरु असल्याचं द्योतक वाटलं. \"\"तिघांच्याही भूमिका त्या-त्या काळाशी सुसंगत होत्या. किंवा संबंधित भूमिका ही त्या काळाची गरज होती. त्यामुळं कालानुरुप विचार केला तर तिघांच्याही भूमिका जवळच्या वाटतात. भविष्यात कालानुरुप आवश्‍यक असेल तशीच माझी भूमिका असेल. कदाचित ती या तिघांपेक्षा वेगळीही असेल,'' असे सांगून आदित्यनं त्याच्यातला \"स्पार्क' दाखवून दिला.\nघरातल्या प्रत्येक नात्यापासून ते राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल आणि विधानसभेच्या प्रचारापासून ते स्वयंसेवी कामाबद्दल प्रत्येक विषयावर तो अगदी स्पष्टपणे बोलतो. खास ठाकरे शैलीप्रमाणे कोणताही आडपडदा न बाळगता सध्या तो \"झेवियर्स'मधून बीए करतोय. राज्यशास्त्र आणि इतिहास ते त्याच्या आवडीचे विषय आहेत. बीए झाल्यानंतर पुढचं शिक्षण आणि करियर कशात करायचं याबद्दल विचार करायचा, असं तो सांगतो. बाबांप्रमाणे स्वतःला पूर्णपणे राजकारणात झोकून देणार का, या प्रश्‍नावर सध्या तरी त्याच्याकडे उत्तर नाही. सुरवातीला शिक्षण या विषयात काहीतरी ठोस करण्याची त्याची इच्छा आहे. त्याची सुरवात प्राध्यापकांच्या संपाच्या निमित्ताने झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यला \"प्रोजेक्‍ट' करण्यात आलं, असं माध्यमांना वाटत असलं तरी हे विधान तो खोडून काढतो. मी प्रचारात उतरण्याचा विचार करतोय, पण राजकारणात सक्रिय होईन किंवा नाही हे अजूनही ठरलेले नाही. मग \"प्रोजेक्‍ट' करण्याचा प्रश्‍न येतोच कुठं, असा प्रतिप्रश्‍न तो विचारतो.\nतूर्तास तरी अभ्यास, कविता लेखन, फोटोग्राफी, कॉलेजियन्सशी निगडित आंदोलनं आणि स्वयंसेवी संस्था यांच्यापुरतंच मर्यादित राहण्याचं आदित्यनं ठरवलंय. कार्यप्रमुखांनी आदेश दिला तरच तो प्रचारात उतरणार आहे. पण फक्त निवडणुकीपुरतं. नंतर पुन्हा कॉलेज, अभ्यास आणि सामाजिक काम. नाही म्हटलं तरी आदित्यच्या \"शिवसेना भवन'च्या फेऱ्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या कार्य पद्धतीची जवळून ओळख व्हावी, यासाठी तो सेना भवनावर असतो. पण तिथं गेलं की त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची निमंत्रण येऊ लागतात. आमच्याकडे दौऱ्यावर या, प्रचारासाठी या वगैरे वगैरे. नुकतंच त्याला अकोल्यामध्ये प्रचाराला येण्याचं निमंत्रण आलंय. काही ठिकाणी तो बाबांबरोबर प्रचाराला जाईलही. पण अजून काही निश्‍चित झालेलं नाही. जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांचे शिक्षणविषयक प्रबंध आणि पेपर्सचा अभ्यास करणं,\nबाहेरच्यांसाठी जहाल किंवा कठोर वाटणारे बाळासाहेब खूप हळवे आणि \"इमोशनल' आहेत, असं आदित्यला वाटतं. घरी आई आणि बाबा यापैकी कोणाचा मार जास्त खाल्ला आहे, याला मिळालेलं उत्तर धक्कादायक पण गमतीशीर आहे. आदित्य म्हणतो, \"\"कोणाचाच मार खाल्लेला नाही. मुळात आमच्याकडे असा नियमच आहे. कोणीही कोणावरही हात उगारायचा नाही. त्यामुळं ओरडा खाल्ला पण मार खाल्लेला नाही. आईकडून नाही आणि बाबांकडूनही नाही.'' \"\"माझा जन्म जरी ठाकरे घराण्यात झालेला असला तरी आईनं आम्हाला कायम जमिनीवर ठेवलं. आम्ही वेगळे किंवा असामान्य आहोत, असं जाणवूच दिलं नाही. जिथं रांग असेल तिथं रांगेत उभं रहायचं, शाळेत झालेली शिक्षा इतरांप्रमाणेच भोगायची आणि ठाकरे नावाचा गैरवापर करायचा नाही, हे आईनं आमच्या मनावर चांगलंच ठसवलं आहे,'' असं आदित्य आवर्जून सांगतो.\n\"\"कॉलेजमध्ये ओळख करुन देताना मी फक्त आदित्य इतकीच ओळख सांगतो. कोणी अगदीच विचारलं तर \"आदित्य टी' असं सांगतो. अगदीच जर कोणी खोदून खोदून विचारलं तर आदित्य ठाकरे अशी ओळख करुन देतो. ठाकरे नावाचा मला अभिमान आहे. पण त्यामुळं आपसूक मिळणारे फायदे मला नको आहेत,'' असं आदित्य सांगतो. \"व्हॅलेन्टाईन डे'च्या दिवशी आदित्य शक्‍यतो कॉलेजला जाण्याचं टाळतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा तितकाचा वादग्रस्त राहिलेला नाही. त्यामुळं \"व्हॅलेन्टाईन डे'ला \"गोची' होत नाही, असं आदित्यचं म्हणणं आहे.\nशिवसेना या राजकीय पक्षाचं वलय आणि कार्यप्रमुखांचा मुलगा असल्याचा अहंकार त्याच्यामध्ये जाणवत नाही. कदाचित हीच गोष्ट भविष्यात त्याच्यासाठी \"प्लस पॉईंट' ठरु शकेल. आदित्यचं वागणं बोलणं हे जवळपास उद्धव ठाकरे यांच्यासरखंच आहे. त्यामुळंच तो शांत आणि संयमी वाटत असावा. आदित्य राजकारणात प्रवेश करेल किंवा त्याला लोक स्वीकारतील की नाही, याबद्दल आताच बोलायची गरज नाही. पण बंदे मे दम है... यात वाद नाही.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 11:51 am\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nरविवार सकाळ @ मातोश्री...\nया टोपीखाली दडलंय काय\nकोण आहेत मिलिंद नार्वेकर\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6441-pani-foundation-amir-khar-tour-ahmednagar", "date_download": "2018-04-23T07:40:02Z", "digest": "sha1:VOABNU55FD2WACYO2NUQ4GTA7P4QN7RG", "length": 6386, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "परफेक्टनिस्टचा नगर दौरा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर\nपरफेक्टनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरणराव यांनी आज आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. आमीरने यावेळी तिथल्या कामाची पाहणी केली. तसंच परिसरात फेरफटकादेखील मारला इतकंच नाही तर, डोंगरावर असलेल्या हात पंपावर आमीरने पाणी उपसले. अामीर खान आणि किरणराव सध्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त नगर जिल्ह्यात दाखल झालेत.\nयावेळी आमीरने गावाची पाहणी करत वृक्षरोपणही केलं. आमीरने ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं. या पद्धतीने काम सुरु राहिल्यास राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल. याचा राज्याला आणि पुढच्या पिढीलाही फायदा होणार असल्याचं आमिरने सांगितले.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/lack-thousands-burns-house-due-short-circuit-adawad/amp/", "date_download": "2018-04-23T07:51:02Z", "digest": "sha1:TIOF7AASPFTEDJFQQCUXBZLZLY4FXFAS", "length": 5590, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lack of thousands of burns in the house due to short circuit in Adawad | अडावद येथे शॉर्ट सर्कीटमुळे घराला लागलेल्या आगीत हजारोचे नुकसान | Lokmat.com", "raw_content": "\nअडावद येथे शॉर्ट सर्कीटमुळे घराला लागलेल्या आगीत हजारोचे नुकसान\nकेजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली.\nअडावद ता.चोपडा, दि.9 - येथील केजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.\nयावल-चोपडा रस्त्यावरील केजीएन नगरातील रहिवासी अब्दुल गफ्फुर पिंजारी यांच्या घराला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. घरातून धुराचे लोळ निघू लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जहांगीर पठाण, मेहरबान तडवी, इम्रान बेग, शकील शहा, कालू मिस्तरी, इकबाल खाटीक, फारुक पिंजारी, जहांगीर तडवी आदींनी प्रय} केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती. अखेर चोपडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. अवघ्या 15 मिनिटात बंब दाखल झाला. अगAीशमन दलाच्या कर्मचा:यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र तोपयर्ंत घरातील टिव्ही, फ्रिज, कपाट, अन्नधान्यासह आदी संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे पिंजारी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे पिंजारी कुटुंबाचे म्हणणे आहे.\nइर्विन रुग्णालयानजीक हातगाडीने घेतला पेट\nपरभणीत गोदामाला आग; लाखोंचे नुकसान\nमहिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच\nसर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर\nठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना\nपावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी\nबनावट ओळखपत्रावर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एकास अटक\nमहिना उलटूनही राष्टÑीय महामार्ग समांतर रस्ते डीपीआर मंजुरीची प्रतीक्षा\nजळगावात राष्ट्रवादीच्या बैठकीत निरीक्षकांसमोर वादंग\nपारोळ्यात तिसऱ्या दिवशीही घरफोडी, दुचाकी घेऊन पोबारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/statue-of-ambedkar/", "date_download": "2018-04-23T07:32:53Z", "digest": "sha1:WGWT256WTNT6U7SBXZ365D22HJEKBBSF", "length": 11180, "nlines": 79, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "बाबासाहेबांचे पुतळे | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nपुतळ्यांचं स्वतःचं एक राजकारण असतं. आज जर शिवरायांचे पुतळे नसते, सम्राट अशोकाने शिलालेख कोरून ठेवले नसते तर कदाचित इतिहासाची पाळंमूळं नष्ट करण्यात प्रतिगाम्यांनी कोणतीच कसर ठेवली नसती. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या बाबतीतही नेमकं तेच.\nया संदर्भातील एक किस्सा … केनेथ रिगनाल्ड ग्रिफिथ, वेल्श प्रांतातला हरहुन्नरी निर्माता, दिग्दर्शक. त्यानं आपल्या आयुष्यातील बराचसा काळ बीबीसी सारख्या मातब्बर संस्थेला अनेक गाजलेल्या फिल्म्स, डॉक्युमेंटरी बनवून देण्यात मार्गी लावला. पंडीत जवाहरलाल नेहरूंवर बनवलेली त्यांची डॉक्युमेंटरी फिल्म प्रचंड गाजली होती. त्याच धर्तीवर त्यांना इंदिरा गांधींच्या सरकारकडून नेहरूंवर गांधीसारखी फिल्म बनवण्याचं आमंत्रण मिळालं. केनेथ ग्रिफिथ यांनी सारी तयारी करून भारत गाठलं. आणि फिल्म बनवण्याआधी भारत फिरण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रिफिथ यांनी अख्खा भारत पालथा घातला. नेहरूंच्या कार्याच्या खाणाखुणा शोधण्यासाठी त्यांनी शहरं, गावं पायाखालून घातली. पण त्यांच्या नजरेला वेगळेच चित्र आलं. गावागावात बाबासाहेबांचे पुतळे दिमाखात उभे दिसले. बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग, त्यांनी केलेलं काम पाहून केनेथ इतका प्रभावित झाला की त्यानं स्वतः नेहरूंऐवजी बाबासाहेबांवरच सिनेमा बनवायचा चंग बांधला. तशी इच्छा त्यानं इंदिरा सरकारकडेही बोलून दाखवली. केनेथ पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. भारतातील भटकंती दरम्यान जमवलेला सर्व डेटा युटीलाईज करून भली मोठी स्क्रिप्ट बनवली. स्टोरी बोर्ड तयार केला. शक्य तितकं कास्टिंग ऑन पेपर तयार ठेवलं. आणि बाबासाहेबांवर सिनेमा बनवण्यासाठी आपण तयार असल्याचे भारत सरकारला कळवलं. पण काय माहीत माशी कुठं शिंकली.. केनेथ ला पुन्हा भारतात येण्यासाठी भारत सरकारकडून व्हीजा मिळालाच नाही. थोडक्यात त्याचा व्हिजा नाकारण्यात आला. त्यानं नंतर बरेच प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थ ठरले. इंटरनेटवर याबाबतीत बरेचसे संदर्भ उपलब्ध आहेत. असो..\nSakya Nitin ने यात दिलेली माहीती अजून ताप आणणारी.. ती अशी ..\n“केनेथ ग्रिफिथ यांना चित्रपट बनावन्यास नकार मिळाल्यानंतर त्यांनी 700 भागांची मालिका बनविन्यासाठी काही प्रयत्न केले पण 4-5 वर्षे प्रयत्न केल्यानंतर त्याला देखील नकार मिळाला. दुर्दर्शनचे गोस्वामी नावाचे कोणी अधिकारी त्या फाइलवर कुंडली मारून बसले होते. मी कल्पना करतोय स्टीवन स्पीलबर्ग किंवा जेम्स कमरोन यांनी आता बाबासाहेब आणि भीमा कोरेगावच्या लढाईवर भव्य चित्रपट निर्माण केला तर काय वादळ उठेल.”\nनंतर जब्बार पटेलांचा सिनेमा आला. बरा होता तो. काही नसल्यापेक्षा असलेलं बरंच म्हणायचं. पण 1936 ते 1951 चा कालखंड अगदी दाखवायचा म्हणून दाखवून टाकला. अनेक चुका होत्या त्या अक्षम्य होत्या. असो..\nतर बाबासाहेबांच्या पुतळ्यात नेमकं असं काय होतं की केनेथ ग्रिफिथ भारावून गेला असावा.. गाव लागलं की गावाच्या प्रवेशद्वारावरच भविष्याकडे अंगुलिनिर्देश करणारे बाबासाहेब आपल्या नजरेस पडतात. निळा कोट अन् लाल ओठ अशा लहेज्यातील बाबासाहेब आपल्या प्रत्येक पुतळ्यात हातात संविधान, डोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास, उज्ज्वल भविष्याचा आशावाद, शिका, संघर्ष करा अन् संघटित व्हा चा नारा देताना दिसतात. आज देशभरात गाव तिथं आंबेडकर ही नवी म्हणच रुजलीये.\nबाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची भव्यता आहे. त्यांच्या पुतळ्याच्या स्ट्रक्चरला विशिष्ट आकार आहे. ज्यात पाहणाऱ्याच्या डोळ्यांना एक आदरयुक्त भीतीचा भास होतो. एक जरब बसते. तर कोणत्याही संकटातून उभी राहण्याची उमेद ती आकृती मनात निर्माण करत असते. त्यांच्या पुतळ्याच्या रचनेत असणारं पुस्तक, मग ते संविधान असो किंवा अॅनाहिलेशन ऑफ कास्ट हे कायम आपणा सर्वांना लढण्याची, शिकण्याची, संघर्षाची अन् कधीही हार न मानण्याची जिद्द देत असते.\nआपण त्या पुतळ्यांतून प्रेरणा घ्यायला हवी. तरच बाबासाहेबांना पुतळ्यांत बंदिस्त होण्यापासून आपण वाचवू शकू.. त्यावर होणाऱ्या राजकारणाला आळा घालण्यात यशस्वी होऊ शकू..\nतुम्हाला जे वाटतंय ते बिंदास व्यक्त व्हा. आपण नवा दृष्टिकोन आत्मसात केला पाहीजे. प्रतिकांकडून प्रेरणा घ्यायची की त्यांना व्यक्तिपुजेत बंदिस्त करायचं हा कळीचा मुद्दा झालाय.\n← बाबासाहेबांची पहिली कंपनी\nडॉ. आंबेडकरांच्या राज्यसभा प्रवेशामागचं नेमकं सत्य… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Programming-for-kids-course2-artist-debugging-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:26:52Z", "digest": "sha1:RQZXQ3OV3ZU4B2ALHJZLBVZIXG5TD2J6", "length": 3609, "nlines": 42, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Debugging", "raw_content": "\nमंगलवार, 29 दिसंबर 2015\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Debugging\nया पूर्वीच्या आर्टिकल्समध्ये आपण आर्टिस्ट सिक्वेंस अणि लूप्स बद्दल माहिती घेतली आहे. या स्टेज मध्ये आपल्याला आर्टिस्ट लूप्स च्या प्रोग्राम्स ची डी-बगिंग करावी लागते. यामधील प्रत्येक लेवलमध्ये काही प्रोग्रामचा कोड लिहिलेला असतो. स्टेप बटण दाबल्यावर त्या प्रोग्रामचा एक स्टेप एक्झिक्यूट होतो. तुम्हाला दिलेल्या प्रोग्राम मधील चुका शोधून काढाव्या लागतात. तुम्ही अनावश्यक ब्लॉक डिलीट करू शकता किंवा आवश्यक असलेला ब्लॉक जोडू शकता.\nखाली या स्टेज मधील लेवल्स चे अपूर्ण चित्र, डीबग केलेला कोड आणि पूर्ण झालेले चित्र दिलेले आहे.\nशेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/risk-assessment-pesticide-spraying/", "date_download": "2018-04-23T07:54:33Z", "digest": "sha1:ZGERWJAD32IVZTSNWU4IXPUR6SZOOCZY", "length": 18338, "nlines": 250, "source_domain": "www.saamana.com", "title": "कीटकनाशक फवारणीचे धोके | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nविदर्भात कापूस आणि सोयाबीनवर कीटकनाशक फवारताना आतापर्यंत ३२ शेतक-यांचा मृत्यू झाला. २५ शेतक-यांना अंधत्व आले, तर सातशेच्या वर बाधित झाले आहेत. या घटनेने कृषी आयुक्त जागे झाले. सरकार आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. जहाल कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्याचे आणि बंदी घालण्याचे आदेश दिले गेले. जुलै २०१७ पासून शेतकरी कीटकनाशक फवाऱयाने विष बाधित होऊन रुग्णालयात दाखल होत होते. त्यावेळीच दखल घेतली असती, तर असा हाहाकार उडाला नसता. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत बातम्यांनंतर सरकारने दखल घेण्यात आली. हा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. सरकारने मृत्यू झालेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली. तसेच फवारणीसाठी मास्कचे वाटप करणार. सरकारने संवेदनशीलता दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकविसाव्या शतकात फवारणी करणाऱया शेतकऱयांचे बळी जावेत. हीच मुळात प्रगत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. फवारणी करणाऱयांच्या नाकातोंडाव्दारे विषारी द्रव्ये शरीरात मिसळतात. शिवार विषारी झाल्याने किडी, अळ्यांचा जीव घेणारी रसायने माणसालाही मारत आहेत. अनेक वर्षांपासून काही विदेशी कंपन्या आपल्या देशात कीटकनाशकाच्या नावावर अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करतात. नंतर त्याची जाहिरात करून ते औषध शेतकऱयांना घेण्यास बाधित करतात. असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. तरीही या फवारण्या जीवघेण्या का ठरल्या फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती शेतकऱयांना होती का फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती शेतकऱयांना होती का त्यामुळे याचा दोष रसायनांना द्यावा की, शेतकऱयांना द्यावा त्यामुळे याचा दोष रसायनांना द्यावा की, शेतकऱयांना द्यावा असे अनेक प्रश्न उभे राहतात. देशभरात कोणत्या पिकावर कोणते कीटकनाशक फवारावे, त्याची मात्रा किती असावी, फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी या सर्वांची माहिती देणाऱया राज्यात चार प्रयोगशाळा आणि चार कृषी विद्यापीठे आहेत, परंतु या संस्थांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. देशातील यंत्रणा इतकी सक्षम आहे की, शेतात प्रत्येक बी-बियाणे खत कीटकनाशकांची अत्यंत कठोरपणे करून दिली जात असेल, तर मग अशा घटना का घडतात असे अनेक प्रश्न उभे राहतात. देशभरात कोणत्या पिकावर कोणते कीटकनाशक फवारावे, त्याची मात्रा किती असावी, फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी या सर्वांची माहिती देणाऱया राज्यात चार प्रयोगशाळा आणि चार कृषी विद्यापीठे आहेत, परंतु या संस्थांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. देशातील यंत्रणा इतकी सक्षम आहे की, शेतात प्रत्येक बी-बियाणे खत कीटकनाशकांची अत्यंत कठोरपणे करून दिली जात असेल, तर मग अशा घटना का घडतात आजचा शेतकरी आधुनिक शेतीचा गुलाम आहे. शेतकऱयाला नवी पिके, संकरित बियाणे, रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा वापर करतात, पण ही औषधे कीटकांना नव्हे तर माणसाला मारक ठरत आहेत. तेव्हा आता सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून शेतकऱयांनी कोणती कीटकनाशके वापरावीत याचे कडक नियम करावेत. कीटकनाशकांच्या फवारणीत कोणती दक्षता घ्यावी यासाठी शेतकऱयांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागरुकता करणे महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱयांनी शेतीसाठी कोणती औषधे वापरावीत याची दक्षता घ्यावी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलतलवार दाम्पत्य निर्दोष सुटले मग आरुषीला कुणी मारले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंपर्क संवादातील नियम आणि नैतिकता\nनिवृत्तीवेतनाचा तिढा कधी सुटेल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/f-properly-planning-summer-water-39642", "date_download": "2018-04-23T07:25:22Z", "digest": "sha1:NKBUWH4OPOFL5HLI5Q5NAA6GBKMTOQQP", "length": 14669, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "f properly planning the summer, the water नीट नियोजन केल्यास उन्हाळ्यातही पुरेसे पाणी | eSakal", "raw_content": "\nनीट नियोजन केल्यास उन्हाळ्यातही पुरेसे पाणी\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nसोलापूर - योग्य नियोजन केल्यास एप्रिल आणि मे महिन्यात सिंचन आणि पिण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. उजनी धरण, औज बंधाऱ्यासह जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांमध्ये उन्हाळ्यात टंचाई नाही. तथापि, ज्या गावांतील जलस्रोत आटले असतील, तिथे टॅंकरची सुविधा आवश्‍यक आहे.\nसोलापूर - योग्य नियोजन केल्यास एप्रिल आणि मे महिन्यात सिंचन आणि पिण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. उजनी धरण, औज बंधाऱ्यासह जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांमध्ये उन्हाळ्यात टंचाई नाही. तथापि, ज्या गावांतील जलस्रोत आटले असतील, तिथे टॅंकरची सुविधा आवश्‍यक आहे.\nउजनी धरणातून सिंचनासाठीची उन्हाळी हंगामातील पाळी देण्याची तयारी सुरू आहे. १७ मार्च रोजी सोलापूरसाठी धरणातून सोडलेले पाणी पोचल्याने बंधाऱ्यात पुरेसे पाणी आहे. पूर्वीच्या अनुभवानुसार हे पाणी ६२ ते ६५ दिवस पुरते. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचीही टंचाई कमी झाली आहे. भीमा नदीकाठच्या कर्नाटक भागातील शेतकऱ्यांनी नदीतील पाणी उपसा प्रचंड प्रमाणात सुरू केला आहे. बंधारा फोडण्याचा, दारं उपसण्याचे प्रकार झाले आहेत. अशा प्रकारे पाण्याची चोरी झाली तर पाणी टिकणे अवघड आहे.\nभूजल साठण्याची प्रदीर्घ प्रक्रिया\nपाऊस चांगला झाला म्हणजे जमिनीतील पाणी वाढते, असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात जमिनीत पाणी साठण्याची प्रक्रिया खूप संथ असते. आम्ही केलेल्या प्रयोगानुसार त्याचे मापनही करण्यात आले आहे. ते असे ः नदी प्रवाहातून जमिनीवरून वाहणारे पाणी प्रत्येक सेकंदाला सात फूट जात असते. साठवलेल्या तलावातील पाणी दर सेकंदाला ०.७ फूट इतके मुरत असते. जमिनीवर पडलेले पाणी जमिनीतील वाळू, खडक, मुरूम अशा थरातून मुरत जाते, त्याचा वेग मात्र प्रत्येक दिवसाला ०.३३ फूट इतका संथ असतो. त्यामुळे जमिनीतील पाणी कूपनलिका किंवा विहिरींमधून उपसा करताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. पिकाची निवड त्यासाठी पाण्याची उपलब्धता पाहूनच करावी लागते. आज विहिरीतून किंवा कूपनलिकांमधून आपण उपसत असलेले पाणी तीन पिढ्यांपूर्वीचे आहे, याचे भान ठेवावे, असा इशारा ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी दिला आहे.\nचिंचपूर बंधारा फोडल्याने पाण्याच्या नियोजनात गडबड होऊ शकते. मात्र, आवश्‍यकता भासल्यास २० मे नंतर सोलापूरला पिण्यासाठी पाणी देता येणे शक्‍य आहे.\n- शिवाजी चौगुले, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण\nदोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केल्यास सोलापूरकरांना पिण्याचे पाणी निश्‍चितपणे पुरेल. तापमान ४२ पेक्षा जास्त राहिल्यास जलसाठा झपाट्याने कमी होईल, हेही तितकेच खरे.\n- संजय धनशेट्टी, उपअभियंता, महापालिका पाणीपुरवठा विभाग\nपाणी उपसा आणि पाणी मुरण्याची प्रक्रिया यांचे संतुलन राखण्याची गरज आहे. तथापि, सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतातच ते बिघडल्याने त्याचा भूजलावर मोठा परिणाम झाला आहे.\n- डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, माजी प्राचार्य आणि भूजलतज्ज्ञ\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\nगेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/10/countries-of-the-world-app.html", "date_download": "2018-04-23T07:33:25Z", "digest": "sha1:VOD4A3HO5UMEADVW5FDLSKPTRYO7MZVP", "length": 4063, "nlines": 35, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती देणारे अॅप", "raw_content": "\nमंगलवार, 13 अक्तूबर 2015\nवेगवेगळ्या देशांबद्दल माहिती देणारे अॅप\nतुम्हाला जगातील वेगवेगळ्या देशांबद्दल थोडक्यात माहिती हवी असेल तर \"Countries of The World\" हे अॅप तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर इंस्टाल करा.\nपहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर \"Play Store\" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये \"Countries of The World\" टाईप करून सर्च करा.\nतुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी वर दाखवलेल्या नावावर टच करा.\nया अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. हा या विषयावरील सर्वात अधिक डाऊनलोड झालेला अॅप आहे.\nहा अॅप इंस्टाल झाल्यावर त्याचा आईकॉन असा दिसेल.\nहा अॅप उघडल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल.\nत्यापैकी स्टडी हा मेनू उघडल्यानंतर खालील प्रमाणे मेनू दिसेल\nतुम्हाला कोणता खंड (Continent) हवा ते निवडा, आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पेज वर एका देशाबद्दल माहिती दिलेली दिसेल. माहिती पूर्णपणे वाचण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. खालील चित्रामध्ये भारताबद्दल दिलेली माहिती दिसून येईल.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5465851455700320033&title=Annual%20Day%20Function%20at%20'Rangoonwala%20Institute'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:50:16Z", "digest": "sha1:YJYVYHSCJ6EUV7WTRTWTLNMXXES7DCYZ", "length": 5684, "nlines": 114, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रंगूनवाला’मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन", "raw_content": "\nपुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये १४ मार्च २०१८रोजी ‘अ‍ॅन्यूअल डे’ साजरा करण्यात आला.\nया वेळी ‘बॉलरूम पार्टी’ या संकल्पनेवर आधारित परफॉर्मन्स विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले. या दरम्यान पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. ‘बेस्ट शेफ’ना पारितोषिके देण्यात आली. प्रा. अनिता फ्रान्झ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम आझम कँपस येथे झाला.\n‘रंगूनवाला’मध्ये माजी विद्यार्थी मेळावा ‘एमसीई’तर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक ‘मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला’ जावेद शेख यांना ‘आयटी एक्स्पर्ट अ‍ॅवॉर्ड’ मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/twitter-users-calls-pm-modi-sushma-swaraj-save-kulbhushan-jadhav-39366", "date_download": "2018-04-23T07:28:58Z", "digest": "sha1:UTVJFJRJRVKRQLQQ6X6X7FB4B44YBGTR", "length": 11897, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Twitter users calls PM Modi Sushma Swaraj to save Kulbhushan Jadhav मोदीजी, कुलभूषण जाधव यांना वाचवा..! | eSakal", "raw_content": "\nमोदीजी, कुलभूषण जाधव यांना वाचवा..\nसोमवार, 10 एप्रिल 2017\nहेरगिरीच्या आरोपावरून अटक केलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली. याविरोधात ट्‌विटर युझर्सने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला; तसेच कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार लक्षणीय प्रयत्न करत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे दोघेही या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि कुलभूषण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करतील का, असा प्रश्‍न बहुसंख्य ट्विटर युझर्सला पडलेला आहे.\nहेरगिरीच्या आरोपावरून अटक केलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली. याविरोधात ट्‌विटर युझर्सने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला; तसेच कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार लक्षणीय प्रयत्न करत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे दोघेही या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि कुलभूषण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करतील का, असा प्रश्‍न बहुसंख्य ट्विटर युझर्सला पडलेला आहे.\nभारत जर कुलभुषण जाधवांची फाशी टाळू शकला, तरच आपण \"Super Power\" होतोय, असं म्हणू शकतो. #म #मराठी @MarathiRT #KulbhushanJadhav\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/kalyan-news-police-toeing-van-81992", "date_download": "2018-04-23T07:10:21Z", "digest": "sha1:64M2S2L7ZBES6FNI6LJ3XP2Y5JPTMAIQ", "length": 15305, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kalyan news police toeing van कल्याणमधील वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅन बंद | eSakal", "raw_content": "\nकल्याणमधील वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅन बंद\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nफेरीवाला विरोधात कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रस्त्यात खड्डे खराब यामुळे आम्ही त्रस्त असताना बेशिस्त वाहन चालकांनी रस्त्यात वाहन पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पालिकेने रस्ते दुरुस्ती करावी तर वाहतूक पोलिसांनी टोइंग व्हॅनचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कल्याण प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांनी केली आहे.\nकल्याण : कल्याण डोंबिवली शहरातील बेशिस्त दुचाकी वाहन चालकांवर वचक बसावा म्हणून वाहतूक पोलिसांकडून टोइंग व्हॅन मार्फत कारवाई होत असे मात्र मागील एक ते दिड महिन्यापासून टोइंग व्हॅन बंद असल्याने शहरातील बेशिस्त वाहन चालकांची दादागिरी वाढली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक सहित नागरीक त्रस्त झाले आहेत.\nकल्याण डोंबिवली शहरात रस्त्यात, नो पार्कींग क्षेत्रात दुचाकी वाहन पार्क केल्यावर वाहतूक पोलिस टोइंग व्हॅन मार्फत ते वाहन वाहतूक पोलिस ठाण्यात नेऊन त्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत असे. त्यामुळे काहीसा वाहन चालकांवर वचक बसला होता. टोइंग व्हॅन ही खासगी ठेकेदार मार्फत चालवली जात असे त्यावर एक वाहतूक पोलीस नियंत्रणासाठी दिला जात होता.\nकल्याण पश्चिममधील शिवाजी चौक, स्टेशन, आग्रा रोड, डी मार्ट, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज रोड, महानगर पालिका मुख्यालय तसेच कल्याण पूर्व मध्ये मेट्रो मॉल, पूनालिंक रोड, गणपती चौक ते काटेमानवली नाका, तिसगाव नाका ते सिद्धार्थनगर, कल्याण शिळफाटा रोड, टाटा पावर, चक्कीनाका, हाजीमलंग रोड वर अस्ताव्यस्त दुचाकी पार्क केल्यावर वाहतूक पोलिस प्रति दिन टोइंग व्हॅन मार्फत कारवाई करत असे तर कार आणि अवजड वाहन पार्क केल्यास त्यांच्यावर जामर मार्फत कारवाई केली जात होती.\nमात्र टोइंग व्हॅनच्या संबधित ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने टोइंग व्हॅन एक ते दिड महिना वाहतूक पोलिस कार्यालयाजवळ धूळ खात पडल्याने बेशिस्त वाहन चालकांची दादागिरी वाढली आहे. खासगी ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने टोइंग व्हॅन उभी असली तरी बेशिस्त वाहन चालकाविरोधात काही ठिकाणी जामर तर काही ठिकाणी वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करतात मात्र ती तोकडी पडत आहे. तर एकीकडे रस्त्यात खड्डे दुसरी कडे जागोजागी बेशिस्त वाहन चालक आपली वाहन पार्क करत असल्याने वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त झाला असून लवकरात लवकर टोइंग व्हॅन सुरू करण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे.\nफेरीवाला विरोधात कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रस्त्यात खड्डे खराब यामुळे आम्ही त्रस्त असताना बेशिस्त वाहन चालकांनी रस्त्यात वाहन पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पालिकेने रस्ते दुरुस्ती करावी तर वाहतूक पोलिसांनी टोइंग व्हॅनचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कल्याण प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांनी केली आहे.\nटोइंग व्हॅनच्या ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने टोइंग व्हॅन बंद असली तरी वाहतूक पोलिस कर्मचारी मार्फत कारवाई सुरू आहे. मात्र या आठवडाभरात अत्याधुनिक टोइंग व्हॅन वाहतूक पोलिसांच्या ताप्यात दाखल होणार असल्याने बेशिस्त वाहन चालकावरील कारवाईला गती येईल अशी माहिती कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nगडचिरोलीत चकमक; सी-60 कमांडो पथकाची कारवाई; 7 जण जखमी गडचिरोली - एटापल्ली व भामरागड तालुक्‍यांच्या सीमेवरील बोरिया जंगल परिसरात आज सकाळी ११...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/triple-talaq-bill-passed-in-parliament-278332.html", "date_download": "2018-04-23T07:13:24Z", "digest": "sha1:72642JZK5MOD4SRXMOU274YOOEJCT7US", "length": 12603, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी\n'लोकसभेत तिहेरी प्रतिबंधक विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहेत'\n28 डिसेंबर : मुस्लिम महिलांची तिहेरी तलाक प्रथेतून आता सुटका होण्यासाठी मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. लोकसभेत तिहेरी प्रतिबंधक विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आता राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे.\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलंय. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलंय. या विधेयकानुसार तिहेरी तलाक घेणाऱ्याला 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली गेलीय. एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी आणि मुस्लिम लीगने या विधेयकाला विरोध केला होता. अखेर असाउद्दीन ओवेसी यांच्या सुचना घेऊन संध्याकाळी मतदान करण्यात आलंय. यावेळी ओवेसींच्या सुचना फेटाळण्यात आल्या.\nसर्व सदस्यांच्या एकमताने तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकारने पहिल्या टप्यातील लढाई जिंकल्यानंतर आता राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावर शिक्कामोर्तब होणे गरजेचं आहे. राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी हे विधेयक पाठवले जाईल त्यानंतर तिहेरी तलाक प्रतिबंध कायदा अस्तित्वात येईल.\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक\n- मुस्लिम महिला (विवाहसंबंधी हक्कांचं संरक्षण) विधेयक 2017\n- तोंडी तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) कायद्यानं गुन्हा\n- तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद\n- तिहेरी तलाक दिलेल्या महिलेला पोटगीची तरतूद\n- महिला आपल्या मुलांचा ताबा मिळण्याची मागणी करू शकते\n- मुलांच्या ताब्यावर न्याय दंडाधिकारी देणार निर्णय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/taxation-in-gst-263975.html", "date_download": "2018-04-23T07:12:53Z", "digest": "sha1:TMWLKV26FK5AVGER3B237G2MUQRMT7KG", "length": 9519, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अशी होणार जीएसटीची आकारणी", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nअशी होणार जीएसटीची आकारणी\nअशी होणार जीएसटीची आकारणी\nफोटो गॅलरी 4 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nस्पोर्टस 6 days ago\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र 6 days ago\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nफोटो गॅलरी 1 week ago\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2016/03/mahashivratri-marathi-sms-message.html", "date_download": "2018-04-23T07:23:13Z", "digest": "sha1:26BKRB5DV6MNWL5PLCZ5YVRNU6F73E5L", "length": 7055, "nlines": 27, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Mahashivratri Marathi sms message whatsapp status 2016", "raw_content": "\nशिव शंकरांचा महिमा अपरंपार \nशिव करतात सर्वांचा उद्धार,\nत्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,\nआणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी\nमहाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा\nशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या जीवनाची\nएक नवी सुरुवात होवो\nतुम्हाला सुख समृद्धी यश प्राप्ती लाभो\nतुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर\nशिव शंकरची कृपा सदैव राहो\nमाघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते.\nमहाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.\n : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.\nव्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.\nशिवपूजेची वैशिष्ट्ये : १शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय' हा नामजप जास्तीतजास्त करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2009/02/blog-post_24.html", "date_download": "2018-04-23T07:57:00Z", "digest": "sha1:XMRZECJG2ABDQHQV7CIBP5ROWAJ4YDU7", "length": 22180, "nlines": 197, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: \"शिववडा'च्या निमित्तानं...", "raw_content": "\nमहाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा खाल्लाय. पण मुंबईतल्या एक-दोन ठिकाणचा (सोकॉल्ड कॉर्पोरेट वडापाव) अपवाद वगळला तर दुसरीकडे कुठेही बटाटा वड्याची चव खराब लागली नाही. त्यामुळं \"शिववडा' तरी काय वेगळा असणार,'' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. हे वाचल्यानंतर मी खरोखरच विचार करु लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणाऱ्या वडापावच्या गाड्यांवर अनेकवेळा वडा खाल्लाय. पण कुठेच मला वडा आवडला नाही, असं झालं नाही. आवडण्याचं प्रमाण कमी-अधिक असेल पण गाडीवरचा वडा आवडतोच. (मुळात वडापाव ही डिश माझी \"वन ऑफ फेव्हरेट' आहे, हे सांगायला नकोच) त्यामुळं राज ठाकरेंच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे, हे मला पटलं आणि शिवसेना \"शिववडा'च्या रुपानं नेमकं नवं काय देणार आहे, हा विचार उगाच मनात डोकावून गेला.\nमुंबईतला वडापाव उर्वरित महाराष्ट्रात गेला आणि बटाटा वडा ही महाराष्ट्राची ओळख बनली. शिववडा मुंबईपुरताच मर्यादित असला तरी मला उगाचच पुण्यातल्या चवदार वड्यांचे स्पॉट्‌स डोळ्यासमोर उभे ठाकले. पुण्यात खरा वडा मिळतो तो हातगाड्यांवर. जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले यांनी वडापावला गाडीवरुन दुकानात नेलं. पण गाडीवर मिळणारा वडापाव अजूनही लोकांच्या चवीस उतरतो. पूर्वी \"प्रभा'च्या वड्याची चर्चा सगळीकडे होती. अजूनही जुन्या पिढीतले लोक \"प्रभा'चं गुणगान गात असतात. पण हा झाला इतिहास. \"प्रभा'च्या तोंडात मारतील असे \"हॉटस्पॉट्‌स' आज पुण्यात आहेत. उलट प्रत्येकानं वड्याची स्वतःची वेगळी चव तयार केलीय. तसंच चव टिकवलीही आहे. त्यामुळं \"प्रभा'ची प्रभावळ आता हळूहळू ओसरु लागलीय, यात शंका नाही.\nटिळक स्मारक किंवा बालगंधर्वमध्ये कार्यक्रमाच्या मध्यंतराला मिळणारा बटाटा वडा हे देखील त्यात आहेतच. शनिपार चौकात भोज्या देवडी यांची गाडी, सहकारनगरमधला कृष्णा वडापाव, कॅम्पात लोकसत्ता कार्यालयाजवळ मिळणारा वडा, पत्र्या मारुतीच्या पाराजवळ लागणारी मामांची गाडी, दांडेकर पुलाजवळचे खराडे वडेवाले, नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची गाडी, पुणे विद्यार्थी गृहाजवळचा वडापाव, शास्त्री रस्त्यावरच्या अजंठामधला वडा, वसंत चित्रपटगृहाजवळचा अन्नपूर्णाचा वडा, झेड ब्रिजच्या जंगली महाराज रस्त्याच्या बाजूची गाडी, रतन चित्रपटगृहाजवळची मधली गाडी, तुळशीबागेत सकाळी रौनकच्या दाराशी मिळणारा खर्डा-वडा किंवा अगदी खडकवासल्याच्या बॅकवॉटरजवळ असणाऱ्या वडापावच्या गाड्या... ही यादी अशीच वाढत जाईल. वडा किंवा भज्यांचा घाणा निघत असेल आणि आपण या परिसरातनं जात असू तर आपण वड्यांच्या गाडीकडे खेचलो जातोच. अगदी इच्छा नसतानाही. हीच तर त्यांच्या चवीची खासियत आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर नव्यानंच उघडण्यात आलेल्या \"गोली वडापाव'चा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी वडापाव खाल्ल्याचा पश्‍चात्ताप कधीच झालेला नाही.\nवडा गरमागरम असेल तर मग विचारुच नका. खोबरं-कोथिंबिरीची हिरवी तिखट चटणी, चिंचगुळाची किंवा खजुराची गोड-आंबट चटणी, कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि तळून खारावलेल्या मिरच्या या गोष्टी वड्याची चव वृद्धिंगत करतात. पण मूळच्या वड्याची चव खतरा असेल तर या पूरक गोष्टींची गरजच पडत नाही. प्रत्येक ठिकाणच्या वड्याची चव निराळी आणि पूरक पदार्थांचा मामलाही निराळा. त्यामुळं प्रत्येक वेळी नाविन्याचा अनुभव येतो. \"प्रभा'च्या वड्यामध्ये लिंबाचा रस जाणीवपूर्वक वापरल्यासारखा वाटतो. दांडेकर पुलावरचा खराडेंचा वडा काहीच्या काही झणझणीत असतो की विचारता सोय नाही. पत्र्या मारुतीजवळ मामांच्या गाडीवर तिखट चटणी घेतल्याशिवाय वड्याची चव लागतच नाही. लोकसत्ताच्या जवळ मिळणाऱ्या वड्याचा आकार पाहूनच थक्क व्हायला होतं. तिथल्या मिरच्यांना मिठाप्रमाणेच हळदही लागलेली असते. म्हणजे भन्नाटच\nकृष्णा, खराडे आणि पत्र्या मारुती...\nपूर्वी कृष्णाचा वडापाव एकदम मस्त होता. पण आता तिथल्या वड्याचा आकार कमी आणि पावाचा आकार भलता मोठा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोंधळून जायला होतं. पण कृष्णाच्या वड्याची चव अजूनही तशीच आहे. शिवाय इथं घाणा काढल्या काढल्या वडे संपतात. त्यामुळं प्रत्येक वेळी गरमागरम वडा. त्यामुळं इथं फक्त वडा घेणं हेच सोईस्कर आहे. पत्र्या मारुतीजवळ मिळणारा वडा चवीला परिपूर्ण नसतोच. वड्याच्या आतल्या सारणामध्ये मीठ आणि तिखंट थोडंसं कमीच असतं. त्यामुळं पावाला झणझणीत चटणी लावल्यानंतर ही कसर भरुन निघते. म्हणूनच इथं वड्यासोबत चटणी घेतली तरच मजा आहे. नही तो बात जमेगी नही... खराडेंच्या वड्याचा पहिला घास घेतल्यानंतर पाणी मागितलं नाही तरच नवल. पण एक वडा खाल्ल्यानंतर दुसरा वडा खाण्यासाठी जीभ खवळली नाही असं कधीच होत नाही.\nआणखीन एक राहिलं. पुण्यातल्या मिसळचा विषय निघाल्यानंतर टिळक रस्त्यावरच्या रामनाथचं नाव निघाल्यावाचून रहात नाही. पण रामनाथच्या मिसळइतकाच तिथला बटाटा वडा प्रसिद्ध आहे. कदाचित तिथल्या मिसळपेक्षा वडाच अधिच चवदार आहे. कारण रामनाथची मिसळ म्हणजे फक्त जाळ. अक्षरशः घाम निघतो आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतोच होतो. पण बटाटा वड्याचं तसं नाही. इतर वड्यांपेक्षा आकाराला दुप्पट आणि चवीला काहीपट चांगला असणारा रामनाथचा वडा म्हणजे सुख. रामनाथ वड्यांसाठी प्रसिद्ध न होता मिसळसाठी कसा प्रसिद्ध झाला, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.\nकर्जतच्या स्टेशनवर मिळणारा दिवाडकरचा वडा आता पुण्यातही मिळू लागलाय. तांबडी जोगेश्‍वरीच्या मंदिरासमोरच्या बोळात \"दिवाडकर्स' हे नवं दुकान सुरु झालंय. पण तिथं खरोखरच कर्जतचा वडा मिळतो का हे मी तरी अजून \"टेस्ट' केलेलं नाही. लवकरच तिथं जावं लागणार आहे, हे नक्की. तुमच्या मनातही वडापावच्या हॉटस्पॉट्‌सनी घर केलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये त्याबद्दल लिहा. म्हणजे माझ्याप्रमाणेच इतरानांही त्याचा आस्वाद घेता येईल. सो लेट्‌स एन्जॉय. बटाटा वडा.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 9:39 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\n\"मांदेली फ्राय' जरुर ट्राय करा...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/morning-routine-116052300015_1.html", "date_download": "2018-04-23T07:33:45Z", "digest": "sha1:ZPIO6UWK7YC6Z3GSPOIVZP42L7ECMUWQ", "length": 7104, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Health Tips : सकाळी हे 5 काम टाळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nHealth Tips : सकाळी हे 5 काम टाळा\nचांगल्या आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर मॉर्निग वॉक, हेल्दी ब्रेकफास्ट असे उपाय योग्य आहे पण हे 5 काम असे आहे जे सकाळी केल्यास आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम पडेल. म्हणून सकाळी हे 5 काम\n1 स्मोकिंग- स्मोकिंग करणे आरोग्यासाठी नुकसानदायकच आहे, तरीही सकाळी उठल्याबरोबर आपल्याला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर ती अजून धोकादायक आहे. याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते. >\nकोबी-फ्लॉवरचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचा कठोरपणा कमी होतो\nतंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nसकाळी हे 5 काम टाळा\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5108243354659419439&title='Join%20The%20Sisterhood'%20programme%20of%20Goomo&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:51Z", "digest": "sha1:C7CBN6RV4TA3NDIYUZDGH7T4TDLMLQDZ", "length": 10442, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गुमो’चा ‘जॉइन द सिस्टरहूड’ उपक्रम", "raw_content": "\n‘गुमो’चा ‘जॉइन द सिस्टरहूड’ उपक्रम\nमुंबई : भारतातील अग्रणी ओम्नी-चॅनल ट्रॅव्हल टेक कंपनी ‘गुमो’ने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने ‘जॉइन द सिस्टरहूड’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भारतातील महिलांमध्ये उद्योजकत्वाची प्रेरणा बळकट करण्याचे तसेच भारताच्या आजही फारशा माहितीच्या नसलेल्या वैभवसमृद्ध जगाची सफर करण्याची संधी पर्यटकांना देत पर्यावरण-स्नेही पर्यटनचा (इको-टूरीझम) पुरस्कार करणे अशी दोन ध्येये ‘गोमो’कडून सामाजिक हेतूने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामागे आहेत.\n‘जॉइन द सिस्टरहूड’ मोहिमेअंतर्गत ‘गुमो’ने पाँडेचेरी आणि जोधपूर अशा दोन ठिकाणी दोन अनोख्या भटकंती योजनांची आखणी केली आहे आणि यापैकी प्रत्येक सहलीमध्ये पर्यटकांना गुंतवून ठेवणारे अनेक उपक्रम सामील आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे आणि त्यांच्यासाठी रोजगार तसेच सूक्ष्म-उद्योग उभारणीच्या संधी तयार करण्यासाठी प्रयत्न करणारे मेसन अँड कंपनी या चॉकलेट लेबलसारख्या अनेक प्रमुख उद्योगसंस्थांशी, पाँडेचरी येथील शांती जॉय निवास तसेच जोधपूरमधील रावलाभेन्सवारा ग्रुप यांशी हातमिळवणी केली आहे. या मोहिमेतून आपल्या ग्राहकांसाठी अनवट पर्यटनस्थळांना भेट देण्याचा उच्च दर्जाचा, सर्वस्वी वेगळा आणि समृद्ध असा प्रवासानुभव घडवित आहे.\n‘गुमो’च्या सीबीओ सोनिया मेहता म्हणाल्या, ‘प्रवास म्हणजे आणि रोजच्या जगण्याचा शीण घालविण्याचा आणि मन मोकळे करण्याचा एक मार्ग आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्कृतींचा, स्थानिक समाजांचा आणि लोकांचा शोध घेण्याचीही ती एक गुंतवून ठेवणारी पद्धत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सुरू केलेल्या ‘जॉइन द सिस्टरहूड’ उपक्रमातून आम्हाला हीच गोष्ट अधोरेखित करायची होती. या असाधारण प्रवास मोहिमेमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना भारतीय भूखंडाच्या फारशा ओळखीच्या नसलेल्या भागांची सफर घडवून आणणार आहोत हे तर खरेच; पण त्याचबरोबर पर्यावरण स्नेही पर्यटनाला आणि स्थानिक उद्योगांना मदतीचा खंबीर हात देत असलेल्या सूक्ष्म-उद्योजकतेला प्रोत्साहनही देणार आहोत. ग्रामीण भारतातील स्थानिक समाज आणि त्यांचे नेतृत्व करत असलेल्या महिला उद्योजक यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला आहे.’\nया खास आखण्यात आलेल्या सहलींचा भाग म्हणून पर्यटकांना पाँडेचेरी आणि जोधपूर या दोन्ही ठिकाणी स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या सहलींमध्ये स्थानिक कॅफेज, शेते, कारागिरांच्या कार्यशाळा आणि हस्तकला केंद्रे यांची भेटही घेता येणार असल्याने देशाच्या फारशा धुंडाळल्या न गेलेल्या भागांत विविध लोकांचे जनजीवन कसे आहे, याची एक झलक त्यामुळे पर्यटकांना मिळणार आहे.\nTags: मुंबईआंतरराष्ट्रीय महिला दिनजॉइन द सिस्टरहूडगुमोGoomoEco-TourismJoin The SisterhoodInternational Women's Dayप्रेस रिलीज\nगिरगाव येथे महिला दिन उत्साहात लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘कच्चा लिंबू’मध्ये कलाकारांचा भूमिकाबदल\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/mahesh-mhatre-writes-blog-on-mulayams-shri-ram-statement-controversy-part-two-274941.html", "date_download": "2018-04-23T07:34:53Z", "digest": "sha1:HSIPWUBYX6UNFONUESUQ4KR5JB5I6XTA", "length": 44952, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राम आणि कृष्णाची तुलना कशी कराल? भाग - 2", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराम आणि कृष्णाची तुलना कशी कराल\nसमाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंहांनी श्रीरामाला फक्त उत्तर भारतापुरते मर्यादित करून नवा आध्यात्मिक वाद निर्माण केलाय. उत्तर भारतातल्या याच आध्यात्मिक राजकारणावर न्यूज18 लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी लिहिलेला हा अभ्यासपूर्ण ब्लॉग...\nमहेश म्हात्रे. कार्यकारी संपादक, न्यूज18 लोकमत\nराम आणि कृष्ण हे जरी पुराणातील देव असतील तरी आजही गावखेड्यातील भारतासाठी त्यांचे जीवनचरित्र उद‌्बोधक आणि प्रेरक आहे. राम राजपुत्र आहे तर कृष्ण गवळ्याचा पोरगा, त्यातल्या त्यात नंद राजाकडे गोकुळचे नेतृत्व असल्यामुळे कृष्णाला गोकुळात मान असे. पण काम मात्र इतर गोपाळांसारखेच, गुरे राखण्याचे. गुरे राखता, राखता कृष्णाने गोपाळांमध्ये एकी निर्माण केली, त्यांना समान वागणूक देऊन सगळ्यांना सन्मान दिला होता. खरे सांगायचे तर तशी दोघांची तुलना करता येत नाही. अर्थात गोपाळ कृष्ण आणि प्रभू श्रीराम यांची तुलना करणाऱ्या मुलायमसिंह यादव यांचा राजकीय हेतू आपण जरी समजून घेतला तरी यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर राम आणि कृष्ण या दोन्ही व्यक्तिमत्वाचे यथायोग्य मूल्यमापन होण्यास सुरुवात झाली, हेही नसे थोडके. मला आठवतेय, ज्या पद्धतीने समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंहांनी श्रीरामाला फक्त उत्तर भारतापुरते मर्यादित करून नवा आध्यात्मिक वाद निर्माण केला, अगदी त्याच पद्धतीने, जेव्हा रामजन्मभूमी आणि मंदिर बांधण्याचा वाद पेटला होता, त्यावेळी संसदेत हाच मुद्दा उत्तर भारतातील एका खासदाराने उपस्थित केला होता, त्याला सुषमा स्वराज यांनी तेवढ्याच जोरदारपणे उत्तर दिले होते. कोणीही केवळ राजकारणापोटी राम आणि कृष्ण यांची तुलना करणे आणि आपण गप्प राहणे, हे आपल्या करंटेपणाचे लक्षण आहे. चरित्र रामाचे असो वा कृष्णाचे, त्यातून तुम्ही काय बोध घेता हे महत्वाचे. 'मुखी राम आणि कृतीत हराम', असे असेल तर काय फायदा\nज्या रामाला मुलायमसिंह यादव कमी लेखतात, तो त्या काळातील आदर्श पुरुष होता, आपल्या वडिलांचे ऐकून तो राज्य त्याग करायला तयार झाला होता, हे सत्तेला चिकटून बसलेल्या माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवला त्यांनी कधीतरी ऐकवले असेलच ना. तसे पाहायला गेल्यास राम हा अयोध्येचा युवराज होता. ज्येष्ठ पुत्र म्हणून महाराज दशरथानंतर राज्यावर बसण्याचा अधिकार त्याला होता. पण महाराणी कैकयीच्या डावपेचामुळे राम, सीता आणि लक्ष्मण यांना १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला आणि तेथून रामाच्या जीवनप्रवासासोबत 'रामायण' आकारास येताना दिसते. महर्षी वाल्मिकींच्या लेखणीतून उतरलेल्या या महाकाव्यातील शोक, विरह, प्रेम, त्याग, संघर्ष आणि पराकोटीच्या परस्परभिन्न घटनाक्रमाने अनेकदा मन थक्क होते. ज्या सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले श्रीराम 'सीते, सीते' असा आक्रोश करत, अक्षरश: रडत, पडत वनामध्ये फिरतात, त्याच सीतेला शुद्ध चारित्र्य सिद्ध करण्यासाठी चक्क अग्निपरीक्षा घेण्यास भाग पाडतात. ज्या सीतेने आपल्या पतीच्या सोबत १४ वर्षे वनात जाण्याचा निर्णय घेतला, त्या सीतेला अग्निपरीक्षेनंतर वनात सोडल्यावर उर्वरित आयुष्य राम अयोध्येत, राजवाड्यातच राहिले. सत्यवचनी आणि एकबाणी म्हणून ओळखले जाणारे राम, बाली-सुग्रीवाच्या युद्धात मात्र लपून बाण मारतात. रामावर आसक्त झालेल्या शूर्पणखेचे नाक कापण्यासाठी लक्ष्मणाला रामाची संमती होती का एक ना अनेक असे वेगवेगळे घटनाक्रम रामायणात आपल्याला पाहायला मिळतात. मला त्यातील 'बालकांड' विशेष आवडतो, त्यातील रामल्लाच्या लीला मनमोहविणाऱ्या आहेत.\nबाळा जो जो रे कुळभूषणा \nनिद्रा करि बाळा मनमोहना \nहा कवी विठ्ठलाचा पाळणा प्रत्येक रामनवमीच्या दिवशी आमच्या वाड्यातील राममंदिरात मिलिंदादाच्या आवाजात ऐकणे हा एक अनुभव असे. वास्तविक पाहता आपल्याकडे, तुमच्या-माझ्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कृष्णाचे खोडकर बालपण मोठ्या प्रमाणात चर्चिले जाते, पण राजवाड्यातील चार भिंतीत दडलेले रामाचे बालपण तसे फार लोकांपर्यंत पोहोचले नाही. नाही म्हणायला त्याचा चंद्र मागण्याचा हट्ट, कौसल्यामातेने आरसा दाखवून कसा पूर्ण केला होता, ही गोष्ट आईच्या तोंडून ऐकली होती, पण त्यावरून त्याचा साधेपणा लक्षात येतो. लबाड कृष्णाला असे कोणाला 'पटवता' आले नसते. कृष्ण लहान होता, अगदी छोटा, त्या वेळी आईने आकाशातील इंद्राला नैवेद्य दाखवणे त्याला आवडले नव्हते. तो यशोदा मैयाला उद्देशून म्हणाला, 'आई गं, तो आकाशातला देव थोडीच हा नैवेद्य खाणार आहे किती छान पदार्थ केले आहेत गं... चल आण तो नैवेद्य, मीच खातो.' कृष्ण फक्त बोलून थांबला नाही, तर त्याने तो नैवेद्य फस्तही केला आणि आईला म्हणाला, 'आता या गोवर्धन पर्वताची पूजा कर. हाच आपल्या गायी-गुरांना चारा-पाणी देणारा खरा देव.' कृष्णाच्या त्या आगळिकीने इंद्रदेव रागावला. त्याने पाऊस, धारांचा, गार गारांचा वर्षाव करून अवघ्या गोकुळवासीयांना छळण्यास सुरुवात केली; पण बोलणारा कृष्ण लढणाराही होता. त्याने स्वत:च्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरला. दुबळ्या गोपाळांचा त्या पराक्रमात सहभाग असावा म्हणून त्यांना आपल्या काठ्यांवर गोवर्धन तोलण्याची विनंती केली. श्रीकृष्णाच्या त्या धाडसाला, आगळिकीला आपोआपच लोकलढ्याचे रूप आले आणि इंद्रदेव हरला. कृष्ण तिथेच थांबला नाही. त्याने आपल्या घरातील दह्या-दुधाच्या मडक्यांवर गोरगरीब गोपाळांचाही हक्क असल्याचे मान्य केले.\nतसे पाहिले तर तो नंद राजाचा मुलगा होता. त्याने लोणी खावे म्हणून त्याची आई त्याच्या मागे असे; पण त्याने दहीहंडी फोडायची सुरुवात केली पेंद्या, म्हाद्या, गोंद्या या आपल्या सवंगड्यांसाठी. आज आमच्या देशात खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत कुपोषणाने थैमान घातलेले दिसते. जगातील दहा कुपोषित बालकांपैकी चार मुले भारतीय असतात. गरीबांच्या घरातील पोराबाळांना चांगलेचुंगले खायला मिळाले तर ते कोणताही 'गोवर्धन' उचलू शकतात, हे कृष्णाने हजारो वर्षांपूर्वी ओळखले होते, ते आमच्या राजकारण्यांना आजही कळत नाही. बालपणी इतरांचा विचार करणारा हा कृष्ण मोठा झाल्यावरही इतरांसाठीच जगला. अत्याचारी कंसाला धडा शिकवून तो मथुरेचा राजा बनू शकला असता, पण त्याने आजोबा उग्रसेनाला त्यांचे राज्य परत दिले. द्वारकेतही त्याचे मन रमले नाही. गोकुळ, मथुरेपासून सुरू झालेला त्याचा तो प्रवास पार हस्तिनापुरापर्यंत झाला, पण दुसऱ्यांसाठी. कधी गोपाळ, कधी पांडव, तर कधी यादवांच्या हिताची काळजी घेत कृष्ण जगला. लोकांना त्याची रासलीला आणि राधाप्रेमाची कथाकाव्ये ठाऊक आहेत. त्याची कपटकारस्थाने आणि रणछोडदासपणाच्या कहाण्या लोक रंगवून सांगतात, पण कृष्ण जी कोणती गोष्ट करायचा, ती तन्मयतेने, प्रेमाने, निष्ठेने आणि आनंदाने करायचा हे आपण विसरतो. द्रौपदीची भरसभेत विटंबना होत असताना सगळ्या 'पुरुषांनी' भरलेल्या त्या सभागृहात द्रौपदीच्या मदतीला धावून आला फक्त पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण... म्हणून मला कृष्ण खूप आवडतो, भावतो, पण म्हणून मी त्याची राम किंवा शिवशंकराशी तुलना नाही करत. आपल्या समाजमनात घर करून बसलेले हे राम-कृष्ण वा शिव प्रत्यक्षात होऊन गेले की नाहीत, यावर तज्ज्ञ-विचारवंत आणि अभ्यासक खूप चर्चा करीत असतात. त्यांच्या कोण मोठे, कोण छोटे यावर वाद करतात. आपल्याला त्या वादात पडण्याचे कारण नाही; पण कृष्णाने द्रौपदीची इज्जत वाचवली होती, यावर भारतातील तमाम आया-बहिणींचा विश्वास आहे. म्हणूनच असेल कदाचित आजही यमुना नदीच्या काठावर वृंदावनक्षेत्री एका झाडाला भाविक बायका ओढणी किंवा रुमाल बांधतात. द्रौपदीचे दुष्ट हातांपासून रक्षण करणारा कृष्ण आपला सखा, भाऊ, बाप बनून पाठराखण करो, हीच कामना त्यामागे असते... आज दिल्लीत, मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, रेल्वेत, शेतात, घरात, ऑफिसात भीतीने वावरणाऱ्या महिलांना ५ हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृष्णाचा आधार वाटतो.. दर पाच वर्षांनी निवडून येणाऱ्या लोकशाहीतील लोकांच्या सरकारने त्यापासून काही तरी बोध घ्यावा... खासकरून कृष्णाच्या नावावर राजकारण करणाऱ्या यादवांनी ही गोष्ट विसरून चालणार नाही.\nआपल्या एका आयुष्यात विविधरंगी भूमिका समरसून पार पाडणाऱ्या श्रीकृष्णाने भारतीय समाजमनाला गेल्या हजारो वर्षांपासून कर्मप्रवण केलेले आहे, हे कोणीच अमान्य करणार नाही. मथुरेपासून सुरू झालेला त्याचा जीवनप्रवास महाभारत युद्धाच्या काळात परमोत्कर्षाला पोहोचला होता. त्याच्या जीवनकाळातच लोकांनी त्याला 'देवत्व' बहाल करण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण कशाच्याही आहारी गेला नाही, तो सामान्य माणसासारखा जगला आणि सामान्य माणसासारखाच मृत्यूला सहजपणे सामोरा गेला. आपल्या सबंध आयुष्यात त्याने अनेक गोष्टी केल्या. दुष्टांचा संहार केला, युद्धात सत्याच्या विजयासाठी झटला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवद‌्गीतेसारखा जीवन-तत्त्वज्ञान सांगणारा अनमोल ठेवा मानवजातीला दिला. तरी कृष्णाचा उत्सव साजरा करायचा असेल तर एक तर गोपालकाला साजरा करतात किंवा रास गरबा खेळतात. कारण समाजातील गोरगरीबांच्या मुलांपर्यंत दा-दुधाचे, पौष्टिक लोण्याचे हंडे गेले पाहिजेत ही हंडी फोडण्यामागील कृष्णाची भावना होती. रास-गरबा नाचण्याच्या निमित्ताने कृष्णामार्फत गोकुळातील गौळणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली होती. आजही लाखो भारतीय घरांमध्ये आया-बहिणींना नृत्याचा आनंद हवा असेल तर कृष्णाच्या रास-गरब्याचा बहाणाच उपयोगी पडतो, पण गेल्या दोनेक दशकांपासून आम्ही गोकुळाष्टमी आणि नवरात्रोत्सव या दोन्ही उत्सवांचा मूळ हेतू नाकारून त्यांचा 'बाजार' मांडलाय. अवघे आयुष्य माणसाला माणूसपण कसे सांभाळणे गरजेचे आहे, याची शिकवण देणाऱ्या कृष्णाला विसरून गेल्यामुळे या उत्सवातील माणुसकी साफ विरून गेलेली दिसते. दहीहंड्या फोडणाऱ्या तरुणाईचा आपल्या राजकारणासाठी, अर्थकारणासाठी वापर करणाऱ्या मंडळींनी या उत्सवाचा 'इव्हेंट' केला. तेथे सगळ्या नको त्या गोष्टींची गर्दी वाढली. परिणामी सगळाच उत्सव भलत्याच 'थराला' गेला.\nकृष्णाने आपल्या गोरगरीब सवंगड्यांना दूध-लोणी मिळावे म्हणून सुरू केलेल्या या हंडी फोडण्याच्या प्रकाराला विचित्र वळण लागल्याने अल्पवयीन मुले मरू लागली आहेत. दरवर्षी दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी होणाऱ्या मुलांची संख्याही वाढत आहे. न्यायालयाने हा सगळा 'अमानवी' खेळ नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारला आदेश दिले आहेत. पण तरीही त्यातील अनिष्ट प्रकार काही थांबत नाही. राम काय आणि कृष्ण काय, समजून ना घेता आपण त्यांच्यामागे गेलो तर हे असे होणारच. प्रभू राम किंवा शिव भगवंताच्या जीवनापेक्षा श्रीकृष्ण चरित्र ही मोठी भन्नाट गोष्ट. काळोख्या रात्रीचे अनंत कृष्णरंग एका विश्वव्यापी पटलावर आपल्या डोळ्यादेखत चितारले जावेत, त्या अरूपाच्या रूपदर्शनाला बासरीच्या सुरावटीची जोड लाभावी, शरीराच्या प्रत्येक पेशीला डोळे फुटावेत, बासरीचे स्वर रोमारोमांत प्रतिध्वनित व्हावेत आणि हे विश्वरूपदर्शन हिमालयातील गंगौधाप्रमाणे स्वच्छ वितळून मनाच्या अबोध गुहेत बोधप्रदीप्त व्हावे... अगदी तसाच कृष्ण मला भेटत गेला. त्याच्या चरित्रलीलांच्या चमचमत्या चमत्कारांनी कधी डोळे दिपायचे तर कधी त्याचे प्रेमवेडे रूप मन मोहून टाकायचे. आमच्या वाड्यातील विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माचे कीर्तन रात्री दहानंतर सुरू व्हायचे, त्या काळात खरे तर रात्री दहाला सामसूम होत असे. रात्रीच्या पाऊसभरल्या गाभाऱ्यात टाळ-मृदंगांच्या तालावर कृष्णकथा रंगायची, बाळकृष्णाच्या भक्तीचे अभंग कळायचे वय नव्हते, पण त्याच्या खोडकरपणाच्या कथा ऐकताना मन आपोआप त्याच्याकडे खेचले जायचे. खरे तर 'कृष्ण' या शब्दाचा एक अर्थ आहे, 'आकर्षित करणारा' हे लहानपणी ठाऊक नव्हते, पण मोठेपणी कृष्ण थोडा, थोडा कळू लागला. त्या वेळी मनाला भावला त्याचा करुणाकार स्वभाव.\nसाधारणत: येशू ख्रिस्त किंवा गौतमबुद्ध यांच्या करुणामयी वागणुकीचे आपल्याकडे नेहमी कौतुक होते. माझा कृष्णही तसाच अफाट करुणामयी. जेव्हा अठरा औक्षहिणी सैन्य महाभारत युद्धात दंग होते, तेव्हा सूर्यास्तानंतर, युद्ध थांबायचे आणि भगवान कृष्ण युद्धस्थळी जखमी झालेल्या पांडव आणि कौरव या दोन्ही पक्षांच्या सैनिकांची, हत्ती-घोड्यांची सेवा-सुश्रूषा करण्यात मग्न असायचा. त्याचे साधेपण इतके जीवघेणे की, त्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या राजसूर्य यज्ञात जेव्हा आहुती देण्याचा पहिला मान कृष्णाला देण्याचा निर्णय झाला, तेव्हा हा पठ्ठ्या त्या मोठ्या राजा-महाराजांच्या बैठकीतून निघून गेला होता. त्याला शोधायला लोक गेले तेव्हा कृष्ण जेवणाच्या पंगतीतील खरकटे साफ करताना दिसला होता. आपल्याकडे कृष्णाच्या या सद‌्वर्तनाची फार क्वचित दखल घेतली जाते. आम्हाला मात्र भावतात, आवडतात त्याच्या अनंतलीला... बाललीला... रासलीला होय, आजही श्रीकृष्णाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते दहीदुधाची चोरी करणारी, गोपिकांची मस्करी करणारी खोडकर बालमूर्ती, तर कधी डोळ्यासमोर येतो गोपिकांच्या गराड्यात एक पाय दुमडून बासरी वाजवण्यात तन्मय झालेला लावण्य सुकुमार श्रीरंग. श्रीकृष्ण चरित्राचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे की, ते ज्याला जसे हवे तसे पाहायला मिळते. श्रीरंगाचा प्रत्येक रंग मन मोहून टाकणारा. जणू काही कॅलिडोस्कोपच. लहानपणी एका त्रिकोणी नळीत विविधरंगी काचेचे तुकडे टाकून धक्क्यानुसार बदलणारे त्यांचे आकार पाहणे मजेशीर वाटायचे. कृष्णचरित्रही तसेच विलक्षण प्रवाही, प्रत्येक टप्प्याला बदलणारे आणि पाहणाऱ्याला बदलविणारे.\nआपल्याकडे कृष्णाच्या बाललीला आजही तितक्याच प्रेमाने, तन्मयतेने गायल्या जातात. तसे पाहिले तर आजही लाखो मातांना त्यांच्या बाळांच्या रूपात भेटणारा कृष्ण अभागी होता. दुष्ट कंसाच्या कारावासात अडकलेल्या आई-वडिलांच्या पोटी तो जन्मला आणि जन्मताच त्यांच्यापासून दूर फेकला गेला. नंद राजा आणि यशोदा मैयाने त्या जगन्नाथाला 'सनाथ' केले होते, पण मोठेपणी आपले जन्मदाते आई-वडील कोण हे कळल्यानंतर कृष्णाला कधी तरी वसुदेव-देवकीची तीव्र आठवण आलीच असेल. हस्तिनापुरातील राजकीय खलबतांत व्यग्र असताना किंवा महाभारताच्या महायुद्धात त्याला राधेचे रुसणे, पेंद्याचे बोबडे बोलणे आठवलेच असेल, पण श्रीकृष्ण म्हणजे मूर्तिमंत अनासक्ती. गीतेतूनही त्याची ही शिकवण सर्वसामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवते, म्हणून कृष्ण रामापेक्षा, शिवशंकरापेक्षा वेगळा. अर्थात भोलेबाबा शंकर आणि अयोध्यापती श्रीराम यांची तुलना श्रीकृष्णाशी होऊच शकत नाही, कारण राम हा 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक वर्तनाला नीती-नियमांची मर्यादा किंवा 'सीमा' आहे, तर शिवशंकराला कुठल्याच सीमांचे बंधन नाही. त्याच्या सहस्र नामावलीतील एक नाव आहे 'असिम' आणि श्रीकृष्ण म्हणजे नियमांत राहून नियमबावागणारा, जगावेगळा, मोकळा-ढाकळा पूर्ण पुरुषोत्तम...\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या काठावरील कलोन या शहरात एका संध्याकाळी मी भटकत होतो. शनिवार असल्यामुळे नदी तिरावरील रेस्टॉरंट्स गर्दीने ओथंबलेले होते. अचानक माझी नजर एका युरोपियन माणसाकडे गेली. त्याने चक्क धोतर-कुर्ता घातला होता, कपाळावर वैष्णव गंध रेखलेले, गळ्यात तुळशीची माळ. मी ओळखले, तो 'हरे राम-हरे कृष्ण पंथा'चा होता. नजरानजर होताच मी सहजपणे उद्गारलो, 'हरे कृष्णा' त्यानेही उत्साहित होऊन गजर केला 'हरे कृष्णा'. 'तू भारतीय आहेस का' मी, 'हो' म्हणालो. मग जुजबी चौकशी झाली. तेवढ्यात एक ढगळ साडी नेसलेली स्त्री आली. बहुधा त्याची मैत्रीण असावी. त्यांचे फ्रेंचमध्ये संभाषण सुरू झाल्यावर मी हळूच नदीच्या दिशेने जायचा विचार करीत होतो. तेवढ्यात तो म्हणाला, 'आता तू इथे आलाच आहेस, तर थोडा उजवीकडे जा, राधा-रासबिहारीजींची पालखी आली आहे.' माझी पावले आपोआप तिकडे वळली. काही भारतीय, काही आफ्रिकी आणि बहुतांश युरोपीय वंशाचे तरुण राम - कृष्ण नामाचा महामंत्र गात - नाचत होते. लगतच्या ऱ्हाईन नदीच्या पात्रावर मृदंगाच्या खणखणीत आवाजाचे तरंग उमटत होते. एका झाडाखाली छोटीशी पण आकर्षकपणे सुशोभित केलेली पालखी विसावली होती. कृष्णाच्या सुबक मूर्तीकडे माझी नजर गेली. यमुनेच्या तिरावर वाढलेला कृष्ण जर्मनीतील ऱ्हाईन नदीच्या तिरावर निवांतपणे बसला होता. त्याच्या शेजारी लोभस राधा होती, पण अवघ्या आसमंताला भारून टाकणारा मंत्र मात्र 'हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे'च्या गजरात, राम आणि कृष्ण वेगळे नाहीत, याची वारंवार आठवण करून देत होता. मुलायमसिंह यादवांना कुणीतरी हा मंत्र ऐकवेल का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'जय श्रीराम'Mahesh mhatremulayam singhram Krishna controversyअध्यात्मातलं राजकारणब्लॉग स्पेसमहेश म्हात्रेमुलायम सिंह यादवराम-कृष्ण\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/amarnath-yatra-attact-terrorist-search-still-on-264854.html", "date_download": "2018-04-23T07:20:08Z", "digest": "sha1:IRDTDMOU6LBYOJ6H6AGM2NZDYKBHTCH6", "length": 10874, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमरनाथ हल्ल्यातल्या मास्टरमाईंड अबू मोहम्मद इस्माईलचा शोध सुरूच", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nअमरनाथ हल्ल्यातल्या मास्टरमाईंड अबू मोहम्मद इस्माईलचा शोध सुरूच\nकेंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारनं यात्रेकरूंना संपूर्ण सुरक्षेची हमी दिलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वत: यात्रेवर लक्ष ठेवून आहेत.\n12 जुलै : अमरनाथ यात्रेवर अतिरेकी हल्ल्याचा धक्का मोठा आहे. पण दहशतवादापुढे हार न मानता अमरनाथ यात्रा सुरूच आहे. अमरनाथ यात्रेवरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर ए तोयबाचा पाकिस्तानातला अतिरेकी अबू मोहम्मद इस्माईल आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मोहीम वेगात सुरू केलीय.\nतर दुसरीकडे केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारनं यात्रेकरूंना संपूर्ण सुरक्षेची हमी दिलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वत: यात्रेवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षा संदर्भातली कॅबिनेट समितीची आज बैठक बोलावलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T07:44:56Z", "digest": "sha1:PEZK27TMDWSJHN7V6K3BCH2NKMV6LHG4", "length": 6104, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यमुना नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१,३७० किमी (८५० मैल)\nउत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली\nयमुना (तारकासमूह) याच्याशी गल्लत करू नका.\nयमुना नदी उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. हिमालयात उगम पावून ही नदी गंगेस मिळते.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१६ रोजी १४:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:56:40Z", "digest": "sha1:PVRRTKXQH7LK7QLVLBWBNNMFAREXFEZN", "length": 23574, "nlines": 212, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: नृसिंहवाडीची शान", "raw_content": "\nखूप दिवसांपासून नृसिंहवाडीला जजायचं जायचं असं चाललं होतं. अखेर तो योग जुळून आला. खूप वर्षांपूर्वी गेलो होतो. पण अगदी लहान असताना. त्यामुळं अगदी पुसट पुसट आठवत होतं. पण नेमकं काहीच लक्षात नव्हतं. सकाळी साडेसात आठला निघालो आणि दुपारी एकच्या आसपास नृसिंहवाडीत पोहोचलो. पुण्यापासून साधारण अडीचशे किलोमीटरवर असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी किंवा नरसोबावाडी किंवा नुसती वाडी.\nपुण्याहून कोल्हापूरकडे जाताना पेठ नाक्यावर डावीकडे (म्हणजेच इस्लामपूर, आष्टा आणि सांगलीच्या दिशेने) आत वळायचं. मुंबई-बेंगळुरू महामार्गापासून आत सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर नृसिंहवाडी आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्ग जितका चांगला. तितका सांगलीकडे जाणारा रस्ता खराब. स्वतःची गाडी असेल तर साधारणपणे पाच तासांमध्ये पुण्याहून नृसिंहवाडीला पोहचता येतं. आम्ही दुपारी एक-दीडच्या सुमारास नृसिंहवाडीला पोहोचलो.\nनृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा महापूर येतो तेव्हा तेव्हा नृसिंहवाडीचं मंदिर प्रथम पाण्याखाली जातं. त्यामुळं दर पावसाळ्यात नृसिंहवाडी हे गाव चर्चेत येतं ते महापुरामुळं. पण नृसिंह सरस्वतींचे गाव ही नृसिंहवाडीची खरी ओळख. कृष्णेच्या पाण्यात हात पाय धुतल्यानंतर मग नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं. देऊळमध्ये जसं दाखवलंय तसा बाजारूपणा इथं नाही, हे अगदी ठळकपणे जाणवतं.\nदर्शनानंतर जेवण कुठं करायचं, यासाठी शोधाशोध सुरु झाली. वास्तविक पाहता, देवाच्या (किंवा संतांच्या ) घरी जेवणं अधिक इष्ट असं समजलं जातं. त्यामुळं एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर बाहेरच्या हॉटेलमध्ये न जेवता तिथं मिळणारा भंडारा किंवा प्रसाद हेच जेवण समजून घेण्यात खरी मज्जा असते. पण आमचं दर्शन होईपर्यंत प्रसादाची वेळ संपली होती. मग आम्हाला शोधाशोध करण्यावाचून पर्यायच नव्हता.\nअखेरीस दोन-तीन ठिकाणी चौकशी करून मग नृसिंहवाडीतीलच सोमण भोजनालय गाठले. भोजनालय किंवा खाणावळ म्हणणे त्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. अगदी घरगुती आणि आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एकदम माफक किंमतीत घरच्यासारखे जेवण देणारे घर, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे भविष्यात जर कोणी नृसिंहवाडीला गेलात आणि प्रसाद उपलब्ध नसेल तर मग कोणताही विचार न करता थेट सोमण भोजनालय गाठायला हरकत नाही. सचिन सोमण यांचे भोजनालय कुठे ते विचारा. कारण नृसिंहवाडीत आणखी एक सोमण भोजनालय आहे. पण ते तितके स्वादिष्ट नाही, असे स्थानिक सांगतात\nवीस ते पंचवीस लोक एकावेळी जेवायला बसतील अशी व्यवस्था. लग्नातील पंक्तीप्रमाणे तिथं पंगत बसते. मुळ्याचा चटका, लाल मिरचीचा खर्डा (किंवा ठेचा), फ्लॉवर-टोमॅटो-बटाटा रस्सा भाजी, वाल आणि वांगी यांची रस्सा भाजी, तर्रीबाज आमटी, साधा पांढरा भात, वरण, तुपाची धार, मसाले भात, घरच्यासारख्या घडीच्या मऊसूद पोळ्या आणि नरसोबाच्या वाडीची मस्त बासुंदी. (अर्थात, माझे काका आणि आता भाऊ करतात त्या बासुंदीला तोड नाही. वीस लीटर दूध आटवून घोटून आठ लीटर बासुंदी तयार करतात. म्हणजे ती किती घट्ट आणि किती गोड होईल, याचा विचारच केलेला बरा.) जेवणाच्या सुरूवातीलाच आंबटगोड ताक वाढलं जातं. आणि संपूर्ण जेवणात अधून मधून ते वाढलं जात असल्यानं पाण्याऐवजी ताकावरच भर जास्त राहतो.\nएकदम गरमागरम आणि इतक्या आग्रहानं वाढलं जाणारं जेवण म्हणजे फुल टू धम्माल. कोल्हापुरी मसाल्यांचा स्वादाला पाहुणचाराची जोड म्हणजे अजोड. वांग आणि वाल हे कॉम्बिनेशन तर आयुष्यात पहिल्यांदाच खाण्यात आलेलं. पण चव सगळं तारून नेते. दोन्ही भाज्यांचे मसाले अगदी एकाच पद्धतीचे. तरीही दोन्हीही भाज्यांवर ताव मारला जातोच. इथलं जेवण इतकं अप्रतिम आहे, की वाडीला येताना थोडंसं पोट रिकाम ठेवूनच या, म्हणजे जेवणाचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीनं घेता येईल. अगदी चटणी-कोशिंबिरीपासून ते भाजी-आमटीपर्यंत प्रत्येक पदार्थ वारंवार वाढला जातो. अगदी पोळ्यांचा आग्रहही होतो. नाही म्हणता म्हणता, सोमण यांचा आग्रह असतोच. मग अगदी घरच्यासारखा आग्रह करून अर्धी पोळी किंवा थोडा भात, मसाले भात, आमटी वाढली जातेच. बरं, गरमागरम जेवण असल्यानं दोन-चार घास अगदी आवर्जून जास्त जातात. कोणत्याही खाणावळीत वा भोजनालयात इतक्या आग्रहानं वाढलं गेलेलं मी पाहिलेलं नाही. त्यामुळंच अशा आग्रहाचं आम्हाला कौतुकं. त्यातून आडनाव सोमण. त्यामुळं दुप्पट कौतुक. (हे आपलं विनोदानं बरं का...)\nनृसिंहवाडीची बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. बाहेरगावाहून आलेले लोक अगदी आवर्जून इथली बासुंदी खातात. काही लोक घरी पार्सलही नेतात. अर्थात, बासुंदी चांगली होती, यात वादच नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे यापूर्वी अनेक वेळा घरची चांगली बासुंदी खाल्ल्याने तिथल्या बासुंदीचे मला विशेष कौतुक वाटले नाही.\nतेव्हा पुन्हा जेव्हा केव्हा नृसिंहवाडीस जाल तेव्हा सचिन सोमण यांच्या आग्रहाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद अगदी आवर्जून घ्या. आम्ही दुपारी दोन अडीचच्या सुमारास गेलो होतो. तेव्हापर्यंत आणि त्यानंतरही भुकेली मंडळी त्यांच्याकडे जेवण्यासाठी येत होते. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत ते सुरू असतं, असं समजायला अजिबात हरकत नाही.\n(नृसिंहवाडीला प्रसाद म्हणून पेढे मिळतातच. पण त्या जोडीला मिळणारी कवठाची बर्फी खूपच छान असते. तिचा रंग पाहूनच प्रेमात पडायला होतं. चवीमुळं प्रेमात पडणं नंतरची गोष्ट.)\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 2:50 pm\nनरसोबाच्या वाडीला भेट दिली की आवर्जून आम्ही या भोजनालयात जातो. यंदा मे मध्ये जायचं आहे. पुन्हा भेट देईन.\nआशिष, छान..मी जूनमध्ये कोल्हापूरला गेलो होतो. जाताना सांगलीतच सकाळी शासकीय विश्रामगृहावर फ्रेश झालो..सकाळचे सगळे कार्यक्रम आटोपून मित्राच्या कारनं नृसिंहवाडी गाठली..यापूर्वी तिथं जावं अशी खूप इच्छा होती..पण गुरुमाऊलींचं बोलावणं आलं नाही..पण जूनमध्ये तसा बेत झाला आणि बायको तसच दोन लहान मुलांसह मला गुरुमाऊलीचं दर्शन एकदम छान झालं..कोल्हापूरला लग्नाला जायचं होतं म्हणून लवकरच निघालो..पण मला तो परिसर आवडला दत्तगुरुंनी आवाज दिला की पुन्हा जरुर भेट देईन..तोपर्यंत या ब्लॉगवरुन दत्तगुरुला साष्टांग नमस्कार..\nसोमण यांच्या भोजनालया बद्दल मला हि लिहायचे होते ... मी ह्या भोजनालया च्या प्रेमात पडलो होतो... फक्त एक अजून जेवण करता यावं म्हणून एक दिवस मुक्काम वाढवला होता \nजगभरात अनेक ठिकाणी मी जेवलो आहे.. पण ह्या भोजनालया सारखी चव कुठे हि नाही ... शिवाय माफक दर हे सुद्धा महत्वाचे ... लेख आवडला \nखवय्यांनी फक्त जेवण करण्या साठी म्हणून नृसिंहवाडी ला सोमण भोजनालयात जावे....खमंग पानाचा विडा हि जवळच मिळतो ...तो घेण्यास विसरू नये \nअतिशय उत्कृष्ट तुमची लेखन शैली आहे मला खूप आवडली\nअटलजी विषयी आपले विचार लाखो भारतीय माणसाचे आहेत मी पण त्यातील एक आहे आपल्या विचारला माझा सलाम\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/cwg-2018-boxer-amit-panghal-wins-silver-medal-in-boxing-men-s-49-kg-118041400007_1.html", "date_download": "2018-04-23T07:24:08Z", "digest": "sha1:H2CRBX5SFZGN3TR74WDTBR6OVHBKYAB4", "length": 8970, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "CWG 2018 : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nCWG 2018 : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून येत आहे. मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तर पुरुषांच्या\n४६-४९ वजनी गटात भारतीय बॉक्सर अमित पंघाल याने रौप्यपदक पटकाविले. इंग्लंडच्या गलाल याफाईला ३-१ ने मात देत अमितने विजय मिळवला.\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nराष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5558527864199351479&title=Bhartiya%20Incometax%20Act&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:52:40Z", "digest": "sha1:NV5NIZROIJFB3VZGUX23OC34MVNQ4IXO", "length": 6843, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट", "raw_content": "\nइनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने भारतीय इनकमटॅक्सची माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी लिहिले आहे. या पुस्तकात असेसमेंट वर्ष २०१८-१९ पासून अंमलात येणाऱ्या सुधारणांची माहिती मिळते.\nया कराच्या परिचायाबरोबर भत्ते, वेतनापासून मिळणारे उत्त्पन्न, व्यापार-भांडवली नफा, इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, घर संपत्तीपासून मिळणारे उत्पन्न आणि उत्पन्नावरचा कर यांची माहिती मिळते. एवढेच नव्हे, तर भेट आणि बक्षीस, इनकमटॅक्स आणि अनिवासी भारतीय, अंदाजित उत्पन्न, संपत्तीकर असे विषयही हाताळले आहेत. सर्वसामान्य करदात्याला माहिती असावी, असे पॅन नंबर, टीडीएस, टीसीएस, डिजिटल, सिग्नेचर सर्टिफिकेट यांची माहितीही समजते. पुस्तकांबरोबर ‘सीडी’ ही देण्यात आली आहे.\nप्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन\nकिंमत : १७० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: भारतीय इनकमटॅक्स अॅक्टरवींद्र पाटीलसुभाष पांडेकायदेविषयकदिशोत्तमा प्रकाशनBhartiya Incometax ActDishottama PrakashanRavindra PatilSubhash PandeBOI\nतारा भवाळकर, वामन होवाळ ‘टीएमटी’च्या ताफ्यात नवीन बस सेवा ‘कामगारांच्या रोजगार, वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध’ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी विशेष वेबसाइट आणि अॅप\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140626040953/view", "date_download": "2018-04-23T07:32:39Z", "digest": "sha1:45WL5G34BJ2OWVN7H5PGYQY5VDEITZHI", "length": 11544, "nlines": 126, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १", "raw_content": "\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nआतां यानंतर, मागें ज्याचें लक्षण सांगितलें आहे, व जो काव्याचा आत्मा ( मानला गेला ) आहे, त्या व्यड्रयार्थाच्या रमणीयतेला कारण होणार्‍या अलंकारांचें निरूपण करतों. पण ( त्यांतल्या त्यांत ) त्यां ( सर्व अलंकारां-) पैकीं अनेक अलंकारांच्या पोटांत ( बीजरूपानें ) राहणार्‍या उपमेचा प्रथम विचार करूं.\n“ वाक्यार्थाला उपस्कारक ( शोभविणारें ) जें सुंदर सादृश्य, तो ( च ) उपमा अलंकार . ”\n( सुंदर वस्तूंत धर्म म्हणून असणारें ) सौंदर्य म्हणजे चमत्कार उत्पन्न करणारा धर्म. ( शब्द्श:-चमत्कृति उत्पन्न करणेंपणा. ) चमत्कार हा विशिष्ट प्रकारचा आनंद असून, सह्लदयांचें ( रसिकांचें ) ह्लदय हें त्याचें ( अस्तित्व सिद्ध करणारें ) प्रमाण. अनन्वय अलंकारांत ( उदाहरणार्थ ) ‘ आकाश ( आकारानें ) आकाशासारखें आहे. ’ इत्यादि वाक्यांत, असलेलें सादृश्य, “ या ( आकाशा ) सारखा दुसरा एकही पदार्थ नाहीं ” असें सांगण्याकरितांच केवळ, ( प्रस्तुत वाक्यांत ) आणलें असल्यामुळें, तें स्वत:शेवटपर्यंत टिकत नाहीं; ( अर्थात् च ) तें ( सादृश्य ) मुळींच चमत्कार उत्पन्न करीत नाहीं. आणि म्हणूनच त्या सादृश्याचा ( उपमान आणि उपमेय या दोहोंशींही ) संबंध ( अन्वय ) होत नसल्यानें, त्याला ‘ अनन्वय ’ अलंकार म्हणतात. ( तें योग्यच आहे. )\n“ तुझ्या मुखाशीं कमळ तुलना कसें पावू शकेल ,” इत्यादि व्यतिरेक अलंकारांत, निषेध म्हणजे सादृश्याचा निषेध हा चमत्कारजनक असून, तो ( निषेध ) सांगन्याकरिता ( च केवळ ) त्या निषेधाचा प्रतियोगी जें सादृश्य त्याचा निर्देश केला जातो; आणि म्हणूनच तें सादृश्य, चमत्कार उत्पन्न करीत नाहीं. अशाच प्रकारें अभेद ज्यांच्यांत प्रधान असे रूपर्के, अपह्‍नुति, परिणाम, भ्रान्तिमत्‍, उल्लेख इत्यादि अलंकार, प्रत्येकीं विशिष्ट चमत्कार उत्पन्न करणारे असले तरी, त्यांच्यांतील तो विशिष्ट चमत्कार अभेदाच्या योगानें उत्पन्न झालेला असतो; व तो अभेद प्रतीत व्हावा म्हणूनच त्या सर्व अलंकारांत सादृश्य येऊन राहिलेलें असतें. अर्थात् च तें सादृश्य ( मुळींसुद्धां ) चमत्कारकारी नसतें; आणि म्हणूनच या सर्व अलंकारांना उपमा अलंकार म्हणतां येत नाहीं; याचप्रमाणें भेद ज्यांच्यांत प्रधान आहे असे, दृष्टान्त, प्रतिवस्तूपमा, दीपक, तुल्ययोगिता इत्यादि\nअलंकारही चमत्कारकारी आहेत; पण त्या प्रत्येकांतील विशिष्ट चमत्कार भेदामुळें उत्पन्न झालेला असतो; आणि तो भेद स्पष्टपणें प्रतीत व्हावा म्हणूनच ( केवळ ), त्या अलंकारांत सादृश्य येऊन राहिलेलें असतें, आणि म्हणूनच तें सादृश्य चमत्कारकारी नसतें. अर्थात् च, त्या अलंकारांनाही उपमा अलंकार म्हणतां येणार नाहीं. आतां, “ मुखासारखा चंद्र ” यांतील प्रतीप अलंकारांत, व\n“ चंद्रासारखें मुख ( आणि ) मुखासारखा चंद्र ” यांतील उपमेयोपमा अलंकारांत, सादृश्य चमत्कारकारी असल्यानें, ( या दोन अलंकारांना उपमा अलंकार मानायचा ) अतिप्रसंग ( आपत्ति ) येईल ”, अशीही शंका कुणी काढूं नये; कारण या दोन्हीही अलंकारांना आम्ही ( उपमेचेच दोन प्रकार म्हणून ) उपमेंत समाविष्ट करण्यास योग्य मानतो.\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahatet.in/Home/Instru", "date_download": "2018-04-23T07:53:19Z", "digest": "sha1:7XSVDCXGNYSHPEHJLFLTZYBYCPTC6NWD", "length": 17087, "nlines": 53, "source_domain": "mahatet.in", "title": "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१५", "raw_content": "महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे\nकृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७ परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना\nखाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.\n२. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.\n३. ऑनलाईन शुल्क भरणे.\n४. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.\n१. नोंदणी नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.\nwww.mahatet.in या संकेस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'उपक्रम' मधील 'नवीन नोंदणी करा' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून शेवटी असलेल्या नवीन नोंदणीला जा व अर्ज भरा या लिंकवर क्लिक करा. त्या नंतर उघडलेल्या पेजवरील 'Click for Registration' या पिवळ्या रंगाच्या Tab वर क्लिक करा. नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.\n१. अर्जदाराचे आडनाव, प्रथमनाव व वडिलांचे / पतीचे नाव (आडनाव नसेल तर आडनावाच्या चौकटीत (-) असे संयोगचिन्ह भरा.\n२. एस.एस.सी प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, एस.एस.सी. प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्णतेचे वर्ष व बैठक क्रमांक अचूकपणे भरा.\n३. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' वर क्लिक करा. होय पर्यायावर क्लिक केल्यास उघडलेल्या दोन चौकटीमध्ये प्रमाणपत्राचा क्रमांक व प्रमाणपत्र वितरीत केल्याचा दिनांक नमूद करा.\n३.१ आधार कार्ड असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' पर्याय निवडा. होय पर्याय निवडल्यास उघडलेल्या चौकटीत आधार क्रमांक अचूक नमूद करा.\n४. संपर्क माहितीमध्ये पहिल्या चौकटीत दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूक टाईप करा, दुसऱ्या चौकटीत आपला ईमेल आयडी नमूद करा.\n५. अर्जदार पुरुष, स्त्री की ट्रान्सजेन्डर आहे ते अचूकपणे निवडा.\n६. अर्जदाराचा कायमचा पूर्ण पत्ता यामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, सोसायटीचे नाव (असल्यास) नानुड करावे. शहराचे / गावाचे नाव, पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडावे. अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असल्यास ‘ Out of Maharashtra ‘ हा पर्याय जिल्ह्याच्या Dropdown लिस्ट मधून निवडा. त्यानंतर उघडलेल्या चौकटीत तालुका नमूद करा.\n७. जातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.\n८. दिव्यांग असल्यास ‘ होय ’ अथवा नसल्यास ‘ नाही ’ पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांगत्व ४० किंवा त्यापेक्षा अधिक टक्के असल्यास परीक्षा शुल्कात सवलत व लेखनिकाची मदत मिळेल.)\n९. ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास ‘ For Both / दोन्ही साठी ‘ हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.)\n१०.शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ ( कनिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी, एच.एस.सी.ची माहिती प्राप्त गुण, एकूण गुण, मंडळ/बोर्ड, टक्केवारी/श्रेणी ओ उत्तीर्ण वर्ष याबाबत अचूकपणे नोंद करावी. पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी, एच.एस.सी., पदवी तसेच पदव्युत्तर पदवी (असल्यास) ची माहिती प्राप्त गुण, एकूण गुण, मंडळ/बोर्ड, टक्केवारी/श्रेणी ओ उत्तीर्ण वर्ष याबाबत अचूकपणे नोंद करावी.\n११. व्यावसायिक पात्रता मध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव, अभ्यासक्रम कालावधी (वर्ष), निकाल, टक्केवारी / श्रेणी, उत्तीर्ण वर्ष अचूकपणे नोंदवा. पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदवी / पदविकेचे नाव, अभ्यासक्रम कालावधी (वर्ष), निकाल, टक्केवारी / श्रेणी, उत्तीर्ण वर्ष अचूकपणे नोंदवा. अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा.\n१२. प्रथम व द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. प्रथम भाषा उर्दू निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.\n१३. परीक्षेचे माध्यम या परीक्षेची प्रथम भाषा जी निवडली असेल, ते असेल.\n१४. अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे, तो जिल्हा Dropdown लिस्ट मधील अचूकपणे निवडा.\n१५. आयडेनटीटी प्रुफ ( ओळखीचा पुरावा) म्हणून पहिल्या चौकटीतील Dropdown लिस्ट मधून आपल्याकडे पुरावा असलेल्या कोणत्याही एका पर्यायाची निवड करा. दुसऱ्या चौकटीत त्याचा क्रमांक नमूद करा.\n१६. स्क्रीनवरील CAPTCHA पाहून त्याखालील चौकटीत टाईप करा.\n१७. फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती-\nअ) ३.५ से.मी. ४.५ से.मी. १०० KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटो बॉर्डर पर्यंत क्रॉप करण्यात यावा. सदर इमेज ५ KB ते १०० KB या आकारामध्येच बसेल याची खात्री करून घ्यावी.\nब) .५ से.मी. ४.५ से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर आखावा त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ ५० KB मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावा. स्वाक्षरीची इमेज २ KB ते ५० KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.\n•प्रतिज्ञापत्र वाचून ते मान्य असल्यास चौकटीत क्लिक करा आणि नोंदणी फॉर्म Save करा.\n•नोंदणी फॉर्म मधील माहिती पूर्णपणे भरली नसल्यास स्क्रीनवर येणाऱ्या pop up नुसार आवश्यक माहिती भरा.\n•Save केल्यानंतर ऑनलाइन नोंदणी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी क्रमांक (Login ID) व पासवर्ड SMS द्वारे प्राप्त होईल.\n•प्राप्त झालेल्या Login ID व पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा.\nमहत्वाचे- उमेदवाराने एकापेक्षा अधिक आवेदनपत्रे भरल्यास सर्वात शेवटी भरलेले (लेटेस्ट) आवेदनपत्र स्वीकारले जाईल. अशा उमेदवारांची उर्वरित आवेदनपत्रे रद्द केली जातील. त्यामुळे उमेदवाराने आवेदनपत्र भरताना अचूकपणे माहिती भरण्याची दक्षता घ्यावी.\n२. अर्जातील माहितीची पडताळणी\n१. प्राप्त SMS मधील ID व पासवर्ड द्वारे Login केल्यावर नोंदणी केलेल्या अर्जाचा सारांश (Summary) स्क्रीनवर दिसेल.\n२. भरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या बटनावर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.\n३. माहितीत बदल करावयाचा असल्यास मागे जाऊन (Back) ‘Edit Application Form ‘ बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करा आणि Update बटनावर क्लिक करा.\n४. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी proceed to pay या बटनावर क्लिक करा.\n५. यानंतर आपल्याला आवेदनपत्रातील माहितीत बदल करता येणार नाही.\n३. ऑनलाइन शुल्क भरणे\nproceed to pay बटनावर क्लिक के ल्यास ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व एटीएम पीन, इंटरनेट बँकिंग, vallet / कॅश कार्ड व आय.एम.पी.एस. असे पर्याय उपलब्ध होतील.\n१. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाइन शुल्क भरावे.\n२. चलनाद्वारे / ऑफलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.\n३. ऑनलाइन शुल्क भरतेवेळी इंटरनेट कनेक्शन नसणे, वीज जाने यामुळे शुल्क जमा न झाल्यास पुन्हा Login करून शुल्क ऑनलाइन भरावे.\n४.शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर Payment Successful असा मेसेज येईल आणि ‘ Transaction Details’ स्क्रीनवर दिसतील.\n४. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.\n१.शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी.\n२. आवेदनपत्राची प्रिंट गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.\nनवीन नोंदणीला जा/अर्ज भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_5644.html", "date_download": "2018-04-23T07:19:29Z", "digest": "sha1:WPYKQDHPPUGNVRZ4LEQDBLHGSX7WO7PA", "length": 6243, "nlines": 35, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: सुमारगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : २००० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nसुमारगड हा नावाप्रमाणेच सुमार आहे. 'उगवतीच्या कडावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं' असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर वर पोहचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर एक टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बर्‍याच मोठा प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.\nगडावर जाण्याच्या वाटा : सुमारगडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. ही वाट एका खिंडीमधूनच वर जाते. या दोन्ही वाटा एका खिंडीतच येऊन मिळतात. महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलटा दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घर लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो तो पार करून समोरचा डोंगर चढावा. पुढे अर्ध्या तासातच आपण एका\nखिंडीपाशी पोहचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोडाच वेळात आपण एका कडापाशी पोहचतो. कडाला लागूनच वाट पुढे जाते. पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम. खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास पुरतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासा चे आहे.\nराहण्याची सोय : नाहीजेवणाची सोय : आपण स्वतः: करावी.पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : महिपतगडामार्गेअडीच तास\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2014/06/marathi-hot-spicy-jokes.html", "date_download": "2018-04-23T07:21:23Z", "digest": "sha1:EWRRPB6HTBL3L6VIP4FOH6ZSODGIFH7Y", "length": 1927, "nlines": 16, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: marathi hot spicy jokes", "raw_content": "\nप्रेयसी आणि तिचा प्रियकर शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग साठी जातात..\nप्रेयसी : डोकं तर नाही.....कशाला उगाच हेल्मेट घेतले\nप्रियकर : तू काल 'ब्रा' घेतली....मी काही बोललो\nमुलगी : मि शेजारच्या पांडुवर खुप प्रेम करते आणि मि त्याच्यासोबत पळुन जात आहे..\n माझा वेळ आणि पैसे वाचले..\nमुलगी : पप्पाऽऽ मि पत्र वाचत आहे, आई ठेऊन पळाली वाटते..\nकामवाली-\"बाई, तुमची कमाल आहे कसे काय जमले तुम्हाला कसे काय जमले तुम्हाला\n\" कामवाली-\"मी दहावी शिकले आणि तुम्ही पार पी एच डि केली कसे काय जमले\nबबली-\"मला नाही कळले तू काय म्हणतेय ते\nकामवाली-\"अहो दहावी होण्यासाठी आमच्या मास्तरने मला ४० वेळा ठोकले तुमचे काय केले असेल तुमचे काय केले असेल\nबायको : उद्या उपास आहे दिवसभर कसे रहाल \nनवरा तिच्या छातीवरून...... read full joke\nमित्रानो LIKE किवा SHARE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_3575.html", "date_download": "2018-04-23T07:21:06Z", "digest": "sha1:FBU6XDQP3TY5XL6IQ5JS2XUMM2TD35ML", "length": 10523, "nlines": 40, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: गोरखगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : २१३७ फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nगोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गोरखगड आणि मच्छिद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते. मात्र येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा उल्लेख नाही. शिवकालात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे.पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवा-याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव 'गोरखगड'.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : दरवाज्यातून वर चढून गेल्यावर वर दोन तीन पाण्याची टाके लागतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पाय-यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा 'मच्छिद्रगड' निसर्गाच्या भव्य अदाकारिचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणा-या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पाय-या खोदलेल्या आहेत. ५० पाय-यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे.वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे.\nमाथ्यावरून समोर मच्छिद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो. गडावर जाण्याच्या वाटा :\n१ : गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गेमुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गेमुरबाडला यावे. मुरबाडहून 'म्हसा' फाटया मार्गे'धसई' गावात यावे. येथून 'दहेरी' पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी. ची सेवा उपलब्ध आहे. दहेरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात.\n२ : मुरबाड - मिल्हे मार्गाने दहेरी गावी यावे. या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते.\n३ : गोरखगडावर येण्यासाठी सिध्दगडावरूनही एक वाट आहे. अनेक ट्रेकर्स सिध्दगड ते गोरखगड असा ट्रेक करतांना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिध्दगडावर जाण्यासाठी मुरबाड - नारिवली मार्गाने यावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिध्दगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिध्दगड उतरावा. वाटेत असलेल्या ओढाबरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो. या वाटेने वर आल्यावर आपण एका छोटयाश्या पठारावर येऊन पोहचतो. पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे आणि दोन समाध्या देखील आहेत. येथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. आपण कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. या मार्गाने गड गाठण्यास तीन तास पुरतात.\nराहण्याची सोय : गडावर असलेल्या एका गुहेत २०-२५ जणांना आरामात राहता येते.\nजेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.\nपाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास दहेरी मार्गे.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/navi-mumbai-kharghar-women-s-scooty-accident-live-report-468944", "date_download": "2018-04-23T07:42:20Z", "digest": "sha1:7NRAMVPPRB7CH7ML56MFKECXNTXGBXSB", "length": 16100, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई : खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू, रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव उघड", "raw_content": "\nनवी मुंबई : खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू, रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव उघड\nनवी मुंबईच्या खारघर सेक्टरमध्ये घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या दृश्याने फक्त अपघातच नव्हे तर नवी मुंबईतल्या रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव समोर आणलं आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरुन जात होती. खड्ड्यामुळे तोल गेल्याने ती खाली पडली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या क्रेनने तिला चिरडलं. या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनवी मुंबई : खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू, रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव उघड\nनवी मुंबई : खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू, रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव उघड\nनवी मुंबईच्या खारघर सेक्टरमध्ये घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या दृश्याने फक्त अपघातच नव्हे तर नवी मुंबईतल्या रस्त्याच्या दूरवस्थेचं वास्तव समोर आणलं आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरुन जात होती. खड्ड्यामुळे तोल गेल्याने ती खाली पडली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या क्रेनने तिला चिरडलं. या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.e-activo.org/mr/imagenes-espanolas-2/poetas-espanoles/", "date_download": "2018-04-23T07:21:05Z", "digest": "sha1:KM6453CHN553XNAFULV36RNXIODS426R", "length": 12393, "nlines": 146, "source_domain": "www.e-activo.org", "title": "सर्व वेळ स्पॅनिश कवी | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\nआम्ही स्वायत्त समुदाय सर्व वेळ सर्वात प्रसिद्ध स्पॅनिश कवी काही सादर.\nअरमांडो Buscarini, राइयजा, s.XX. सामाजिक शिष्टाचारांची पर्वा न करणारा लेखक.\nमिगेल Unamuno, बास्क देश, s.XIX. पिढी 98.\nलुईस लोपेझ Anglada, क्यूटा, s.XX\nRosalia डी कॅस्ट्रो, Galicia, s.XIX. रोमँटिक जाणिवेला.\nफेदेरिको गार्सिया Lorca, अन्दालुसिया, s.XX\nटीना सॉरेझ Rojas, कॅनरी बेटे, s.XXI.\nफ्रान्सिस्को दे Quevedo, माद्रीद, s.XVI.\nआपण इतर ज्ञात स्पॅनिश कवी काही कविता वाचा आणि ऐका करू इच्छित असल्यास आणि आपण हे सादरीकरण पाहू शकता:\nआपण आपल्या स्वत: च्या कविता तयार करा आणि पाठवा आमंत्रित\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nमहिना निवडा ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा निर्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nकसे स्पॅनिश नावे आहेत\nस्पॅनिश मध्ये आपले मत व्यक्त करा\nस्पॅनिश मध्ये vowels लिहा\nआपण स्पॅनिश मध्ये प्राणी सल्ला का\nआणि ... आपण सोमवार काय करायचं\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nनवीन नोंदी प्राप्त करण्यासाठी खालील पट्टीत आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील होणे 63 इतर सदस्यांना\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nकोणत्याही शब्द पृष्ठ वर डबल क्लिक करा किंवा एक शब्द टाइप करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i71209192226/view", "date_download": "2018-04-23T07:28:39Z", "digest": "sha1:EKPCKQMYGSF2TWOXDNWW27RUDEJSTEXJ", "length": 9439, "nlines": 135, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आरती संग्रह", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|आरती संग्रह|\nसगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. पांडुरंग हे विठ्ठल, विठोबाचे एक नाव आहे. मूळ ठिकाण पंढरपूरला दक्षिणकाशी म्हणतात. पांडुरंग कृष्ण अवतार आहे. Vithal, or Vitthal, or Vithoba, or...\nहिंदू धर्मात शंकराला (‍शिव,महादेव,पशुपतीनाथ,गंगाधर,सांब,नटराज) सर्व देवांत सर्वांत वरचे स्थान आहे. वेदांत शिवाचे नाव रुद्र आहे. पत्नी पार्वती जगन्माता असून पुत्र कार्तिकेय आणि गणेश होत. ब्रम्हा-विष्णू-महेश यापैकी महेश म्हणजे शंकर...\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/dhinchyak-pujas-first-day-in-big-boss-house-272565.html", "date_download": "2018-04-23T07:22:27Z", "digest": "sha1:GBNIUYQJKD2GMH4IJTOTAD3OJUNU6CJG", "length": 13368, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कसा होता बिग बाॅसच्या घरातला ढिंच्याक पूजाचा पहिला दिवस?", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकसा होता बिग बाॅसच्या घरातला ढिंच्याक पूजाचा पहिला दिवस\nही नवीन सदस्य म्हणजे ढिंच्याक पूजा. स्टेजवर येण्यापासून ते बिग बॉसच्या घरात जाईपर्यंत सलामान खानने ढिंच्याक पूजाच्या नावावर सगळ्यांचंच मनोरंजन केलं.\n23 आॅक्टोबर : बिग बॉसच्या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ही नवीन सदस्य म्हणजे ढिंच्याक पूजा. स्टेजवर येण्यापासून ते बिग बॉसच्या घरात जाईपर्यंत सलामान खानने ढिंच्याक पूजाच्या नावावर सगळ्यांचंच मनोरंजन केलं. तिला अगदी वेलकम केल्याबरोबरच सलमानने तिच्या नावामागचं रहस्य विचारलं. त्यावर पूजा म्हणाली की तिचं खरं नाव पूजा जैन आहे. तिच्या ढिंच्याक स्टाईलमुळे तिने तिच्या नावाआधी ढिंच्याक असं लावलं आहे.\nयाच दरम्यान सलमान म्हणाला की त्याच्या आई-वडिलांचं स्वप्न आहे की सलमानने एकदा ढिंच्याक पूजासोबत गाणं गावं. त्यामुळे सलमानने पूजाला गाणं गाण्यासाठी सांगितलं. खरं तर अशा पद्धतीने गाणं गाण्यासाठी ती तयार होत नाही पण सलमानसाठी पूजाने लगेचंच गाण गायलं.\nपूजाने 'सेल्फी मैने लेली आज' या गाण्याला सुरुवात केली तस सलमान लगेच कॅमेरासमोर आला आणि म्हणाला की 'तुम्ही या गाण्याला हिट केलं, पण हे गाणं तर सुपरहिट झालं पाहिजे'. यानंतर सलमाननेही तिच्यासोबत गाणं गायला सुरुवात केली पण सलमान पूजासारखं गाऊ शकला नाही म्हणून त्याने त्याच्या आईवडिलांची माफीही मागितली.\nही गाण्याची स्पर्धा झाल्यानंतर पूजा बिग बॉसच्या घरात गेली. पूजाने घरात एंट्री केली आणि तिच्या स्वागतासाठी घराच्या आत एक स्कुटर ठेवली होती. या स्कूटरला पाहून सगळेच जण खुश झाले होते पण जस ढिंच्याक पुजाचं गाण वाजलं तस सगळ्यांच्याच लक्षात आलं की पुजा येणार आहे. यावर सगळ्यांच्याच वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. हिना तर सारखी सारखी तोंड वाकडं करून बिग बॉस ढिंच्याक पूजा असं म्हणत होती. त्यातच शिल्पा शिंदे सगळ्यांना पूजाबद्दल ज्ञान देताना दिसली. एकंदरीतच काय तर बिग बॉसच्या घरातला पूजाचा एपिसोड चांगलाच रंगला. आता पहायचं हेच आहे की पुढचा एपिसोड आपल्यासाठी कोणता मसाला घेऊन येतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\n'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न\nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_5244.html", "date_download": "2018-04-23T07:24:44Z", "digest": "sha1:XWVSFVFMFVPAMGD2JLPKCICGSK7NK2W7", "length": 5073, "nlines": 42, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: विजयदुर्ग", "raw_content": "\nविजयदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nविजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत.या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे होते.\nमुंबईहून अंदाजे ४३० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.\nVideo चालू होण्यास थोडा वेळ लागतो.\nविजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले.\nकिल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6081-health-tips-for-all-generation-how-to-control-body-fatness", "date_download": "2018-04-23T07:46:41Z", "digest": "sha1:2GXTYY7X5ABSF3I5DAUKGXK4NP7V7ZWP", "length": 5673, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मेथीचे हे फायदे तुम्हांला माहित आहेत का? - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमेथीचे हे फायदे तुम्हांला माहित आहेत का\nमेथी शरीरातील जीवनसत्व वाढवतात. मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते.\nयासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात. मेथीचे बीज शरीरासाठी लाभदायक ठरतात. मेथीचे बीज ट्रीगोनेलीन लाईसीन आणि एल ट्रीप्तोफान चे चांगले स्रोत आहेत. यासोबतच मेथीचे बीज स्यापोनीन आणि तंतू यांनी संपन्न असतात.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/10/spelling-bee-app.html", "date_download": "2018-04-23T07:32:34Z", "digest": "sha1:ZZZHQC6EE5DFKUTFPN7Z7YKCA2FVEKAW", "length": 4408, "nlines": 35, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्पेलिंग बी - अवघड इंग्रजी शब्द शिकण्यासाठी अॅप", "raw_content": "\nमंगलवार, 13 अक्तूबर 2015\nस्पेलिंग बी - अवघड इंग्रजी शब्द शिकण्यासाठी अॅप\nप्रत्येकाला आपले इंग्रजी चे ज्ञान वाढवावे असे वाटते. त्यासाठी तुम्हाला आधिकाधिक इंग्रजीचे शब्द माहीत असावेत असेही वाटते. यासाठी दैनंदिन वापरात नसलेले अवघड इंग्रजीचे शब्द शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर स्पेलिंग बी (spelling bee) या अॅपचा वापर करू शकता. हे अॅप विनामूल्य आहे.\nहे अॅप इंस्टाल करण्यासाठी तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर (Play Store) मधे जा. तेथे अॅपस या सदराखाली (spelling bee) या नावाने सर्च करा.\nसर्च रिझल्ट्स मध्ये खाली दाखवलेल्या अॅपला इंस्टाल करा. हे अॅप विनामूल्य आहे.\nया अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो\nअॅप इंस्टाल झाल्यानंतर त्याचे आईकॉन असे दिसेल.\nअॅप उघडल्यावर त्याचे पहिले स्क्रीन खालील प्रमाणे दिसते.\nत्यामध्ये Study या मेनू वर टच केल्यास तुम्हाला एक इंग्रजी शब्द आणि त्याचा अर्थ लिहिलेला दिसेल. त्याच बरोबर एक स्पीकर चे चिन्ह दिसेल, त्यावर टच केल्यास त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला ऐकता येईल. त्यानंतर पुढचा शब्द पाहण्यासाठी स्कीन वर डावी कडे स्लाईड करावे.\nनवीन व अवघड इंग्रजी शब्दांचा अभ्यास करण्यासाठी हा अॅप चांगला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-city-cleaning-after-bus-service-82029", "date_download": "2018-04-23T07:16:46Z", "digest": "sha1:BKKNWYN6DI3N5W3UIIUYUQRO7HWAB7HL", "length": 13567, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news city cleaning after bus service आधी स्वच्छता, मग शहर बस | eSakal", "raw_content": "\nआधी स्वच्छता, मग शहर बस\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद - ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने दोन महिन्यांत शहर बस सेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली असताना त्याला स्मार्ट सिटी प्रकल्प ‘एसपीव्ही’चे प्रमुख मार्गदर्शक व राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी ब्रेक लावला आहे. शहर बस पूर्वी स्वच्छता, हरित औरंगाबादला प्राधान्य द्या, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.\nऔरंगाबाद - ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने दोन महिन्यांत शहर बस सेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली असताना त्याला स्मार्ट सिटी प्रकल्प ‘एसपीव्ही’चे प्रमुख मार्गदर्शक व राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी ब्रेक लावला आहे. शहर बस पूर्वी स्वच्छता, हरित औरंगाबादला प्राधान्य द्या, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.\nकेंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात औरंगाबाद शहराची निवड झाल्यानंतर निधी येऊन वर्षभराचा काळ उलटला आहे; मात्र प्रकल्प अहवाल तयार करण्यापलीकडे महापालिकेची तयारी झालेली नाही. यापूर्वी शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्प एसपीव्हीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती केली होती; मात्र ते स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी येऊ शकले नाहीत. दरम्यान, त्यांच्या जागेवर राज्य शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी श्री. पोरवाल यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर हे दोन दिवस बैठकीच्या निमित्ताने मुंबईला होते. बैठका आटोपल्यानंतर त्यांनी श्री. पोरवाल यांची भेट घेतली. या संदर्भात माहिती देताना श्री. मुगळीकर म्हणाले, की शहर बसचा विषय त्यांच्या कानावर टाकला. त्यांनी शहर बस ठीक आहे; पण त्यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, हरित औरंगाबाद याला प्राधान्य द्या, असे सांगितले. शहर बसबद्दल नेमकी काय भूमिका आहे, ते स्पष्टपणे मांडा. शहर बस कोण घेणार, घेतलेल्या बस कोण चालविणार याची सविस्तर सादर करा, तसेच स्वच्छ आणि हरित शहराचा कृती आराखडा तयार करा, अशी सूचनाही त्यांनी केली.\nस्मार्ट सिटीसाठी महिनाअखेरीस बैठक\nआयुक्त श्री. मुगळीकर म्हणाले की, एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) माध्यमातून सोलार प्रकल्प आणि स्मार्ट लायटिंगच्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीच्या बैठकीसाठी पोरवाल २९ नोव्हेंबरला औरंगाबादेत येणार आहेत. तयार असलेले सर्व प्रकल्प अहवाल या बैठकीत ठेवू, एसपीव्हीची मान्यता मिळाल्यावर कामांना प्रत्यक्ष सुरवात होईल.\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nगेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी...\nशाळा सोडतांना वर्गात पुजला गेला सहकारी मित्राचा फोटो\nयेवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील...\nरिक्षाचालक देतो अंध, अपंगांना मोफत सेवा\nऔरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा...\nआयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे - हरिप्रसाद चौरसिया\nपुणे - ‘‘मला आयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे. कारण मी आजही सतत काही ना काही शिकत आहे. आपल्यातील विद्यार्थी जागृत ठेवला की नवी क्षितिजे उलगडत जातात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/new-king-in-jaipur", "date_download": "2018-04-23T07:36:47Z", "digest": "sha1:X3SQ2BJWKKSI2VONMNPD3WVPLJ4UWWV5", "length": 16494, "nlines": 187, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "प्रभू रामचंद्रांशी या राजघराण्याचा आहे थेट संबंध, अशी साजरी करतात दिवाळी – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nप्रभू रामचंद्रांशी या राजघराण्याचा आहे थेट संबंध, अशी साजरी करतात दिवाळी\nजयपूर – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील सर्व संस्थाने त्यांची राजेशाही खालसा झाली. तरीही असे अनेक राजघराणे आहेत जे आजही त्याच रूबाबात राहतात. त्यांची प्रजा आजही त्यांना राजा मानते. असेच एक जयपूरचे राजघराणे आहे. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयपूरच्या महाराणी पद्मिनी देवी म्हणाल्या होत्या की, हे राजघराणे श्रीरामाचे वंशज आहे.\nअशी साजरी करतात दिवाळी\nदेशात अनेक तऱ्हेने दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी सर्व रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिवाळी साजरी करतात. तथापि, जयपूरचे राजघराणे काळे कपडे परिधान करूनच दिवाळीचा उत्सव साजरा करते. हे एखाद्या दु:खामुळे नाही, तर त्यांची शतकांपासून चालत आलेली परंपरा आहे. माजी राजा सवाई जयसिंह द्वितीय यांचे वंशज नेहमी काळे कपडे घालूनच दीपावली साजरी करतात.अशी आहे परंपरा…\n– माजी राजघराण्यातील सदस्यांनुसार, 10व्या शतकात कछवाहाचे राजा ‘सोध देव’चा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावाने सिंहासनावर कब्जा केला, तेव्हा त्रस्त होऊन राणी आपला पुत्र ‘दुल्हा राय’ला घेऊन राजस्थानच्या खोह परिसरात आली.\n– खोहचे राजा चंदा मीनाने राणीला बहिणीसारखा सन्मान दिला आणि दुल्हा रायच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली. यानंतरच दिवाळी अशी काळे कपडे घालून साजरी करण्यात येऊ लागली.\nअसा आहे हा शाही परिवार…\n– या मुलाखतीत पद्मिनीदेवी म्हणाल्या, त्यांचा परिवार श्रीरामांचा मुलगा कुश यांचा वंशज आहे.\n– त्यांचे पती आणि जयपूरचे माजी महाराज भवानी सिंह कुश यांचे 309वे वंशज होते.\n– 21 ऑगस्ट 1912ला जन्म झालेल्या राजा मानसिंह यांनी तीन लग्ने केली होती. पहिले लग्न 1924मध्ये वयाच्या 12व्या वर्षी जोधपूरचे महाराजा सुमेरसिंह यांची बहीण मरुधर कंवरशी झाले होते.\n– मानसिंह यांचे दुसरे लग्न त्यांच्या पहिल्या पत्नीची भाची किशोर कंवर यांच्याशी 1932 मध्ये झाले. यानंतर 1940 मध्ये त्यांनी गायत्री देवींशी तिसरा विवाह केला.\n12 वर्षांच्या वयातच पद्मिनीदेवींचा नातू झाला राजा\n– महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधर कंवर यांना पुत्ररूपात भवानी सिंह झाले. भवानी सिंहांचे लग्न पद्मिनीदेवींशी झाले होते. त्यांना दिया कुमारी ही एकुलती एक मुलगी आहे.\n– नंतर दिया कुमारींचे लग्न नरेंद्र सिंहांशी झाले. त्यांना दोन मुले झाली पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह, तर मुलगी आहे गौरवी. दिया सध्या सवाई माधोपूर येथून भाजप आमदार आहेत.\n– पद्मनाभ सिंहने वयाच्या 12व्या वर्षी जयपूर रियासत सांभाळायला सुरुवात केली. तर दुसरा मुलगा लक्ष्यराज सिंहने वयाच्या अवघ्या 9व्या वर्षीच ही जबाबदारी सांभाळली.\n– तथापि, देशात आता पूर्णपणे राजेशाही संपुष्टात आलेली आहे. पण तरीही राजघराण्यांत परंपरेच्या रूपात राज्याभिषेक केला जातो. याद्वारे राज्याचा वारसाहक्क प्रतीकात्मक रूपात पुढे हस्तांतरित केला जातो.\n– महाराणी पद्मिनी देवी नेहमी शहरात होणाऱ्या लहान मोठ्या कार्यक्रमांत चीफ गेस्ट म्हणून हजर असतात.\n– दुसरीकडे, त्यांची मुलगी दिया कुमारी सवाई माधेपूर येथून एमएलए आहे. त्या नेहमी राजस्थानात होणाऱ्या अनेक इव्हेंट्समध्ये दिसतात.\n– यासोबतच दिया कुमारींचा मुलगा आणि जयपूरचे राजे पद्मनाभ सिंह भारतीय पोलो टीमचे खेळाडू आहेत.\n– हा शाही परिवार जयपुरात होणाऱ्या रॉयल समारंभांत अनेकदा दिसून येतो.\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/thane-gas-cylinder-blast-and-fire-update-488816", "date_download": "2018-04-23T07:33:34Z", "digest": "sha1:3UBKSZU4T3RYNJ2OOHU4HMQ3XQNB4ZMN", "length": 16166, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "ठाणे : गॅस सिलेंडरच्या स्फोटात 10 झोपड्या जळून खाक", "raw_content": "\nठाणे : गॅस सिलेंडरच्या स्फोटात 10 झोपड्या जळून खाक\nठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात आजूबाजूच्या 10 झोपड्या आगीत जळून खाक झाल्यात. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाच्या हादऱ्यानं आजूबाजूच्या घरातील पत्रे उडाले. दरम्यान अग्निशमन दलानं आग विझवली असून अनेक झोपड्यांमधील सामान जळून खाक झालं. घटनास्थळी पोहचलेल्या महापौर मीनाक्षी शिंदेंनी झोपडपट्टीवासियांचं तूर्तास पालिकेच्या शाळेत पुनर्वसन करण्यात येईल असं सांगितलं\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nठाणे : गॅस सिलेंडरच्या स्फोटात 10 झोपड्या जळून खाक\nठाणे : गॅस सिलेंडरच्या स्फोटात 10 झोपड्या जळून खाक\nठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात आजूबाजूच्या 10 झोपड्या आगीत जळून खाक झाल्यात. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाच्या हादऱ्यानं आजूबाजूच्या घरातील पत्रे उडाले. दरम्यान अग्निशमन दलानं आग विझवली असून अनेक झोपड्यांमधील सामान जळून खाक झालं. घटनास्थळी पोहचलेल्या महापौर मीनाक्षी शिंदेंनी झोपडपट्टीवासियांचं तूर्तास पालिकेच्या शाळेत पुनर्वसन करण्यात येईल असं सांगितलं\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/arati-ankalikar-writes-kishori-amonkar-38541", "date_download": "2018-04-23T07:25:08Z", "digest": "sha1:GSUZFSMEWR6CIMRGV5TEQZMAR3C2O4IL", "length": 20303, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "arati ankalikar writes on kishori amonkar नैनन नीर बहे... भावना, बुद्धीलाही कवेत घेणारं गाणं | eSakal", "raw_content": "\nनैनन नीर बहे... भावना, बुद्धीलाही कवेत घेणारं गाणं\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nअगदी गेल्या आठवड्यातच तर त्या कमानी ऑडिटोरियममध्ये गायल्या होत्या. त्याआधी पुण्यातही. अगदी तोच नेहमीचा उत्साह आणि गायनाची तीच चिरंतन ओढ. कुणाला वाटलंही नसेल त्यांना गाताना पाहून की, त्या अशा निघून जातील म्हणून... ते म्हणतात ना- वय ही खरं म्हणजे शरीराची नसून मनाची अवस्था असते- याच वाक्‍याचं प्रत्यंतर ताईंच्या अस्तित्वात नेहमी घडायचं. त्यांचं वय कधीही जाणवायचंच नाही. त्या खरंतर वयाच्या मर्यादेच्या कधीच पलीकडे निघून गेलेल्या होत्या. वय हा त्यांच्यापुरता एक दरवर्षी बदलत जाणारा केवळ एक आकडा होता...\nकिशोरीताईंनी संगीताचा विचार केवळ शास्त्र, विद्या वा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद असे त्या मानत. तेथपर्यंत आपला संगीतविचार त्यांनी नेऊन ठेवला होता.\nएखादी गोष्ट म्हणजे एखाद्याचा श्‍वास असतो, ध्यास असतो; असं मी लहानपणापासून ऐकून होते... पण हे प्रत्यक्षात अनुभवलं ते मात्र ताईंना भेटले तेव्हाच. संगीत, त्याविषयीचे मनन, चिंतन, रियाझ आणि एकूण संगीतच त्यांचा श्‍वास, ध्यास आणि प्राणही होता. आजही \"सरस्वती' हा शब्द जरी नुसता उच्चारला ना, तरी माझ्या मनात येते ती प्रतिमा ताईंचीच. त्या रागसंगीताशी अंतर्बाह्य तादात्म्यच पावलेल्या होत्या.\nमी ताईंना एक गुरू म्हणून पाहिलं, एक व्यक्ती म्हणूनही खूप जवळून पाहिलं... त्या संगीताच्या क्षेत्रात साक्षात्‌ माझ्या दृष्टीने देवाच्याच जागी होत्या. असंख्यांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं. त्यांचं शब्दचित्र रेखाटायचं झालं तर मी त्यांना \"सात स्वरांच्या घोड्यावर आरूढ असणारी सरस्वती' असंच म्हणेन संगीताची असीम साधना करणारी, अखंड चिंतन करणारी अशी व्यक्ती न या आधी झाली, न भविष्यात कधी होईल. किशोरीताईंनी संगीताचा विचार हा केवळ शास्त्र, विद्या किंवा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. याउलट, संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद, अशा पातळीवर ताईंनी आपला संगीतविचार नेऊन ठेवला होता. किंबहुना, त्याचं प्रात्यक्षिकच त्यांच्या गायनातून दरवेळी अनुभवायला येत असे.\nअगदी मन नेईल तिथे जाणारा गळा त्यांना लाभला होता. पाण्यासारखा वाहता गळा, प्रवाही गळा... त्यांच्या असामान्य प्रतिभेला त्याच तोडीच्या गळ्याची जोड मिळाली. शिवाय, अंगी असणारी अतिशय अभ्यासू वृत्ती. मला आठवतं- ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे गाणं शिकायला जात असू, त्या वेळी त्या \"संगीत रत्नाकर'सारखे कितीतरी जुने ग्रंथ घेऊन बसायच्या. त्यांना नेहमीच संगीताच्या मुळाशी जाऊन भिडण्यात रस होता. त्यांचा संगीतशोध अथकपणे सुरूच असायचा. आपण इतर कुठल्याही गायकाकडून कधीही न ऐकलेल्या असंख्य जागा आपणाला त्यांच्या गळ्यातून ऐकायला मिळायच्या. त्यांच्या गाण्यात कमीतकमी पाच हजार अशी स्वरवाक्‍य निघतील की, जी आजवर कधीही कुणाच्याही गळ्यातून आलेली नाहीत. ना कुणाच्या बुद्धीला अशा स्वरवाक्‍यांचा विचारही कधी स्पर्शिला असेल... मला वाटतं ताईंसारखी विदुषी पुन्हा जन्माला घालणं हे निसर्गापुढेच एक आव्हान असेल.\nताईंना स्वरांपलीकडे जाणारा राग खुणावत असे.\nस्वरांपलीकडे, आकृतीपलीकडे, शब्दांपलीकडे या \"पल्याड जाण्याविषयी' ताईंना मोठं कुतूहल असायचं. त्यामुळेच त्यांनी त्यासाठी संस्कृतचं शिक्षणही घेतलं. जुन्या संस्कृत ग्रंथांतून संगीताचा अभ्यास सिद्ध केला. अनेक गोष्टींचा मागोवा घेतला. शेकडो वर्षांपूर्वी राग खरे कसे गायले जायचे त्यांचं त्यावेळचं रूप कसं होतं त्यांचं त्यावेळचं रूप कसं होतं त्या रागाचं वातावरण कसं होतं त्या रागाचं वातावरण कसं होतं ते वातावरण हुकमीपणे निर्माण कसं करायचं आणि त्याचं तंत्र काय ते वातावरण हुकमीपणे निर्माण कसं करायचं आणि त्याचं तंत्र काय... अशा अनेक गोष्टींचा ताईंनी सखोल अभ्यास केला होता. मला वाटतं, त्यामुळेच की काय, पण ताईंचं गाणं हे एकीकडे विद्वानांना जेवढं खुणावत असे, तेवढंच ते संगीतातलं फारसं न कळणाऱ्या सर्वसामान्य रसिकालाही धरून ठेवत असे ... अशा अनेक गोष्टींचा ताईंनी सखोल अभ्यास केला होता. मला वाटतं, त्यामुळेच की काय, पण ताईंचं गाणं हे एकीकडे विद्वानांना जेवढं खुणावत असे, तेवढंच ते संगीतातलं फारसं न कळणाऱ्या सर्वसामान्य रसिकालाही धरून ठेवत असे ताईंचं गाणं हे \"इमोशन्स आणि इंटिलिजन्स' अशा दोहोंना कवेत घेणारं होतं. एकत्र बांधून ठेवणारं होतं.\nमाझ्यापुरतं म्हणायचं तर, माझ्या एकूण अस्तित्वालाच ताई अंतर्बाह्य व्यापून राहिल्या आहेत. माझ्या प्रत्येक स्वरात त्या आहेत. माझ्या प्रत्येक विचारात त्या आहेत. जीवनाकडे पाहावं कसं, याची दृष्टीच ताईंनी मला दिली. ऐकू न येणाऱ्याला कर्णयंत्रामुळे जे बळ मिळतं आणि दृष्टिहीनाला डोळे मिळाल्यावर जे नवं जगणं मिळतं ना, तसंच काहीसं बळ आणि उमेद ही ताईंच्या गुरुकृपेनं मिळते, हा माझा अनुभव आहे.\nताईंच्या स्वरांत एक गूढता जाणवून यायची. त्यांच्या गाण्यात असा काही उत्कट भाव होता की, तो थेट आपल्या मनातल्या आजवर अस्पर्श असणाऱ्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याला अलगद स्पर्शून जायचा. म्हणूनच त्यांचं गाणं वेगळं होतं. म्हणूनच त्या आज जाऊनसुद्धा माझ्या आत उरलेल्या आहेत. त्या गेलेल्या नाहीत. किशोरीताई अशा व्यक्ती नव्हत्याच की त्या जातील. त्या गेलेल्याच नाहीत.\nसंगीताचं ते सूर्याप्रमाणे असणारं लखलखीत तेज नक्की काय आहे, हे ताईंच्या सान्निध्यात आल्यावरच जाणवू शकलं आणि स्वतः ताईतरी कुठे यापेक्षा वेगळ्या होत्या त्या स्वतःही तर संगीताकाशातल्या एक सूर्य होत्या.\nआपलं उभं आयुष्य त्या सतत तळपतच राहिल्या आणि तळपत असतानाच गेल्या. त्यांचे स्वर, त्यांची अफाट बुद्धिमत्ता, त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांची उत्कटता आणि त्यांच्या भावपूर्ण अन हृदयस्पर्शी आवाजाने त्या माझ्या मनात खूप खूप खोलवर आत्ताही आहेत. माणूस खरंच जातो का, हा मला आज पडलेला प्रश्‍न आहे. मी ताईंना क्षणभरही कशी बरं विसरू शकेन \n(शब्दांकन : स्वप्नील जोगी)\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nगेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी...\nशाळा सोडतांना वर्गात पुजला गेला सहकारी मित्राचा फोटो\nयेवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mpscmcq.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T07:52:42Z", "digest": "sha1:BOD7WYRLWMRXUED4Z3NGWYK6LDXPG2XT", "length": 4747, "nlines": 105, "source_domain": "mpscmcq.blogspot.com", "title": "> MPSC/UPSC", "raw_content": "\nराज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, विक्रिकर निरीक्षक , पोलिस उप निरीक्षक,सहाय्यक,तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता :\nबुधवार, २७ डिसेंबर, २०१७\n१. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते \n२.भारताची दक्षिण उत्तर लांबी --------- कि मी आहे\n३.भारताच्या सर्वात उत्तरेकडील बिंदू कोणता \n४.भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे\n५.भारतातील किती राज्यांच्या सीमा प्रदेशाला लागून आहे\n६.भारताच्या एकून क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने --- % क्षेत्रफळ व्यापले आहे\n७ .सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या कोणत्या राज्य / केंद्राशाशित प्रदेशात आहे \n८.खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा\nI. चंडीगड , दादरा नगर हवेली , लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी आहे\nII.मिझोरम, त्रिपुरा या केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी आहे\nअ .विधान I बरोबर\nब .विधान II बरोबर\nद्वारा पोस्ट केलेले SPARDHA PARIKSHA येथे ८:०९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: भूगोल प्रश्नसंच ७\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nया पानाला जोडले जा\nब्लॉग ला भेट देणारे मान्यवर\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://uniquefeatures.in/node/168", "date_download": "2018-04-23T07:16:01Z", "digest": "sha1:HZFZQICC2LGYEHL5QDHNG3KCFJ4FY4U5", "length": 49444, "nlines": 128, "source_domain": "uniquefeatures.in", "title": "पुन्हा (महिलांना) मंदिरप्रवेश | युनिक फीचर्स", "raw_content": "\nप्रार्थनास्थळांत प्रवेश मिळणं हा खरंतर प्रत्येक माणसाचा हक्क. पण स्त्रियांच्याबाबत या सांस्कृतिक हक्कावर अगदी आज;एकविसाव्या शतकातही गदा येताना दिसतेय. महाराष्ट्रात आजही अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे. ही प्रथा घटनाविरोधी तर आहेच, परंतु स्त्रियांच्या सन्मानाशी आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्याशी जोडलेली आहे. महाराष्ट्रातील अशा मंदिरांचा शोध घेऊन लिहिलेला लेख.\n(महाराष्ट्र टाइम्स - ३ सप्टेंबर १९९५)\nकेरळच्या पश्चिम तटावर साबरीमल या गावी भगवान अय्यप्पाच्या मंदिरात अजूनही स्त्रियांना प्रवेश नाही. या रूढीची तिथल्या नारीमुक्ती आंदोलनाने नुकतीच दखल घेतली आहे. अनेकांचा विरोध असूनही मंदिरप्रवेशाची चळवळ तिथे सुरू करण्यात आली आहे. मंदिरप्रवेशाचा प्रश्न खरं तर जुना ‘पर्वती सत्याग्रहाबरोबर महाराष्ट्रापुरता हा प्रश्न संपला असं आपण मानतो. सामाजिक सुधारणा चळवळीच्या एका टप्प्यावर साने गुरुजी स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून शूद्रांसाठी अन्याय्य ठरणारी जातिव्यवस्था नाकारणाऱ्या डॉ. आंबेडकरांपर्यंत सर्व नेते मंदिरप्रवेशाची चळवळ महाराष्ट्रात लढवत होते. ब्राह्मणांच्या राजकीय वर्चस्वाविरुद्ध भूमिका घेणार्‍या ब्राह्मणेतर चळवळीनेदेखील हा प्रश्‍न महत्त्वाचा मानला होता. जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेचं प्रतीक म्हणून या प्रश्नाकडे तेव्हा पाहिलं गेलं. आज नव्याने जाणवू लागलेल्या सामाजिक विषमतेच्या परिणामांचा सामना करताना पुन्हा एकदा मंदिरप्रवेशाच्या चळवळी’ची गरज निर्माण झाली आहे.\nस्त्रियांना प्रवेश नाकारणारी हिंदूंची अशी फारशी मंदिरं नसावीत असा कुणाचाही प्रथमदर्शनी समज होऊ शकतो. परंतु तो गैरसमज आहे. स्त्रियांना प्रवेश नाकारणारं पुण्यातलं एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे ओंकारेश्वराचं मंदिर. पुण्याच्या मध्यवस्तीत असलेलं हे मंदिर बरंच पुरातन आहे. मंदिराचं एकूण बांधकाम आणि रचना ‘देखणी’ या सदरात मोडावी अशीच आहे. या मंदिरात स्त्रियांना जाता येतं. परंतु गाभाऱ्यामध्ये जाऊन शिवलिंगाचं मात्र दर्शन घेता येत नाही. सोवळं किंवा धूतवस्त्र नेसलेल्या कुणाही ब्राह्मणाला आणि मंदिराच्या पुजाऱ्याला आतमध्ये प्रवेश आहे. काही वर्षांपूर्वी ब्राह्मणेतर मंडळींनी सक्तीने या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्त्रियांना अघापही गाभाऱ्याचे दरवाजे बंदच आहेत. इतर ठिकाणच्या शिवमंदिरात स्त्रियांना जाता येत असताना केवळ याच मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाही मंदिराचे पुजारी श्रीकृष्ण गाडे आणि संदीप गाडे याविषयी सांगतात, ‘ओंकारेश्वराचं मंदिर हे स्मशानातलं मंदिर आहे. स्मशानातल्या शंकराजवळ पार्वतीलाही मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे. स्त्रिया सर्वसाधारणत: स्मशानात जात नाहीत. पुण्याच्या वैकूंठ स्मशान भूमीतही शंकराचं मंदिर आहे. या मंदिरात मात्र स्त्रियांना जाता येतं, असं संबंधितांशी बोलल्यावर लक्षात आलं.’\nआजवर कधीच प्रवेश दिलेला नाही का, या प्रश्नावर संदीप गाडे म्हणतात की, जेव्हा नदीच्या पुराचं पाणी गाभाऱ्यात शिरतं तेव्हा स्त्रियांसह सर्वांनाच मुक्त प्रवेश असतो. परंतु अशी वेळ फारशी येत नाही. गंमत म्हणजे या मंदिराची मालकी आणि विश्वस्तपद हे एका स्त्रीकडेच आहे. आनंदीबाई लोणकर हे त्यांचं नाव. सुप्रसिद्ध संस्कृत तज्ज्ञ आणि कोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या या दूरच्या नातेवाईक. स्त्रीची मालकी आणि विश्वस्तपद हे मान्य होऊ शकतं, मग तिचं मंदिरात जाणं का मान्य होत नाही, या प्रश्नावर पुजारी म्हणतात की, वारसाहक्काचा मुद्दा वेगळा आणि मंदिरप्रवेशाचा मुद्दा वेगळा. याउपरही दांडगाईने कुणी प्रवेश केलाच तर जागृत देव त्याला बरोबर शिक्षा करतो. पूर्वी एका ब्राह्मणेतर गृहस्थाने जबरदस्तीने मंदिरप्रवेशाचा प्रयत्न केला तर त्याचे डोळेच गेले, असं सांगितलं जातं. एकूण काय तर एका स्त्रीकडेच मालकी असणार्‍या मंदिरात स्त्रियांना आजही प्रवेश नाही.\nओंकारेश्वराच्या मंदिरात किमान गाभाऱ्यापर्यंत तरी जाता येतं. परंतु पुण्याजवळच्या दिवे घाटावरच्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातही स्त्रियांचा वावर वर्ज्य आहे. पुण्याजवळ नारायणपूर आणि बोपगाव या दोन ठिकाणी भाविकांची गर्दी असते. यातलं नारायणपूर हे दत्ताचं ठिकाण आहे तर बोपगावात कानिफनाथाचं मंदिर आहे. कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक आहेत. ही दोन्ही दैवतं जागृत समजली जातात. तशी भाविकांची श्रद्धा आहे. यातही कानिफनाथांच्या मंदिराचा विशेष असा की तिथे सर्व धर्मांचे पुरुष जाऊ शकतात. दिवेघाटातील एका टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्यं असं की, प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाण्यासाठी साधारणपणे दीड फूट उंच आणि तितकाच रूंद असा मार्ग आहे. कितीही जाड माणूस सरपटत गाभाऱ्यात जाऊ शकतो. ही कानिफनाथांचीच कृपा आहे, असा भाविकांचा विश्वास आहे. सरपटत गेलं की आतमध्ये आठ ते दहा माणसं उभी राहू शकतील एवढी जागा आहे. सभोवतालचा निसर्ग, मंदिराजवळचे मोर यामुळे एक पर्यटनस्थळ म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कानिफनाथांच्या समाधीशेजारीच जालिंदरनाथांची समाधीही आहे. या मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाही याविषयी मंदिराच्या प्रमुखांनी काहीही माहिती सांगण्यास नकार दिला. ‘तुम्ही गुरुवारी या, तुम्हाला सर्व माहिती मिळेल’ असं सांगून ते जे पसार झाले ते पुन्हा आलेच नाहीत. परिसरातल्या काही जणांना आम्ही या प्रथेबाबत विचारलं, तेव्हा एक भाविक म्हणाले, ‘कानिफनाथ हे नवनाथांपैकी आहेत. त्यांना स्त्रियांचा वावर खपणं शक्यच नाही. त्यांचा जन्मही स्त्रीपासून न होता हत्तीच्या कानातून झाला आहे. जालिंदरनाथही तसंच असल्यामुळे त्यांच्या समाधीस्थानीही स्त्रियांना जाता येत नाही.’\nटेकडी चढून आपण वर गेलो की, मुख्य मंदिराचं प्रांगण लागतं. तिथेच स्त्रियांना या दोन्ही ठिकाणी प्रवेश निषिद्ध असल्याबाबतची पाटी पाहून हा नियम किती कडक आहे, याची कल्पना येते. मंदिराच्या परिसरात पुरुष मंडळी मुक्कामासाठी राहू शकतात; परंतु स्त्रियांना अघापही तशी परवानगी नाही. पूर्वी एका स्त्रीने सक्तीने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून ती स्त्री निपुत्रिक झाली, त्याचप्रमाणे एका माणसाने दरवाजातून डोके आत घालण्याऐवजी पाय घातले आणि तो अडकून बसला; शेवटी त्या माणसाला कापून काढावं लागलं, असं एका भाविकाने सांगितलं. हे स्थान इतर ठिकाणासारखं नाही; इथे दांडगाई करून उपयोग नाही, असंच बहुतेक भाविकांचं मत दिसलं.\nकानिफनाथ हे ब्रह्मचारी आणि यती असल्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत एवढे कडक असावेत. हिंदू धर्मातली अशीच दुसरी कडक देवता म्हणजे कार्तिकस्वामी. शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि देवांचा सेनापती म्हणून ही देवता प्रसिद्ध आहे. पुण्यातल्या पर्वती या टेकडीवर कार्तिकस्वामींचं मंदिर आहे. या मंदिरातही काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रियांना प्रवेश नव्हता. या संदर्भात देवदेवेश्वर संस्थान, ‘पर्वती’ ट्रस्टचे एक प्रमुख विश्वस्त मनोहर जोशी यांना विचारलं, तर ते म्हणाले, ‘आपल्या धर्मात अशी श्रद्धा आहे की, स्त्रियांनी कार्तिकस्वामींचं दर्शन घेतलं की वैधव्य येतं. त्यामुळे हा मंदिरप्रवेश निषिद्ध आहे. आम्ही कोणत्याही स्त्रीला मंदिरात जायला बंदी केलेली नाही. परंतु स्त्रियाच जात नाहीत.’\nदक्षिणेकडे कार्तिकस्वामी मुरूगन आणि सुब्रह्मण्यम या नावाने प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातल्या ब्रह्मचारी कार्तिकस्वामीला तिथे मात्र दोन बायका आहेत. मुरूगन हे दाक्षिणात्य लोकांचं आराध्य दैवत असल्यामुळे पर्वतीवरच्या कार्तिकस्वामीला मोठया संख्येने इथले दाक्षिणात्य भाविक जातात. पर्वतीवरच्या या कार्तिकस्वामीला जरी स्त्रियांना जाता येत असलं, तरी नाशिकच्या कार्तिकस्वामी मंदिरात आणि जेजुरीच्या खंडोबाच्या मुख्य मंदिराच्या पिछाडीस असलेल्या कार्तिकस्वामीच्या देवळात स्त्रियांना जाता येत नाही. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शंकराची जी स्वयंभू मंदिरं आहेत, तिथे स्त्रियांना जाता येत नाही. चिपळूण शहरातील गांधारेश्वर आणि त्याच तालुक्यातील स्वयंदेव, या दोन्ही शिवमंदिरांत स्त्रियांना प्रवेश नाही. गुहागरचं कार्तिकस्वामीचं मंदिर, मालवण तालुक्यातील धामापूर येथील देवीचं मंदिर आणि देवगड तालुक्यातील कोटकामते देवीचं मंदिर या अन्य मंदिरांमध्येही स्त्रियांना प्रवेश नाही. गुहागर परिसरातच विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. या देवीशेजारी कार्तिकस्वामीची मूर्ती असल्यामुळे स्त्रियांना याही मंदिरात प्रवेश नाही. कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातील मारुतीच्या काही मंदिरांमध्येही स्त्रियांना जाण्यास मज्जाव आहे.\nमहाराष्ट्रातील बहुतेक मंदिरात स्त्रियांना सर्वत्र संचार असला, तरी मंदिरातल्या काही ठिकाणी स्त्रियांना वावरता येत नाही, अशीही काही उदाहरणं आहेत. त्यापैकी एक आहे जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर. खंडोबाच्या मंदिरात सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना मुक्त प्रवेश आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला एक चौथरा आहे. या चौथऱ्यावरच खंडोबाची ढाल-तलवार ठेवलेली आहे. या चौथऱ्यावर स्त्रियांना बसता येत नाही. मात्र तशी पाटी इथे लिहिलेली नाही. मंदिराच्या पुजा-यांनी याबाबत सांगितलं, ‘दर महिन्याच्या प्रतिपदेला देवांना या चौथऱ्यावरच आंघोळ घातली जाते. स्त्रिया मासिक पाळीमुळे अपवित्र असतात. म्हणून त्यांना तिथे बसता येत नाही.’ सामान्यपणे कोणताही भाविक देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिराच्या दारात काही काळ विसावतो. जिथे पटकन विसावण्याची इच्छा व्हावी, असा हा चौथरा आहे. परंतु केवळ ‘अपवित्र’ असल्यामुळे स्त्रियांना बसता येत नाही.\nअसंच दुसरं ठिकाण आळंदीला आहे. भागवत धर्माचे प्रमुख संस्थापक ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचं कुणालाही दर्शन घेता येतं. मंदिराच्या जवळच ‘अजान बाग’ आहे. या बागेत सुप्रसिद्ध अजानवृक्ष आहे. इथे ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी लोक बसतात. परंतु या ठिकाणी स्त्रियांना मात्र बसता येत नाही. या पाठीमागेही ‘स्त्रिया अपवित्र असतात’ हेच कारण आहे. जो वारकरी संप्रदाय आध्यात्मिक समतेचा पुरस्कर्ता मानला जातो, त्या संप्रदायात ही विषमता कशी आली हे मात्र कळत नाही.\nहिंदू धर्मात ज्या मंदिरात स्त्रियांना जाता येत नाही त्यांची ही काही ठळक उदाहरणं झाली. अशी अनेक उदाहरणं जरा बारकाईने शोध घेतला तर सापडू शकतील. हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम धर्मातही मशिदीमध्ये, कब्रस्तानात व दर्ग्याच्या गर्भगृहात स्त्रियांना जाता येत नाही. मात्र सर्वच मुस्लिम स्त्रियांना मशिदीत जाता येत नाही, असं नाही. मुस्लिमांमध्ये शिया, सुन्नी, खोजा, बोहरी असे विविध पंथ आहेत. स्त्रियांच्या मशीद-प्रवेशाबाबत या प्रत्येकामध्ये मतभेद आढळतात. खोजा जमातीत दैनंदिन धर्मकृत्य करणारे दोन पुरोहित असतात. ‘मुखी’ हा मुख्य पुरोहित आणि ‘कामडिया’ हा त्याचा सहाय्यक. या जमातीच्या स्त्रियांना मशिदीत जाता येतं. त्यामुळे स्त्रियांची धर्मकृत्यं या दोन पुरोहितांच्या बायकाच करतात. ‘मुखियानी’ आणि ‘कामडियानी’ असं त्यांना संबोधण्यात येतं. बोहरा स्त्रियांनाही मशिदीत जाण्याची परवानगी आहे. सुन्नी पंथात मात्र स्त्रियांच्या मशीद-प्रवेशाबाबत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. लहान मुलींना ईदच्या दिवशी मोठ्या उत्साहाने मशिदीत नेलं जातं, परंतु एकदा ती मुलगी मोठी झाली की, तिला प्रवेश बंद होतो. मुस्लिम धर्मातील बुरखापद्धती आणि मासिक पाळीशी निगडित असणाऱ्या पवित्र-अपवित्रतेच्या कल्पना याच्या मुळाशी असाव्यात. स्त्रियांना मशिदीत जायला बंदी असली तरी दर्ग्याच्या परिसरात वावरण्यास वा नमाज पढण्यास त्यांना कोणी अडवत नाही. त्यामुळेच दर्ग्याला जाणाऱ्या भाविकात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असते. अर्थात दर्ग्यामध्ये मुख्य कबरीपर्यंत स्त्रियांना जाता येत नाहीच. त्यामुळे तिथेही काही प्रमाणात त्यांचा प्रवेश निषिद्धच मानलेला आहे. मशीद प्रवेश आणि दर्गा प्रवेश याबाबतही वेगवेगळे प्रघात दिसतात. इजिप्त, ङ्ग्रान्स,सोमालिया अशा देशातल्या स्त्रिया मशिदीत जाऊन नमाज पढू शकतात. कर्नाटकातही स्त्रियांना दर्ग्यात जाता येतं. मुस्लिम महिलांवरील प्रवेशबंदीला कुराणात कोठेही आधार नाही. नंतरच्या काही हदीसांमध्ये या संदर्भातले उल्लेख सापडतात. खुद्द महंमद पैगंबरांच्या काळात आणि पुढे तिसऱ्या खलिफापर्यंत स्त्रिया मशिदीत जाऊ शकत होत्या असे उल्लेख सापडतात. ही प्रथा नंतर केव्हातरी अस्तित्वात आली असावी.\nमुस्लिम स्त्रियांसाठी वर्ज्य असलेलं आणखी एक ठिकाण म्हणजे कबरस्तान. मृत माणूस हा पूर्णपणे नग्नावस्थेत असतो. स्त्रियांनी त्या अवस्थेतला माणूस पाहणं निषिद्ध मानलं जातं. म्हणून त्यांना कबरस्तानात जाता येत नाही. तरीही ‘शब्बे मेहराज ईद’च्या दिवशी सर्व स्त्री-पुरुष कबरस्तानात जातात व आपल्या मृत नातेवाईकांच्या कबरीसमोर प्रार्थना म्हणतात.\nख्रिश्चन धर्मात सर्व स्त्री-पुरुषांना चर्चमध्ये जाता येतं. परंतु अघापही स्त्रियांना धर्मगुरूपदाचा अधिकार नाही. गेल्या वर्षी ‘चर्च ऑफ इंग्लंड’कडे या मागणीसाठी ब्रिटिश महिलांनी आंदोलन केलं होतं. त्यात त्या यशस्वी झाल्या. अर्थात कॅथॉलिक संप्रदायाबाबतीत अघापही कडवी भूमिका घेतो. पुण्यातल्या ‘स्नेहसदन’संस्थेचे फादर जॉर्ज याबाबत म्हणाले की, ‘बायबलमध्ये किंवा येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीत स्त्री-पुरुष असा कुठेही भेद नाही. परंतु यहुदी धर्मापासून ख्रिश्चन धर्माची निर्मिती झालेली असल्यामुळे त्या धर्मातील पुरुषप्रधानता या धर्मातही आहे. केवळ परंपरेमुळेच ही प्रथा येशू ख्रिस्ताचे शिष्य सेंट पॉल यांच्या वचनांमध्ये स्त्री-पुरुष विषमतेचे काही उल्लेख सापडतात. परंतु धर्मशास्त्राच्या या प्रथेला काहीही आधार नाही.’\nस्त्रियांच्या मंदिरप्रवेशाच्या विरोधाला धर्मशास्त्राचा कोणताही आधार नाही, अशीच निःसंदिग्ध भूमिका हिंदू धर्मशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनी घेतली आहे. पूर्व मीमांसेचे एक अभ्यासक प्रा. श्रीपाद भट म्हणाले की, ‘उपनयन संस्कार नसल्यामुळे स्त्रियांना जरी वेदाधिकार नसला तरी मंदिरप्रवेश मात्र कुठेही निषिद्ध मानलेला नाही.’वेद आणि धर्मशास्त्राचे एक गाढे अभ्यासक व पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाचे माजी संचालक डॉ. त्रिविक्रम धर्माधिकारी म्हणाले की, ‘वेदांच्या काळात मूर्तिपूजाच नसल्यामुळे तेव्हा मंदिरप्रवेशाचा मुद्दा उपस्थित होणं शक्य नव्हतं. ही प्रथा उत्तरकालातली असावी. स्मृतिग्रंथातही याला आधार सापडत नाही. प्राय: ज्या देवता स्मशानातल्या आहेत, यति किंवा ब्रह्मचारी आहेत तिथे तिथे स्त्रियांचा प्रवेश निषिद्ध मानलेला दिसतो. परंतु आज काळ बदलला आहे. अशा स्थितीत स्त्रियांना मंदिरात जाण्यापासून रोखणं गैर आहे, परंतु संबंधित लोकांच्या श्रद्धा आणि परंपरा यांचा विचार करूनच याविषयी काय ती पावलं उचलावीत.’ ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ डॉ. म. अ. मेहेंदळे यांनीही याच स्वरूपाची भूमिका घेतली. इतरही काही विद्वानांचं याविषयी एकमत दिसलं. कुराण आणि बायबलमध्येही याविषयी कोणतेही उल्लेख सापडत नाहीत. एकूणात कोणतंही धर्मशास्त्र या रूढीच्या बाजूने नाही, असंच दिसतं. त्यामुळेच इथे एक प्रश्न उपस्थित होतो की, धर्मशास्त्रात कोठेही आधार नसताना ही प्रथा अस्तित्वात का आली किंवा समाजाने ती का स्वीकारली\nधर्मशास्त्राने प्रत्यक्ष पाठिंबा न दिलेल्या या रूढी मोडून काढण्याची जबाबदारी साहजिकच स्त्री संघटनांवर येते. महाराष्ट्रात आजवर स्त्री चळवळीने स्त्रियांच्या मंदिरप्रवेशबाबत नेमकी काय पावलं उचलली आहेत याविषयी काही प्रमुख स्त्री कार्यकर्त्यांशी चर्चा केली. नारी समता मंचच्या विघा बाळ म्हणाल्या की, ‘आजवर तरी स्त्री चळवळीने हा प्रश्न कधी उचलून धरलेला नाही. आम्ही स्वत: पुरोगामी आणि नास्तिक असल्यामुळे मंदिरात जाता न येणं हा प्रश्नच आम्हाला फारसा महत्त्वाचा वाटला नाही. परंतु ती आमची चूक होती. यापुढच्या काळात आम्ही ती चूक दुरुस्त करू.’ समाजवादी महिला सभेच्या ज्येष्ठ नेत्या अनुताई लिमये, जनवादी महिला संघटनेच्या विनया देशपांडे यांनीही अशीच भूमिका घेतली. अनुताई लिमये म्हणाल्या,‘स्वातंत्र्यपूर्व काळात मंदिरप्रवेशाचा प्रश्न हाती घेणं शक्य नव्हतं. परंतु नंतरच्या काळात तो प्रश्न हाती घ्यायला हवा होता. तथापि, चळवळीने त्याकडे दुर्लक्षच केलं.’ हा प्रश्न महत्त्वाचा असूनही चळवळीने तो का महत्त्वाचा मानला नाही, असाच बहुतेक कार्यकर्त्यांच्या समोर प्रश्न होता. बऱ्याच कार्यकर्त्यांना ही मंदिरं नेमकी कोणती हेही ठाऊक नव्हतं.\nमुस्लिम स्त्रियांचे प्रश्‍न सातत्याने मांडणाऱ्या रजिया पटेल म्हणाल्या, ‘मी जेव्हा सिनेमा बंदीचं आंदोलन हातात घेतलं, तेव्हा मशिदीतल्या प्रवेशाचा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु त्या विरोधात स्वतंत्र आंदोलन कधी उभं केलं नाही. खरं तर मंदिर किंवा मशीदप्रवेशचा आग्रह धरणं हा एकूणच स्त्रियांच्या स्वातंत्र्याशी निगडित असलेला मुद्दा आहे. हा प्रश्न घेऊन आंदोलन करावं की नाही हा पुढचा भाग आहे परंतु आजतरी या दिशेने लोकांमध्ये जागृती करणं ही चळवळीची जबाबदारी आहे.’\nयापेक्षा काही वेगळे मुद्दे स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या डॉ. नीलम गो-हे यांनी मांडले. त्या म्हणाल्या, ‘या प्रश्नावर आम्ही आंदोलन केलेलं नसलं तरी आमच्या अनेक शिबिरांमधून स्त्रीला धर्माने जे दुय्यम स्थान दिलेलं आहे, त्याविषयी चर्चा झालेली आहे. एकमेकींच्या अनुभवाची देवाणघेवाणही झालेली आहे. मला असं वाटतं की, स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न हा सुटा काढून बघण्यापेक्षा एकूणच स्त्रीला धर्माने जे दुय्यम स्थान दिलेलं आहे त्या अनुषंगाने बघायला हवा. आम्ही या प्रश्नवर आंदोलन करणार नाही. कारण स्त्रियांचे त्याहूनही इतर महत्त्वाचे प्रश्न आमच्यासमोर आहेत. ज्यांना दुसरं काम नाही त्यांनी हा प्रश्न हातात घ्यावा. त्यांना जर विरोध झाला तर आम्ही त्यांच्या पाठीशी जरूर उभे राहू. तेव्हा व्यक्तिगत पातळीवरच स्त्रियांना हा प्रश्न सोडवू घावा किंवा त्यांनी मागणी केली तरच अशा प्रश्नामध्ये लक्ष घालावं.’\n‘दुर्गावाहिनी’ या जहाल संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या संयोजिका अलका परुळेकर म्हणाल्या, ‘स्त्रियांना अशा पद्धतीने मंदिरप्रवेश नाकारणं चुकीचंच आहे. स्त्री ही काही उपभोगाची वस्तू नाही. स्त्रीचं एक रूप माता हेही आहे आणि आम्हाला तेच रूप महत्त्वाचं वाटतं. ‘दुर्गा’ या आदिशक्तीचं नाव धारण करणारी आमची संघटना या प्रथेच्या विरुद्ध आहे. यासाठी रूढी, परंपरा मोडाव्या लागल्या, काहींचा रोष पत्करावा लागला तरी चालेल.’आपली आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली खरी परंतु त्या ज्या परिवारातील आहेत त्या परिवाराची या संदर्भातील भूमिका पाहता त्यांचा हा आक्रमकपणा कितपत टिकतो याची शंका वाटते. परिवारातील पुरुषांनी विरोधी भूमिका घेतली तर काय करणार असं विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागेल आणि एकमतानेच निर्णय घ्यावा लागेल. श्रीमती परुळेकरांनाही हिंदू धर्मात अशी काही रूढी आहे, हे आम्ही सांगेपर्यंत माहीत नव्हतं.\nमुद्दा आहे सांस्कृतिक हक्कांचा\nमहाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीकडून आजवर हा प्रश्‍न असा दुर्लक्षित राहिला आहे. आजही अनेक स्त्रीवादी गट हा प्रश्न महत्त्वाचा मानायला तयार नाहीत. बहुतेकांना मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही हेही माहीत नाही. आजवर धर्माने विषमतेचीच भलावण केल्यामुळे, धर्मसुधारणा घडवण्याऐवजी त्याला संपूर्ण नकार देण्याचाच विचार पुरोगामी चळवळीत प्रधान दिसतो. उलट धर्म हा प्रमुख सांस्कृतिक आधार मानून काम करणाऱ्या मंडळींनीदेखील आजवर या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं. प्रत्यक्षात हा प्रश्न केवळ धर्मांतर्गत सुधारणेचाही नाही. बहुसंख्य स्त्रियांच्या एकूण सांस्कृतिक जीवनाशी त्याचा संबंध आहे. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जातिव्यवस्थेचं समर्थन करणारा हिंदुधर्म डॉ. आंबेडकरांनी संपूर्णपणे नाकारला. तरीही बहुसंख्य दलित समाजाच्या भावजीवनाचा विचार करून त्यांनी मंदिरप्रवेशाचा प्रश्न राजकीय-सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला होता. स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाबाबतदेखील हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. केवळ धार्मिक नव्हे तर बहुसंख्य स्त्रियांच्या सांस्कृतिक भावजीवनाशी संबंधित प्रश्न म्हणून त्याकडे पाहावं लागेल. उदाहरणार्थ मासिक पाळीशी निगडित अपवित्रतेची भावना केवळ धार्मिक क्षेत्रात नव्हे तर सर्वदूर आढळते. स्त्रियाही याच भावनेतून स्वत:चं दुय्यम स्थान अधोरेखित करतात. म्हणून मंदिरप्रवेश हा स्त्रियांच्या सांस्कृतिक हक्कांशी संबंधित प्रश्न बनतो. धर्मसुधारकांनी याकडे लक्ष वेधलंच पाहिजे. मात्र धर्माला नकार देणा-यांनीही याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असं वाटतं. केरळातील घटनाही या अर्थाने बरंच काही सांगून जाते.\n'युनिक फीचर्स'ची पंचविशी - सुहास कुलकर्णी\nधडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nइरोम शर्मिला नावाचे प्रश्नचिन्ह\nनिमित्त झाकीर नाईक - हिनाकौसर खान पिंजार\nसैराट : कुणीच दगड का भिरकावला नाही\nकरंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे\nमातांच्या नजरेतून भारत - राजेश्वरी देशपांडे\nबहुतांची स्थलांतरे रोखण्यासाठी - कौस्तुभ आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T07:45:04Z", "digest": "sha1:2QSBPS2NIUZB4IG4CBXSBPTMUVTZKQXC", "length": 44288, "nlines": 204, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "मराठी | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\nतिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच. आणि तसंही ती पहिल्यांदा काही बोलत होती. नाही म्हणणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.\nबंगलोर ला इंदिरा नगर मध्ये “चायपत्ती” नावाचं एक छोटंसं रेस्ट्रो आहे. मुळात कल्पना CCD सारखीच, पण इथे चहा/कॉफीचे बरेच प्रकार मिळतात. सोबत खादाडीसाठी बरेच विकल्प आहेत. वातावरण सुद्धा सुरेख जमवलेलं आहे. इथे बसल्या बसल्या तुमचा वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. त्यात जर रात्र झाली असेल आणि पाऊस सुरु असेल तर इथली मजाच काही न्यारी. इथली “कुल्लड कॉफी” फार प्रसिद्ध आहे. लोक इथे विशेष करून “कुल्लड कॉफी” प्यायला जमतात. कॉलेज मध्ये जाणारे, जॉब करणारे, तरुण मुलं, मुली, जोडपे इथे आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी येतात. मी मात्र इथे येतो कारण सोबत इथे बियर सुद्धा मिळते.\nतिला मी पहिल्यांदा इथेच बघितलं. तिचा चेहरा तसा लक्ष वेधून घेईल असाच होता. १० लोकात उठून दिसेल असा. गोरा वर्ण. ना अगदी गोल, ना अगदी लांब, पण सुंदर असा अंडाकृती चेहरा. पाणीदार मोठाले डोळे. नाजुकशे गुलाबी ओठ. हलकेच कुरळे, पण अगदी मुलायम असे ते केस. तिच्याकडे लक्ष न गेलेच तर नवल. कित्येकदा त्या चेहऱ्याला न्याहाळत असतांना तिने मला बघितलेलं. पण तिला त्यात कधी वावगं वाटलं नसावं. किंवा तिला माझ्यासारख्यांची सवय झालेली असावी. पण माझं तिच्याकडे बघण्याचं कारण मुळात तिची सुंदरता नव्हती. ते होते तिचे डोळे. काही तरी होतं त्या टपोऱ्या डोळ्यात . कसलंतरी शल्य. प्रभा नव्हती त्यात. काहीतरी होतं जे तिला बोचत होतं. कधी कळालं नाही मला. हेच कारण होतं कि काय, ती असली कि माझी नजर प्रत्येकवेळी तिच्या त्या डोळ्यांकडे जायची.\nआजही मी असाच ऑफिस मधून आल्यावर सहज “चायपत्ती” वर गेलो. वरुण राजा हलकेच पाण्याचे तुषार वर्षावत होता. वातावरणात आनंददायक असा गारवा आला होता. आणि अश्यात तिथे जाणं मी मिस करू शकत नव्हतो. मी फ्ल्याट वर येऊन लगेच फ्रेश झालो नि “चायपत्ती” वर गेलो. आज तिथे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. पाऊस सुरु झाल्यामुळे असेल कि काय, पण आज बरीच पब्लिक जमलेली तिथे. टेबल मिळणं कठीण वाटत होतं. मी एखादा टेबल मिळतो का म्हणून एकदा सगळीकडे कटाक्ष टाकायला गेलो नि मला तेव्हढ्यात ती दिसली. आजही तशीच, एकटीच, आपल्याच विचारात मग्न बसलेली होती. मी तिच्या कडे वळलो. जवळ जाऊन तिला विचारलं, “माफ करा, मी इथे बसू शकतो का” तिने माझ्याकडे एकदा बघितलं, हलकेच मान डोलावली नि तिच्या समोर असलेल्या खुर्चीकडे हाथ करून बसण्याचा इशारा केला. एव्हढंच. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते तिच्या. मला बसण्याचा इशारा करून परत स्वतःच्या विचारात मग्न झाली होती ती.\nतिच्यासमोर “कुल्लड कॉफी” चा मग ठेवलेला होता. तिची नजर खिडीकीतून बाहेर कुठेतरी शून्यात होती. मी माझ्यासाठी एक बियर मागवली. वेटरने माझ्यासमोर बियरचा मग आणून ठेवला. हळू हळू आम्ही आपापल्यासमोर असलेलं ड्रिंक्स पित होतो. अधून मधून मी तिच्याकडे बघत होतो. डोळे काळेशार होते तिचे. पण कुठे तरी हरवलेले. एव्हढ्या गोंगाटात बसून सुद्धा त्या टेबलावर बसून मला एक वेगळीच अशी शांतता जाणवत होती. जणू काही तरी फार वाईट झालंय, आणि दुखःच्या वातावरणात कुणी कुणाशी बोलत नाहीये, अशी. आणि ती शांतता तोडण्याची, तिच्याशी बोलण्याची हिम्मत त्यावेळी तरी माझ्यात नव्हती. तेव्हढ्यात तिथे एक मुलगा आला. त्याने तिला विचारलं ,\n“No” तिने उत्तर दिलं.\n” त्याने पुन्हा प्रयत्न केला.\n“Please go from here and leave me alone.” तिने थंडपणे त्याच्याकडे बघत उत्तर दिलं.\nते भाव बघून कि काय, तो मुलगा निघून गेला. तिने एकवार माझ्याकडे बघितलं.\nती दोन क्षण थांबली. म्हणाली “Shall we go out\n… तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच.\nमी मान डोलावली आणि आम्ही दोघं आपापले ड्रिंक्स घेऊन बाहेर आलो. बाहेर पाऊस सुरूच होता. हवेत आता जरा जास्तंच गारवा आला होता. आम्ही दोघंही बाहेर आलो. आजूबाजूची दुकानं एव्हाना बंद झालेली होती. त्यातल्याच एका दुकानाच्या शेड खाली आम्ही दोघं गेलो. ती तिथे पायऱ्यांवर बसली. मी शेजारीच उभा होतो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. ती कॉफी घेत रस्त्याकडे बघायला लागली. ती शांतात तोडावी म्हणून कि काय, मी तिला विचारलं,\n“तुला खरंच इथे बाहेर थंडीत राहायचं आहे का आपण आतही बसू शकतो.”\nतिने माझ्या कडे बघितलं. नजर परत रस्त्याकडे वळवली. कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली,\n“मला लोकं विचारतात. तुला काय झालंय कुणी तुला त्रास देतं आहे का कुणी तुला त्रास देतं आहे का कुणी तुला मारत, धमकावत आहे का कुणी तुला मारत, धमकावत आहे का तू एव्हढी अबोल का असतेस तू एव्हढी अबोल का असतेस\nखरं तर हे प्रश्न माझ्याही मनात होतेच. हो, तिला सरळ विचारू शकेल एव्हढी ओळख नव्हती आमच्यात. पण असती तर मी तिला असलंच काही विचारलं असतं. तिने माझ्याकडे बघितलं नि म्हणाली, “प्रत्येकाला माझी कहाणी जाणून घ्यायची आहे.” “तुला काय वाटतं काय झालं असेल माझ्यासोबत काय झालं असेल माझ्यासोबत \nमी पहिल्यांदा तिला बोलतांना बघत होतो. पहिल्यांदा मला तिच्यात काही जिवंतपणा दिसत होता.\n“मला काहीच वाटत नाही.” मी नकळत बोललो.\n“हो खरंच.” मी उत्तर दिलं. मग हळू हळू आम्ही बोलायला लागलो. तिने सगळं काही सांगितलं. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. आवाज कापरा झाला होता. पण ती थांबली नव्हती. तिने मनातले सगळे विचार न थांबता बाहेर काढले होते. तिला त्रास देणारी, तिची कहाणी …. ती कहाणी, जी जाणून घ्यायचं कुतूहल सगळ्यांना होतं, तिने माझ्या समोर ठेवली होती. ऐकून मीही स्तब्ध झालो होतो. सगळं सांगून झाल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिची नजर कुठेतरी हरवलेली होती. कदाचित जुन्या घटना तिच्या पुढे धावत असाव्यात. तिचे डोळे लालसर झाले होते. डोळ्यांमध्ये साठलेलं पाणी बाहेर पडू बघत होतं. तिने खरंच बरंच काही बघितलं होतं, सोसलं होतं. एव्हढं सगळं ऐकून कुणालाही तिच्याबद्दल सहानभूती नाही वाटली तरंच नवल होतं. तिने तिच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या काठा पुसल्या. माझ्याकडे बघत ती म्हणाली, “आता सांग, काय वाटतं तुला माझी कहाणी ऐकून\nतिने विचारलेला प्रश्न खरं तर साधा-सरळ होता, पण त्याचं उत्तर मात्र साधं असू शकत नव्हतं. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या कडे बघून म्हटलं,\n“मी सांगतो मला काय वाटतं ते. पण मला एक गोष्ट जरा स्पष्ट नाही झालीये अजून.”\n” तिने लगेच विचारलं.\n“तू विचार, मी सांगते.” ती म्हणाली.\nमी तिच्या संपूर्ण कहाणीत तिला सर्वाधिक त्रास देणाऱ्या घटनेबद्दल विचारलं. क्षणभर थबकून तिने विचारलं, “त्याबद्दल काय स्पष्टीकरण हवंय तुला\n“मला तुझ्याकडून स्पष्टीकरण नकोय.” मी म्हणालो. मला ती घटना स्वतः बघायची आहे. मला माझं स्पष्टीकरण मिळून जाईल. मग मी सांगतो तुला, मला काय वाटतं ते.”\nहे ऐकून तिच्या चेहऱ्यावर किंचित राग दिसत होता. “आता तू माझी मस्करी करतो आहे.” ती म्हणाली.\n“मस्करी कुठून आली आता” मी म्हणालो. “आपण जाऊयात कि तिथे. मला बघू दे नेमकं काय झालं होता तेव्हा.”\n“पण तिथे जाऊन काही मिळणार आहे का तुला”, ती म्हणाली. “तिथे कुणी नसणार आहे आता.”\n“अरे पण ते तिथेच घडलं होतं ना” मी परत विचारलं.\n“अरे हो. पण, झालं ते झालं. त्या घटनेला होऊन आता वर्षाधिक झालंय. आता तिचं ….तिचं … ”\n…. एव्हढं म्हणून ती थांबली. नि माझ्याकडे बघायला लागली. मी हलकेच हसत म्हटलं, “अस्तित्व नाही. होय ना\nआता ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी बोलायला लागलो, ” तू जेही काही सांगितलं. शेवटी कहाणीच ती. तिला अस्तित्व नाही. तिला चेहरा नाही. तिला मन नाही. तिला भावना नाहीत. ती आहे तर, निव्वळ एक कहाणी.”\nनजर दुसरीकडे वळवून तिने क्षणभर काहीतरी विचार केला. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अगदी हलकी अशी प्रसन्नतेची झलक दिसत होती. ती हलकेच हसली, नि म्हणाली, “खरंय, कहाणीच ती शेवटी. कहाणी जी आपण उगीचंच परत परत जगत असतो.”\n“नाही.” मी हसून म्हटलं. “कहाणी, ज्यातून आपण घडत असतो.”\nPosted in कथा, मनातलं..., मराठी, हलकं-फुलकं, personal\nटॅग्स: अनुभव, मनातलं, मराठी कथा, लघुकथा\nम्यानेजमेंट – ह्यांना त्रास काय असतो हो\n( “काय आहे बे आता\nहा मला हाक मारतोय ना, हा आहे माझा म्यानेजर. मी एफ.बी. वर लॉगीन व्हायचं आणि ह्याने, लेकाने, माझ्या सिस्टीम जवळ यायचं, ह्यात ह्याचं टायमिंग गेल्या दीड वर्षात कधीच चुकलं नाही … पण करता काय … पण करता काय\n“अरे वैभव, तुझं रेसिग्नेशनचं तर अपेक्षित नव्हतंच …. त्यात तू नोटीस पिरीयड सुद्धा सर्व्ह करायला तयार नाहीयेस …. का रे बाबा\n(“तू पिळला तेव्हढा पुरे नाही का रे … आता तरी जाऊ दे कि मायला … आता तरी जाऊ दे कि मायला\n“सर मला दुसरा जॉब मिळालाय … आणि त्यांना जॉयनिंग लवकर हवी आहे …आणि माझी प्रोजेक्ट तसाही संपलाच आहे. तर वाटलं कि तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल … ”\n(“नसता मिळाला तरी हेच म्हटलं असतं हलकटपूर नरेश … तुमच्या राज्यात अजून राहिलो तर माझी असली नसली बुद्धी सुद्धा खपवणार तू … तुमच्या राज्यात अजून राहिलो तर माझी असली नसली बुद्धी सुद्धा खपवणार तू\n“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …”\nहा असाच बोलतो …. ह्याच्या वाक्यातल्या शब्दांचं काहीच ताळ-तंत्र नसतं. वरून आपल्यालाच विचारणार, ‘Are we on the same page … You got me right’ …. सवय झालीये आता आम्हाला,असो ….\n“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …तसा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. …. म्हणजे … मला काय …. मी तर …. मला तर खरं तर आनंद होतो आहे …. म्हणजे …. मी तर …. मला तर खरं तर आनंद होतो आहे …. म्हणजे …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना …. तू सांग बिनधास्त … कधी जायचय ते …… मी सगळं सांभाळू शकतो …. तू सांग बिनधास्त … कधी जायचय ते …… मी सगळं सांभाळू शकतो\n जिभेला सांभाळायला शिक कि आधी बोलतोय काय … डोक्यात काय बोलतोय काय … डोक्यात काय …. आणि मधेच बाजूने जाणाऱ्या ह्या राजलक्ष्मीला बघतोस काय …. आणि मधेच बाजूने जाणाऱ्या ह्या राजलक्ष्मीला बघतोस काय …. डोकं … (जर असेल तर), व जीभ आणि डोळे इकडे तिकडे पळवण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष देशील तर आमची धावपळ कमी होईल रे …. नॉन-सेन्स …. डोकं … (जर असेल तर), व जीभ आणि डोळे इकडे तिकडे पळवण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष देशील तर आमची धावपळ कमी होईल रे …. नॉन-सेन्स\n“सर मग के.टी. करून एक दहा दिवसात रिलीव्ह करा मला.”\n …. म्हणजे …. काम नसेल तर एकही दिवस रिकामा कंपनी मध्ये घालवायचा नाही ह्या मताचा आहे मी … आं …. हा …कसं आहे, काम नसेल ना, तर दुसऱ्या आठवड्यात पेपर टाकायलाच पाहिजे …. रिकामं बसून वेळ वाया घालवायचाच नाही. अरे मी सुद्धा तेच करेल .. मी सांगितलंय न तुला आधीच. ….हो ना\n(“त्या हिशोबाने तर …., जॉईन केलास त्याच्या पुढच्याच आठवड्यात तू रिझाईन करायला पाहिजे होतं हलकटा जॉयनिंग फॉरम्यालिटीस सोडल्या, तर कामंच काय केलेस तू जॉयनिंग फॉरम्यालिटीस सोडल्या, तर कामंच काय केलेस तू\n“हो सर. सांगितलंय तुम्ही. तर मग …. दहा दिवस पक्के समजू, मी सर\n … म्हणजे …. बघ … माझ्या कडून काहीच प्रॉब्लेम नाहीये रे .. बाकी म्यानेजमेंट च्या हाती… ह्यांचा लेकांचा काही नेम नसतो रे …. मी सांगितलंय त्यांना …. कि त्याचं मन नाहीये इथे … जाउद्या त्याला …. पण …. म्हणजे …. कि त्याचं मन नाहीये इथे … जाउद्या त्याला …. पण …. म्हणजे …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना \n(“हां … बिलकुल समजलो सारं … म्हणजे तू काही मदत करणार नाहीयेस माणसा…”)\n“बाकी बरे केलेस तू वैभव, तशीही हि कंपनी तुझ्यासाठी बरोबर नाहीये … काय माहित काय सुरु आहे … मी पण रिजाईन केले आहे. माहित आहे ना तुला … मी पण रिजाईन केले आहे. माहित आहे ना तुला\n(“हां तो तुझ्या ड्राफ्ट मध्ये असलेला मेल बद्दल बोलतोय होए … तीन महिन्यांपासून किती लोकांना दाखवलास तू … तीन महिन्यांपासून किती लोकांना दाखवलास तू ….. अरे किती लोकं तर खरंच आस लावून बसले आहेत कि तू निघशील इथून ….. अरे किती लोकं तर खरंच आस लावून बसले आहेत कि तू निघशील इथून … लोकांच्या भावनांसोबत असं खेळ करतो हलकटा … लोकांच्या भावनांसोबत असं खेळ करतो हलकटा लवकरच वरच्याची लाथ बसणार आहे बघ तुला लवकरच वरच्याची लाथ बसणार आहे बघ तुला\n …. अरे शुक्रवारी शेवटचे २ तास तुझाच मेल बॉक्स उघडून मीच विचार करत होतो तुझं रेसिग्नेशन सेंड करायचं म्हणून, तू काय थापा मारतो आहे मला … तुझा पासवर्ड माहित्ये मला. अॅडमिन ने दिलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची बुद्धी नाहीये तुला …. किती कष्ट लागलेत माहिती आहे सेंड वर क्लिक ‘न’ करण्यासाठी … तुझा पासवर्ड माहित्ये मला. अॅडमिन ने दिलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची बुद्धी नाहीये तुला …. किती कष्ट लागलेत माहिती आहे सेंड वर क्लिक ‘न’ करण्यासाठी ….. पण तू काही सुधारायचा नाहीस … सेंड करूनच टाकतो थांब आज … अरे त्या डी.एम. चा पासवर्ड माहित नाही म्हणून सांग, नाहीतर तिकडून एक्सेप्ट सुद्धा केलं असतं मी तुझं रेसिग्नेशन ….. पण तू काही सुधारायचा नाहीस … सेंड करूनच टाकतो थांब आज … अरे त्या डी.एम. चा पासवर्ड माहित नाही म्हणून सांग, नाहीतर तिकडून एक्सेप्ट सुद्धा केलं असतं मी तुझं रेसिग्नेशन\n“ठीक आहे सर. ऑल द बेस्ट\n …. चांगली बातमी दे रे देवा\n“सर, मला बोलावले होते तुम्ही\n(हा एच.आर. म्यानेजर काय करतोय इथे ….चांगली बातमी ….. चांगली बातमी ….. रिलीव्ह …. रिलीव्ह ….)\n” ….वैभव तू २२ इंटरव्ह्यूस घेतलेत … पण एकही क्यांडीडेट् सिलेक्ट नाही केलास … ”\n(हान तिच्या मायला …. मला वाटला सोडताहेत मला … )\n“सर, प्रोफ़ाईल तितक्या चांगल्या नव्हत्या ….”\n“का बरं चांगल्या नव्हत्या\n …. अरे चांगल्या नव्हत्या, म्हणजे, चांगल्या नव्हत्या … अजून काय आहे त्यात …. सायफर सायफर खेळतो आहे का आपण इथे … अजून काय आहे त्यात …. सायफर सायफर खेळतो आहे का आपण इथे\n“म्हणेज वैभव, तुला २२ प्रोफाईल्स दिल्या होत्या आतावर …. अजून नाही आहेत प्रोफाईल …. काय करायचे सांग\n … मी काय करू त्यात\n“सर मी काय करू शकतो … इथे जे काम करावं लागतं त्या हिशोबाने मला क्यांडीडेट्स ठीक नाही वाटले … काही क्यांडीडेट्सला तर सर साधी रिक्वायरमेंट सुद्धा कळत नाही सर…”\n“एक मिनिट, रिक्वायरमेंट इंग्लिश मध्ये असते बरोबर …. तू म्हणतो आहेस कि क्यांडीडेट्स ला इंग्लिश सुद्धा येत नाही …. तू म्हणतो आहेस कि क्यांडीडेट्स ला इंग्लिश सुद्धा येत नाही\n(“तुम्हाला तर नक्कीच येत नाही असं दिसतंय सर … अरे काय लावलं आहे हे … अरे काय लावलं आहे हे\nसमोरच्याच्या कानशिलावर वाजवायला उचलेला हाथ कसाबसा कपाळावर फिरवतो आहे असे दाखवत त्रासून मी समोर बघत होतो …\n“तुला अजून दहा प्रोफ़ाईल्स देतो वैभव… ह्यातून कुणी तरी सिलेक्ट होईल ह्याची हमी देतोस का तू” – इति ह्युमन-रिसोर्स-डीपार्टमेंट नरेश एच.आर. म्यानेजर.\n(“तुझ्या डीपार्टमेंट मधल्या ज्या पोरीला तू लग्नाचं आश्वासन देऊन २ वर्षापासून फिरवतो आहेस, ती एक दिवस तुझ्या घरी जाऊन तुझ्या बायको पोरांसमोर तोंड उघडणार नाही ह्याची हमी देऊ शकतो का रे तू मला हमी मागतो आहे मला हमी मागतो आहे\n“सर मी हमी नाही घेऊ शकत ह्याची, प्रोफाईल ठीक वाटली तर ठीक, नाही तर नाही … आणि तसंही रिसोर्स म्यानेजमेंट माझं काम नाही. तुम्हाला सिलेक्ट करायचंच असले कुणाला तर करून टाका तुमच्याकडूनच. नंतर मला बोलणे नाही ऐकायचे कि ‘हे तू कुणाला सिलेक्ट केलंय\nएच.आर. म्यानेजर आणि डी.एम. एक दुसऱ्याकडे बघताहेत ….\n“तुम्ही जाऊ शकता वैभव.”\n ….. कुणीही जॉब बदलण्याचं ८०% कारण ….नाही नाही. मी दुसरीकडे जॉईन करतांना एच.आर. ला आपण सांगतो त्या कारणाबद्दल बोलत नाहीये. मी, आपण दुसरा जॉब शोधणं सुरूं करायच्या खऱ्या-खुऱ्या नेमक्या कारणाबद्दल बोलतोय. काय म्हणता ….नाही नाही. मी दुसरीकडे जॉईन करतांना एच.आर. ला आपण सांगतो त्या कारणाबद्दल बोलत नाहीये. मी, आपण दुसरा जॉब शोधणं सुरूं करायच्या खऱ्या-खुऱ्या नेमक्या कारणाबद्दल बोलतोय. काय म्हणता तुम्ही नाही आहात सहमत तुम्ही नाही आहात सहमत तुम्ही संतुष्ट आहात तुमच्या जागी तुम्ही संतुष्ट आहात तुमच्या जागी हम्म …. भाग्यवान आहात मग तुम्ही … पण मी तर असं ऐकलं आहे कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही हम्म …. भाग्यवान आहात मग तुम्ही … पण मी तर असं ऐकलं आहे कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही’. निदान इथे तरी मानतात असं. आणि त्यामुळेच कदाचित म्यानेजमेंट कर्मचाऱ्याच्या असंतुष्टी ला खूप काही किंमत देत नाही.\nबरं चला …… हे जरी मानलं कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही’, पण मला सांगा, म्यानेजमेंट तरी कर्मचाऱ्याकडून कधी संतुष्ट असतं का मला तर नाही दिसत कुठेच, कधीच मला तर नाही दिसत कुठेच, कधीच ……. काही ना काही, …..कुठे ना कुठे, …… कुणी तरी असंतुष्टच असतो (कर्मचाऱ्याकडून)….\nतुम्ही आपला काम संपवून लवकर घरी जातो म्हटलं तर, . . . .\n“नाही, शक्य नाही. पूर्ण ८ तास बसवाच लागेल. पॉलिसी आहे.”\n“असं कसं काम नाही तुझ्याकडे मी देतो थांब” (आणि आलाच मग दोन पानांचा मेल तुमच्या मेल बॉक्समध्ये\n“आजचं झालं तर त्यात काय उद्याचं कर.” (कधी कधी तर शेजारी पण येऊन बसतात हे लोकं, पण सोडणार नाही तुम्हाला उद्याचं कर.” (कधी कधी तर शेजारी पण येऊन बसतात हे लोकं, पण सोडणार नाही तुम्हाला\nबरं मग तुम्ही सकाळी ९:३० च्या ऐवजी १०:३० ला (एक तास उशिरा) येऊन ८ तास मात्र पूर्ण करून जरी जात असला, तर, . . . . .\n“तू वेळेवर येत नाहीस … कम्प्लेंट आली आहे तुझ्या नावाची.” ( कुणी करत नसतं हं ह्या कम्प्लेंटस हेच करत असतात….\nत्यात तुम्ही पुरुष असाल तर, . . . . .\n“एखाद्या बाईने म्हटलं असतं तर ठीक आहे, तुला कुठे सकाळी उठून डब्बा तयार करावा लागतो. (काम करायला बायको/आई असेलच.) प्लीस वेळेवर येत चल.”\nआणि जर तुम्ही स्त्री असाल तर, . . . . .\n“एखाद्या, अविवाहित पोराने असं म्हटलं असतं तर ठीक आहे, त्या वयात सवयी नसतात कि लवकर झोपेल माणूस. पण तुमच्या बाबतीत तर हे शक्य नाही. तेव्हा तुम्ही तर लवकर यायलाच पाहिजे.”\nबर मग तुम्ही वेळेवर येऊन वेळेवर जायची गोष्ट केली तर, . . . .\n“बघ तू असं सहकार्य नाही करशील तर कसं होईल …. ज्या दिवशीचं काम त्या दिवशी संपायलाच पाहिजे.”\nमग ती ८ तासांची पॉलिसी काय लोणचं घालायला ठेवली आहे काय\n२ महिन्यांचं काम एका महिन्यात करायला लावायचं, …. झालं नाही तर, . . . .\n“काम तर तसा २०च दिवसांचं होतं, मला नाही कळत ह्याला हितके दिवस का लागताहेत\nम्हणजे खापर हे तुमच्याच डोक्यावर फुटेल …. तो मात्र सुटला …\nरिसोर्स पुल्लिंग मध्ये एकमेकांच्या रिसोर्सेस ची लावायची आणि रिसोर्स कॉमन असेल तर …… मग तर विचारायलाच नको\nमुलगी दिसायला चांगली असेल तर तिला आपल्या टीम मध्ये घ्यायचं, कारण काय\n“नाही, ती कामात फार फार चांगली आहे रे … ”\n. . . . आणि तीन दिवसात तिने ह्यांना जर काहीच भाव नाही दिला तर, . . . .\n“मला कळत नाही हिला सिनियर कुणी बनवलं तर ….\n“तुला सांगतो ना, मुली नकोच टीम मध्ये, ह्यांच्याकडे ना काम ‘न’ करण्याचे बहाणेच जास्त असतात\nअशी कितीतरी उदाहरणे देता येतील, म्यानेजमेंट कर्मचारी वर्गाकडून खुश नसण्याचे ….\nह्यांना त्रास काय असतो हो …. बरे खालचे तिथे गेले कि तेही तसेच बनतात हेही सत्य आहे. बघितलंय मी माणसं बदलतांना. जागेतच काही असावं बहुतेक.कि तिथे माणूस एकदा गेला, कि आपसूकच त्यात हे कौशल्य येत असावं.नाही तर काय सांगावं …. बरे खालचे तिथे गेले कि तेही तसेच बनतात हेही सत्य आहे. बघितलंय मी माणसं बदलतांना. जागेतच काही असावं बहुतेक.कि तिथे माणूस एकदा गेला, कि आपसूकच त्यात हे कौशल्य येत असावं.नाही तर काय सांगावं किंवा असंही असेल कि प्रत्येकातच हि छुपी प्रतिभा असावी. आणि ती जागा, निमित्त मात्र असावी. काय वाटत\nबरं असंही नाही कि सगळे असेच असतात … काही असतातही चांगले, स्वच्छ …. पण मग तसे हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात, असले तरी ते हि बिचारे प्रतिकूल वातावरणात जास्त काही करू शकत नाही. मग एक तर कंटाळून सोडून देतात, नाही तर चीड चीड करत एकटेच लढत राहतात.\nकाहीही असो, मला तर इतकं समजलं आहे, कि माणसं सगळीकडे सारखेच ….. त्यामुळे उगा जास्त जागा बदलण्याचा भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही. पैसा देखो, और खुश रहो. नाही का\nम्हणून मी तरी आहे त्याच जागी राहणार आहे आणि वेळ घालवणार आहे. …..आणि तरीही …..फारच कंटाळा आलाच तर, . . . .\nआहेच एक मेल, एकाच्या ड्राफ्ट मधला, … उघडून सेंड करायचा आहे बस्स\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/open-university-vice-chancellor-dr-e-vayunandan-33835", "date_download": "2018-04-23T07:18:38Z", "digest": "sha1:MVGZF5Z2IQNGGTLEXZ7ZETQMCOQ5FEPY", "length": 13624, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "open university vice chancellor dr. e. vayunandan मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन | eSakal", "raw_content": "\nमुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन\nमंगळवार, 7 मार्च 2017\nनाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत.\nनाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत.\nडॉ. माणिकराव साळुंखे यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन केली होती. समितीतर्फे निवड प्रक्रिया पूर्ण करून डॉ. वायुनंदन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nडॉ. वायुनंदन हे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात ऑगस्ट 1987 पासून कार्यरत आहेत. त्यांनी लोकप्रशासनमधील एम.ए. सह एम.फील., पीएच.डी. पदव्युत्तर पदवी संपादन केल्या आहेत. लोकप्रशासनातील नवनवीन अभ्यासक्रम निर्मितीत त्यांचा सहभाग राहिला आहे. नागरी प्रशासनातील पदव्युत्तर पदवीनिर्मितीत सहभाग देण्यासह प्रशासनपद्धती, कामगार प्रशासन, सार्वजनिक धोरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय राहिले आहेत. पाच पुस्तकांचे संपादन- लेखन त्यांनी केले आहे.\nमुक्त शिक्षणातील अनुभवाचा पुरेपूर वापर\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर भ्रमणदूरध्वनीवरून डॉ. वायुनंदन यांच्याशी संवाद साधण्यात आला. \"सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, की मुक्त शिक्षण प्रणालीतील तीस वर्षांच्या अनुभवाचा पुरेपूर वापर कुलगुरू म्हणून केला जाईल. सामाजिक शिक्षणाबद्दल असलेली बांधिलकी पुढे नेली जाईल. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये विविधता जपली असताना समाजातील विविध घटकांपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोचवण्यात आली आहे. हाच धागा अधिक बळकट केला जाईल.\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-jokes-118041600001_1.html", "date_download": "2018-04-23T07:18:42Z", "digest": "sha1:YXPGBIIYTL5CBEFGZXICAEWI6RR65ZYH", "length": 7684, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवीन व्रत | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती.\nघरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी\nपरंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती.\nजबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या\nबी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची\nतशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट\nआणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट\nकाहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.\nती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.\nतिची एक सखी निर्मळ मनाची \nती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत \nउतणार नाही, मातणार नाही\nघेतला वसा सोडणार नाही.\nस्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.\nयथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मन मोकळे करावे.\nहजारो माणसं निर्माण होतील ...\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/how-secure-is-whatsapp-118041100015_1.html", "date_download": "2018-04-23T07:14:23Z", "digest": "sha1:CARWOTACNUCU5HGXFM3QYLAFY2J3IJTP", "length": 11451, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय Whatsapp वर सुरक्षित आहे आपला डेटा? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय Whatsapp वर सुरक्षित आहे आपला डेटा\nफेसबुकवर डेटा लीकची बातमी पसरल्यावर सोशल मेसेजिंग अॅप व्हाट्‍सअॅपची विश्वसनीयतेवर प्रश्न उठू लागले आहे. व्हाट्‍सअॅपने त्या रिपोर्ट्स नाकारल्या आहेत ज्यात कंपनी वैयक्तिक माहिती ट्रॅक करण्याचा उल्लेख आहे. उल्लेखनीय आहे की व्हाट्‍सअॅप देखील फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे.\nव्हाट्‍सअॅपप्रमाणे ते केवळ थोडीशी माहिती एकत्र करतात आणि प्रत्येक मेसेज ऍड-टू-ऍड एनक्रिप्टेड होत असतो. विशेषज्ञांनी अॅपच्या सुरक्षेवर प्रश्न उचलत असताना व्हाट्‍सअॅपकडून हे उत्तर देण्यात आले आहे.\nव्हाट्‍सअॅपच्या एका प्रवक्त्याने म्हटले की व्हाट्‍सअॅप मर्यादित प्रमाणात डेटा गोळा करतो आणि प्लॅटफॉर्मवर शेअर केलेले सर्व मेसेज एनक्रिप्टेड होतात. मीडियामध्ये आलेल्या टिप्पण्या विरुद्ध, आम्ही मित्र आणि नातेवाइकांना आपल्याद्वारे पाठवलेले मेसेज ट्रॅक करत नसतो.\nप्रवक्त्याने म्हटले की वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षा हे व्हाट्सअॅपसाठी अविश्वसनीय रूपाने महत्त्वाचे आहे.\nकाय आहे तज्ज्ञांचे मत :\nव्हाट्सअॅपच्या सुरक्षा फीचरबद्दल तज्ज्ञांचे म्हटले आहे की कंपनीद्वारे केला जात असलेला दावा पुख्ता नाही. व्हाट्‍सअॅपचे भारतात 20 कोटी यूजर्स आहे. तज्ज्ञांनी यूजर्स कराराच्या काही प्रावधानांवर प्रश्न उचलले आहेत, जिथे चुकीचे काम कळण्यात येत नाही आणि किंवा त्यांना कोणी आव्हान देत नाही. दुनियेत व्हाट्सअॅपचे एक अब्ज यूजर्स आहे भारतात हे एक लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप आहे. 2014 मध्ये फेसबुकने याचे अधिग्रहण केले होते.\nफेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\nभावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून .......\nपंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार\nयावर अधिक वाचा :\nबलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची ...\n१२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या अध्यादेशाला ...\nसहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, एकाला अटक\nइंदोरमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे ला निवडणूक\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. तशी घोषणा केंद्रीय निवडणूक ...\nयशवंत सिन्हा यांचा भाजपला सोडचिठ्ठी\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ...\nपुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले\nदेशात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5675702087494329767&title=Exhibition%20of%20creations%20by%20Autistic%20Children%20at%20Prasanna%20Autism%20Centre&SectionId=5501542362903846520&SectionName=%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2018-04-23T07:58:30Z", "digest": "sha1:J6WRPQ3VMF253ANFLXMTGL4JAMWBFYKI", "length": 7896, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वमग्न मुलांच्या कलाविष्कारांचे प्रदर्शन", "raw_content": "\nस्वमग्न मुलांच्या कलाविष्कारांचे प्रदर्शन\nपुणे : दोन एप्रिल रोजी असलेल्या जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्ताने (वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे) त्याच दिवशी पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तू, त्यांनी काढलेली चित्रे यांच्यासह त्यांच्या कलेचे विविध आविष्कार त्या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.\n‘दर वर्षी हे प्रदर्शन आयोजित केले जाते. स्वमग्न मुलांच्या कलाकृती पाहण्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. स्वमग्नतेबाबत जागरूकता निर्माण करणारे ‘टी-शर्टस्’देखील प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असलेले हे टी-शर्टस् खरेदी करून आपणही स्वमग्न मुलांच्या विकासाला हातभार लावू शकता आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करू शकता.,’ असे आवाहन प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले यांनी केले आहे.\nपद्मजा गोडबोले यांनी १८ वर्षांपूर्वी प्रसन्न ऑटिझम सेंटरची स्थापना केली. कोणत्याही सरकारी मदतीविना आजही हे केंद्र चांगल्या प्रकारे सुरू आहे. स्वमग्न मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रयत्नांना समाजाने हातभार लावण्याची गरज आहे.\nदिवस : सोमवार, दोन एप्रिल २०१८\nवेळ : सकाळी १० ते दुपारी तीन\nस्थळ : प्रसन्न ऑटिझम सेंटर, ८९५, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, पुणे\n(गेल्या वर्षीच्या प्रदर्शनाची झलक पाहा https://goo.gl/zai3W8 या लिंकवर.)\n‘स्वमग्न मुलांना करून द्यायला हवी त्यांच्या क्षमतेची ओळख’ ‘त्यांच्या’ कलाविष्काराने केले थक्क स्वमग्न मुलांनी केले समाजप्रबोधन बाहुल्यांच्या प्रदर्शनाने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा शमले आवाजामागचे कुतूहल\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:29:48Z", "digest": "sha1:IBKV3UQBVGWUB4DE2FXJ2CVAO5OQUW6S", "length": 5348, "nlines": 28, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: बारगीर", "raw_content": "\nबंगाली भाषिकांचा इतिहास, सेनगुप्ता यांनी असे लिहिले आहे कि, \"बर्गी हा शब्द बारगीर या शब्दाचा अपभ्रंश आहे, तसेच ते खास करून हटकर लोक असत जे घोडेस्वार आणि शस्त्र घेऊन मराठा साम्राज्यात शिलेदार या पदावर असत.हटकर या समाजाला बर्गे हे एक उपनाव देखील आहे. त्यात बर्गे,बारगळ अशी आडनावे आहेत. थोरले सुभेदार मल्हारराव वीरकर- होळकर यांचे मामा सुद्धा सरदार कदमबांडे यांच्याकडे बारगीळ होते. त्या काळात हे सर्वच जण 'मराठा धनगर' म्हणून ओळखले जात असत. त्यानंतरच्या काळात यापैकी रघुजी कारंडे.. ते नागपूरकर भोसले यांचे विश्वासू आणि सेनापती होते.\n'Captain Fitzgerald' या इंग्रज अधिकाऱ्याने बेरर (सध्याचा मराठवाड्यातील काही भाग) या भागात सह्हायक आयुक्त असताना काही माहिती गोळा केली त्यात असे म्हटले आहे कि. \" हटकर असे म्हणतात कि जेव्हा दिल्लीच्या बादशहातर्फे निजामाला दक्खनचा सुभेदार म्हणून नेमले गेले त्याच काळात आम्ही इथे आले आहोत, सर्व हटकर हे मेंढपाळ (धनगर) ,भाला घेऊन मेंढपाळ करणारे आहेत. हटकर असे म्हणतात कि, ते जेव्हा कधी कुठल्या मोहिमेसाठी बाहेर निघतात तेव्हा फक्त सात हात लांब घोंगडी आणि भाला, बर्ची घेऊनच. त्यामुळेच कदाचित त्यांना बारगीर म्हटले जात असावे. हटकर यांचा स्वभाव हट्टी आणि भांडखोर आहे असे म्हटले जाते.\" उडिया आणि बंगाली या भाषिक लोकांनी तिथल्या भाषेत आपली लहान मुले झोपावीत म्हणून काही अंगी गीते तयार केली आहे त्यातील हि प्रसिध्द कडवी. \"छेले घुमलो पारा जुरालो बर्गी एलो देशे बुल्बुलीते धन खेयेच्छे खंजा डेबो किसे \" याचा मराठी अर्थ- मुलांनो शांत झोपा बारगीर आपल्या जमिनीवर (शेतात) आलेले आहेत. आणि पक्षी पण आपल धन खाऊन जातील. मग आपण आपले जमिनीचे कर (पैसे) कसे भरणार \nआभार - सुमित लोखंडे.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/04/blog-post_22.html", "date_download": "2018-04-23T07:22:15Z", "digest": "sha1:7HHQIZDIURVLPOEBMADFBOGLQKS4GJH4", "length": 17913, "nlines": 120, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: पांडव विवाह - भाग ३", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nपांडव विवाह - भाग ३\nसर्व पात्रे मानवी आहेत अशी भूमिका घेतली तर धृष्टद्युम्न व द्रौपदी यांचा जन्म यज्ञातून झाला ही कल्पना सोडून द्यावी लागते. या कथेतील सर्व अद्भुत भाग दूर सारला तर हीं दोघे प्रत्यक्षात द्रुपदाचींच (कदाचित अनार्य स्त्री पासून झालेलीं ) अपत्यें असावीं पण अद्याप त्यांचा राजकुळात समावेश नसावा व यज्ञ करून द्रुपदाने तो ब्राह्मणांच्या व नागरिकांच्या साक्षीने व संमतीने सन्मानपूर्वक करून घेतला, असे या कथेचे मूळ स्वरूप मला वाटते. दोन्ही मुलांचा कृष्णवर्ण हेच सुचवतो. द्रुपदाला हा यज्ञ करण्यासाठी प्रथम कोणी ब्राह्मण मिळत नव्हता. याज व उपयाज अशी एक ब्राह्मणांची जोडी होती. द्रुपदाने प्रथम उपयाजाला विचारले. त्याने नकार दिला पण सुचवले की तू याजाला विचार, तो योग्यायोग्य फारसे पाहत नाही. तो तुझा यज्ञ करील) अपत्यें असावीं पण अद्याप त्यांचा राजकुळात समावेश नसावा व यज्ञ करून द्रुपदाने तो ब्राह्मणांच्या व नागरिकांच्या साक्षीने व संमतीने सन्मानपूर्वक करून घेतला, असे या कथेचे मूळ स्वरूप मला वाटते. दोन्ही मुलांचा कृष्णवर्ण हेच सुचवतो. द्रुपदाला हा यज्ञ करण्यासाठी प्रथम कोणी ब्राह्मण मिळत नव्हता. याज व उपयाज अशी एक ब्राह्मणांची जोडी होती. द्रुपदाने प्रथम उपयाजाला विचारले. त्याने नकार दिला पण सुचवले की तू याजाला विचार, तो योग्यायोग्य फारसे पाहत नाही. तो तुझा यज्ञ करील असे दिसते की यज्ञाला ब्राह्मण अनुकूल नव्हते व याजाने तो बहुधा द्रव्यलोभाने करून दिला असे दिसते की यज्ञाला ब्राह्मण अनुकूल नव्हते व याजाने तो बहुधा द्रव्यलोभाने करून दिला यज्ञ करण्याचा हेतु वर तर्क केल्याप्रमाणे असेल तर हे सयुक्तिक वाटते यज्ञ करण्याचा हेतु वर तर्क केल्याप्रमाणे असेल तर हे सयुक्तिक वाटते पूर्वी दशरथाने पुत्रांसाठी यज्ञ केला त्याला कोणी गौण मानले नव्हते. मात्र एकदा याजाने यज्ञ करून दिल्यानंतर, दोन्ही अपत्ये द्रुपदाच्या घरात व समाजातहि सन्मानाने स्वीकारली गेली तेव्हा द्रुपदाचा हेतु सफळ झाला असे म्हणावे लागते. यज्ञामुळे स्वत:ला अपत्य झाले नाही याचा विषाद न मानता राणीने याजाला विनवले की यांनी मलाच आई म्हणावे. यावरून असे वाटते कीं त्यांची खरी आई हयात नसावी. यांनी स्वत:च्या खऱ्या आईला विसरावे अशीहि इच्छा तिने व्यक्त केली. जणू तिने त्यांना दत्तक घेतले पूर्वी दशरथाने पुत्रांसाठी यज्ञ केला त्याला कोणी गौण मानले नव्हते. मात्र एकदा याजाने यज्ञ करून दिल्यानंतर, दोन्ही अपत्ये द्रुपदाच्या घरात व समाजातहि सन्मानाने स्वीकारली गेली तेव्हा द्रुपदाचा हेतु सफळ झाला असे म्हणावे लागते. यज्ञामुळे स्वत:ला अपत्य झाले नाही याचा विषाद न मानता राणीने याजाला विनवले की यांनी मलाच आई म्हणावे. यावरून असे वाटते कीं त्यांची खरी आई हयात नसावी. यांनी स्वत:च्या खऱ्या आईला विसरावे अशीहि इच्छा तिने व्यक्त केली. जणू तिने त्यांना दत्तक घेतले धृष्टद्युम्न यानतर द्रोणापाशी धनुर्विद्या शिकला असे मानले जाते. ते खरे वाटत नाही. कौरव-पांडवांचे शिक्षण पुरे झाले होते. द्रोणाचा बदल्याचा हेतुही पुरा झाला होता. त्याची अकादमी केव्हाच बंद झाली होती\nधृतराष्ट्राने युधिष्ठिराला यौवराज्याभिषेक केला. नंतर बऱ्याच काळाने पांडव वारणावतास गेले व एक वर्ष तेथे राहून मग वाड्याला लागलेल्या आगीतून बचावून वनात पळून गेले. तो पर्यंत द्रुपदाचा हा यज्ञ झाला नव्हता. कारण द्रौपदीची ही जन्मकथा पांडवांना वनात तिच्या स्वयंवराची वार्ता कानी येईतोवर माहीतच नव्हती. द्रुपदाच्या पराभवानंतर बऱ्याच काळाने हा यज्ञ झाला या तर्काला यावरून पुष्टि मिळते. तेव्हा इतक्या वर्षांनंतर द्रोणाने पुन्हा सुरवात करून धृष्टद्युम्नाला शिकवले असणे संभवत नाही. पांडवांनी लाक्षागृह सोडल्यानंतर काही काळाने द्रुपदाचा यज्ञ झाला व त्यावेळी द्रौपदी कुमारी होती तेव्हा पांडव व द्रौपदी यांच्या वयात बराच फरक होता असेहि दिसते\nद्रौपदीच्या स्वयंवराची व रूपगुणांची बातमी पांडवांच्या कानी आली तेव्हा ते एकप्रकारे अज्ञातवासातच होते. ते वारणावताच्या आगीत जळून मेले अशीच हस्तिनापुरात समजूत होती. भीष्माने त्यांचे और्ध्वदैहिकहि केले होते आपण प्रगट व्हावे की नाही हा त्यांच्यापुढे प्रष्नच होता. मग आपण स्वयंवराला कसे जावे हा प्रष्न होता. त्यांचे मनोगत जाणून कुंतीने धोका पत्करून पांचालदेशाकडे जाण्याचे ठरवले. पांडवांना पांचालनगरात व्यास भेटले व द्रौपदी तुमची पांचांची पत्नी होईल असे त्यानी पांडवांना सांगितले असे अ.१६९ मध्ये म्हटले आहे. हे मागाहून घुसडलेले स्पष्ट दिसते. कारण पुढील अध्यायात वनात पांडवाची चित्ररथाशी गाठ पडली व अर्जुनाने त्याचा अस्त्रबळाने पराभव केला व पांडव पुन्हा पांचालदेशाला निघाले असे वर्णन आहे. अध्याय १८५ मध्ये पुन्हा व्यास भेटले. मात्र येथे द्रौपदी तुम्हा पाचांची पत्नी होईल असे त्यानी म्हटलेले नाही. द्रुपदाने द्रौपदीचे स्वयंवर योजले होते व पण असा लावला होता की अर्जुनासारख्या अद्वितीय धनुर्धरालाच तो जिंकता येईल. यामागे त्याचा काय हेतु होता\nद्रौपदीच्या स्वयंवराची कथा पुढील भागात विस्ताराने पाहूं.\nया विषयावर तीन भाग लिहूनही कोणाची प्रतिक्रिया मिळाली नव्हती त्यामुळे मी जरा साशंक होतो. आता हा विषय मी नक्कीच पुरा करीन. आपल्या मित्रांनाही या ब्लॉगची ओळख करून द्यावी ही विनंति.\nकृष्ण युधिष्ठिराच्या पायां पडतो, भीम त्याच्याशी नेहेमी बरोबरीने वागतो-बोलतो व अर्जुन कृष्णाच्या पायां पडतो. यावरून भीम व कृष्ण (व दुर्योधनहि) समवयस्क होते असे म्हणतां येईल\nपांडव विवाह -भाग ७\nपांडव विवाह - भाग ६\nपांडव विवाह - भाग ५\nपांडव विवाह - भाग ४\nपांडव विवाह - भाग ३\nपांडव विवाह - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5094773626429980363&title=Kalpakteche%20Divas&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:58:24Z", "digest": "sha1:WWH65BLDFOVVYCMEGFIMTJERQXNSQ6PK", "length": 6732, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कल्पकतेचे दिवस", "raw_content": "\nस्वानुभवांवर आधारित असलेले हे पुस्तक छोट्या उद्योजकांसाठी, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरावे. श्रीरंग गोखले यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. या क्षेत्रातील अपरिचित माहिती पुस्तकातून मिळते.\nआठवणी, तंत्रज्ञान, तत्त्वप्रणालींची उकल उदाहरणेसह आणि भरपूर आकृत्या अशा संमिश्र स्वरूपातील हे पुस्तक आहे. तंत्रज्ञानाची माहितीही सोप्या, सुलभ भाषेत आहे. प्रारंभी त्यांनी पहिली नोकरी, पुणे सोडून कलकत्यात स्थलांतर असा धावता आढावा घेऊन कल्पना आणि त्या कल्पनेची अंमलबजावणी, कल्पकतेचा ध्यास, प्रेरणा आदींवर चर्चा केली आहे.\nकरा ग्राहकाला केंद्रित, क्वालिटी अर्थात व्हॅल्यू अॅडिशन, अशी ठरवा किंमत, नातेसंबंधांची किंमत अशा लहान लहान प्रकरणांमधून नव्याने या व्यवसायात आलेल्यास मार्गदर्शन मिळेल, असे लेखन केले आहे. कौशल्याचे महत्त्व, उद्योजक होण्यासाठी आवश्यक गोष्टी, अचूकता, ग्राहक समाधान असे विषयही आहेत.\nप्रकाशक : पराग गोरे\nकिंमत : २१० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: कल्पकतेचे दिवसश्रीरंग गोखलेमाहितीपरपराग गोरेKalpakteche DivasShrirang GokhaleParag GoreBOI\n‘आतून वाटलं पाहिजे, मला आंत्रप्रिन्युअर व्हायचंय’ तुमच्या यशाची गुरुकिल्ली सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख क्रोशाचे लोकरी कपडे आणि आकर्षक कलाकृती स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5294313281231349032&title=Rubique's%20Partnership%20with%20'ICICI%20Prudential'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:21Z", "digest": "sha1:CICASH4ZBX7FPCFWYYNAAHDE6Y22C2HF", "length": 17018, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रुबिक’ची ‘आयआयसीआय’सोबत भागीदारी", "raw_content": "\nमुंबई : रुबिक या व्यक्ती तसेच छोट्या-मध्यम उद्योगांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम एंड टू एंड सोल्युशन्स पुरवणाऱ्या वन-स्टॉप ऑनलाइन क्रेडिट मार्केटप्लेसने विमा क्षेत्रातील सेवांचा विस्तार करत, देशातील सर्वांत मोठ्या खासगी विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे.\nया भागीदारीमुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या पॉलिसीज रुबिकच्या वित्तीय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. हा एक मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म असून, ग्राहकांची माहिती व गरजा यांना सुसंगत अशी उत्पादने यावरून पुरवली जातात. रुबिकद्वारे सध्या दिल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये विमा उत्पादने चपखल बसतात. विशेषत: सध्याच्या ग्राहकवर्गासाठी. सध्या रुबिकमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्ज व क्रेडिट कार्डांमध्ये विमा उत्पादनांची भर पडल्याने रुबिकची सेवा अधिक विकसित झाली असून, ग्राहकांना आणखी अखंडित असा अनुभव यामुळे मिळेल.\n‘एसपीओटी’ प्लॅटफॉर्मवरील अंगभूत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून, ग्राहकांच्या प्रोफाइल्समधील माहिती आणि विमा कंपनीच्या पॉलिसीज यांची जुळणी करून सुसंगत उत्पादने ग्राहकांना सुचवली जातील. पेपरलेस फोकस्ड फीचर इंटिग्रेशनच्या मदतीने रुबिकचा प्लॅटफॉर्म ग्राहकांना विमा उत्पादनांबाबत रिअल-टाइम निर्णय घेण्याची मुभा देतो.\nरुबिकचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मानव जीत या भागीदारीबद्दल म्हणाले, ‘विमा पॉलिसी विकत घेणे हा अगदी काही आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत वेळ घेणारा वेळखाऊ निर्णय ठरतो. एखाद्या विशिष्ट योजनेपासून अपेक्षित लाभांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक असते. रुबिकचे अनोखे एकात्मीकरण तंत्रज्ञान तसेच एंड टू एंड फुलफिलमेंट मॉडेल ग्राहकांना जलद, सुलभ आणि अखंड आर्थिक सल्ला मिळेल याची खात्री देते. ग्राहकांना अधिक प्रगत आणि एकत्रित अनुभव देण्यासाठी आम्ही या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्ससोबत भागीदारी केली आहे. यामुळे गुंतागुंतीच्या आर्थिक प्रक्रियांचे सुलभीकरण आणि आर्थिक समावेशनाच्या आमच्या प्रयत्नांना चालना मिळेल.’\nव्यक्ती तसेच छोट्या उद्योगांच्या विमाविषयक गरजा सहज पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांना पॉलिसी सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून एंड टू एंड फुलफिलमेंट धोरण ठेवणारा रुबिक हा प्लॅटफॉर्म विमा पॉलिसींचे अनेकविध पर्याय ग्राहकांपुढे ठेवतो. यामध्ये आरोग्यविमा, पर्यटनविमा, वाहनविमा, दुचाकीविमा, मुदतीचा विमा, मालमत्ता तसेच घरासाठी विमा, गंभीर आजार व अपघातांसाठी संरक्षण देणारा विमा, छोट्या-मध्यम उद्योगांसाठी विमा आणि आयुर्विमा यांसारख्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे. विम्याविषयीच्या सर्व प्रकारच्या गरजा रुबिक एका प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण करू शकते.\n‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल’चे कार्यकारी संचालक पुनीत नंदा म्हणाले, ‘दमदार तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्म असलेल्या रुबिकसोबत भागीदारी झाल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आयुर्विमा सर्वांपर्यंत पोहोचण्यामध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावू शकतो यावर आमचा विश्वास आहे. तंत्रज्ञानाचा एक सशक्त प्लॅटफॉर्म आणि ग्राहककेंद्री उत्पादने हे एकत्र आल्यामुळे ग्राहकांसाठी निर्णय घेणे सोपे होणार आहे. आमची बहुमार्गी वितरण रचना अधिक भक्कम करण्याच्या धोरणाशी सुसंगत अशी ही भागीदारी आहे.’\nतंत्रज्ञानाबाबत असाच दृष्टिकोन असलेल्या आणखी काही मोठ्या विमा कंपन्यांसोबतही रुबिकने भागीदारी केली आहे. यामध्ये बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, टाटा एआयजी जनरल या काही कंपन्यांचा समावेश असून, त्यांची उत्पादने रुबिकमार्फत उपलब्ध करून दिली जातात. सध्या कंपनीने एक लाख अर्जांवर प्रक्रिया केली असून, दोन हजार ५०० कोटी रुपये मूल्याची कर्जे दिली आहेत आणि ९०हून अधिक वित्तीय कंपन्यांमधून ७५ हजार कार्डे साइन अप केली आहेत.\nरुबिक हा अग्रगण्य वित्तीय ऑनलाइन मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म २०१४ साली स्थापन झाला. प्रत्येकाची आर्थिक आकांक्षा सर्वांत सोप्या, सर्वांत छोट्या व सर्वांत जलद मार्गाने, कर्जे, क्रेडिट कार्डे व विमा उत्पादनांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या उद्देशाने रुबिकची स्थापना करण्यात आली. एआयवर आधारित शिफारशींच्या इंजिनवर विकसित करण्यात आलेल्या रुबिकच्या ऑनलाइन क्रेडिट मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मचे वित्तीय संस्थांच्या प्रणालींशी एकात्मीकरण करण्यात आले असून, यामुळे रिअल-टाइम प्रक्रिया करणे व ग्राहकांना ऑनलाइन मंजुरी देणे शक्य होते. ग्राहकांपासून ते वित्तीय संस्थांच्या कामकाजावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांपर्यंत संपूर्ण कर्ज प्रक्रियेला आवश्यक अशी तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स रुबिक पुरवते.\nएक आदानप्रदान प्लॅटफॉर्म (बीटूसी) म्हणून रुबिक वित्तीय संस्थांची अनेकविध उत्पादने/पॉलिसी एकत्रित करते. त्यामुळे ग्राहक ज्याच्या शोधात असतात, ते त्यांना सापडू शकते. त्याचप्रमाणे एक मेकर प्लॅटफॉर्म (बीटूबी) म्हणून रुबिक अन्य संबंधितांसाठी तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स विकसित करते. यामध्ये आमच्या सहयोगींना वित्तीय उद्योजक होण्याची क्षमता देणारी मोबाइल अॅप्स/एसपीओटी पुरवले जातात, छोट्या व मध्यम उद्योगांसाठी कर्जे मिळवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून टीएबी सोल्युशन्स पुरवली जातात, वित्तीय संस्थांसाठी व्हाइट टेबल सोल्युशन्स पुरवली जातात. एक फिजिटल (प्रत्यक्ष व डिजिटल यांचे मिश्रण असलेला) दृष्टिकोन ठेवून रुबिक संपूर्ण परिसंस्थेच्या (इकोसिस्टम) गरजा समजून घेत आहे आणि एक वित्तीय मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून काम करत आहे.\nरुबिकची १०० शहरांत विस्तार योजना लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/213-best-bus", "date_download": "2018-04-23T07:25:17Z", "digest": "sha1:XIJIKJJQQ722BK4KKKH2NDMHVVVVNL7M", "length": 2787, "nlines": 89, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "best bus - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n40 एसी इलेक्ट्रिकल बसेस, बेस्टच्या ताफ्यात\nआता बेस्ट कामगारांच्या पगारातूनच ‘बोनस’ कापून घेणार\nएसटी बस कर्मचाऱ्यांची संपाची हाक...\nबेस्टचा आर्थिक तोटा कोटींच्या घरात\nबेस्टची घटती प्रवासी संख्या लक्षात घेता बेस्टचा नवा उपक्रम\nबेस्टची धक्कादायक बातमी; 411 वाहने 'पीयूसी' विनाच \nमराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्ट कर्मचाऱ्यांची दौलतजादा\nमहापालिका बेस्टला 2 हजार कोटींची मदत करणार\nमुंबईकरांसाठी आता हायब्रिड बससेवा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/03/colored-balls-memory-game-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:29:08Z", "digest": "sha1:WKJDDWBZUNEI5EVOPQ4L2QA2B6I3RL3A", "length": 3228, "nlines": 30, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: रंगीत बॉल्सचा मेमरी गेम", "raw_content": "\nरविवार, 8 मार्च 2015\nरंगीत बॉल्सचा मेमरी गेम\nहा रंगीत बॉल्सच्या जोड्या शोधून काढण्याचा खेळ आहे. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तसेच जेष्ठ नागरिकांना स्मरणशक्तीचा व्यायाम म्हणून हा खेळ चांगला आहे. या खेळामध्ये रंगीत बॉल्सच्या जोड्या दाखवल्या जातात. हे बॉल्स निळ्या रंगाच्या बॉलमध्ये दडवलेले असतात व ते काही क्षणासाठी दिसतात व नाहीसे होतात. तुम्हाला बॉल्सचे रंग व त्यांची जागा लक्षात ठेवून त्यांच्या जोड्या लावाव्या लागतात असा हा खेळ आहे. हा खेळ तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.\nहा खेळ तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून खेळू शकता\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/notice-illegal-permission-33976", "date_download": "2018-04-23T07:20:37Z", "digest": "sha1:BSCO43HES6QRVTAYAFTEOHWIFXTG2657", "length": 15968, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "notice for illegal permission बेकायदा मान्यतेप्रकरणी ५६ जणांना बजावल्या नोटिसा | eSakal", "raw_content": "\nबेकायदा मान्यतेप्रकरणी ५६ जणांना बजावल्या नोटिसा\nबुधवार, 8 मार्च 2017\nबीड - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने ५६ जणांना बेकायदेशीर मान्यता दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात या सर्वांना समाजकल्याण विभागाने मंगळवारी (ता.७) नोटिसा बजावल्या असून सेवा समाप्तीपूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे.\nबीड - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने ५६ जणांना बेकायदेशीर मान्यता दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात या सर्वांना समाजकल्याण विभागाने मंगळवारी (ता.७) नोटिसा बजावल्या असून सेवा समाप्तीपूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे.\nबेकायदेशीर मान्यतेप्रकरणी समाजकल्याण विभागाने ‘ऑलआऊट’ मोहीमच हाती घेतली असून जिल्ह्यातील सर्वच ३७ संस्थांना नोटिसा बजावत त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (ता. ८) समितीमार्फत या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेमुळे संस्थांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून बेकायदेशीर मान्यता मिळविलेले कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अपंग, अंध, मूकबधिर संस्थांना अनुदान दिले जाते. राज्यात या संस्थांमध्ये अतिरिक्त कर्मचारी झाल्याने समाजकल्याण आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय भरती करू नये, असे २००४ मध्ये आदेश देण्यात आले होते. असे असतानाही जिल्ह्यात तब्बल ५६ जणांना तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याचे चौकशीत समोर आले. विभागाने या ५६ जणांचे वेतन रोखले आहे.\nया बेकायदेशीर मान्यता प्रकरणाचा अहवाल समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीपूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मंगळवारी नोटिसा बजावून बुधवारी त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nबेकायदेशीर मान्यता देताना कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी संबंधित विभागाकडून करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र दाखल करून या बेकायदेशीर मान्यता घेतल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील सर्वच संस्थांतील कर्मचाऱ्यांची झाडाझडतीच घेण्याचे निश्‍चित केले आहे. मंगळवारी सर्वच ३७ संस्थांच्या चालकांना आणि मुख्याध्यापकांना नोटीस बजावत त्यांच्याकडील सर्वच कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले आहे. या सर्व कागदपत्रांच्या तपासणीसाठी सहा जणांची समिती समाजकल्याण विभागाने गठित केली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे घेऊन समाजकल्याण विभागात हजर होण्याबाबत सांगण्यात आले आहे. या तपासणीनंतर २००४ नंतरच्या मान्यता किती, याचीही खातरजमा होणार आहे. त्याचबरोबर किती जणांची कागदपत्रे संशयास्पद आहेत, हेही समोर येणार आहे.\n‘त्यांना’ वगळून बिले सादर करा\n५६ जणांच्या बेकायदेशीर मान्यतेचे प्रकरण उघड झाल्यानंतर समाजकल्याण विभागाने सर्वच संस्थांतील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले होते; परंतु वेतन देण्याबाबत अनेक संस्थाचालकांनी पाठपुरावा केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती योग्य आहे, अशा कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार विभागाने या ५६ जणांना वगळून नव्याने बिल सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_487.html", "date_download": "2018-04-23T07:13:59Z", "digest": "sha1:YNNTIQDKC7VXX5BIEECMMKKPCLSHR7VO", "length": 5155, "nlines": 69, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: अशांची शिवाजी असे जन्मजात", "raw_content": "अशांची शिवाजी असे जन्मजात\nस्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवे जे |\nस्वभाग्ये इथे जन्मालो मानिती जे ||\nअसा जन्महेतु जयांच्या उरात |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nघराच्यावरी ठेवूनी तुळशीपत्र |\nउरी धगधगे हिन्दवीराज्य मंत्र ||\nजारी प्राण गेला तरी नही खंत |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nजरी घेरती वादळे संकटांची |\nइतिश्री कराया पुरया जीवनाची ||\nरणी पाडती जे यमाचेही दात |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nकुठेही कधीही कुणाचीहि कांता |\nतरीही तिला मानिती जन्ममाता ||\nअसे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nस्वधर्मास्तवे जे करी खड्ग घेती |\nअरी जाळण्याला स्वये आग होती ||\nपिते शस्त्र ज्यांचे रणी शत्रुरक्त |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nपथी दाट अंधार काटे सराटे |\nमानी संकटांची क्षिती शुन्य वाटे ||\nमरुताहुनी धावती जे नितांत |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nउरी राष्टभक्ती रविवत ज्वलंत |\nन ये भीती चित्ती जरी ये कृतांत ||\nसदा सिद्ध करण्या रणी म्लेंच्छअंत |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nआदित्यास ठावा नसे अंधःकार |\nजयाना तसा स्पर्शतो ना विकार |\nअसे वज्रनिर्धार ज्यांच्या उरात |\nअशांची शिवाजी असे जन्मजात ||\nजरी प्राण गेला तरी शब्द पाळू |\nअविश्रांत देशास्तवे घाम गाळू ||\nहाटू ना फिरू मागुती सतपथात |\nशिवाजी असे आमुची जन्मजात ||\nनव्हे अन्नपाणी नव्हे स्वर्णखाणी |\nआम्हा ना जगी रोखू शकतात कोणी ||\nनसे हिन्दुराष्ट्रा विना सत्य अन्य |\nनसे हिन्दुराष्ट्रा विना धर्म अन्य |\nनसे हिन्दुराष्ट्रा विना ध्येय अन्य|\nनसे हिन्दुराष्ट्रा विना कार्य अन्य |\nनसे हिन्दुराष्ट्रा विना स्वप्न अन्य |\nतदार्थी आम्ही प्राशिले मातृस्तन्य ||\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6384-dangerous-railway-accident-in-odisa", "date_download": "2018-04-23T07:46:13Z", "digest": "sha1:IHVOLPT4GYCCWOM2NQCVKACD5UKTKANE", "length": 7277, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "इंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत\nजय महाराष्ट्र न्यूज, ओडिशा\nइंजिनशिवाय एक्स्प्रेस चक्क 10 किलोमीटरपर्यंत धावली असल्याची घटना ओडिशामध्ये घडलीय. टिटलागड स्थानकात इंजिन बदलले जात असताना एक्स्प्रेसचे डबे पुढे निघाले. उतार असल्याने डब्यांचा वेग वाढला. त्यानंतर केसिंगो स्थानकापासून काही अंतरावर ही एक्स्प्रेस थांबली आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी अत्यंत सावधपणे ही ट्रेन थांबवली, ते रुळांवर छोटे दगड ठेवत गेले. त्यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी होत गेला. मात्र, हे करताना प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही याचीदेखील दक्षता घेतली जात होती.\nएक्स्प्रेसचा हा थरार मोबाईल कॅमेरात कैद करण्यात आला. अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेस टिटलागड स्थानकात संध्याकाळी पोहोचली होती. एक्स्प्रेसच्या इंजिनची दिशा बदलण्याचे काम या स्थानकावर होते. इंजिन बदलले जात असताना डब्यांचे ब्रेक लावणे अपेक्षित असते. मात्र, अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेसमध्ये याचे पालन केले गेले नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आलीय.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/england-starts-with-super-score/", "date_download": "2018-04-23T07:45:15Z", "digest": "sha1:IFVI6ADBCIZUH4PBTDZTO3FNJ2MLYDTH", "length": 20080, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "इंग्लंडची दमदार सुरुवात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nपाहुण्या इंग्लंडने हिंदुस्थानविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद २८४ धावसंख्येपर्यंत मजल मारून दमदार सुरुवात केली. जो रूटचे आकर्षक अर्धशतक आणि मोईन अलीची झुंजार नाबाद शतकी खेळी ही इंग्लंडच्या फलंदाजीची पहिल्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मोईन अली १२० तर बेन स्टोक्स ५ धावांवर खेळत होता.\nसलामीच्या जोडीचा फ्लॉप शो\nनाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इशांत शर्माने एका अप्रतिम चेंडूवर किटॉन जेनिंग्सला (१) यष्टीमागे पार्थिव पटेलकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सहाव्या षटकात पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक हा रवींद्र जाडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात सापडला. १० धावांवर त्याने पहिल्या स्लिपमध्ये कोहलीकडे झेल दिला. धावफलकावर अवघ्या २१ धावा असताना इंग्लंडची सलामीची जोडी १२.४ षटकांतच तंबूत परतली.\nराफेलच्या जागेवर सायमन पंच\nमुंबईतील चौथ्या कसोटीदरम्यान भुवनेश्‍वर कुमारचा थ्रो डोक्याला लागल्याने ऑस्ट्रेलियन पंच पॉल राफेल जायबंदी झाले. त्यांच्या जागेवर पाचव्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचेच सायमन फ्राइ हे पंच म्हणून मैदानावर उरतले. चेन्नई कसोटीतही पॉल राफेलच पंच राहणार होते. मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने सायमन फ्राइ यांनी त्यांची जागा घेतली.\nउभय संघांत दोन-दोन बदल\nमुंबई कसोटीत अष्टपैलू कामगिरीसह शतक ठोकणारा जयंत यादवच्या जागेवर चेन्नई कसोटीसाठी लेगब्रेक स्पिनर अमित मिश्राला तर वेगवात गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारच्या ऐवजी इशांत शर्माला संधी देण्यात आली. इंग्लंड संघातही दोन बदल करण्यात आले. जायबंदी जेम्स अ‍ॅण्डरसन व ख्रिस वोक्स यांच्याऐवजी अनुक्रमे स्टुअर्ट ब्रॉड व लायन डाऊसनला संधी दिली आहे. डाऊसनचे हे कसोटी पदार्पण होय.\nसलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतरही फॉर्ममध्ये असलेला जो रूट (८८) व मोईन अली (१२०) यांनी झुंजार फलंदाजी करत इंग्लंडच्या डाव सावरला. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी १४६ धावांची भागीदारी केली. अली-रूट जोडीच्या चिवट प्रतिकारापुढे रविचंद्रन अश्‍विन आणि अमित मिश्रा या फिरकी जोडगोळीची चांगलीच दमछाक झाली. मात्र रवींद्र जाडेजा एका बाजूने टिच्चून मारा करत होता. त्यानेच रूटला यष्टीमागे पार्थिवकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. रूटने १४४ चेंडूंच्या संयमी खेळीत ८८ धावा करताना १० चौकार लगावले. रूटच्या जागेवर आलेल्या जॉनी बैयरस्टोचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. ९० चेंडूंत तीन षटकारांसह ४९ धावा करणार्‍या बैयरस्टोला जाडेजाने लोकेश राहुलकरवी झेलबाद करून इंग्लंडला चौथा हादरा दिला. जाडेजाने ७३ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज बाद केले तर इशांत शर्माला एक बळी मिळाला.\nइंग्लंड: अ‍ॅलिस्टर कूक झे. कोहली गो. जाडेजा १०, किटॉन जेनिंग्स झे. पार्थिव गो. इशांत १, जो रूट झे. पार्थिव गो. जाडेजा ८८, मोईन अली खेळत आहे १२०, जॉनी बैयरस्टो झे. लोकेश गो. जाडेजा ४९, बेन स्टोक्स खेळत आहे ५. अवांतर : ११, एकूण: ९० षटकांत ४ बाद २८४ धावा. बाद क्रम : १-७, २-२१, ३-१६७, ४-२५३. गोलंदाजी : उमेश यादव १२-१-४४-०, ईशांत शर्मा १२-५-२५-१, रवींद्र जाडेजा २८-३-७३-३, रविचंद्रन अश्‍विन २४-१-७६-०, अमित मिश्रा १३-१-५२-०.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत १५ वर्षानंतर हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक\nपुढीलफेसबुकवरील पोस्टमुळे कर्नाटकात मराठी तरुण संकटात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\nराजस्थानच्या किल्ल्यात मुंबई ढेपाळली, ३ विकेट्सने पराभव\nकोहली आणि रैनामध्ये नंबर एकसाठी रस्सीखेच\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5029202681296921267&title=Malati%20Dandekar,%20Samuel%20Beckett&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:49:03Z", "digest": "sha1:WJEBUQWOQVGLF6ZEEP5Y7D2J7RJ6WFPD", "length": 11612, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मालती दांडेकर, सॅम्युअल बेकीट", "raw_content": "\nमालती दांडेकर, सॅम्युअल बेकीट\nबालगोपाळांसाठी देशोदेशीच्या परीकथा आणि लोककथांचा खजिना मराठीत आणणाऱ्या मालती दांडेकर आणि नोबेल पारितोषिक विजेता नाटककार सॅम्युअल बेकीट यांचा १३ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१३ एप्रिल १९११ रोजी धुळ्यामध्ये जन्मलेल्या मालती दांडेकर या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. वयाच्या १७व्या वर्षी लग्न होऊन बुधगावला आल्यावर त्यांनी संसार सांभाळून एकीकडे लेखन सुरू केलं आणि दुसरीकडे इंग्लिश शिकत इंग्लिशवर प्रभुत्व मिळवलं.\nआपल्या आजीकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टी त्यांनी अत्यंत सोप्या, रंजक आणि आकर्षक भाषेत लिहून ‘माईंच्या गोष्टी’ म्हणून प्रसिद्ध केल्या. त्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यानंतर लोकसाहित्याचा अभ्यास करून त्यांनी लोककथांवर अनेक पुस्तकं लिहिली. देशोदेशींच्या लोकसाहित्याचा अभ्यास करून त्यांनी ‘लोककथा कल्पकता’ हा ग्रंथ लिहिला. चीन, जपान, व्हिएतनामसारख्या देशांतल्या परीकथा मराठीत आणल्या.\nबालसाहित्याच्या उगमाचा वेध घेत, संशोधन करून, बालसाहित्याच्या सर्व अंगांचं विस्तृत विवेचन करणारा ‘बालसाहित्याची रूपरेषा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसंच लोकसाहित्याचं विवेचन करणारा ‘लोकसाहित्याची लेणी’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.\n१९७८ साली झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.\n‘दगडातून देव' या त्यांच्या पुस्तकाला राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता.\nचक्रवर्ती, देश-विदेशच्या परीकथा, किती झकास कोडी (सहा भाग), संसाराला मदत, सुखाची जोड, वाङ्मयशारदेचे नुपूर, अलका तू असं लिही, आसामच्या लोककथा, अष्टपैलू प्रमोद, अतिपूर्वेच्या परीकथा ब्रह्मदेश, अतिपूर्वेच्या परीकथा कंबोडिया, अतिपूर्वेच्या परीकथा मलेशिया, अतिपूर्वेच्या परीकथा व्हिएतनाम, छान गोष्टी एक ते सात संच, गावाचे नाव, लोककथा कल्पलता, मावळचा कान्हा, साहित्य सागरातील मणिमोती, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n१४ जानेवारी १९८६ रोजी त्यांचं निधन झालं.\n(मालती दांडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n१३ एप्रिल १९०६ रोजी डब्लिनमध्ये जन्मलेला सॅम्युअल बेकीट हा फ्रेंच आणि इंग्लिश भाषेत लिहिणारा, प्रयोगशील, विचारवंत आणि पुरोगामी कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं लेखन हे बऱ्याचदा बोचऱ्या विनोदाच्या अंगाने जाई. त्या पद्धतीला ‘थिएटर ऑफ दी अॅब्सर्ड’ असं म्हटलं गेलंय. त्या पद्धतीने त्याने लिहिलेलं डार्क ह्युमर असलेलं ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक प्रचंड गाजलं आणि जगभर अनेक भाषांमध्ये त्या नाटकाचे अनुवाद झाले आणि अगणित प्रयोग झाले.\nप्रामुख्याने ५० आणि ६०च्या दशकात त्याचं लेखन बहरलं. १९६९ साली त्याला साहित्याचं ‘नोबेल पारितोषिक’ मिळालं.\nह्युमन विशेस, क्राप्स लास्ट टेप, हॅपी डेज, प्ले, कम अँड गो, फूटफॉल्स, ए पीस ऑफ मोनोलॉग, ब्रेथ, नॉट आय, अशी त्याची जवळपास २१ नाटकं प्रसिद्ध आहेत. मर्फी, मोलॉय, हाऊ इट इज अशा त्याच्या एकूण आठ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.\n२२ डिसेंबर १९८९ रोजी पॅरिसमध्ये त्याचा मृत्यू झाला.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nडॉ. आंबेडकर, द. मा. मिरासदार, कवी संजीव, रामदास फुटाणे\nहम भी अगर बच्चे होते...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/farmers-debt-relief-our-first-priority-eknath-shinde-37806", "date_download": "2018-04-23T07:35:00Z", "digest": "sha1:YB7D2YSFRIHCB4ATT7IGEUWHT6ZBVCDR", "length": 14379, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers debt relief is our first priority : Eknath Shinde शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा पहिला विषय - एकनाथ शिंदे | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा पहिला विषय - एकनाथ शिंदे\nशुक्रवार, 31 मार्च 2017\nशेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nमुंबई - शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेना मंत्री आणि आमदारांनी आज (शुक्रवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली त्यानंतर एकनाश शिंदे बोलत होते.\nएकनाथ शिंदे पुढे म्हणाले, \"शिवसेना आमदारांच्या विकासनिधीसंदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांची विकासकामे करणे ही माफक अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत.' यापुढे शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी राहाणार नाही, असा प्रयत्न मी करेन, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nयावेळी शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. याबाबत मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, \"मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले आहे. निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे. यापूर्वी भाजपच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जात होता. आता यापुढे शिवसेना-भाजपच्या आमदारांना समान निधी वाटप केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. अर्थसंकल्पात जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात आश्वासन दिलेलं आहे', असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, गुरुवारी सायंकाळी सात वाजता \"मातोश्री'वर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मंत्री दिपक केसरकर, रामदास कदम, दिवाकर रावते, दिपक सावंत, विजय शिवतारे, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दादा भुसे आदी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून सेना भाजपच्या वाढत असलेल्या तणावावर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज शिवसेना मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/authors/Mahendra_Wagh.html", "date_download": "2018-04-23T07:33:55Z", "digest": "sha1:BRM6FMIC7EKODM5CPQC4MOBIVVWTOM2H", "length": 13339, "nlines": 51, "source_domain": "mahamtb.com", "title": " महेंद्र वाघ", "raw_content": "\nअभियांत्रिकी पदविका, इतिहास व सामाजिक कार्य विषयांतील पदव्युत्तर शिक्षण. ललित लेखनाची आवड. सध्या 'जनकल्याण रक्तपेढी, पुणे' चे व्यवस्थापक म्हणून कार्यरत.\nअधिक व्यापक स्तरावर विचार केल्यास लक्षात येते की, जी गोष्ट प्रिय वाटते ती हितकारक असेलच असे नाही आणि दुसऱ्या बाजुला जी गोष्ट हितकारक म्हणजेच श्रेयस्कर असेल ती वरकरणी न आवडणारीही असु शकते. आपल्या दैनंदिन जीवनात तर हे नेहमीच पहायला मिळते की, ’श्रेयस’ ..\nव्यर्थ न हो तव दान \nवैद्यकीय क्षेत्रात रक्तघटकांच्या वापराबद्दल आता बऱ्यापैकी सजगता आली आहे. रुग्णांच्या नातलगांनाही रक्तघटकांचे प्रकार माहिती असतात. ..\nस्वेच्छा रक्तदान चळवळीतील या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी समाजाची जागृत शक्ती एकवटणे गरजेचे आहे...\nआज रक्तपेढीतील जवळपास सर्वच भूमिकांत म्हणजे डॉक्टर, तंत्रज्ज्ञ, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ता, स्वागतक, अर्थविभाग कर्मचारी, मदतनीस आणि सेवाव्रती म्हणूनही महिला सक्षमपणे आणि मनापासून काम करत आहेत...\nरक्तसंक्रमणात निर्णायक ठरणारी ही ’गट’बाजी समजून घेणे रंजक तर आहेच पण ’कधी कुणाला रक्तघटकांची गरज भासु शकेल’ याचा काहीच अंदाज नसल्यामुळे किमान प्राथमिक स्वरुपात त्याबद्दल माहिती असणे आवश्यकही आहे. ..\nब्लड बॅंक ऑन व्हील्स\nब्लड बॅंक ऑन व्हील्स..\nजिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये \nएक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या रक्तातच होता आणि हा कार्यकर्ता घडला होता ते घरांतील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून...\nशाळेत शिकत असताना इयत्ता आठवी ते दहावी या तीनही वर्षी वर्गशिक्षकांच्या प्रेरणेने आमच्या वर्गाचे एक हस्तलिखित ’ज्ञानदीप’ या नावाने आम्ही प्रकाशित केले होते. स्वरचित कविता, कथा, लेख, विनोद, कोडी, मुलाखती अशा विविध साहित्यप्रकारांची रेलचेल ’ज्ञानदीप’मध्ये ..\nरुग्णालयांत ’सुरक्षित रक्तसंक्रमण’ या विषयाचे प्रशिक्षण व्हावे हेच या भेटींचे मुख्य सूत्र असे. हा उपक्रम सुरु व्हायला एक साधंच निमित्त घडलं. मला तो दिवस अजूनही चांगला आठवतो, जेव्हा जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी एका बैठकीत आपला ..\nसर्व रक्तपेढ्यांमधील परस्परसौहार्द हे केवळ एखाद्या कार्यक्रमापुरते मर्यादित नाही, हे नंतरही अनेकवेळा माझ्या प्रत्ययास येत गेलं...\nरुग्णासाठी डॉक्टरांच्या सूचनेनुसार ’सिंगल डोनर प्लेटलेट’ (SDP) हा रक्तघटक घेण्यासाठी ते रक्तपेढीत आले होते. त्यातील एकाने बोलण्याचा प्रयत्न केला, पण दाटलेल्या कंठामुळे त्यांना ते काही साधेना. ..\nयानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारच्या वेळेत या मुली पुन्हा मला भेटायला आल्या. रितसर ’तुमच्याशी थोडं बोलायचं आहे’ वगैरे विचारुन त्या माझ्यासमोर आल्या आणि त्यांच्यातल्या एकीने प्रातिनिधिक स्वरुपात एक मागणी माझ्यापुढे ठेवली. ही मुलगी मला म्हणाली,..\nजनकल्याण रक्तपेढीच्या कामाबद्दल वीणाताई, देव सर अथवा मृणाल कुलकर्णींसारख्या कर्तृत्ववान व्यक्ती जेव्हा मनापासून समाधान व्यक्त करतात तेव्हा आमच्या दृष्टीने ते अमूल्य असते. आपण जे करत आहोत, ते योग्य आहे हा विश्वास यातून वाढीस लागतो...\nदो रंग रंग दुनिया के\nया दोन घटनांवर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ’दो रंग दुनिया के’ हेच खरं \nएकीकडे उद्वेग आणि नैराश्य आहे तर दुसरीकडे समाधान आणि कृतार्थता आहे. आपली अंत: प्रेरणा आपल्याला यातील कशासाठी कौल देते, यावरच खरे म्हणजे आयुष्याची सार्थकता अवलंबुन असते...\nजे जे उत्तम, उदात्त, उन्नत…\nआपल्या व्यक्तिगत जीवनातही अनेक व्यक्तींशी आपले अत्यंत स्नेहपूर्ण संबंध असतात. हे संबंध फ़ायदा-तोट्यासारख्या व्यावसायिक राशींवर मापता येत नाहीत. तिथे देण्या-घेण्याची गणिते चालत नाहीत...\n’जनकल्याणा’चे शिल्पकार : कै. आप्पासाहेब वज्रम\nदैवयोगाने किंवा माझ्या दुर्दैवाने कै. आप्पासाहेब वज्रम यांच्या दर्शनाचा योग मला केवळ एकदाच आला. जनकल्याण रक्तपेढीमध्ये काम करण्यास प्रारंभ केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काही दिवसांतच आमचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी एकदा आम्हाला – मला व डॉ. आशुतोष काळे ..\nथॅलेसेमिया’ वाहक असलेले पुरुष आणि स्त्री जर विवाहबंधनात बांधले गेले तर मात्र त्यांचे अपत्य ’थॅलेसेमियाग्रस्त’ (thalessamia major) म्हणून जन्माला येऊ शकते आणि मग सुरु होते ते रक्तसंक्रमणाचे दुष्टचक्र आयुष्यभरासाठी \nमाय मरो, मावशी जगो \nजनकल्याण रक्तपेढीमध्ये आल्यानंतर इथल्या मावश्यांची अर्थात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची ओळख झाली आणि आधीच्या मावश्यांमध्ये आणखी दहा-बारांची भर पडली..\nतरुणांमध्ये स्वभावत:च निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जाण्याची एक उर्मी असते. अशा आव्हानांचा पुरेपूर अंतर्भाव असलेली अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यांचा दुर्दैवाने ’करियर’ म्हणून फ़ारसा विचारच होताना दिसत नाही...\nरक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचतो आणि त्यामुळे त्याचे कुटुंब पुन्हा हसु-खेळु लागते, तेव्हा या रक्ताची किंमत कुठल्या संजीवनीपेक्षा कमी भरेल काय \n​याचसाठी केला होता अट्टाहास \nएक नितांतसुंदर बोधकथा मागे वाचण्यात आली होती. सत्तरीतले एक आजोबा समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी निघालेले असतात. समुद्राच्या ओहोटी दरम्यान हजारो स्टारफिश किनाऱ्यावर वाहत आलेले असून एक शाळकरी मुलगा आपल्या छोट्याशा हातांनी हे स्टारफ़िश समुद्रात ..\nहस्तस्य भूषणं दानं' असं एक सुभाषित आपल्याकडे सांगितलं जातं, आणि ते खरंच आहे. दान करणारे हात नेहमीच आदरास पात्र असतात. पण हल्लीचा काळ फ़ार विचित्र झालाय.द्यायला तयार असणारे अक्षरश: हजारोजण भेटतात, परंतु या दात्यांच्या दानाकडे थोडे डोळसपणे पाहिल्यास ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/health-tips-112032900010_1.html", "date_download": "2018-04-23T07:34:20Z", "digest": "sha1:D6P4OBX7VEYCXUSIXXJHL3ONBS6XLYRZ", "length": 8348, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लसणात लपलेले गुणधर्म जाणून घ्या! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलसणात लपलेले गुणधर्म जाणून घ्या\nलसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.\nएंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या. > रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.> डोके दुखीसाठी रामबाण उपाय - एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.\nदमा दूर करण्यासाठी उपयुक्त - दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.\nउन्हाळ्यात गुणकारी आंबट-गोड चिंच\nआयुर्वेदने शारीरिक दुर्बलतेवर मात करा\nघरच्या घरी तयार करा शेजवान सॉस\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5009975682938587757&title=Tata%20Sky%20world%20screen%20launched&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:55:43Z", "digest": "sha1:CVJQU4H7R6UY3AOOM4ZH34JFHHKGITTM", "length": 10962, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन’ सुविधा दाखल", "raw_content": "\n‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन’ सुविधा दाखल\nमुंबई : ‘टाटा स्काय’ या भारतातील आघाडीच्या सर्वसमावेशक व डीटीएच आणि ओटीटीद्वारे कंटेट वितरित करणाऱ्या कंपनीने आंतरराष्ट्रीय मनोरंजनातील क्षेत्रातील निवडक कंटेट दाखल केला आहे.\nया नव्या सेवेविषयी टाटा स्कायचे मुख्य कंटेट अधिकारी अरूण उन्नी म्हणाले, ‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन’चे दाखल करून आम्ही सिनेमा आणि टीव्हीप्रेमींना ६५० तासांचे मिळून उत्तम दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करत आहोत. त्यात केवळ हॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम गोष्टींचा जाहिरातींशिवाय आनंद घेता येणार आहे. आमचे विश्लेषण असे सांगते, मनोरंजनाचे प्रकारांची आवड बदलत आहे आणि प्रेक्षकांना आता जास्तीत जास्त उत्सुकतापूर्ण व वैविध्यपूर्ण आशय हवा असतो; तसेच त्यांना भाषेचा अडसर जाणवत नाही. आमच्या निवडक यादीत जगभरातील काही अतिशय लोकप्रिय आणि समीक्षकांनी गौरवलेले आणि आतापर्यंत भारतातील टीव्हीवर कधी न दर्शवलेले सिनेमे व टीव्ही शोजचा समावेश आहे.\nटाटा स्कायने सुरू केलेल्या या आणखी एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत पहिल्यांदाच एखाद्या डीटीएच व्यासपीठाद्वारे जाहिरात मुक्त सेवा दिली जाणार आहे, ज्यामध्ये नोंदणीदारांना २४x७ उपलब्ध असलेल्या, जगभरातील मालिका व सिनेमे पाहाता येतील. विशेष म्हणजे, यातील बहुतेक आशय यापूर्वी भारतातील टीव्हीवर दाखवण्यात आलेला नाही. हा आशय नोंदणीदारांना त्यांच्या टीव्ही सेटवर एसटीबी, टाटा स्काय मोबाइल अप आणि टाटा स्कायच्या वेब अपद्वारे (watch.tatasky.com) पाहाता येईल. कोणत्याही अतिरिक्त इंटरनेट जोडणीशिवाय टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन दरमहा केवळ ७५ रुपयांत नोंदणीदारांसाठी उपलब्ध होणार आहे. हा कंटेट मोठ्या पडद्यासोबतच मोबाइल किंवा लॅपटॉपवरही उपलब्ध होणार आहे.’\n‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांतील आणि भाषांतील (अरेबिक, रशियन, स्पॅनिश, बेल्जियम, इस्त्राएल, क्युबा, जर्मन, फ्रेंच, इटालियन, पोर्तुगीज, हिंदी, जपानी, चीनी आणि कोरियन) प्रमुख मनोरंजनाचा समावेश असेल. इंग्रजीमध्ये नसलेल्या कंटेटसाठी उपशीर्षके देण्यात येतील, तर काहींचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जाईल. सिनेमांमध्ये हॉलिवूडच्या काही आघाडीच्या स्टार्सचे सिनेमे, परिचित फ्रँचाईझी तसेच आंतरराष्ट्रीय भाषांतील निवडक भाषा, आशय आणि सिनेमॅटिक कौशल्यांसाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे, अक्शनपट, कोरिओग्राफी आणि स्टंट्ससाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे यांचा समावेश आहे. तर, ड्रामा सीरीजमध्ये समीक्षकांनी गौरवलेले ब्रिटिश, हिब्रू, स्पॅनिश, इटालियन आणि कॅनेडियन रहस्य, थ्रिलरपट तसेच नॉयरपट आणि काही आंतरराष्ट्रीय मालिकांचा समावेश आहे. टीव्ही सीरीज बॉक्स सेट्स प्रीमियर्समध्ये प्रसिद्ध थ्रिलर्स वॉलांडर, हॅपी व्हॅली, कोड ३७, टीम चॉकलेट, प्रिझनर्स ऑफ वॉर आणि बेबीलॉन बर्लिन यांचा समावेश आहे. दरमहा जागतिक सिनेक्षेत्रातील दोन प्रीमियर्सही पाहायला मिळतील.’ असेही उन्नी यांनी सांगितले.\nTags: टाटा स्कायअरुण उन्नीवर्ल्ड स्क्रीनहॉलीवूडMumbaiTata SkyDTHArun UnniHollywoodप्रेस रिलीज\nटाटा स्कायवर ‘मराठी सिनेमा’ सेवा टाटा स्कायचा ‘सनबर्न महोत्सवा’शी करार ‘टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन पोस्ट कार्यालयांत सेट-टॉप बॉक्सची प्रारंभिक नोंदणी लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2012/01/blog-post_05.html", "date_download": "2018-04-23T07:11:53Z", "digest": "sha1:YGXZOHJSIXV5WRUS5AREVCCOKELUSFGV", "length": 5862, "nlines": 29, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: जिजाऊसाहेबांची सुवर्णतुला", "raw_content": "\nशहाजी राजांच्या मृत्यूमुळे महाराजांचे तसेच जिजाऊसाहेबांचे भावजीवनही डहूळलेले होते. त्यातच धूमकेतूचे दर्शन व पाठोपाठ सूर्यग्रहण आले. अशावेळी मोहीम तात्पुरती स्थगित ठेवून महाराज प्रतापगडी परतले. सूर्यग्रहणाच्या पर्वावर यावेळी जिजाऊसाहेबांची तुला करण्याचे महाराजांनी ठरविले. या तुळाविधीसाठी महाराज आपल्या सर्व कुटुंबियांसोबत श्रीमहाबळेश्वर क्षेत्री आले. सोनोपंत डबीरही यावेळी यांच्यासोबत होते. सोनोपंत आता अतिशय वृद्ध झालेले होते.\nमहाबळेश्वरला महराजांचा पहिला मुक्काम तुलेच्या निमित्ताने किमान २-३ दिवस तरी झाला. या मुक्कामाकडे महाबळेश्वरचा परिसर गजबजून गेला. तुलावेदी बांधली गेली. मंडपरचना झाली. तुला-तोरणाची उभारणी झाली(तुलेकरिता उभारावयाचे तोरण लाकडी असावे लागते.)\nतुलादानाच्या पूर्वदिवशी करावयाचा विधी गुरुवार दिनांक ५ जानेवारी १६६५ रोजी पार पडल. वेदीच्या भोवती कुंड सिद्धी व देवता स्थापना करण्यात आली. ब्राम्हण, गुरु, पुरोहित यांच्या वेदमंत्रोच्चारांनी परिसर दुमदुमून गेला. हेमकुंड पेटले. दशदिक्पालांनाआवाहन केले गेले आणि श्रीन्रूपशालिवाहन शके १५८६, क्रोधी नाम संवत्सराची पौष वद्य अमावस्या उजाडली. या दिवशी शुक्रवार होता. व इंग्रजी तारीख होती. ६ जानेवारी १६६५. सूर्यास ग्रहण लागले. महाबळेश्वरच्या मंदिरासमोर तुला-मंडप उभारलेला होता. जवळच कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या पंचनद्यांच्या गोमुखातून संतत जलधार वाहत होती.\nग्रहणाचा मोक्षकाल सुरु झाला. आणि या पुण्यपर्वावर आऊसाहेबांची तुला केली गेली. आऊसाहेबांच्या भारंभार तोलले गेलेले सोने, रूपे, दान करण्यात आले. महाराजांच्या भावजीवनातील एक सुखद सोहळा पार पडला. आऊसाहेबांची सुवर्णतुला झाल्यावार सोनोपंत डबीर यांची देखील सुवर्णतुला महाराजांनी केली. तुलाविधीनंतर एकोणीस दिवसातच म्हणजे २५ जानेवारी १६६५ ला सोनोपंत परलोकात गेले.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/screen-brother-mohnish-behal", "date_download": "2018-04-23T07:42:33Z", "digest": "sha1:RCCNKZVYMW5RWGVWBQZS4HMENFJ47AX6", "length": 13705, "nlines": 173, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "खूपच दुखी जीवन जगत आहेत सलमान खान चे ऑन स्क्रीन भाऊ कधी काळी करोडो लोक होते यांचे वेडे – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nखूपच दुखी जीवन जगत आहेत सलमान खान चे ऑन स्क्रीन भाऊ कधी काळी करोडो लोक होते यांचे वेडे\nआजच्या काळात बॉलीवूड वर राज करणारे सलमान खान ने आपल्या फिल्म करीयर ची सुरुवात आपली फिल्म मैने प्यार किया पासून केली होती आणि मग राजश्री फिल्म च्या या प्रोडक्शन ने सलमान ला कोठून कुठे पाठवले या फिल्म मध्ये सलमान सोबती मोहनीश बह्ल पण दिसले होते मोहनीश बहल सलमान खान सोबत खूप सार्या फिल्म मध्ये दिसले होते त्यना सलमान सोबत मैने प्यार किया , हम आपके है कोण , हम साथ साथ है आणि जय हो ,सारख्या मोठ्या फिल्म मध्ये काम केले आहे .पण दुर्दैव आता मोहनीश चे जीवन खूपच दुखात जात आहे ज्याचा अंदाज कोनालाही नसेल .\nमोहनीश दोन दशक पर्यत आपल्या बेहतरीन अक्टिंग ने आपले मनोरंजन करत आले आहे एका काळात मोहनीश खूप मोठ्या मुठ्या फिल्म चा भाग राहिले होते पण आज यांच्या जवळ बिलकुल पण काम नाही मोहनीश ला शेवटचे सलमान खान च्या फिल्म जय हो मध्ये पहिले गेले होते .\nया फिल्म नंतर मोहनीश ला कोणतीही फिल्म भेटली नाही लोकांचे म्हणणे आहे मोहनीश आता कायमचे अक्टिंग करणे सोडावे म्हणत आहेत आणि इंडस्ट्रीज पासून लांबच राहावे म्हणत आहेत पण असे काही नाही कारण मोहनीश एक मेहनती आणि टेलेंटेड एक्टर आहेत पण फक्त या वेळेत त्यांना काम भेटत नाही .\nयांनी अभिनेता ,सह अभिनेता तथा खलनायक या तिन्ही चे रोल खूपच चांगल्या प्रकारे केले आहेत आणि यांच्या फिल्म ला चांगल्या प्रकारे यश पण मिळणे आहे हम आपके हे कोण एक खूपच सुपर हिट फिल्म होतही ज्यामध्ये यांनी केलेले रोल आजही चाहत्यांना आठवणीत आहे बॉलीवूड मधील बहुतेक नामवंत कलाकारा सोबत त्यांनी काम केले आहे ज्यामध्ये सलमान खान ,अमीर खान ,शाहरुख खान ,अजय देवगण हे प्रमुख आहेत .\nआणि खूप फिल्म मध्ये निगेटिव किरदार पण केले आहे जे कि लोकांना खूप आवडले पण आहे इतके चांगले कलाकार जे कि सर्वांचे आवडीचे आहेत ते आज कामासाठी तरसतात .\nमोहनीश बहल ने समाचार एजन्सी आईएएनएस मध्ये असे म्हंटले आहे कि “मी बॉलीवूड पासून दूर जनाची योजना करत नाही पण बॉलिवूडच मला यापासून दूर करत आहे .मला चांगले काम भेटत नाही ज्यामध्ये मी काम करू शकेन.”\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/break-illegal-liquor-transport-15791", "date_download": "2018-04-23T07:19:16Z", "digest": "sha1:35WFCOHZOZ6G4TCM4KHBIZ2RJHLWLJMW", "length": 13115, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "break on illegal liquor transport बेकायदा दारू वाहतुकीला विशेष पथकाचा चाप | eSakal", "raw_content": "\nबेकायदा दारू वाहतुकीला विशेष पथकाचा चाप\nराजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\n\"राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने बेकायदेशीर मद्यविक्री आणि वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष पथकाची स्थापना केली आहे.''\n- संतोष झगडे, अधीक्षक\nराज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी\nरत्नागिरी : बेकायदेशीर दारू वाहतुकीला चाप लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर विशेष पथक स्थापन केली आहेत. या विभागाच्या आयुक्तांच्या सूचनेनुसार कोल्हापूर विभागात दहाजणांचे पथक कारवाईसाठी सज्ज आहे. अशा दारू वाहतुकीमुळे राज्याचा कोट्यवधीचा महसुल बुडत आहे. त्या पायबंद घालण्यासाठी अशा प्रकारची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.\nराज्यात मूल्याधारित अबकारी करप्रणाली सुरू आहे. उत्पादन शुल्क कर इतर राज्याच्या तुलनेत जास्त असल्याने मद्यांची किमतही अधिक आहे. इतर राज्यात कर कमी असल्याने मद्य तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे सीमेवरील गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यातून मद्य आणि मद्यार्कही राज्यात येतो. मद्यार्क गोव्यात जातो. तेथे त्याची दारू होऊन पुन्हा राज्यातच विक्रीला येत असल्याचे उघड आहे. या बनावट मद्यनिर्मितीच्या व्यवसायावर अंकुश ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा व्यवसाय करणाऱ्यांची राज्यभरात मोठी साखळी आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झालेले नाही. यामुळे शासनाचा महसूलदेखील मोठ्या प्रमाणात बुडत आहे. शासनाचे नुकसान टाळून, अशा व्यक्तींवर कारवाई करून या विभागाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय स्तरावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक होणार आहे.\nमूळ कार्यभार सांभाळून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे; परंतु त्यासाठी त्यांना विशेष अधिकार आणि प्रवास, इंधन खर्च आस्थापनेवर निघणार आहे. त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल थेट आयुक्तांना देण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज, रत्नागिरी, कागल, हातकणंगले, शाहूवाडी असे अधीक्षक, चार निरीक्षक, चार जवान, असे दहाजणांचे पथक तयार केले आहे. कालच आयुक्तांचे पत्र या विभागाला प्राप्त झाले आहे.\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nगडचिरोलीत चकमक; सी-60 कमांडो पथकाची कारवाई; 7 जण जखमी गडचिरोली - एटापल्ली व भामरागड तालुक्‍यांच्या सीमेवरील बोरिया जंगल परिसरात आज सकाळी ११...\nपत्रकारांनी बदलत्या वास्तवाचे आकलन करावे - उत्तम कांबळे\nपुणे - जातींतील अस्पृश्‍यता निवारण्यासाठीचे प्रयोग मी पत्रकारितेतून केले. पत्रकारांनी मनात आणले तर बदल घडू शकतो. मनुष्याच्या स्वभावात सुधारणा...\nबाजार समितीकडूनच आंब्‍याची कोंडी\nपुणे - पहाटे पाच वाजता बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो... वाहतूक कोंडीचे कारण देत मला पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यास सांगण्यात आले... सकाळचे दहा वाजले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/mamta-banerjee-concern-37299", "date_download": "2018-04-23T07:26:04Z", "digest": "sha1:MFGIOL6B2U2PHPXAYP2SGNLWQERG53GZ", "length": 10791, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mamta banerjee concern in up 'यूपी'तील परिस्थितीबाबत चिंता वाटते- बॅनर्जी | eSakal", "raw_content": "\n'यूपी'तील परिस्थितीबाबत चिंता वाटते- बॅनर्जी\nमंगळवार, 28 मार्च 2017\nकोलकता- उत्तर प्रदेशमधील परिस्थितीबाबत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली. \"तेथील सरकारने सर्वांसाठी काम केले पाहिजे. \"सबका साथ, सबका विकास' ही घोषणा खऱ्या अर्थाने अमलात आणावी, असे आवाहन त्यांनी आज (मंगळवार) केले.\nकोलकता- उत्तर प्रदेशमधील परिस्थितीबाबत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली. \"तेथील सरकारने सर्वांसाठी काम केले पाहिजे. \"सबका साथ, सबका विकास' ही घोषणा खऱ्या अर्थाने अमलात आणावी, असे आवाहन त्यांनी आज (मंगळवार) केले.\nउत्तर प्रदेशमध्ये बेकायदा कत्तलखाने बंद करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्यानंतर राज्यातील मटण विक्रेत्यांनी सोमवारपासून बेकायदा बंद पुकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की उत्तर प्रदेशमध्ये सध्या जे काही घडत आहे त्याबद्दल आम्हाला चिंता वाटत आहे. जात-पात व धर्मावरून केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. आपण सर्व एक आहोत. सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलायचे नाही, तर करून दाखवायचे आहे.\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/most-dangerous-female-don-marathi", "date_download": "2018-04-23T07:34:44Z", "digest": "sha1:XWCTEOFEFEF2IOQR4CUFTNVPQ7ETOVQK", "length": 13297, "nlines": 173, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "हि आहे जगतील सर्वात सुंदर आणि खतरनाक महिला डॉन,फोटो पाहून वेडे होचाल तिचे – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nहि आहे जगतील सर्वात सुंदर आणि खतरनाक महिला डॉन,फोटो पाहून वेडे होचाल तिचे\nजेव्हा कधी एखाद्या डॉन किंवा गैंग स्टार बद्दल बोलले जाते तेव्हा बहुतेक लोक पुरुषा चे नाव घेतात आपण फिल्म मध्ये पण हे पहिले असाल कि त्यामध्ये सुधा एखद्या माफिया फैमिली चे इतिहास दाखवले जाते कदाचित तुम्ही मक्सिको चे ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार चे नाव ऐकले असाल जे एके काळी जगातील सर्वात पैसेवान व्यक्ती होता आणि तसेच पाब्लो चा दरार पूर्ण जगभरात होता .\nआज आपण हे विचार करत असाल कि आम्ही आपल्याला एखाद्या पुरुष गैंग स्टार बद्दल सांगणार आहोत तर तसे काही नाही आम्ही आपल्य्याला आज पुरुष माफिया बद्दल नाही तर महिला माफिया बद्दल सांगणार आहोत जे कि खुपच खतरनाक आणि शक्तिशाली राहिले आहेत .आज आम्ही आपल्याला इथे सांगायला जात जगातील २ सर्वात खतरनाक आणि शक्तिशाली महिला माफिया बद्दल .\n१ ) सांड्रा अवीला बेल्त्रण\nसांड्रा अवीला बेल्त्रण hi मेक्सिको मधील मोठी ड्रग डीलर राहिली आहे आणि त्याला ‘क्वीन ऑफ पेसिफिक च्या नावाने पण ओळखले जाते ११ आक्टोंबर १९६० ला त्याचे जन्म झाले सांड्रा चे माफिया मध्ये इतके राज होते कि एके काळी ती तेथील सर्वात श्रीमंत महिला होती सांड्रा चे डॉन दोनदा लग्न झाले आहे असे म्हणले जाते कि सांड्रा चे दोन्ही पती हे पोलीसवाले होते मग नंतर ते ड्रग माफिया बनले सांड्रा च्या दोन्ही पतीची हत्या पण झाली असे म्हणले जाते कि सांड्रा नेच आपल्या दोन्ही पतीची हत्या केली .\nमेलिसा काल्देरों ला जगातील सर्वात खतरनाक आणि निर्दयी गैंग स्टार मानले जाते बातम्या नुसार मोलीसा आता पर्यंत जवळपास १५० लोकांचे खून केली आहे अंडरवर्ल्ड जगतात मोलीसा ला ला चीन च्या नावाने ओळखले जाते मोलीसा च्या माफिया गैंग मध्ये ३०० लोक आहेत सुपारी किलिंग और ड्रग ट्राफिकिंग मध्ये मोलीसा ला सर्वांची उस्ताद मानले जाते .\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nसनी लिओनि पेक्षा पण हॉट आहे हि पाकिस्तान ची पोर्ण स्टार फोटो पाहूनच लोक होतात बेभान\nतुम्हाला माहित आहे ह्या फोटो मध्ये दिसणारी सुंदर मुलगी कोण आहे, जाणून घ्या\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nसनी लिओनि पेक्षा पण हॉट आहे हि पाकिस्तान ची पोर्ण स्टार फोटो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/cheating-mumbai-36965", "date_download": "2018-04-23T07:36:35Z", "digest": "sha1:IYFF2UM7FNEOG27UUTI4RHFVTLARRC3S", "length": 11917, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "cheating in mumbai कंपनीची मालकी देण्याच्या भूलथापा मारून फसवणूक | eSakal", "raw_content": "\nकंपनीची मालकी देण्याच्या भूलथापा मारून फसवणूक\nरविवार, 26 मार्च 2017\nसाडेतीन कोटी लुबाडले; सहा खाती गोठवली\nमुंबई - एका कंपनीचे वितरण व एका कंपनीचे मालकी हक्क देण्याच्या भूलथापा मारून साडेतीन कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी योगेश सूर्यकांत पैठणकर (वय 35) याला अटक केली. या प्रकरणातील आरोपीची सहा खाती गोठवण्यात आली आहेत.\nसाडेतीन कोटी लुबाडले; सहा खाती गोठवली\nमुंबई - एका कंपनीचे वितरण व एका कंपनीचे मालकी हक्क देण्याच्या भूलथापा मारून साडेतीन कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी योगेश सूर्यकांत पैठणकर (वय 35) याला अटक केली. या प्रकरणातील आरोपीची सहा खाती गोठवण्यात आली आहेत.\nपैठणकर याच्याविरोधात नवघर, पालघर, बोळींज, मोखाडा, वाणगाव, तारापूर आदी पोलिस ठाण्यांतही आर्थिक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पालघरमधील जव्हार पोलिसांनी त्याला नुकतीच एका प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून आरोपीचा ताबा घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तक्रारदार रोनाल्ड जॉन फर्नांडिस हे घाटकोपर येथील रहिवासी असून शेखर जोशींसोबत ठाण्यात ते केबल नेटवर्कचा व्यवसाय करतात. 21 जानेवारी 2014 मध्ये फर्नांडिस व जोशी यांना दोन मुख्य आरोपींनी ऑटोमॅक्‍स टेक्‍नॉलॉजीचे वितरण व मे. कस्तुरी रीचार्जची मालकी देण्याच्या भूलथापा देऊन मार्च 2014 ते जुलै 2014 या कालावधीत सुमारे पाच कोटी रुपये घेतले. त्यातील दोन कोटी पाच लाखांचे रीचार्ज मिळाले असून, उर्वरित तीन कोटी 48 लाखांची रक्कम अद्याप मिळालेली नाही; तसेच कंपनीची मालकीही मिळालेली नाही. पैसे न मिळाल्यामुळे अखेर फर्नांडिस यांनी केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी पैठणकरला अटक केली.\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/reality-of-these-things-marahti", "date_download": "2018-04-23T07:39:53Z", "digest": "sha1:BAPZPBNACAAIXY53VTJZZASKWVR7U6VG", "length": 15643, "nlines": 181, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "तुम्हाला माहित नसेल ह्या गोष्टींचा वापर काय आहे, क्लिक करून घ्या जाणून – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nतुम्हाला माहित नसेल ह्या गोष्टींचा वापर काय आहे, क्लिक करून घ्या जाणून\n६ वस्तू ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसेल कि याचा वास्तविक वापर काय आहे ते . क्लिक करा आणि जाणून घ्या .\nआपण आपल्या आयुष्यात कित्येक अश्या वस्तू असतील ज्याला पाहत पाहत मोठे झालो आहोत आणि कदाचित एकदा बगून नंतर त्याकडे दुर्लक्ष पण करतो हे ण जाणून घेताच कि या वस्तूचे नेमके काय उपयोग आहेत ते मग ते जीन्स चे एक्स्ट्रा पॉकेट असो अथवा टॉइथपेस्ट चे कलर बार प्रत्येकाचे काही न काही कारण नक्कीच आहे म्हणून आज आम्ही इथे तुम्हाला अश्या वस्तू बद्दल सांगायला जात आहोत ज्याच्या उपयोगा बद्दल कदाचितच तुम्हाला माहित असेल .\nकीबोर्ड ला तुम्ही पहिले असाल कि F आणि J जे बटन ला थोडेसे व्रण आहे का तुम्हाला माहित आहे हे कश्यासाठी असते हे युजर च्या मदतीसाठी बनवलेले असते जेणेकरून कीबोर्ड ला न पाहतासुधा युजर आपल्या बोटांना पोजिशन देवू शकावे म्हणून .\nटूथपेस्ट ट्यूब मधील कलर बार\nतुम्ही पाहुले असाल कि टूथपेस्ट ट्यूब मध्ये एक कलर बार असतो हे टूथपेस्ट च्या ट्यूबमध्ये हे कलर बार फक्त मैन्युफैक्चरिंग च्या उद्देश्य साठी ठेवले जाते फैक्ट्री मध्ये याचा उद्देश्य फक्त ऑप्टिकल स्कैनर ला हे दर्शविणे आहे कि ट्यूब चे अंत कोठे आहे जेणेकरून त्याला पुढे जाण्यापासून थांबवले जावे म्हणून .\nपॉट च्या हैंडल मध्ये छिद्र\nजर आपल्या पॉट च्या हैंडल मध्ये छिद्र आहे तर याचे अर्थ असे आहे कि आपल्याकडे एक पूर्वीपासूनच बनवलेले एक चमच होल्डर आहे तुम्ही फक्त तुमच्या चमच्या ल्या त्या पॉट च्या त्या हैंडल मध्ये ठेवा त्याचे वरील भाग पॉट च्या वरील दिशेला झुलत असताना दिसेल .\nजर तुम्ही पण जीन्स वापरत असाल तर तुम्ही छोटेसे बटन पण पहिले असाल त्याला सांगू इच्छितो कि जेव्हा जीन्स ला सुरुवातीला बनवले गेले तेव्हा कामगार लोकच ते वापरत असत तेव्हा नेहमी त्यांना नवीन जीन्स खरेदी करावे लागत असे कारण जुने जीन्स नेहमी खुलत असत मग नंतर या स्नैप्स ला बनवले गेले जेणे करून ते कापडाला चांगले ठेवावे म्हणून हे स्पिंस तुमच्या जीन्स ला जास्तच काळ चांगले ठेवण्यास मदत करतात .\nपेडलॉक मध्ये छोटेसे छिद्र असणे\nपैडलॉक वेगवेगळ्या सायीज चे येतात आणि त्यामध्ये कलर पण वेगवेगळे असतात जेव्हा तुम्ही पैडलॉक ला लक्षपूर्वक पाहाल तर त्यात तुम्हाला एक लहान छिद्र दिसेल सांगू इच्छितो कि ते छिद्र माती आणि पाणी बाहेत काढण्यासाठी बनवलेले असते आणि तसेच याचा वापर लॉक च्या आयलिंग साठी पण केले जाते जेव्हा त्यात जंग लागते तेव्हा .\nपेन कैप मध्ये छिद्र\nप्रत्येक जन पेन तर वापरतच असेल आणि काहीना तर अशी सवय असते कि पेन च्या टोपण ला चावत बसतात टोपण च्या या छिद्र ला सुरक्ष्या हेतू बनवलेलं असते जर चुकून एखाद्याच्या गळ्यात जर ते जाऊन फसले तर श्वास घेण्यास काही अडचण येवू नये म्हणून .\nहे २० फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, भारत जुगाड मध्ये आहे सर्वांचा बाप\nहे आहेत जगातील काही जिद्दी घर मालक ज्यांच्या समोर मोठ मोठ्या बिल्डर ला पण हर मानवी…\nकाय तुम्हाला माहित आहे रेल्वे च्या शेवटच्या डब्यावरती X का लिहिलेले असते, घ्या जाणून\nह्या ग्रहा वरती तुम्ही ७ तास थांबलात तर होताल १२५१ वर्षाचे, जाणून घ्या नेमके कसे\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nहे २० फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, भारत जुगाड मध्ये…\nहे आहेत जगातील काही जिद्दी घर मालक ज्यांच्या समोर मोठ मोठ्या…\nकाय तुम्हाला माहित आहे रेल्वे च्या शेवटच्या डब्यावरती X का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pavoi-river-polution-leagle-action-by-bmc/", "date_download": "2018-04-23T07:46:49Z", "digest": "sha1:YKI257UVV7VTZUU5ZTMXZYV7VJTBY346", "length": 17124, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "पवई तलावात सांडपाणी सोडणार्‍यांची खैर नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nपवई तलावात सांडपाणी सोडणार्‍यांची खैर नाही\nचौकशी करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश\nमुंबई – पवई तलावात आजूबाजूच्या निवासी वसाहती तसेच रेनिसन्स हॉटेल अन्य कारखान्यांचे सांडपाणी सोडले जात असल्याची बाब स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य सदस्यांनी केलेल्या पाहणी दौर्‍यात निदर्शनास आली. याप्रकरणी संबंधित आस्थापनांची ओसी रद्द करण्याचे आदेश दिले असतानाच याचे पडसाद आज स्थायी समिती बैठकीत उमटले. याप्रकरणी दोषी पालिका अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली असता या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.\nशिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी पवई तलावाला धोका निर्माण झाल्याबद्दलचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला स्थायी समितीतील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. हिरानंदानी वसाहतीतील इमारतींचे सांडपाणी तलावात सोडले जात असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असे कोरगावकर यांनी विचारले. तलावाचे नुकसान करणारे तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मनसेचे संतोष धुरी यांनीही त्यांना पाठिंबा दिला. येथील हॉटेलला परवानगी कशी दिली याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तलावात सांडपाणी सोडणे पूर्णपणे बंद करावे असे भाजपचे दिलीप पटेल म्हणाले. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळानेही तलावातील प्रदूषणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.\nहाऊस बोटी होणार बंद\nपवई तलावात हाऊस बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाला. स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी निवासी बोटी बंद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली. याप्रकरणीही चौकशीचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी बोटीच्या मालकांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येथील बोटी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनोटाबंदीमुळे विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागला\nपुढीलमेडिकल कौन्सिलने दिली ‘नीट’ पास होण्याची गुरुकिल्ली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/rinku-rajguru-new-movie", "date_download": "2018-04-23T07:29:41Z", "digest": "sha1:LBN2YXKJPX25E4GVFDCQ3R3Z5LYOHGJ4", "length": 15426, "nlines": 174, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "आर्ची चा येतोय नवा चित्रपट नाव कळलं का तुम्हाला? – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nआर्ची चा येतोय नवा चित्रपट नाव कळलं का तुम्हाला\n‘सैराट’मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं शीर्षक आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता या चित्रपटाच्या शीर्षकावरून पडदा उठला आहे. या चित्रपटाचं शीर्षक आहे कागर \nरिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या शीर्षका पोस्टरच्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात.\n‘कागर’चा फाँट हा बघताक्षणी आक्रमक वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा अधिक प्रभाव पाहावयास मिळतोय. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्न आहे, गुलाल कायम विजयाचा रंग आहे.\nहा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे, की स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे. याचा अंदाज आपण हे शीर्षकाचे पोस्टर पाहून बांधू शकतो. ‘कागर’ या नावावर असलेले पांढरे डाग कदाचित उपरेपणाची जाण करून देतात. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले अस्तित्व या डागांसारखे तुरळक आहे अशी जाणीव या पांढऱ्या डागांमुळे होत राहते.\nतसेच काही ठिकाणी रक्ताचा ओघळ दिसतो, जो एका फांदीतून बाहेर पडलेला दिसतोय. ज्यामुळे या चित्रपटात बरीच नाट्यमयता असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात रिंकूसह आणखी कोण कोणते कलाकार दिसणार ते लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.\nचित्रपटाच्या शीर्षकाच्या पोस्टर डिझाईनविषयी दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, ‘जेव्हा चित्रपटाचे नाव आपण जाहीर करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. चित्रपटातून आपण नेमकं काय मांडू पाहतोय याची ती पहिली झलक असते. ‘कागर’चा फाँट डिझाईन करणारे चैतन्य संत यांना कथा ऐकवल्यानंतर त्यांनी गोष्टीच्या महत्वाच्या घटकांचा विचार करून, खूप विचारपूर्वक आणि कथेचा सार याचं मिश्रण करून आकर्षण निर्माण करणारा ‘कागर’चा फाँट तयार केला. चैतन्य संत हे नेहमी कथेची मांडणी आणि त्यावरून दृश्य स्वरुपात नेमक काय दिसेल याचा अंदाज घेऊन डिझाईन करतात. ‘रिंगण’ चित्रपटाच्या वेळी वडील – मुलगा नाते आणि त्यातून कथेची साधेपणाची मांडणी याचा विचार करून प्रतीकात्मक पोस्टर तयार केले होते ज्यात परिस्थितीने आपण रिंगणात अडकतो याची मांडणी करण्यासाठी त्यांनी रिंगण या नावाला एका गोलाकार भागात अडकवले होते. तसेच ‘कागर’ला गोष्टीनुसार आकार देण्याचा प्रयत्न या नावाच्या डिझाईनवर केला आहे. हे बघून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी नक्कीच कुतूहल निर्माण होईल, याची मला खात्री आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बरेच सरप्राईज मिळणार आहेत.’\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत…\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू…\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2013/08/blog-post_14.html", "date_download": "2018-04-23T07:28:01Z", "digest": "sha1:4CPL7T5XY3AAAJLOFBVO6YXQ5FVYWQ23", "length": 11337, "nlines": 80, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: स्वातंत्र्य.....", "raw_content": "\nतुम्हीच दाखविले महत्व स्वातंत्र्याचे\nतुम्हीच फोडिले तख्त मदांध पारतंत्र्याचे\nतुमचीच प्रेरणा सदैव शहीदांना लाभली\nहे स्वातंत्र्यसूर्या मान तुम्हापुढे करोडोंची लवली\nकडाडला शिव, हा तर गोरा डाग स्वराज्यावर, मधात बुडवूनि दिली आम्हाला जहरी खडीसाखर\nगोड बोलुनी चाल चालती, निमित्तास व्यापार मराठमोळ्या कुदळी खणती ढोंगी, धूर्त वखार .\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी या गोऱ्या लोकांचे डाव आधीच ओळखले होते. राजे स्वतः जातीने यांच्या मुसक्या अवळत आणि त्यांच्याच देखरेखीखाली घडणाऱ्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांना देखील अखंड सावधानतेचा इशारा देत. इंग्रजांनी केलेली छोटीशी हालचाल देखील त्यांना सहन होत नसे ते लगेचच त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडत.\nसंभाजी राजेंनी देखील शिवाजी महाराजांच्या पावलावर पाउल ठेवतच हे कार्य पुढे चालविले इंग्रज १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई सुरत अशा बंदरावर होते त्यात मुंबईवर त्यांची हुकुमत बऱ्याप्रमणात चालायची संभाजी राजांनी त्यांच्या काळात इंग्रजांची दखल अगदी बारकाईने घेतली. संभाजी राजेंना पुढे उत्पन्न होणाऱ्या धोक्याची चाहूल जणु आधीच लागावी म्हणूनच की काय, आधी या गोऱ्या टोपीकरांच्या मुसक्या आवळल्या.\nत्यांच्या वखारीसाठीची जागांचेप्रमाण निश्चित करून दिले, इंग्रजांकडे जे लोक कामाला होते त्यांची संपूर्ण माहिती स्वराज्य प्रशासनास दिल्याशिवाय त्यांना कामवर रुजू होता येत नसे, शिवाजी राजेंना कधी या इंग्रजांनी महाराज असे चुकून सुद्धा संबोधले नव्हते परंतू संभाजी राजांचा इतका धसका इंग्रजांनी घेतला होता की छत्रपती संभाजी महाराज राजे अशी पदवी ते संभाजी राजांना लावताच संभाजी राजांचा एखादा माणूस जरी काही खलिता वैगरे घेऊन इंग्रजांकडे गेला तर त्यास मानपानात कधीच कमतरता नसते इतका धसका या व्यापाऱ्यांनी घेतला होता.\nइंग्रज १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई सुरत अशा बंदरावर होते त्यात मुंबईवर त्यांची हुकुमत बऱ्याप्रमणात चालायची संभाजी राजांनी त्यांच्या काळात इंग्रजांची दखल अगदी बारकाईने घेतली. संभाजी राजेंना पुढे उत्पन्न होणाऱ्या धोक्याची चाहूल जणु आधीच लागावी म्हणूनच की काय, आधी या गोऱ्या टोपीकरांच्या मुसक्या आवळल्या आणि मुंबईचा गव्हर्नर केज्विन याच्याकडे संभाजी महाराजांनी मुबई बंदर विकतच मागितली आणि विकण्याविषयी करार देखील झाला होता. परंतू ऐनवेळी संभाजी राजे औरंगजेबाच्या हाती लागले....केवळ दुर्दैव\nतो जर करार यशस्वी झाला असताना तर १५० वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर रुतलेच नसते.\nस्वतः एका इंग्रजाने आपल्या पुस्तकात इंग्रजांना उद्देशून लिहिले आहे की. तुम्ही इंग्रज लोक खरच भाग्यवान रे की तो शिवाजी जमिनीवर जन्माला आला. अरे खरच तुम्ही भाग्यवान त्या शिवाजीला आयुष्य कमी पडले रे ते शिवाजी आणखी १० वर्षे जगतेना तर १५० राज्य करायचे विचारतर सोडाच पण तुम्हला हिंदुस्तानचा साधा चेहेरा सुद्धा पहायला मिळाला नसता रे खरचं तुम्ही भाग्यवान\nया आधी १५ ऑगस्ट विशेष सोहळ्याने संपन्न व्हायचे. घरोघरी आनंदाचे जणू दसरा-दिवाळीचे चैतन्य असायचे पण आता काळ बदललाय. हल्ली १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी भुशी डॅम, लोणावळा, खडकवासला, सिंहगड अशा ठिकाणी साजरे होतात. आणि साजरे म्हणजे फक्त सुट्टी एन्जॉय करतात.\nअलीकडील काळातील स्थिती दाखविण्यासाठी पुढील कविता एकदम योग्य आहे....\nआज १५ ऑगस्ट ना मित्रा…\nआनंदाने भरून आलाय ऊर\nपण घरीच सुट्टी एन्जॉय करूया\nझेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर…\nआज १५ ऑगस्ट ना मित्रा…\nसांग भारतात स्टेट्स आहेत किती \nआपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..\nआज १५ ऑगस्ट ना मित्रा…\nसांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय \nकुणी लिहिलंय ते ठाऊक नाही\nपण ए. आर. रेहमानने काय गायलंय \nपण सोड ना हे प्रश्न\nयांची आता काय गरज \n“कौन बनेगा करोडपती” संपून\nआज १५ ऑगस्ट ना ,\nमग आश्वासनं आणि स्वप्नं विका\nउद्याच पडणार ठाऊक आहे\nआज १५ ऑगस्ट ना ,\nमग म्हण “विविधतेत एकता”\nवर्षभर मग हवी तेवढी\nआज १५ ऑगस्ट ना ,\n“मेरा भारत महान” जगाला ओरडून सांग .\nआज १५ ऑगस्ट ना ,\nचल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .\nसत्कार समारंभ उरकूया .\nअसंच करत करत या देशाने गाठलीय सासाष्ठी\nछापील भाषण मात्र जपून ठेव\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/dr-babasaheb-ambedkar-118041400013_1.html", "date_download": "2018-04-23T07:31:41Z", "digest": "sha1:PB46W7VNBKTB2OC4WYI3NKFWNSRQO7HB", "length": 15672, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात उत्साहात | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात उत्साहात\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. 1891 साली मध्यप्रदेशातील महूमध्ये त्यांचा जन्म झाला. आज जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. देशात मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जात आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रात्रीपासून भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळास मुख्यमंत्र्यांची भेट\nमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.\nमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जयंती निमित्त देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nजळगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्री १२ वाजता रेल्वे स्टेशननजीक डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यानजीक ढोलताशांच्या प्रचंड गजरात डॉ.बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली. विविध संघटनांकडून डॉ.बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.\nजामनेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीला उत्साहात सुरुवात. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मिरवणुकीत लेझीम खेळून\nलातूर: आज महामानव, भारतरत्न, घटनाकार, उपेक्षितांचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकात भंते पैय्यानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वैशाली बुद्धविहारात सामुहिक बुद्धवंदना करण्यात आले. यानंतर हे भीमसैनिक आंबेडकर पार्ककडे रवाना झाले. याही ठिकाणी भंतेजींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक वंदना केली. यावेळी भंतेजींनी शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. शहरातील एक भाग शिक्षणात पुढे असतो आणि द्सरा भाग मागे असतो हा विरोधाभास नजरेस आणून दिला.>\nभीम अॅप वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर असून आजपासून तुम्हाला कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित हि ऑफर देण्यात आली आहे. या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहक महिनाभरात 750 रुपये कॅशबॅक मिळवू शकतात आणि व्यापारी एक महिन्यासाठी 1000 रुपये कॅशबॅक मिळवू शकणार आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून .......\nपंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5109910767352310103&title=Birth%20Celebration%20of%20Lord%20Ram&SectionId=5574535684314453706&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T07:50:28Z", "digest": "sha1:BCWEAW4JWFHVXIYTNIA6NHMKSJLXTR6P", "length": 15767, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कोंडगावात रंगले ‘आनंदाचे रंग’", "raw_content": "\nकोंडगावात रंगले ‘आनंदाचे रंग’\nसाखरपा : नोकरी-व्यवसायासाठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, तरी आपल्या मूळ गावाशी त्याची नाळ जुळलेली असते. म्हणूनच कारणपरत्वे तो पुन्हा आपल्या गावी जात असतो आणि आपल्या गोतावळ्यातील माणसांच्या भेटीगाठी घेत असतो. गावागावांत होणारे उत्सव म्हणजे तर अशा भेटीगाठींसाठी चांगले निमित्तच. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-कोंडगाव येथील श्रीराम देवस्थानात नुकत्याच झालेल्या रामनवमी उत्सवानिमित्तही असेच गेट-टुगेदर झाले. त्यात या मंडळींनी गावकऱ्यांना एक अनोखी भेट दिली.\nया देवस्थानाने प्रति वर्षीप्रमाणेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता. यंदा या सोहळ्यात ग्रामस्थांना ‘आनंदाचे रंग’ अनुभवायला मिळाले. आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या ‘आनंदाचे रंग’ या गायनाच्या कार्यक्रमाचा योग गावापासून लांब गेलेल्या, पण या निमित्ताने एकत्र आलेल्या मंडळींनी जुळवून आणला. कोंडगावचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संवादिनीवादक अजय जोगळेकर यांनी आनंद भाटे यांना साथसंगत केली.\nदेवस्थानचे अध्यक्ष अमित केतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘१९८० ते १९९०-९२च्या दरम्यान शाळा-कॉलेजमध्ये असताना केतकर, जोगळेकर, रेमणे, फडके, अभ्यंकर, गद्रे, हळबे, कबनुरकर, पोंक्षे, केळकर असे सुमारे ४० जण एकत्र होतो. त्यानंतर पुढील शिक्षण, व्यवसाय, नोकरी यांमुळे काहीजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यानंतर कुणाशीही फारसा संपर्क नव्हता. कोणीतरी कधीतरी चुकून भेटे; मात्र व्हॉट्सअॅपवर ‘साखरपेकर्स’ नावाचा ग्रुप करून गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो. याच ग्रुपवर सुषमा हळबे (स्मिता देसाई) यांनी रामनवमीला गावात एक कार्यक्रम करण्याची संकल्पना साधारण तीन-चार महिन्यांपूर्वी मांडली. हा विषय देवस्थानचा अध्यक्ष या नात्याने मी देवस्थानच्या मीटिंगमध्ये विश्वस्त आणि स्थानिक संचालकांसमोर मांडला. त्याला होकार मिळाला आणि आनंद भाटे यांच्यासारख्या मोठ्या गायकाचा छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.’\nसुषमा हळबे म्हणाल्या, ‘सहज म्हणून मांडलेल्या संकल्पनेला ग्रुपमधील सर्व मंडळींचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी ही संकल्पना अक्षरशः उचलून धरली आणि प्रत्येकाने ‘काँट्रिब्युशन’सह छोटी-मोठी जबाबदारी उचलून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. अगदी दोन ते तीन जण वगळता बाकी सर्व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते हे विशेष. मंदार जोगळेकर आणि अजय जोगळेकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.’\nअजय जोगळेकर म्हणाले, ‘माझे मूळ गाव साखरपा. अशा छोट्या गावांमध्ये मोठे कार्यक्रम घेणे किंवा मोठे कलाकार बोलावणे सहज शक्य नसते याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच सुषमा हळबे यांनी मला ‘हा कार्यक्रम कराल का,’ असे विचारले तेव्हा मी आनंदाने लगेच होकार दिला. संगीत क्षेत्रात मी गेली २७-२८ वर्षे कार्यरत असल्याने अनेक कलाकारांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि या ओळखीचा उपयोग माझ्या गावासाठी मला करून घेता आला, तर माझ्यासाठी ते खूप मोठे आहे. या कार्यक्रमामुळे आपल्या मातीत, जुन्या आठवणींत रमून एक चांगला कार्यक्रम करता आला याचे समाधान वाटले.’\n‘हा कार्यक्रम म्हणजे घरचाच एखादा सोहळा असल्यासारखे वाटले,’ अशी भावना आनंद भाटे यांनी व्यक्त केली. ‘कार्यक्रमाच्या ठिकाणचे वातावरण खूप चांगले होते. एक तर हा कार्यक्रम गावातल्या जुन्या श्रीराम मंदिराच्या परिसरात होता. त्यामुळे वेगळाच परिणाम साधला गेला आणि दुसरं म्हणजे तिथले श्रोते दर्दी होते. शास्त्रीय संगीतापासून अभंगापर्यंत विविध संगीतप्रकारांचे जाणकार होते. त्यामुळे सादर करताना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणखी एक गोष्ट म्हणजे मूळची साखरप्यातली असलेली आणि जगभर गेलेली मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथे एकत्र आली होती. त्यांनी आपले अनुभव शेअर केले. या सगळ्या गोष्टींमुळे हा कार्यक्रम म्हणजे घरचेच एखादे फंक्शन असल्यासारखे वाटले. या वेगळ्या वातावरणामुळे हा नेहमीपेक्षा एक खास कार्यक्रम ठरला,’ अशी भावना आनंद भाटे यांनी व्यक्त केली.\nकार्यक्रमावेळी भाटे यांनी बिहाग रागातील ‘कैसे सुख सोय’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,’ ‘राम रंगी रंगले’, कानडी धर्तीचे सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ‘नाही मी बोलत नाथा’, ‘कोण तुजसम सांग’, ‘तीर्थ विठ्ठल...’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘बाजे मुरलीया’ ही एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. ‘बाजे मुरलीया’ या गीताला रसिकांनी ‘वन्स मोअर’ दिला. त्यांच्या ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. भाटे यांना अजय जोगळेकर यांच्यासह यती भागवत यांनी तबलासाथ, तर प्रथमेश तारळकर यांनी पखवाज साथ केली.\nदरम्यान, उत्सव काळात विविध धार्मिक विधी, आरत्या, भोवत्या, भजन, महिलांची एकांकिका, विविध गुणदर्शन, ह. भ. प. श्रीनिवास पेंडसे यांचे कीर्तन आणि ‘महाराणा प्रताप’ या विषयावर त्यांचेच व्याख्यान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.\n(रामजन्मोत्सवाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\n‘अनुलोम’तर्फे स्वच्छता आणि दुरुस्ती अभियान साखरपा येथे १८ रोजी ‘विंदा वंदन’ कार्यक्रम मार्लेश्वरची डोंगरलेणी रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2011/12/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:57:14Z", "digest": "sha1:LF6DPGHTMBJCWQ3U4KVS7OU6FVMWBAHY", "length": 32696, "nlines": 218, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: एकच अटलजी...", "raw_content": "\nभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर. राजकारणी असूनही ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. कवी, रसिक आहेत. त्यामुळेच राजकारणी असूनही ते गेंड्याच्या कातडीचे नेते नाही. विरोधी पक्षातील लोकही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करीत नाही. अटलजी आप अच्छे हैं लेकिन आपकी पार्टी गलत है... एक अटलजी बाकी सब शटलजी, फक्त इतकीच माफक टीका विरोधक करायचे. त्यामुळेच अटलजी हे अटलजी आहेत. त्यांची सर कोणत्याही नेत्याला येणार नाही. म्हणूनच आज ते सक्रिय राजकारणात नसले आणि चर्चेत नसले तरी वाजपेयी यांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मावळत्या सूर्याला कोणीही नमन करीत नाही. पण वाजपेयींचा करिष्मा इतका आहे, की आजही त्यांचा प्रभाव चाहत्यांवर टिकून आहे. मीही त्यापैकीच एक.\nकाल के कपाल पर लिखता मिटाता हूँ\nगीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ...\nया कवितेप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी यांचे आयुष्य होते. अटलजींचा जन्म एका सर्वसामान्य शिक्षकाच्या घरी झाला. २५ डिसेंबर १९२४. अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक होते. आपल्या पोरानं तेव्हा प्रतिष्ठेची असलेली सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मुलाला एक वर्षे जास्त नोकरी करता यावी, यासाठी त्यांच्या वडिलांनी अटलजींची जन्मतारीख १९२४ ऐवजी १९२५ अशी लिहिली. पण काळाच्या पोटात काय दडले आहे, ते कोणालाच ठाऊक नसते. मग ते कृष्णबिहारी यांना तरी कसे ठाऊक असणार. आपला पोरगा सरकारी नोकरी करणार नाही तर चक्क सरकार चालविणार आहे, हे कोणाला ठाऊक असणार. पण अटलजींनी स्वतःच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर जे काही साध्य केले, ते सर्वांनाच अचंबित करणारे आहे.\nअटलजी म्हणजे वक्तृत्तवाचा अमोघ झरा आणि निर्मळ मनाचा मनुष्य. विषय कोणताही असो त्यावर अभ्यासपूर्ण आणि लोकांची मने जिंकेल, असे भाषण हे अटलजींचे वैशिष्ट्य. मग विषय गीतरामायणाचा असो, भारत-चीन संबंध असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी असो... अटलजींच्या मुखातून अक्षरशः सरस्वती बोलते आहे, असाच प्रत्यय यायचा. त्यामुळेच अटलजींचे जिथे कुठे भाषण असेल तिथे जाऊन ते ऐकायचे किंवा टीव्हीवर असेल तेव्हा कान तृप्त होईपर्यंत ऐकायचे, हे अगदी लहानपणापासून सुरु होतं. भाषणाला अगदी थोडा जरी उशीर झाला तरी ‘मैं देर से आया हूँ लेकिन बहोत दूर से आया हूँ’ हा अटलजींचा डायलॉग अगदी ठरलेला. तो त्यांनी प्रत्येकवेळी जरी म्हटला तरी त्यांच्या हिंदीमध्ये जी मिठास होती, ती कानावर पडली की टाळ्याच वाजायच्या. वक्तृत्त्वाच्या जोरावरच अटलजींनी हजारो सभा जिंकल्या.\nमाझ्यासारखे कोट्यवधी नागरिक त्यांच्या भाषणाचे चाहते आहेतच. पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील वाजपेयींच्या भाषणांचे चाहते होते. वाजपेयी त्यावेळी अगदी युवा खासदार होते. त्यामुळे त्यांना भाषणाची संधी शेवटी शेवटी मिळे. पण परराष्ट्र धोरण आणि इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी पंडितजी आवर्जून उपस्थित रहायचे. इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी हे माझे आवडते वक्ते आहेत, असे खुद्द नेहरू यांनी म्हटल्याचे उल्लेख सापडतात. अशी वाजपेयींच्या वाणीची मोहिनी होती.\nसुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट दूरदर्शनवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तेव्हापासून तर वाजपेयींच्या भाषणाची पर्वणी अधूनमधून मिळतच गेली. १९९६ साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा केंद्रात सरकार आले. पण ते अवघे १३ दिवसच टिकले होते. त्यावेळी अटलजींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेले भाषण अजूनही कानात आहे.\n‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. १९७७ मध्येही जनता पक्षाचे सरकार असताना हाच मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हाही आमची भूमिका तीच होती आणि आजही तीच आहे. संघाशी आमचे असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि ते नाकारण्याचा संबंधच नाही. आमच्याकडे बहुमत नाही आणि बहुमतासाठी घोडेबाजार करण्याचा किंवा आपल्या विचारांशी प्रतारणा करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळेच मी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी निघालो आहे... ’ असे अगदी ठामपणे सांगणारे वाजपेयी आजही अगदी जशेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. त्यानंतर त्यांना दोनदा भारताचे पंतप्रधान होण्याची संधी भारतीयांनी दिली. कदाचित १९५२ पासून एकाच विचारांशी निष्ठा बाळगल्याबद्दल तमाम भारतीयांनी त्यांना दिलेले हे बक्षिसच होते.\nसी. के. जाफर शरीफ हे नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. त्यावेळी कोणत्या तरी विषयावरून संघाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी जाफर शरीफ त्यांच्या भाषणात म्हणाले होते, की लहानपणी मी संघात जायचो. पण आता माझा संघाशी काहीही संबंध नाही. तेव्हा माझ्यावरही संघाचे संस्कार झालेले आहेत, असे तुम्ही म्हणाल का त्यावर वाजपेयी यांनी क्षणाचाही विलंब न करत उत्तर दिले होते, वन्स अ स्वयंसेवक इज ऑलवेज अ स्वयंसेवक... त्यामुळे तुम्ही आजही संघाचे स्वयंसेवक आहात, असेच संघ मानत असेल. वाजपेयींच्या या उत्तरानंतर जाफर शरीफ यांची अवस्था काय झाली असेल, त्याचा अंदाज आला असेलच.\nकम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गीता मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजलनी वाहणारी भाषणे लोकसभेत सुरु होती. त्यावेळी वाजपेयी यांनी कम्युनिस्ट नेत्याचे भरभरून केलेले कौतुक अविस्मरणीय असेच आहे. वाजपेयी म्हणाले होते, की गीता मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कम्युनिस्ट पक्षाचाच कोणतरी उमेदवार निवडून येईल. तो त्यांची जागा घेईल. पण एक चांगल्या संसदपटू आणि अभ्यासू वक्त्या म्हणून आमच्या हृदयामध्ये त्यांची जी जागा आहे, ती कोण घेणार. असे एक ना दोन असंख्य प्रसंग आणि त्यांच्या वक्तृत्वाचे शेकडो किस्से इथे सांगता येतील. अशी त्यांची शैली होती.\nअटलजी त्यांच्या भाषणांमधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर कडाडून टीका करीत असत. प्रसंगी त्यांच्यावरही जोरदार आसूड ओढत. पण बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आपल्या विरोधकांचेही प्रसंगी कौतुक करण्याचा दिलदारपणा त्यांच्यात होता. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्येही त्यांचे मित्र होते. चंद्रशेखर तर त्यांना माझे राजकीय गुरु असेच म्हणायचे. अशी अटलजींची महती होती, आहे आणि राहणार.\nअटलजी कविमनाचे असले तरी देशाचे नेतृत्व करताना त्यांचे हे कविमन आड आले नाही. पोखरणमध्ये ११ आणि १३ मे रोजी केलेले अणुस्फोट असोत किंवा कारगिलमध्ये पाकिस्तानला चारलेली धूळ असो, अटलजींचा कणखरपणाच वेळोवेळी दिसून आला. त्यांनी कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही. मग ते नरेंद्र मोदी का असेना. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय... ही संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांची आवडती कविता करणारे अटलजी हळव्या मनाचे असले तरी ते प्रसंगी कठोरही होत. भिवंडीत उसळलेल्या दंगलीनंतर त्यांनी संसदेत भाषण करताना ‘अब हिंदू मार नही खाएगा,’ असे ठणकावून सांगितले होते. पण वाजपेयी हे आंधळे किंवा झापडबंद हिंदुत्वावादी नाहीत. मुळात ते अडवाणी किंवा उमा भारती यांच्यासारखे कडवे तर नाहीतच. एकदम खुल्या दिलाचे आणि विचारांचे आहेत. त्यामुळेच गोध्रा दंगलीनंतर ‘राजधर्माचे पालन करा’ असे मोदींना निक्षून सांगण्याची हिंमत त्यांनी दाखविली. ती कदाचित आजही भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे किंवा संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे नाही.\nदुसरीकडे प्रमोद महाजन यांनाही त्यांनी एका फटक्यात जमिनीवर आणले होते. त्यावेळी महाजन हे अटलजींचे डावे-उजवे दोन्ही हात होते. त्यामुळेच त्यांच्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान आणि दूरसंचार अशी अगदी महत्त्वाची खाती होती. प्रमोद महाजन म्हणजे पीएम. भाजपचे पुढील प्राईम मिनिस्टर असे त्यांचे वर्णन केले जायचे. त्यावेळी महाजनांनी एका जाहीर सभेत सोनिया गांधी यांची तुलना बिल क्लिंटन यांचे संबंध असलेल्या मोनिका ल्युवेन्स्की हिच्याशी केली होती. त्यावेळी वाजपेयी यांना ही हीन दर्जाची टीका अजिबात रुचली नव्हती. योग्य ती वेळ साधून वाजपेयी यांनी महाजनांची दोन्ही खाती काढून घेतली होती, तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची सूचना केली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आपल्या जवळचा वगैरे असा विचार करून त्यांनी दोषी व्यक्तीला पाठिशी घातले नाही.\nतीनवेळा भारताचे पंतप्रधान होणारे वाजपेयी हे एकमेव गैरकाँग्रेसी नेते. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्यांना ही संधी मिळाली होती. पण गैरकाँग्रेसी नेत्यांच्या स्वप्नातही येणार नाही, अशी कामगिरी वाजपेयी यांनी करून दाखविली. अर्थात, वैचारिकदृष्ट्या भाजपशी किंवा संघ परिवाराशी आयुष्यात कधी जमले नाही, अशा चंद्राबाबू नायडू, जॉर्ज फर्नांडिस, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती आणि फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांची मोट वाजपेयी यांनी बांधली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात आणले. वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले आणि भाजपच्या नेतृत्त्वाची काय वाताहत झाली आहे आणि कोणकोणत्या राजकीय पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे, हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात वाजपेयी यांचे किती महत्त्वाचे योगदान होते, हेच यावरून स्पष्ट होते.\nपुण्यातही १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडी यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्यावेळी त्यांच्या विरोधात अविनाश धर्माधिकारी यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन कार्यवाह आणि धर्माधिकारी यांचे सासरे अनंतराव गोगटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर एक पत्र प्रसिद्ध करण्याचा मुद्दा त्यावेळी खूप चर्चेत आला होता.\nसंघाच्या स्वयंसेवकांवर कोणत्याही विशिष्ट उमेदवाराचे काम करण्याचे बंधन नसते, असा त्या पत्राचा आशय होता म्हणजे संघाच्या लोकांनी धर्माधिकारी यांचे काम करावे, हा त्यातील छुपा अर्थ. पण फक्त अटलजींच्या एका शब्दावर भाजपच्या निष्ठांवत मतदारांनी धर्माधिकारी नव्हे तर कलमाडींना मत टाकले होते आणि धर्माधिकारी यांना अवघ्या ३५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.\nअसे वाजपेयी २५ डिसेंबर २०११ मध्ये ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे आज अटलजी जरी समोरच्या व्यक्तीला ओळखण्याच्या किंवा त्याच्याशी बोलण्याच्या परिस्थितीत नसले ते आहेत, हाच त्यांच्या चाहत्यांना दिलासा आहे. वाजपेयींवर ईश्वराची कृपादृष्टी कायम रहावी, अशीच त्याच्याकडे प्रार्थना.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 9:26 pm\nखूपच छान लेख लिहिला आहे. याच्‍याच जोडीला एखादी ऑडिओ अथवा व्‍हीडिओ टाकता आली तर ऐकायला छान वाटेल. धन्‍यवाद.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Programming-for-kids-Course2-Bee-Conditionals-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:34:02Z", "digest": "sha1:RANHPP7TRQJCHTLPUYC5JOHDRR5PAXTV", "length": 2858, "nlines": 44, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course2 # Bee Conditionals", "raw_content": "\nगुरुवार, 31 दिसंबर 2015\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course2 # Bee Conditionals\nया स्टेजमध्ये तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट्स शिकू शकता. तुम्हाला एका मधमाशीला फुलतील पराग कण वेचून मध बनवायचे असते. त्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग करावे लागते.\nखाली या स्टेजमधील लेवल्सचे चित्र आणि त्यासाठी लागणारा कोड दिलेला आहे.\nशेवटचे दोन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008_05_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:37:32Z", "digest": "sha1:V74DHUKEWVW7NLGCYEJGKPPDX3BALHCE", "length": 36481, "nlines": 106, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: May 2008", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nशिशुपाल वध भाग २\nमागील भागात लेखाची दोन पाने छापली होती. आता अखेरचा भाग वाचावयास मिळेल. पहिल्या भागावरील कॉमेंट वाचल्यास सुदर्शन चक्राबद्दल थोडा खुलासा केला आहे तो वाचता येईल. मी चमत्कारांना सामोरे जाण्यापेक्षा बगल देणे पत्करतो. कोणाच्या श्रद्धा दुखवणे टळते ( जो माझा मुळात हेतुच नाही) व कथेचे मूळ तपासताना ते महत्वाचेहि नसते. या कथेमध्ये, कृष्णाने आलेल्या संधीचा फायदा कसा करून घेतला ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते. जरासंधवध व शिशुपालवध या दोन्ही कथांत हा समान धागा मला जाणवतो.\nजरासंधवधाची कथा व त्यावरील माझे मतप्रदर्शन आपण वाचलेत. जरासंधाच्या वधानंतर पांडवानी सर्व राजांकडे दूत पाठवून संमति मिळवून मग राजसूय यज्ञ केला. पांडवांच्या या राजसूययज्ञाच्या वेळी यज्ञ संपल्यावर सर्व राजेलोकांचा सन्मान व अहेर झाले. त्यांत प्रथम सन्मान कोणाचा करावा यावर खूप वादविवाद झाला. पांडवाना कृष्णाचा सन्मान प्रथम करावयाचा होता व शिशुपालाला हे मान्य नव्हते. यावरून झगडा होऊन कृष्णाने शिशुपाल या आपल्या दुसऱ्या वैऱ्याचा अचानक वध केला. ह्या कथेने महाकाव्यांना जन्म दिला आहे व कृष्णाला या कृत्याबद्दल महान मानले जाते. प्रत्यक्षात या कथेचा महाभारतातून चिकित्सकपणे मागोवा घेतला तर या कृत्याबद्दल कृष्णाला थोर म्हणणे अवघड आहे असे माझे मत बनले आहे. माझे या विषयावरील पूर्वीचे लेखन ट्रु-टाइप फॉन्ट मध्ये होते व तो लेख छापलेला माझेपाशी आहे त्यामुळे पुन्हा सर्व मजकूर युनिकोड मध्ये टाइप करण्याऐवजी त्या लेखाचे फोटो देत आहे. आवश्यक तर फोटोवर क्लिक करून वाचावे अशी विनंति आहे.\nलेखाचा शेवटचा भाग पुढील पोस्टमध्ये वाचावा.\nजरासंध वध भाग ३\nकृष्णाच्या सूचनेवर बराच बेळ चर्चा चालून नंतर भीमाने मत दिले कीं आपण स्वत:, अर्जुन व कृष्ण यांनी जरासंधाच्या वधाचा प्रयत्न केला पाहिजे. कॄष्णाने पुन:पुन्हा जरासंधाचे बळ, त्याच्या अंगातील सम्राटाला शोभणारे सर्व गुण, त्याचबरोबर सर्व राजेलोकांचा त्याने चालवलेला छळ व कैदेतील राजांचे बळी द्यावयाचा त्याचा बेत वर्णन करून जो जरासंधाचा हा बेत हाणून पाडू शकेल तोच सम्राट म्हणविण्यास पात्र ठरेल असे सांगितले. या सर्व चर्चेच्या वेळी हे राजे कोण होते याचा काहीहि खुलासा महाभारतात नाही भीम, अर्जुन व कृष्ण यांनी तिघानीच मिळून जरासंधाशी लढण्याचा भीमाचा बेत युधिष्ठिराला मुळीच पसंत झाला नाही. त्यापेक्षा तो राजसूय यज्ञ करण्याचा बेतच सोडून देण्यास तयार झाला. पण मग अर्जुनालाही जोर चढला. तोही भीमाच्या बेताला अनुकूल झाला. आपल्यासारख्या बलवानानी अन्याय्य गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे असे त्याने मत दिले. भीम व अर्जुन कृष्णाच्या मनातलेच बोलल्यामुळे आता कृष्णालाही जोर आला. जरासंधाबरोबर सरळ युद्ध करून जिंकणे अशक्य असल्यामुळे, गुप्तपणे त्याच्या वाड्यात प्रवेश करून त्याच्या वधाचा प्रयत्न करावा असाच बेत त्याने सुचवला. युधिष्ठिराच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने पुन्हा एकदा त्याला जरासंधाच्या जन्माचा सर्व अद्भुत इतिहास सांगितला. तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले. असे असूनहि, कृष्णाने त्याचा जावई कंस याचा वध केल्यामुळे त्याचे यादवांशी व कृष्णाशी मोठे वैर होते व त्याच्या राजेलोकांना बळी देण्याच्या बेतामुळे कृष्णाला त्याचा वध हवा होता. कोण होते हे राजे भीम, अर्जुन व कृष्ण यांनी तिघानीच मिळून जरासंधाशी लढण्याचा भीमाचा बेत युधिष्ठिराला मुळीच पसंत झाला नाही. त्यापेक्षा तो राजसूय यज्ञ करण्याचा बेतच सोडून देण्यास तयार झाला. पण मग अर्जुनालाही जोर चढला. तोही भीमाच्या बेताला अनुकूल झाला. आपल्यासारख्या बलवानानी अन्याय्य गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे असे त्याने मत दिले. भीम व अर्जुन कृष्णाच्या मनातलेच बोलल्यामुळे आता कृष्णालाही जोर आला. जरासंधाबरोबर सरळ युद्ध करून जिंकणे अशक्य असल्यामुळे, गुप्तपणे त्याच्या वाड्यात प्रवेश करून त्याच्या वधाचा प्रयत्न करावा असाच बेत त्याने सुचवला. युधिष्ठिराच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने पुन्हा एकदा त्याला जरासंधाच्या जन्माचा सर्व अद्भुत इतिहास सांगितला. तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले. असे असूनहि, कृष्णाने त्याचा जावई कंस याचा वध केल्यामुळे त्याचे यादवांशी व कृष्णाशी मोठे वैर होते व त्याच्या राजेलोकांना बळी देण्याच्या बेतामुळे कृष्णाला त्याचा वध हवा होता. कोण होते हे राजे महाभारतात काही खुलासा नाही. कुरु, पांचाल, यादव सोडून इतर राजघराण्यानी जरासंधाचे वर्चस्व मान्य केले होते. कुरूंचा व जरासंधाचा झगडा झालेला नव्हता. यादव द्वारकेला गेल्यावर इतर कोणा राजाशी जरासंधाचे वितुष्ट आल्याचाही उल्लेख दिसत नाही. तेव्हा हे राजे म्हणजे, वृष्णी, अंधक, भोज या यादवांच्याच वेगवेगळ्या कुळांतील असले पाहिजेत. यादव व जरासंध यांच्यांतील अनेक युद्धांमध्ये हे कैदी झाले असावे व यादव द्वारकेला गेल्यामुळे आता याना कसे सोडवावे हा प्रष्नच होता. कृष्ण सोडून इतर कुणा राजकुळाला याची चिंता पडलेली दिसत नाही. जरासंधाला विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती हे त्याचे कारण असू शकेल. अन्याय करणाऱ्या इतर राजांना नारद वा इतर थोर ऋषि उपदेश करीत तसाहि जरासंधाला कोणी केलेला दिसत नाही. या राजांना युद्धात जिंकून घेतलेले असल्यामुळे त्याना जरासंधाने कैदेत ठेवणे कोणाला फारसे अनुचित वाटले नसावे. यज्ञात बळि देणे अनुचितच होते पण ती वेळ आलेली नव्हती व त्याची चिंता एकट्या कृष्णालाच पडली होती यावरून ते सर्व यादवच असावे या तर्काला पुष्टि मिळते.\nकृष्णाचा बेत सरळ होता. कृष्ण अर्जुन व भीम जरासंधासमोर द्वंद्वासाठी उभे राहिले तर आपल्या बळाच्या अभिमानामुळे तो भीमाशी मल्लयुद्ध करणेच पसंत करील व भीमच त्याचा वध करूं शकेल हा त्याचा विचार होता म्हणून त्याने अखेर युधिष्ठिराचे मन आपल्या बेताकडे वळवून घेतले. कृष्ण, अर्जुन व भीम यांनी लवकरच गुप्तपणे मगधाची राजधानी गिरिव्रज गाठली. स्नातक ब्राह्मणाच्या वेषात गिरिव्रजाला पोचलेल्या या तिघांनी शहरात काही दंगामस्ती करून नागरिकांमध्ये स्वत:बद्दल धाक, आश्चर्य अशा भावना निर्माण केल्या व अखेर ते जरासंधासमोर आले.त्यांच्या ब्राह्मणवेषाचा मान ठेवून पण त्यांना न ओळखून, जरासंधाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला नाही. तुम्ही कोण आहात असे जरासंधाने स्पष्टच विचारल्यावर कृष्णाने त्याला आपल्या तिघांची ओळख करून दिली व तुझ्या दुष्कृत्यांमुळे, विशेषत: राजेलोकांचे बळी देण्याच्या तुझ्या बेतामुळे तुला शासन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे आव्हान त्याला दिले. जरासंधाने कृष्णाच्या आरोपांना समर्पक उत्तरे दिली. ’मी धर्मानेच राज्य करतॊ आहे व माझी प्रजा सुखी आहे. राजांना मी योग्य प्रकारे युद्ध करून जिंकले आहे व त्यांचे काहीहि करण्याचा मला अधिकार आहे. कुरुकुळाशी माझे मुळीच वैर नाही’ असे म्हटले. अखेर कृष्णाच्या मनांतील बेताप्रमाणेच, त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान स्वीकारले व कृष्ण वा अर्जुन यांना झिडकारून, बलवान भीमालाच प्रतिस्पर्धी ठरवले. कृष्ण व बलराम दोघेही मल्लविद्येत प्रवीण असूनहि, अद्यापपर्यंत त्यांची जरासंधाशी एकास एक अशी गाठ पडलेली नव्हती. कृष्णाचा मामा कंस याचा जरासंध हा सासरा तेव्हा भीमाच्या वा कृष्णाच्या मानाने तो खूपच वयस्क होता. तरीहि, स्वत: किंवा बलराम यांचेपेक्षाहि बक, हिडिंब याच्यासारख्या अमानुष बळ असलेल्या राक्षसाना मारू शकलेला भीम हाच एकटा जरासंधाशी लढू शकेल हे कृष्ण जाणून होता. महाभारतात, कृष्ण व बलराम यादवकुळातील असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जरासंध अवध्य होता असा खुलासा केला आहे पण तो फुसका वाटतो. ब्रह्मदेवाने हा वर जरासंधाला कां व केव्हा दिला हे सांगितलेले नाही म्हणून त्याने अखेर युधिष्ठिराचे मन आपल्या बेताकडे वळवून घेतले. कृष्ण, अर्जुन व भीम यांनी लवकरच गुप्तपणे मगधाची राजधानी गिरिव्रज गाठली. स्नातक ब्राह्मणाच्या वेषात गिरिव्रजाला पोचलेल्या या तिघांनी शहरात काही दंगामस्ती करून नागरिकांमध्ये स्वत:बद्दल धाक, आश्चर्य अशा भावना निर्माण केल्या व अखेर ते जरासंधासमोर आले.त्यांच्या ब्राह्मणवेषाचा मान ठेवून पण त्यांना न ओळखून, जरासंधाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला नाही. तुम्ही कोण आहात असे जरासंधाने स्पष्टच विचारल्यावर कृष्णाने त्याला आपल्या तिघांची ओळख करून दिली व तुझ्या दुष्कृत्यांमुळे, विशेषत: राजेलोकांचे बळी देण्याच्या तुझ्या बेतामुळे तुला शासन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे आव्हान त्याला दिले. जरासंधाने कृष्णाच्या आरोपांना समर्पक उत्तरे दिली. ’मी धर्मानेच राज्य करतॊ आहे व माझी प्रजा सुखी आहे. राजांना मी योग्य प्रकारे युद्ध करून जिंकले आहे व त्यांचे काहीहि करण्याचा मला अधिकार आहे. कुरुकुळाशी माझे मुळीच वैर नाही’ असे म्हटले. अखेर कृष्णाच्या मनांतील बेताप्रमाणेच, त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान स्वीकारले व कृष्ण वा अर्जुन यांना झिडकारून, बलवान भीमालाच प्रतिस्पर्धी ठरवले. कृष्ण व बलराम दोघेही मल्लविद्येत प्रवीण असूनहि, अद्यापपर्यंत त्यांची जरासंधाशी एकास एक अशी गाठ पडलेली नव्हती. कृष्णाचा मामा कंस याचा जरासंध हा सासरा तेव्हा भीमाच्या वा कृष्णाच्या मानाने तो खूपच वयस्क होता. तरीहि, स्वत: किंवा बलराम यांचेपेक्षाहि बक, हिडिंब याच्यासारख्या अमानुष बळ असलेल्या राक्षसाना मारू शकलेला भीम हाच एकटा जरासंधाशी लढू शकेल हे कृष्ण जाणून होता. महाभारतात, कृष्ण व बलराम यादवकुळातील असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जरासंध अवध्य होता असा खुलासा केला आहे पण तो फुसका वाटतो. ब्रह्मदेवाने हा वर जरासंधाला कां व केव्हा दिला हे सांगितलेले नाही खरे कारण, माझ्या मते, जरासंधाने त्यांना मल्लयुद्धाची संधिच दिली नसती. त्यांना तो गवळीच मानत होता, बरोबरीचे राजकुळातले नव्हे\nभीम-जरासंध युद्ध तेरा दिवस अखंड चालले. अतिशयोक्ति सोडून दिली तरी दीर्घकाळ चालले हे खरे. अखेर जरासंध दमला पण भीम तरीहि जोरात होता. अखेर त्याने जरासंधाच्या तंगड्या धरून उलटसुलट ओढून त्याला मारले. कृष्ण, बलराम,शल्य, कर्ण वगैरे इतर कोणाही मल्लविद्येत प्रवीण व्यक्तीने एवढा दीर्घकाळ मल्लयुद्ध केल्याचे महाभारतात वा इतरत्रहि वर्णन आढळत नाही. भीमाच्या अफाट ताकदीवर कृष्णाने टाकलेला विश्वास भीमाने सार्थ ठरवला. जरासंध मेल्यावर, बंदीतील राजांना सोडवून, व जरासंधपुत्र सहदेव याला राज्यावर बसवून कृष्ण, अर्जुन व भीम विजयी होऊन इंद्रप्रस्थास परत आले. कृष्णाने जे योजले होते ते पार पडले.\nया साऱ्या कथेमध्ये कृष्णाच्या अंगचे सर्व मानवी पातळीवरील लोकोत्तर गुण दिसून येतात. स्वत:चे शरीरबळ कदाचित पुरणार नाही व सैन्यबळावर विजय अशक्य तेथे त्याने योग्य व्यक्तीचा उपयोग केला. त्यासाठी दीर्घकाळ संधीची वाट पाहिली. राजसूय यज्ञच्या बेतामुळे ती प्राप्त होतांच तिचा कौशल्याने उपयोग करून घेतला. शत्रूचे बलस्थान जे अफाट शरीरबळ त्याच्या अभिमानालाच त्याने डिंवचले. सर्व बेत काळ्जीपूर्वक आखला व तडीस नेला. त्यांत, मुख्य म्हणजे, युधीष्ठिर, अर्जुन, भीम यांना समाविष्ट करून घेताना, ते कृष्णाच्या वैऱ्याशी लढत नसून जणू स्वत:च्याच वैऱ्याशी लढत आहेत अशी त्यांची मनॊभूमिका करून घेतली व अखेर भीमाकरवी आपल्या कुळाच्या एका न आटपणाऱ्या वैऱ्याचा शेवट घडवून आणला. कृष्णाला अवतार मानणे हा श्रद्धेचा भाग आहे. मात्र लोकोत्तर पुरुष मानावेच लागते ते अशा प्रसंगांमुळे व कथांमुळे\nजरासंध वध - भाग २\nकृष्णाने राजसूय यज्ञ करण्याची कल्पना उचलून धरली. पण पांडवांना जरासंधाच्या सम्राट पदाची माहिती सांगून त्याला हरवल्याशिवाय युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे दाखवून दिले. जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला. जरासंधाच्या बाजूने असलेल्या राजांची नामावळी सांगितली. एक युधिष्ठिराचा मामा पुरुजित कुंतिभोज सोडला तर इतर सर्व राजे, त्यांत पांडूचा मित्र असलेला राजा भगदत्त, कृष्णाचा सासरा भीष्मक, शिशुपाल वगैरे सर्व, जरासंधालाच सम्राट मानतात ही वस्तुस्थिति ऎकवली. ’थोडादेखील विसावा न घेता घोर अस्त्रांनी तीनशे वर्षे लढलो तरी जरासंधाचा पराभव करणे शक्य नाही’ या कारणास्तव भोजांच्या अठरा घराण्यांनी व नंतर इतर यादव घराण्यांनीहि, मथुरा सोडून द्वारकेला नवीन शहर वसवून, बंदोबस्तात राहणे पसंत केले हा इतिहास सांगितला. जरासंध व त्याचे दोन सेनापति हंस व डिंभक यांच्या पराक्रमामुळे त्याने अनेक राजे युद्धात हरवून, त्याना तुरुंगात टाकले आहे व शंभर राजे पकडल्यावर त्यांचा यज्ञात बळि देण्याचा त्याचा विचार आहे, तेव्हा त्याला हारवल्याशिवाय वा मारल्याशिवाय तुम्ही राजसूय यज्ञ कसा करणार असा प्रष्न उपस्थित केला. वास्तविक, यादवांबरोबरच्या युद्धात हंस व डिंभक मरण पावले होते. तरीहि युद्धामध्ये जरासंधाला हरवण्याची उमेद यादवांना राहिली नव्हती. तेव्हा, द्वंद्वामध्ये गाठून जरासंधाला एखाद्या महान वीराने मारले तरच त्याचे पारिपत्य शक्य होते. यासाठी अर्थातच भीमाशिवाय दुसरा कोण समर्थ होता वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाहि परवडले नसते वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाहि परवडले नसते युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीहि असती. पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीहि असती. पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवावयाचे होते त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवावयाचे होते कृष्णाने हा हेतु कसा साध्य केला हे अखेरच्या भागात पाहू.\nमहाभारतातील दोन विषय संपवून मी आता तिसरा विषय सुरू करीत आहे.\nमहाभारतातील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा दुहेरी आहे. श्रीकृष्णाचे मानवी पातळीवरील लोकोत्तर गुणावगुणांचे चित्रण व दैवी पातळीवरील चित्रण. मानवी पातळीवर तो वीर पुरुष, राजनीतिज्ञ, मुत्सद्दी, विचारी, तत्त्वज्ञ असा वर्णिला आहे तर दैवी पातळीवर प्रत्यक्ष अवतार व अनेक अद्भुत कृत्ये करणारा ’जय’ चे ’महाभारत’ होत गेले तसे लोकोत्तर पुरुष म्हणून असलेले महत्त्व कमी होत जाऊन ईश्वराचा अवतार या कल्पनेला जास्त उजाळा मिळत गेला असावा. त्याचे मानवी पातळीवरील चित्रण हे माझ्या मते जास्त मनोहारी आहे\nजरासंध हा कृष्णाचा शत्रू, पांडवांचा नव्हे पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने कृष्णाने त्याचा भीमाकडून वध घडवून आणला. या घटनेमध्ये कृष्णाचे मानवी पातळीवरील लोकोत्तर गुणावगुण प्रगट झालेले दिसतात.\nकृष्ण व पांडव यांची प्रथम भेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी झाली हे आपण पाहिलेच आहे. बाळपणापासून भीम हा महाबलवान असल्याच्या कथा सर्वश्रुत झाल्या होत्या. अनेक कौरवांना तो एकटाच भारी पडे. यामुळे दुर्योधन त्याचा द्वेष करीत असे. ही पार्श्वभूमि कृष्णाला ऐकून माहिती असणारच. वारणावतातून सुटून गेल्यावर वनांत हिंडताना हिडिंब व बकासुर या दोन महाबलवानांचा त्याने निव्वळ शरीरबळावर वध केला होता. हे वध कोणी केले हे आधी नक्की कळलेले नसले तरी पांडवांचा परिचय झाल्यावर ते कृष्णाला कळले होते. अर्जुनाने पण जिकल्यावर इतर राजांशी युद्ध करावे लागले तेव्हा एक झाड उपटून घेऊन भीमाने सर्वांना झोडपलेले कृष्णाने स्वत:च पाहिले होते. या साऱ्या गोष्टीतून कॄष्णाने मनाशी काही आडाखे बांधले असावे पण तो योग्य संधीची वाट पाहात होता. त्याच्यापुढे एक मोठा प्रष्ण होता\nकृष्णाने कंसवध करून आजोबा उग्रसेन याला मथुरेच्या राज्यावर स्थापन केले. कंस हा जरासंधाचा जावई. जावयाच्या वधाने चिडलेल्या जरासंधाने तेव्हापासून वारंवार मथुरेवर हल्ले करून यादवांना सतावले होते. अठरावेळा युद्ध होऊनहि कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता. मात्र यादवांची खात्री झाली की आपण सुखाने मथुरेत राहू शकत नाही वा जरासंधाला मारूहि शकत नाही. नाइलाजाने वृष्णी, अंधक व भोज या तिन्ही यादवकुळानी, सर्व संपत्ति, गुरेढोरे यासह देशत्याग करून शेकडो मैल दूर पश्चिम समुद्रकिनारी नवीन द्वारकानगरी वसवून मजबूत राजधानी बनवली. यानंतर पुन्हा यादव व जरासंध यांचे युद्ध उद्भवले नाही. या अठरा युद्धांमध्ये, बहुधा, अनेक यादववीर कैदी झाले असावे. द्वारकेला दूर निघून गेल्यामुळे त्यांना सोडवण्याचा कोणताच मार्ग, यादवांना वा कृष्णाला उपलब्ध राहिला नव्हता. हा कृष्णापुढील जटिल प्रष्न होता.\nद्रौपदी स्वयंवरानंतर कृष्ण व पांडव याची मैत्री उत्तरोत्तर दृढ होत गेली. भीष्माने निक्षून सांगितल्यामुळे अखेर धृतराष्ट्राने पांडवाना अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थाला पाठवले. इंद्रप्रस्थ वसवण्यास कृष्णाने पांडवांना सर्व मदत केली. दीर्घकाळ इंद्रप्रस्थात राहून कृष्ण द्वारकेला परत गेला. नंतर त्याची व अर्जुनाची पुन्हा भेट अर्जुन तीर्थयात्रा करीत द्वारकेला पोचला तेव्हा झाली. तेव्हाही अर्जुनाला आवडलेल्या सुभद्रेशी त्याचा विवाह होण्यासाठी कृष्णाने सर्व मदत केली. त्याच्या सांगण्यावरूनच यादवानी अर्जुनाशी लढण्यापेक्षा अर्जुनाशी सख्य करणे श्रेयस्कर मानले अर्जुन-सुभद्रा इंद्रप्रस्थाला परत गेलीं, मग अभिमन्यूचा व पांच पांडवपुत्रांचा जन्म झाला. या सर्व सुखाच्या काळातील पांडव व कृष्ण यांची मैत्री व परस्पर आदरभाव वाढत गेला. कृष्णार्जुनांनी मिळून खांडव वन जाळणे ही यातील अखेरची पायरी म्हणता येईल. त्यानंतर कृष्ण द्वारकेला परत गेला. आगीतून वांचलेल्या मयासुराकडून पांडवांनी मयसभा बनवून घेतली. मग त्यांना राजसूय यज्ञाची कल्पना सुचवली गेली. त्यानी अर्थातच लगेच कृष्णाला सल्लामसलतीसाठी बोलावून घेतले. आपला जटिल प्रष्न सोडवण्यासाठी कृष्ण बराच काळ ज्या संधीची वाट पहात होता ती आता आयतीच चालून आली अर्जुन-सुभद्रा इंद्रप्रस्थाला परत गेलीं, मग अभिमन्यूचा व पांच पांडवपुत्रांचा जन्म झाला. या सर्व सुखाच्या काळातील पांडव व कृष्ण यांची मैत्री व परस्पर आदरभाव वाढत गेला. कृष्णार्जुनांनी मिळून खांडव वन जाळणे ही यातील अखेरची पायरी म्हणता येईल. त्यानंतर कृष्ण द्वारकेला परत गेला. आगीतून वांचलेल्या मयासुराकडून पांडवांनी मयसभा बनवून घेतली. मग त्यांना राजसूय यज्ञाची कल्पना सुचवली गेली. त्यानी अर्थातच लगेच कृष्णाला सल्लामसलतीसाठी बोलावून घेतले. आपला जटिल प्रष्न सोडवण्यासाठी कृष्ण बराच काळ ज्या संधीची वाट पहात होता ती आता आयतीच चालून आली तिचा कॄष्णाने कसा फायदा करून घेतला हे पुढील भागात पाहू\nशिशुपाल वध भाग २\nजरासंध वध भाग ३\nजरासंध वध - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A5%A9", "date_download": "2018-04-23T07:44:11Z", "digest": "sha1:3ANTYKASJ6KKAWU6FQK4UJ5NKFURW2UA", "length": 14747, "nlines": 678, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जून ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< जून २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३०\nजून ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५४ वा किंवा लीप वर्षात १५५ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n३५० - नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.\n१०९८ - पहिली क्रुसेड - आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी अँटियोक शहर जिंकले.\n१५३९ - एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.\n१६६५ - जेम्स स्टुअर्टने नेदरलँड्सच्या आरमाराला हरवले.\n१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.\n१८८९ - कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.\n१९३७ - ड्युक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.\n१९४० - डंकर्कची लढाई - जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.\n१९४३ - झूट सुट दंगे - लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्‍या लोकांना बडवून काढले.\n१९६२ - एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.\n१९६३ - नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.\n१९६८ - अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.\n१९६९ - व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.\n१९७३ - सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.\n१९७९ - मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.\n१९८४ - ऑपरेशन ब्ल्यु स्टार - भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.\n१९८९ - थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.\n१९९१ - जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.\n१९९८ - जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. १०१ ठार.\n२००६ - सर्बिया आणि माँटेनिग्रोचे विघटन. माँटेनिग्रोला स्वातंत्र्य.\n१८९० - बाबूराव पेंटर, प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.\n१८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.\n१९७७ - आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.\n२००० - डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.\n२०१० - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.\nबीबीसी न्यूजवर जून ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजून १ - जून २ - जून ३ - जून ४ - जून ५ (जून महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: एप्रिल २१, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%88_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:48:22Z", "digest": "sha1:NCN7622EFVOID2UO6XL5BYRNWSSDMDXA", "length": 7723, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुदुकट्टै जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख पुदुक्कट्टै जिल्ह्याविषयी आहे. पुदुक्कट्टै शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nपुदुक्कट्टै हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पुदुक्कट्टै येथे आहे.\nअरियालूर • इरोड • कडलूर • कन्याकुमारी • करुर • कांचीपुरम • कोइंबतूर • कृष्णगिरी • चेन्नई • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुपूर • तिरुवनमलाई • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नामक्कल • निलगिरी • पुदुक्कट्टै • पेराम्बलुर • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुपुरम • वेल्लूर • शिवगंगा • सेलम\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • ए‍म.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१७ रोजी १९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/10/blog-post_05.html", "date_download": "2018-04-23T07:58:00Z", "digest": "sha1:OVLAXN2CKJTL44B7OGZSGOMI5SYNFVZC", "length": 25222, "nlines": 208, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: रजनी द ग्रेट...", "raw_content": "\nगझनी, थ्री इडियट आणि दबंग सुपर ड्युपर हिट झाले. अमुक रेकॉर्ड, तमुक रेकॉर्ड झाले. हा विक्रम मोडला, तो विक्रम मोडला असल्या बातम्या कायमच वाचनात येतात. हिंदीमध्ये सध्या शाहरुख, आमीर आणि सलमान या तिघांच्या खानावळींना बॉलिवूडमध्सये ध्या विशेष चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मंडळींचे नवे चित्रपट आले की, अशा बातम्या काय झळकतात. त्यापैकी काही चित्रपटांचा आशय चांगला असतो, यात वाद नाही. पण विक्रम, गर्दी, उच्चांक, रेकॉर्डब्रेक हे शब्द या मंडळींसाठी नाहीतच. हे सर्व शब्द फक्त एका आणि एकाच माणसासाठी आहेत, तो म्हणजे द ग्रेट रजनीकांत, रजनी द बॉस... (अमिताभ आणि चिरंजीवी हे अपवाद ठरु शकतात, हा भाग अलहिदा)\nरजनीचा १७० की २०० कोटी माहित नाही पण आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून प्रसिद्धी पावलेला बिग बजेट रोबो (इंदिरन) शनिवारी मुंबईत प्लाझाला जाऊन पाहिला. तुफान गर्दी आणि बरेचसे पिटातले प्रेक्षक असल्यामुळे टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरडा ऐकत चित्रपट मनसोक्त एन्जॉय केला. रजनीकांतचा शिवाजी द बॉस हा चित्रपट पुण्यात लक्ष्मीनारायणमध्ये पाहिला होता. त्यावेळी देविदास देशपांडे (उर्फ सेल्वी रंजन, डी. अय्यर, पी. राम, ई. करुणाकरन किंवा तत्सम कोणत्याही तमिळ नावाने ओळखला जाऊ शकेल असा आमचा मराठी मित्र) बरोबर असल्यामुळे आम्ही तमिळमधला शिवाजी द बॉस पाहिला होता. पण यंदा तो नसल्यामुळं इंदिरन न पाहता हिंदीतला रोबोच पाहिला.\nवेड लावणारे स्टंटस, हॉलिवूडच्या तोडीचे इफेक्टस, भन्नाट कथा, लक्षणीय वेग आणि २५ मिनिटांचा क्लयमॅक्स असं सगळं एकमेकाच्या हातात हात घालून आलेलं आहे. त्यावर आयसिंग म्हणजे रजनीकांतचा खतरनाक परफॉर्मन्स... तीन तास डोकं बाजूला ठेवायचं आणि फक्त पहायचं...\nडॉ. वशीकरण (रजनीकांत) हा दहा वर्षांपासून स्वतः सारखाच दिसणारा एक रोबो तयार करण्यात व्यस्त असतो. चित्रपट सुरु होताच त्याला वशीकरण आपल्या प्रोजेक्टमध्ये यशस्वी होतो आणि सुरुवातीच्या काही क्षणातच एकाच वेळी दोन रजनीकांत पडद्यावर दिसू लागतात. प्रचंड बुद्धीमत्ता असलेला हा रोबो घर काम करण्यापासून ते कराटेपर्यंत आणि नॅचरल डिलिव्हरी करण्यापासून ते नाच करण्यापर्यंत सर्व काही येत असतं. आपण जसं गावाला जाताना विविध प्रकारचे कपडे बॅगेत भरतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या विद्या वशीकरणनं या रोबोमध्ये भरलेल्या असतात. चिट्टी... रोबोचं नाव. हा चिट्टी वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ असतं. चिट्टीला जगातल्या तीसएक भाषा येत असतात आणि बरंच काही काही त्याला येत असतं. (प्रत्यक्ष पहाच)\nअनेक करामती करणा-या या चिट्टीला हिंदुस्थानी संरक्षण दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वशीकरणचे प्रयत्न सुरु असतात. पण चिट्टी हा भावनाशून्य असून तो चांगल्या वाईटाची निवड करु शकत नाही, त्याचा गैरवापरही होऊ शकतं, असा दावा करत डॅनी (वशीकरणचा गुरु) चिट्टीशी कट्टी करतो. त्याला नाकारतो. दुसरीकडे डॅनी हा डॉ. वशीकरणवर मनातून जळत असतो. आपण तसा रोबो बनवू शकत नाही, ही सल कायम त्याच्या मनात असते. ते डोक्यात ठेवूनच तो कायम वशीकरणला टोचून बोलत असतो. डॅनीने झिडकारल्यानंतर वशीकरण चिट्टीमध्ये भावना ओतण्याचं काम करतो. त्याला पुस्तकं वाचायला देतो, त्यामध्ये कसल्या कसल्या सीडी, डिव्हीडी फिड करतो. (सगळंच भन्नाट)\nवशीकरणच्या या प्रयत्नांना चांगलंच यश येतं आणि चिट्टीमध्ये भावना निर्माण होतात. तो चिडतो, रागावतो, खूष होतो आणि प्रेमही करु लागतो. पण चिट्टीचा नेम चुकतो आणि तो वशीकरणच्या प्रेयसीवरच (ऐश्वर्या राय) लाईन मारायला लागतो. तेव्हापासून वशीकरण आणि चिट्टीचं फाटायला लागतं. ऐश्वर्या चिट्टीला अनेकदा समजावून सांगते पण तो ऐकत नाही. शिवाय वशीकरण आणि ऐश्वर्या यांची प्रायव्हसी चिट्टीमुळे धोक्यात येते. म्हणजे तसं वशीकरणला तरी वाटतं. वशीकरण, चिट्टी व ऐश्वर्या हा भासमान प्रेमाचा त्रिकोण मस्त धम्माल निर्माण करतो. एकदा तर चिट्टी ऐश्वर्याला थेट मागणीच घालतो. तेव्हा या लफडेबाजीला वैतागून वशीकरण चिट्टीला मोडून तोडून कचरा डेपोत नेऊन टाकतो. तिथून तो चेन्नईच्या फुरसुंगीत किंवा देवनारमध्ये जातो.\nडॅनीला ही गोष्ट कळते. तो तिथं जाऊन चिट्टीला स्वतःच्या लॅबमध्ये नेतो. त्यामध्ये वाईट-साईट प्रवृत्ती भरतो. सीडी, डिव्हीडी, प्रोग्रॅम, चिप्स (खायचे नाही) अपलोड करतो. त्यामुळं चिट्टी आता विध्वंसक बनतो. काम डॅनीचं आणि बिल फाटतं डॉ. वशीकरणवर. चिट्टी बॉम्बस्फोट घडवितो, आगी लावतो, पेट्रोल-डिझेलचे टॅंकर पेटवून टाकतो आणि बरंच काही काही करतो. शेवटी तो स्वतः सारखे शेकडो नव्हे हजारो चिट्टी तयार करतो आणि मग चित्रपटातील स्पेशल इफेक्टसचं अस्तित्त्व जाणवायला लागतं. एकाचवेळी इतके रजनीकांत पाहून खरं तर चक्करच येते. या सा-या चिट्टींविरोधात वशीकरण एकटा लढतो. त्यांचा नायनाट करतो.\nचित्रपटाचा हा क्लायमॅक्सचा संघर्ष तब्बल २५ मिनिटे रंगला आहे. सर्व चिट्टी एकत्र येऊन केलेली फॉर्मेशन्स आणि लष्कर, पोलिस, इतर सुरक्षा दलांचा उडविलेला फज्जा डोळे फिरविणारा. अखेर त्यांच्यापैकी एक चिट्टी मरतो आणि त्याचा रचनेचा काही मिनिटांमध्ये अभ्यास करुन वशीकरण सर्वांनाच वश करतो आणि मग ख-या चिट्टीतील दोष-वाईटपणा नष्ट करतो. पण हे सारं कसं घडतं, काय काय घडतं ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.\nचित्रपटामध्ये रजनीकांतची एकही फेमस स्टाईल नाही. उलट गॉगल घालण्याची नेहमीची स्टाईल त्याला जमत नाही आणि तो सर्वांप्रमाणेच साधेपणाने गॉगल घालतो, असं दृष्य दाखविण्यात आलं आहे. शिवाय डान्समध्येही रजनीचं फार कौशल्य नाही. तरीही चित्रपट भाव खाऊन जातो. हॉलिवूडच्या तोडीचा वाटतो. कारण चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले स्पशेल इफेक्टस आणि तंत्रज्ञान. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त कब्जा मिळविणारी कथा, पटकथा आणि संवाद यामुळे तुम्ही रजनीकांतचे डाय हार्ट फॅन नसाल तरी तुम्हाला चित्रपट जरुर जरुर आवडणारंच. चिट्टी या रोबोचा थरार पाहून दोन अडीच तासात तुम्ही त्याचे फॅन बनला नाहीत तर नवल. म्हणून तर चित्रपटाच्या शेवटी जेव्हा चिट्टीला डिसमेंटल करतात (तोडतात) तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. म्हणजे मला तरी वाटलं.\nमैं सोचने लगा था...\nडिसमेंटल केला त्यानंतर एका संग्रहालयात ठेवण्यात येतं. २०३० मध्ये एका शाळेची स्टडी टूर तिथं येते. त्यावेळी एक विद्यार्थिनी मोडलेल्या तोडलेल्या चिट्टीकडे पाहून विचारते, हा इतका अपडेटेड आणि हुशार होता मग त्याला तोडण्यात का आलं. त्यावर चिट्टीनं दिलेलं उत्तर थेट मनाला भिडतं. चिट्टी म्हणतो मी विचार करायला लागलो होतो. अलिकडच्या हिंदी चित्रपटांत मी तरी इतका भारी आणि भिडणारा संवाद ऐकला नव्हता. मी काही खूप चित्रपट पाहत नाही. पण तरीही माझ्या मनाला हे एक वाक्य इतकं भिडलं की कोणती मुलगीही भिडली नसेल.\nएका कॉन्फरन्समध्ये चिट्टीला विचारतात. देव आहे का. त्यावर चिट्टी विचारतो, देव म्हणजे काय. प्रश्नकर्ता उत्तर देतो, निर्माण करणारा, तयार करणारा म्हणजे देव. मग चिट्टी वशीकरणकडे पाहून म्हणतो, तसं असेल तर देव आहे. वशीकरण यांनी मला निर्माण केलंय आणि ते माझे देव आहेत. रजनीकांतवर कॅमेरा आणि हा माझा देव असा डायलॉग हे कॉम्बिनेशन पुढचे दोन-पाच मिनिटं काहीच ऐकून देत नाही. नुसत्या टाळ्या, शिट्ट्या आणि कल्ला...\nएकाच वेळी विनोदी, अतिरंजीत, हृदयस्पर्शी, भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार करुन तयार केलेला हा चित्रपट मी तरी अजून एकदा पाहणार आहे. तमिळमध्ये. तुम्ही एकदा तरी पहा. किमान हिंदीत तरी.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 2:13 am\nजबरदस्त. एन्दिरन रोबो रे.\nपण विक्रम, गर्दी, उच्चांक, रेकॉर्डब्रेक हे शब्द या मंडळींसाठी नाहीतच. हे सर्व शब्द फक्त एका आणि एकाच माणसासाठी आहेत, तो म्हणजे द ग्रेट रजनीकांत, रजनी द बॉस\nहे आपल्याला एकदम आवडलं. तमिळमध्ये पाहा हा चित्रपट. भारतीय रुपेरी पडद्यावरील अद्भूत कलाकृती.\nमी पाहिला कालच रोबोट..एकदम जबरदस्त...ब्लॉगवर लिहलही आहे त्यबद्दल...\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nमाता न तू वैरिणी...\nखा खा खादाडी भाग २\nतुम्हीच ठरवा, खरं काय...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/Code-org-course4-stage10-Artist-for-loops-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:36:50Z", "digest": "sha1:4AHGUBV3K7YZHIATT66GGNJRPCW2SN4T", "length": 4153, "nlines": 42, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फॉर लूप्स", "raw_content": "\nसोमवार, 14 मार्च 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फॉर लूप्स\nही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या दहाव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट फॉर लूप्स. यामध्ये आपल्याला फॉर लूप्स वापरून वेगवेगळ्या आकृत्या कश्या काढल्या जातात याची माहिती मिळते. चौथ्या कोर्स मधील दहाव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून हा कोर्स पूर्ण करू शकता.\nहे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.\nयामध्ये बारा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे. बारावा लेवल हा फ्री हँड ड्रॉइंग साठी आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/news.php?pageNum_rslist=2", "date_download": "2018-04-23T07:31:36Z", "digest": "sha1:KTA4YHTQEAD3FULHKKFA6OYEVTBVB7QC", "length": 2647, "nlines": 51, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nदिनांक व वेळ : शुक्रवार दि. १३ एप्रिल २०१८ दुपारी १२:३० वा. स्थळ :श्री क्षेत्र अरण ता. माढा जि. सोलापुर\nसावता परिषद फेसबुक पेज\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/10/blog-post_25.html", "date_download": "2018-04-23T07:57:09Z", "digest": "sha1:ZUHQV4Z6E3FAEURSDYTLNGLKV7WHVQXN", "length": 16858, "nlines": 258, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: चम्मतगं", "raw_content": "\nकाही अप्रकाशित म्हणी आणि वाक्प्रचार\nपाठ्यपुस्तकातल्या म्हणी आणि वाक्प्रचार आपण नेहमी ऐकले आहेत. वाचले आहेत. लहानपणी पुस्तकांमध्ये शिकल्यापासून लक्षात ठेवले आहेत. पण काही म्हणी आणि वाक्प्रचार त्यापेक्षा वेगळेही आहेत. अनेकदा अचानकपणे ते कानावर पडले की, हडबडून जायला होतं. चौकांमध्ये, नाक्यावर किंवा कट्ट्यावर असताना त्यांचा वापर जास्त केला जातो. विविध ठिकाणी हे कोडवर्ड वेगवेगळे असतात. त्यापैकी फक्त संसदीय शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी येथे देत आहे. Hope you will enjoy it.\n१) खाण तशी माती, आई तशी स्वाती\n(जशी आई तश्शीच मुलगी)\n२) दुस-याच्या घोड्यावर बसून शनिवारवाडा पाहणे\n३) मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली\n(वरुन किर्तन आतून तमाशा, याच आशयाची ही म्हण आहे. आहोत त्यापेक्षा वेगळाच दिखावा करणे.)\n४) सरशी तिथं पारशी\n५) जहा मिले चांदी वहा चलें महात्मा गांधी\n६) भेळ तिथं खेळ\n(फायदा होणार तिथं नक्की पोचणार)\n(झळकण्याच्या वेळी सर्व येणार)\n८) खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा\n(जवळपास काही नसताना उगाच बढाया मारणे)\n९) ओळख ना पाळख आणि म्हणे मी लोकमान्य टिळक\n(विशेष कर्तृत्व नसताना स्वतःची तुलना मोठमोठ्या नेत्यांशी करणे)\n१०) बिच में मेरा चाँदभाई\n(इतरांचा कोणताही विषय सुरु असला तरी त्यात आपला मुद्दा उगाच रेटून नेणे)\n११) फुकट जेवा पण ओळख ठेवा\n(काहीही करा पण वेळप्रसंगी मदतीला धावून या)\n१२) काम ना धाम डोक्याला घाम\n(काहीच न करता उगाचच लटकणे)\n१३) पोट आहे की अक्कलकोट\n१४) पोट आहे की पेटारा\n(सारखी खा खा करणा-यासाठी उपरोधिक)\n१५) खाओ खुजाओ बत्ती बुझाओ\n(नाना पाटेकरचा कुठल्याशा पिक्चरमधील डायलॉग. फक्त खायचं, प्यायचं आणि झोपायचं)\n(हा खानदेशी वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ वाट लागणे असा आहे.)\n१८) गोट्या फिट्ट करणे\n(हा विदर्भात वापरला जाणारा वाक्प्रचार असून त्याचा वापर सकाळसारख्या दैनिकात केल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. पोझिशन आपल्या बाजूने लॉक करुन टाकणे, असा त्याच अर्थ असल्याचे आमचे मित्रवर्य संजय पाखोडे यांनी सांगितले होते.)\n१९) झगामगा अन् मला बघा\n(चमकोगिरी करुन लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे)\n२०) फुकट चंबू बाबूराव\n(फुकटेगिरी करणा-या लोकांसाठी वापरली जाणारे विशेषण)\n२१) एखादी व्यक्ती भागवत असणे\n(दुस-याच्या खर्चात आपला कार्यभाग उरकणे म्हणजेच भागविणे)\n(एखाद्याची खूप वेळ वाट पाहणे)\n२३) फुकट ते पौष्टिक\n(जे जे फुकट ते सर्वकाही आन दो.)\n२४) लग्नात मुंज उरकणे\n(मोठ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टी उरकून घेणे आणि खर्च वाचविणे)\n(रुबाब करणे. हा वाक्प्रचार सोलापूर किंवा कोल्हापूरमध्ये वापरला जातो. नक्की कुठे ते तपासले पाहिजे.)\n२६) ठेवल्या ठेवल्या गुल करणे\n(पाहता पाहता खाऊन टाकणे. पंतगबाजीवरुन हा वाक्प्रचार आला आहे. जेव्हा दोन पतंगांची पेज होते. तेव्हा एखाद्याने आपला मांजा दुस-याच्या मांजाला घासल्यानंतर ताबडतोब दुस-याचा पतंग गुल होणे, यावरुन ठेवल्या ठेवल्या गुल... हा वाक्प्रचार पडला आहे.)\n२७) एखाद्याच्या नावाने बिल फाडणे\n(परस्पर संबंध नसलेल्या व्यक्तीवर एखाद्या घटनेची किंवा घडामोडीची जबाबदारी ढकलणे)\nतुम्हालाही काही म्हणी, वाक्प्रचार आणि इतर संसदीय शब्द माहिती असतील तर कॉमेंट्स स्वरुपात टाकावेत. म्हणजे ही यादी अशीच वाढत जाईल.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 3:07 am\n१) मोफत का चंदन, घिस मेरे नंदन\n(फुकट मिळाले की रगडून घ्या...)\n२) मला पहा अन् फुलं वाहा...\n३) आपलीच मोरी आणि आंघोळीची चोरी\n(स्वतःची हक्काची गोष्ट वापरतानाही आपण काही चोरी तर करत नाही ना, अशी अवघड परिस्थिती होणं.\n- पर्वतीवर बसून शनिवारवाडा दान करणे\n(जी गोष्ट आपली नाही ती दुस-याच्या खांद्यावर बसून तिस-याला दान करणे)\nसंडास मालकाचा, रुबाब भंग्याचा...\n(दुस-याच्या गोष्टीवर स्वतः रुबाब करणे)\nपदरी पडलं द्वाड, हसत केलं ग्वाड\nबायको रामाची, पळवून नेणार रावण, मात्र शेपटी जळणार हनुमानाची\n(दोघाच्या प्रश्नात, तिसर्याची फरफट करणे)\nपहा माही लाल गांड. (स्वतःची मोठी करणे)\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nमाता न तू वैरिणी...\nखा खा खादाडी भाग २\nतुम्हीच ठरवा, खरं काय...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/tag/cartoon-politics/", "date_download": "2018-04-23T07:36:09Z", "digest": "sha1:HMKYHLOKEW7VXRBRMCSCGNKCFPTTKFPL", "length": 16438, "nlines": 53, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "Cartoon Politics | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल वादग्रस्त व्यंगचित्रामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्याची परिणीती पुण्यात प्रा. पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाली. जवळपास सार्‍याच प्रसारमाध्यमांनी एकसुरी प्रतिक्रिया देताना व्यंगचित्रात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. काही पत्रकारांनी पुण्यातील हल्ल्याचा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीच्या अभ्यासाचे वावडे असल्याचे बेजबाबदार विधान देखील करून टाकले. चित्रसाक्षरतेचा मुद्दा उपस्थित करून व्यंगचित्राला विरोध करणार्‍या सार्‍या विरोधकांना चित्र-निरक्षर ठरवले गेले. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील तरुणाईची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…\nसमाजातील अपप्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करण्याचे एक ताकदवर साधन म्हणून व्यंगचित्रे फार मोलाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्रे, नियतकालिकात व्यंगचित्रे प्रकाशित होणे हा एक वेगळा भाग असतो. कारण वृत्तपत्रांतील संपादकीय सदरे वाचणार्‍या वाचकांचे विचार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळे क्वचितच एखादे व्यंगचित्र प्रभाव पाडते. परंतू क्रमिक पाठ्यपुस्तकांत एखादे कार्टून छापण्याची परिमाणे ही पूर्णतः वेगळी आहेत. अभ्यासक्रमातील पुस्तकात असणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करत असते. पाठ्यपुस्तके ही ज्ञानाचे भंडार असून त्यात मांडलेले विचार हे आयुष्यातील प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे मुल्यशिक्षण आपण प्रत्येक इयत्तेत घेत असतो. त्या वादग्रस्त व्यंगचित्रात नेहरु चाबुक उगारताना दाखवले गेले आहेत. संविधान स्विकृतीअगोदर हजारो वर्षे येथील मनूवादी व्यवस्थेने येथील शोषित उपेक्षित आणि वंचिताना कायम पायदळी तुडविले. त्यासाठी चितारल्या गेलेल्या अनेक चित्रांत चाबकाचा वापर सर्रास केला गेला आहे. मग कार्टूनिस्ट शंकर यांनी काढलेले चित्र हे कोणत्या मानसिकतेचे प्रतिक मानण्यात यावे हा पहिला सवाल उपस्थित होतो.\nनियमितपणे प्रकाशित होणार्‍या व्यंगचित्राचे आयुष्य हे जेमतेम दिवसभराचे. अर्थात काही व्यंगचित्रे याला अपवाद आहेत. मात्र प्रा. पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांच्या कमेटीने त्या वादग्रस्त व्यंगचित्राला अजरामर करून टाकले. खरे तर उगारलेला हंटर असलेले ते व्यंगचित्र पुस्तकात टाकण्याची गरज नसताना देखील ते का टाकले गेले याचे समर्पक उत्तर दिले गेले नाही. या व्यंगचित्राचे समर्थन करता येईल असा एकही ठोस मुद्दा मांडला नाही. बरं जे बुद्धिवादी विचारवंत सदर व्यंगचित्राचे समर्थन करीत आहेत ते या चित्राचा व्हिज्युअल इम्पॅक्ट हा किती विचित्र आहे याकडे ज्या पद्धतीने दूर्लक्ष करित आहेत त्याला काय म्हणावे \nव्यंगचित्रात चितारलेले हंटर हे हिंसेचे प्रतीक आहे. गुलामांवर अत्याचार करण्यासाठी कायमच हंटरचा वापर करण्यात येई. मग उगारलेल्या हंटरने विद्यार्थ्यांना नेमके काय सुचित करवून द्यायचे असेल कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल ज्या पंडित नेहरू आणि आंबेडकरांनी हंटरवादासारख्या नीच रुढी आणि प्रवृत्तींना कायम कडाडून विरोध केला त्यांच्याच हातात हंटर दाखवून नेमके काय साध्य होणार आहे या प्रश्नांची उत्तरे आजवर नाही मिळालीत. कदाचित त्या व्यंगचित्राचा उलटा परिणाम बाजूला दाखवल्या गेलेल्या चित्राप्रमाणे देखील झाला असावा. संविधान निर्मितीला उशीर होत आहे असे दाखवणारे चित्र छापताना त्याच्याच अगदी बाजूला कारणीमीमांसा छापणे देखील गरजेचे होते. संविधान सभेची काटेकोर शिस्त, प्रत्येक विषयावर झालेली गहन चर्चा, महिलांना संप्पत्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष, मसुदा समितीच्या इतर सहा सदस्यांची निष्क्रियता देखील मांडायला हवी होती. पण तसे केले गेले नाही. किंवा चित्राचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी देखील हे वास्तव मांडले नाही.\nएनसाईआरटीने तयार केलेला अभ्यायक्रम पहिल्यांदाच वादात अडकलाय असेही नाही. याआधी १९७७ ते १९८० या जनता पार्टीच्या तर १९९८ ते २००४ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात सीबीएसईचा अभ्यासक्रम हा हींदूत्ववादी विचारधारेला अनुसरून बनवला गेला असल्याचे आरोप एनसीईआरटीवर झालेले आहेत. जे डॉ. योगेंद्र यादव यांना आपण एक उत्कृष्ट राजकीय समीक्षक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध आंदोलनासंबंधी घेतलेल्या भूमिका मात्र प्रतिगामीच राहिल्या आहेत. देशातील सो-कॉल्ड बुद्धिजीवी वर्ग जेव्हा जेव्हा स्व-अस्मिता जागृत करण्यासाठी टोकाची भुमिका घेतो तेव्हा त्यांचे पक्षधर असणारे योगेंद्र यादव हे नेहमी पुढेच असतात. रामलीला साकारताना लोकपालच्या हुकुमशाही अटींचे समर्थन करणारे असो किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करणारा सल्ला देणारे लेख लिहीणे असो, जातिनिहाय जनगणनेला विरोध असो किंवा अपूर्ण महिला आरक्षण विधेयकाला दिलेले उथळ समर्थन असो. यासंदर्भात जेएनयूचे प्रा. तुलसी राम यांनी व्यक्त केलेलं मत दूर्लक्षित करून चालणार नाही. “एनसीईआरटीच्या कमिटीमध्ये सामाजिक न्यायाचे समर्थन करणारा एखादा जरी सदस्य असता तर कदाचित ह्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी संमती मिळालीच नसती.\nआत्ता मुद्दा उरला तो प्रा. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या सचिन खरात आणि त्यांच्या साथीदारांचा. त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीयच आहे. बाबासाहेबांना अस्खलितपणे अभ्यासलेला तरुण कधीच अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करीत नाही. परंतु, सचिन खरात आणि त्यांचे तीन-चार मित्र म्हणजे अख्खा आंबेडकरी तरुण वर्ग नव्हे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा मार्ग म्हणजे तोडफोड करणे नव्हे. आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणार्‍या तरुणांची कृती ही कायमच परिवर्तनवादी राहीली आहे. राडेबाजीला थोडेसेही स्थान या चळवळीत मिळू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर्वोत्कृष्ट बुद्धिवादी कृतीशील विचारवंत होते. त्यांना आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा दर्जा मिळण्याऐवजी त्यांची ओळख कायम दलितांचे कैवारी अशी बिंबवण्यात इथल्या शिक्षणव्यवस्थेने फार मोठा हातभार लावला. डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या सामुहिक शेतीचा विचार आजच्या काळासाठी परफेक्ट आहे. त्यांचे लोकसंख्या धोरण, जलनीती, नदीजोड प्रकल्प, भाषावार प्रांत-पुनर्रचना पासून ते राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे तत्वज्ञान कायमच असपृश्य ठरवले गेले. बाबासाहेबांना विचारात उतरवण्याऐवजी पुतळ्यात बंदिस्त करून टाकले. बाबासाहेबांना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर विचार म्हणून स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मनूवादी संस्कारांनी लिप्त असलेल्या मेंदूला एकदा रिफ्रेश करण्याची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/no-cash-atm-39616", "date_download": "2018-04-23T07:32:48Z", "digest": "sha1:ECNCO73SOJ5JZCGJELIX2OK6CWD5OZ5S", "length": 16969, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "No Cash in ATM उन्हात नोटांसाठी वणवण! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nपैसे काढण्याच्या मर्यादेमुळे ठणठणाट\nएटीएममधून पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यानंतर त्यावर अतिरिक्त चार्ज लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्याचा सपाटा नागरिकांना लावला आहे. एप्रिल महिन्याचे पगार झाल्यानंतर नोकरदारवर्गाने मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे काही बॅंकांचे म्हणणे आहे.\nठाणे - कॅशलेस व्यवहारातून होणाऱ्या फायद्याचा विचार करून बॅंकांच्या एटीएममधून नोटांचा पुरवठा नियंत्रित करण्याच्या प्रकारामुळे राष्ट्रीय आणि खासगी बॅंकांत नोटांची टंचाई पुन्हा जाणवत आहे. रणरणत्या उन्हात नागरिकांना पैशांसाठी वणवण करावी लागत आहे. ३१ मार्चनंतर सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे नोटांचा तुटवडा जाणवू लागला असून त्याचा ताण राष्ट्रीय आणि सहकारी बॅंकांवर आला आहे. शहरातील खासगी बॅंकांमधील अनेक एटीएम बंद असून सुरू असणाऱ्या एटीएमवर गर्दी आहे. शहरातील सहकारी बॅंकांनी मात्र बॅंकेत येणाऱ्या सर्व ५०० च्या नोटा एटीएमसाठी राखून ठेवल्यामुळे चलनटंचाईच्या तक्रारी नसल्याचे सांगण्यात येत आहे.\nएप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आर्थिक वर्ष संपल्यानंतर बॅंकांना दोन दिवसांची सुट्टी होती. त्यानंतर रामनवमी, महावीर जयंतीच्या सुट्ट्या आल्यामुळे शहरातील बॅंका बंद होत्या. या सुट्टीच्या काळात बॅंकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे भरले गेले नसल्याने शहरामधील एटीएम मशीन बंद झाल्याचे दिसत आहे. नौपाड्याचा परिसर, स्थानक परिसर, घोडबंदरचा भाग, वर्तकनगर, वागळे इस्टेट या भागांतील अनेक एटीएम बंद झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेक खासगी बॅंकांमधील पैसे संपल्याने राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांसमोर झुंबड उडत आहे. नोटाबंदीच्या काळापेक्षा हे प्रमाण कमी असले, तरी त्याची तीव्रता उन्हामुळे अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.\nनोटाबंदीपासून काही एटीएम बंदच\nनोव्हेंबर महिन्यात शहरातील शेकडो एटीएम पैशांविना दोन महिन्यांहून अधिक काळ बंद होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते, असे वाटत असतानाच पुन्हा चलनतुटवडा जाणवू लागला आहे. या एटीएमपैकी काही एटीएम मशीन आजपर्यंत सुरूच झाल्या नसल्याचे नागरिक सांगत आहेत. या एटीएम मशीन पडून आहेत. अशा बंद एटीएमच्या समोरून चकरा मारण्यातच नागरिकांचा वेळ वाया जात आहे.\nनव्या नोटा एटीएममध्ये टाकण्यासाठी आवश्‍यक हार्डवेअरचे अपडेट करणाऱ्या अभियंत्यांची कमतरता सध्या बॅंकांमध्ये आहे. दोन हजार रुपयांसाठी अपडेशन केलेल्या मशीन सातत्याने तांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहेत. तंत्रज्ञ मिळत नसल्यानेच अडचण येत असल्याचे काही बॅंकांचे म्हणणे आहे.\nकॅशलेस व्यवहारांमधून मिळणाऱ्या कमिशनमुळे बॅंकांनी शहरातील कॅशलेस व्यवहारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी एटीएममधील पैशांचा पुरवठा कमी केला जात असून त्यातून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याने खासगी बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे मिळत नाहीत. नागरिकांची सर्व गर्दी राष्ट्रीयीकृत बॅंका आणि सहकारी बॅंकाच्या एटीएमकडे येत आहे. बॅंकांमध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांची संख्या कमी असल्याने त्या वेगाने पैसे टाकणे शक्‍य होत नाहीत. या टंचाईत सरकारी यंत्रणांचा सहभाग नसला, तरी तो नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे.\n- हेमल रवाणी, संचालक, दि कल्याण जनता सहकारी बॅंक.\nदेशभरात दोन लाख ३५ हजारांहून अधिक एटीएम आहेत. त्यांच्यात पैसे भरणाऱ्या खासगी वाहनांची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे एकाच दिवशी त्यांनी पैसे भरण्यास सुरुवात केल्यानंतर काही एटीएममधील पैसे त्याच दिवशी संपतात. त्या पुन्हा नव्याने भरण्यासाठी एक ते दोन दिवस लागल्यास तेथे टंचाई जाणवते. टीजेएसबी बॅंकेच्या एकूण १२७ शाखा असून १३५ एटीएम मशीन आहेत. बॅंकेकडे येणाऱ्या ५०० च्या नोटा एटीएममध्ये भरण्यासाठी वेगळ्या काढल्या जात असल्यामुळे टीजेएसबी बॅंकेच्या एटीएममध्ये नोटाटंचाईच्या तक्रारी आल्या नाहीत.\n- सुनील साठे, व्यवस्थापकीय संचालक, टीजेएसबी सहकारी बॅंक लि.\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nसारसन, ठाणे न्हावे भूखंड वाटप वादात\nमुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर येथील ट्रक टर्मिनलसाठी सहा भूखंडांच्या वाटपात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSK/MRSK010.HTM", "date_download": "2018-04-23T07:27:26Z", "digest": "sha1:TPB7EONMHYIZ4QTRUECZGBJZYBUTPPGL", "length": 5848, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्लोवाक नवशिक्यांसाठी | वेळ = Hodiny |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्लोवाक > अनुक्रमणिका\nएका मिनिटात साठ सेकंद असतात.\nएका तासात साठ मिनिटे असतात.\nएका दिवसात चोवीस तास असतात.\nजवळजवळ 7 अब्ज लोक पृथ्वीवर राहतात. आणि ते 7000 वेगवेगळ्या भाषा बोलतात. लोकांप्रमाणेच भाषा देखील संबंधित असू शकतात. म्हणून, त्यांचा एकाच स्त्रोतपासून उगम झालेला आहे. अशा भाषादेखील आहेत ज्या एकाकी आहेत. त्या वांशिकदृष्ट्या बाकी भाषांशी संबंधित नाहीत. युरोपमध्ये, 'बास्क' ही भाषा एकाकी समजली जाते. परंतु, बर्‍याच भाषांना \"जनक\", \"मुले\" किंवा \"भावंडे\" आहेत. ते एका विशिष्ट भाषा वंशात मोडतात. तुम्ही तुलनेने त्या भाषा किती एकसारख्या आहेत हे पाहू शकता. भाषा तज्ञांनी 300 वेगवेगळ्या आनुवंशिक भाषांचे अस्तित्व मोजले आहे. त्यांच्यापैकी, 180 वंशांमध्ये 1 पेक्षा अधिक भाषा आहेत. उरलेल्या 120 भाषा एकाकी आहेत. सर्वात मोठा भाषेचा वंश हा इंडो-युरोपियन आहे. त्या वंशामध्ये जवळजवळ 280 भाषा आहेत. त्यामध्ये रोमान्स, जर्मनीक आणि स्लेविक भाषा आहेत. जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त लोक भाषिक आहेत. आशिया खंडामध्ये सिनो- तिबेटियन वंशातील भाषा प्रबळ आहे. ही भाषा 1.3 अब्ज इतके लोक बोलतात. मुख्य सिनो- तिबेटियन भाषा चायनीज आहे. तिसरा मोठा भाषा वंश आफ्रिकामध्ये आहे. त्या भाषेचे नाव तिच्या भौगोलिक स्थानामुळे नायगर-कोंगो असे आहे. ही भाषा फक्त 350 दशलक्ष लोक बोलतात. या वंशामध्ये स्वाहिली ही मुख्य भाषा आहे. पुष्कळशा बाबतीत जेवढे भाषेचे नाते जवळ तेवढी ती समजायला सोपी जाते. जे लोक संबंधित भाषा बोलतात ते एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात. ते सापेक्षतेने बाकीच्या भाषा पटकन शिकतात. म्हणून, भाषा शिका - कौटुंबिक पुनर्मीलन नेहमीच आनंददायी असते.\nContact book2 मराठी - स्लोवाक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140728012045/view", "date_download": "2018-04-23T07:32:55Z", "digest": "sha1:PKKPLX5NTQ7FEBRR3NWP3NQVHPFXL5XN", "length": 10282, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १८", "raw_content": "\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १८\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\n“ तिचें निर्मळ तोंड कलंकरहित चंद्रासारखें दिसतें, ” ह्या वाक्यांत वैमल्य ( म्हणजे निर्मळपणा ) व निष्कलंकत्व ह्या दोहोंचा खरें पाहतां एकच अर्थ असल्यानें, त्यांच्यांत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे. आणि तो बिंबप्रति-बिंबभावाने मिश्रित नसल्यामुळें, शुद्ध स्वरूपाचा आहे. ह्या शुद्ध वस्तु-प्रतिवस्तुभावाने युक्त अशा दोन धर्मांनीं ह्यांतील उपमा तयार होते, असें मानले तर, शुद्ध वस्तुप्रतिवस्तुभावानीं युक्त साधारणधर्म असा सहावा प्रकारही सांगता येईल. येथें कुणी म्हणतील कीं, ह्या ठिकाणीं वस्तुप्रतिवस्तु-भावयुक्त साधारण धर्म मानण्याची जरूरच काय कारण, ‘ कोमलातप-शोणाभ्र०’ इत्यादि श्लोकांत यति व सायंकाळ यांची उपमा साधण्याकरता दुसरा कोणताहि साधारण धर्म मिळत नसल्यानें, केशराची उटी व भगवें वस्त्र ही जोडी एका बाजूला, आणि कोवळें ऊन व लाल ढग ही जोडी दुसर्‍या बाजूला, ह्यांच्यांत बिंबप्रतिबिंबभाव जसा अवश्य मानवा लागतो, ( व तो मानूनच साधारण धर्म तयार करावा लागतो ) तसा प्रस्तुत ठिकाणीं ( म्हणजे ‘ विमलं वदनं तस्या: ’ ह्या श्लोकांत ) वस्तुप्रतिवस्तु\nभाव मानणें, साधारण धर्माकरता मुळीं आवश्यक नाहीं. कारण वदन व चंद्र ह्या दोहोंमध्यें सौंदर्य हा साधारण धर्म उघड दिसत असल्यानें, दुसर्‍या साधारण धर्माची कांहीम जरूर नाहीं. ”\nह्यावर आम्ही असें विचारतों कीं, वरील श्लोकांत प्रतीयमान म्हणजे सूचित साधारणधर्म जो सौंदर्य, त्यानें जर काम भागत असेल तर, ‘ यान्त्या मुहुर्वलितकंधरमाननं तदावृत्तवृन्तशतपत्रनिभं वहन्त्या ’ ( मालतीमाधव १ ) ( ज्याचा देठ वाकला आहे अशा कमलाप्रमाणें, ज्यांतील मान फिरून फिरून वळविली आहे असें वदन धारण करणार्‍या तिनें ) इत्यादि भवभूतीच्या श्लोकांतसुद्धां, सूचित होणार्‍या सौंदर्य ह्या साधारण धर्मानें काम भागलें असतें; तरीपण, ह्या श्लोकांतील मान व देंठ ह्या दोहोंत बिंबप्रतिबिंबभाव, आणि लवणें व वळणें ह्या दोहोंत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे, असें सर्व आलंकारिकांनीं जें मानलें आहे तें तुमच्या, वरीलप्रमाणें मानण्याच्या, विरुद्ध जाईल. तेव्हां आम्ही ‘ विमलं वदनं तस्या: ’ ( मालतीमाधव १ ) ( ज्याचा देठ वाकला आहे अशा कमलाप्रमाणें, ज्यांतील मान फिरून फिरून वळविली आहे असें वदन धारण करणार्‍या तिनें ) इत्यादि भवभूतीच्या श्लोकांतसुद्धां, सूचित होणार्‍या सौंदर्य ह्या साधारण धर्मानें काम भागलें असतें; तरीपण, ह्या श्लोकांतील मान व देंठ ह्या दोहोंत बिंबप्रतिबिंबभाव, आणि लवणें व वळणें ह्या दोहोंत वस्तुप्रतिवस्तुभाव आहे, असें सर्व आलंकारिकांनीं जें मानलें आहे तें तुमच्या, वरीलप्रमाणें मानण्याच्या, विरुद्ध जाईल. तेव्हां आम्ही ‘ विमलं वदनं तस्या: ’ ह्या वाक्यांत वस्तुप्रतिवस्तुभावयुक्त साधारण धर्म दाखविला आहे तेंच योग्य आहे.\nवि. विद्रूप दिसण्या इतका मोठा व अजस्त्र ( मनुष्य ; प्राणी ). - न ( निंदार्थी ) १ उंच ; बेढब ; ढंगळ - स्त्री . २ दांडगी ; धटिंगण मुलगी ; नागडीउघडी राहाणारी मोठी मुलगी ; घोडी ; टोणगी ; भोपळ देवता . [ धिंग ]\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/terrorist-attack-in-new-york-273308.html", "date_download": "2018-04-23T07:30:36Z", "digest": "sha1:5EM34EV5WD6J7DJ4HX5XEXFZ3PQ7CIBD", "length": 12344, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला;8 ठार", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nन्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला;8 ठार\nन्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यात 8 जणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं आहे.या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत.\nन्यूयॉर्क,01 नोव्हॆंबर: अमेरिेकेत दहशतवादी हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झालाय. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यात 8 जणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं आहे.या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत.\nन्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जवळ हा हल्ला झालाय. हा ट्रक एका स्कुल बसला धडकल्यानंतर, त्याच्या ड्रायव्हरला गोळी मारण्यात आली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती आता संपलीय असं कळतंय. या हल्यात लहान मुलही जखमी झाली आहेत. सेफुलो सायपोव असं या दहशतवाद्याचं आहे. त्याचं वय आहे 29. तो मूळचा उजबेकिस्तानचा आहे, 2010 साली तो अमेरिकेत आला. त्याच्या ट्रकमध्ये एक चिठ्ठी सापडलीय. त्यात आयसिसच्या सांगण्यावरून त्यानं हे कृत्य केल्याचं म्हटलंय.जगात हल्ली हे असे हल्ले वारंवार होत आहेत. म्हणजे दहशतवाद्यांची टोळी वगैरे काही नसते. एकच माणूस निघतो आणि जमेल तेवढ्या निष्पाप लोकांचा बळी घेतो. आणि अशा व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नसते. त्यामुळे हल्ला करण्याआधी सुरक्षा यंत्रणेलाही काही सुगावा लागत नाही.\nदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.आयसिसला अमेरिकेत प्रवेश द्यायचा नाही असा स्पष्टपणे ट्रम्पने म्हटलं आहे. तसंच मृतांच्या परिवारांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nसिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास\nकठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5710963707232716076&title=Varchasva%20Ani%20Samajik%20Chikitsa&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:55:30Z", "digest": "sha1:CYLIHFJAGSHCICCQFJY7R6ICMCVXEK54", "length": 6624, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा", "raw_content": "\nवर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा\nप्रा. गोपाळ गुरू यांच्या अभ्यासपूर्ण वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. ‘ते लेखन सिद्धांतांशी झटपट करते, कृतीच्या संभाव्यता सूचित करते, वर्तमानावर भाष्य करते, प्रतिवाद करते. या सर्वांच्या मध्यवर्ती जर काही एक सूत्र असेल, तर ते वर्चस्वाच्या चौकशींचा परामर्श घेण्याचे आणि त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नांचे आहे’, असे प्रा. सुहास पळशीकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.\nपुस्तकाचा पहिला विभाग दलित चर्चाविश्व, दुसरा विभाग राजकारण व समाजकारण आणि तिसरा विभाग दलित चळवळ. पहिल्या विभागात सामाजिक न्याय, खैरलांजी, दलितांच्या संस्कृतीचे वस्तुकरण आदी विषय हाताळले आहेत. दुसऱ्या विभागात नव दलित राजकारण, एनजीओंचे अर्थकारण, महाराष्ट्राचे महिला धोरण, साखर कामगार चळवळ, साम्यवाद आदींवर चर्चा केली आहे. तिसऱ्या विभागात दलित चळवळीचे विश्लेषण, दलित पँथरचा उदय, ब्राह्मणेत्तर चळवळ आदींवर भाष्य आहे.\nप्रकाशक : हरिती प्रकाशन\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सागोपाळ गुरूकथासंग्रहहरिती प्रकाशनVarchasva Ani Samajik ChikitsaGopal GuruHariti PrakashanBOI\nही व्यवस्था काय आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली मंचल - मनाच्या चलबिचलीच्या कथा अघटित- असं फक्त इतरांच्या बाबतीत घडतं अनामिक\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/poisioning-marriage-event-28326", "date_download": "2018-04-23T07:20:05Z", "digest": "sha1:6ZT3LEDNCGYFGUY6FAIHWKHPAIFISNNW", "length": 12593, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "poisioning in marriage event लग्नसमारंभातील जेवणातून १५० पाहुण्यांना विषबाधा | eSakal", "raw_content": "\nलग्नसमारंभातील जेवणातून १५० पाहुण्यांना विषबाधा\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nभंडारा - लाखनी तालुक्‍यातील सामेवाडा येथे रविवारी झालेल्या लग्नसमारंभातील अन्नामुळे सुमारे शंभर जणांना विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनी, पिंपळगाव आणि भंडारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गावात उपचार शिबिर सुरू आहेत.\nसामेवाडा येथील रामू लक्ष्मण गिऱ्हेपुंजे यांच्या मुलीचे लग्न रविवारी भंडारा येथील सोनू बांगडकर याच्यासोबत झाले. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लग्नसमारंभ पार पडला.\nभंडारा - लाखनी तालुक्‍यातील सामेवाडा येथे रविवारी झालेल्या लग्नसमारंभातील अन्नामुळे सुमारे शंभर जणांना विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनी, पिंपळगाव आणि भंडारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गावात उपचार शिबिर सुरू आहेत.\nसामेवाडा येथील रामू लक्ष्मण गिऱ्हेपुंजे यांच्या मुलीचे लग्न रविवारी भंडारा येथील सोनू बांगडकर याच्यासोबत झाले. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लग्नसमारंभ पार पडला.\nमात्र, या समारंभातील जेवण करणारे गावकरी व वऱ्हाड्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आज सकाळी हगवण, उलटीचा त्रास झाल्याने अनेकांनी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.\nघटनेची माहिती झाल्यानंतर आरोग्य विभागाने सामेवाडा येथे उपचार शिबिर सुरू केले. गावातील सुमारे १०० लोकांवर उपचार करण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या २७ जणांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपळगाव येथे १३ आणि भंडारा येथे सहा जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nविषबाधेची घटना कशामुळे झाली, याची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून पथक रवाना झाले असून, अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे माहिती साथरोग विभागाचे डॉ. आंबेकर यांनी दिली.\nदरम्यान, वरपक्षाकडील काही जणांनासुद्धा पोटदुखी व उलटीचा त्रास झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेत, असे बांगडकर कुटुंबीयांनी सांगितले.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T07:43:01Z", "digest": "sha1:W7JNRPNNXXPHKQIMXX26BDNE5K2JSN3S", "length": 6417, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन की - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१९ नोव्हेंबर २००८ – १२ डिसेंबर, २०१६\nन्यू झीलंड संसद सदस्य\n९ ऑगस्ट, १९६१ (1961-08-09) (वय: ५६)\nन्यू झीलँड नॅशनल पार्टी\nजॉन फिलिप की (इंग्लिश: John Phillip Key; जन्म: ९ ऑगस्ट १९६१) हे न्यू झीलँड देशाचा विद्यमान पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर २००८ पासून पंतप्रधानपदावर असलेले की २००६ पासून न्यू झीलँड नॅशनल पार्टीचे पक्षप्रमुख देखील आहेत.\nऑकलंड येथे जन्मलेले व क्राइस्टचर्च येथे शिक्षण घेतलेले की यांनी राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये ६ वर्षे वित्तक्षेत्रामध्ये नोकरी केली होती. २००२ साली की न्यू झीलंड संसदेवर निवडून आले. नोव्हेंबर २००६ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान ते विरोधी पक्षाचा नेता होते. २००८ सालच्या निवडणुकीमध्ये नॅशनल पार्टी विजय मिळवून सत्तेवर आली व की पंतप्रधानपदावर विराजमान झाले.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९६१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:22:57Z", "digest": "sha1:LABUCDZWYT37XDRWEYUVOBE3KXSCHHMM", "length": 4734, "nlines": 29, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: गुजरात लढा ४/३/१७०६", "raw_content": "\nसतरावे शतक उजाडले होते तरी मराठ्यांची तरवार वावटळं घुमावी तशी घुमतच होती. दख्खन जिंकण्याचे बादशहाचे मनसुबे केव्हाचेच मातीमोल झाले होते.\nस्वतःच्या(मराठ्यांच्या) घरात अजगर लोळतचं होता (औरंगजेब) पण आता त्याची फिक्र न करता. त्याचाच मुलुख मारत मराठा सरदार घुमत होते.\nबादशहा अहमदनगरा स्थाईक झाल्यानंतर मराठ्यांनी सेनापती धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली गुजरातवर एक जंगी मोहीम काढली. मराठ्यांच्या विजयाने बादशहा हादरला. मार्च १७०६ मढे मराठ्यांनी भडोच, सुरत व गणदेवी परिसर लुटला. सुरतेचा काझी मराठ्यांचा कैदी बनला गुजरातचा सुभेदार शहजादा अज्जमच्या जागी काश्मीरचा सुभेदार इब्राहीम खान याची नियुक्ती झाली.\nयावेळी गुजरातमध्ये हजर असणारा काफिखान म्हणतो \"मोगल सैन्याचे आधिपत्य महंमद बेग खान, नजर अली खान व इल्तीफारखान यांच्याकडे होते. सोबत १०/१२ सरदार, १३/१४ हजार स्वा आणि ७/८ हजार पायदळ शिपाई होते. उभ्य पक्षात ४ मार्च ला मारामारी झाली. मराठे पळून गेले. मोगल सैन्य आराम करीत होते. याच वेळी मराठे ७/८ हजार स्वरांनिशी गाफील मोगल सैन्यावर तुटून पडले. मोगलांची दाणादाण झाली. सफदरअलीखान बाबी कैद झाला. तर नजर अली खान व इल्तीफातखान मराठ्यांच्या तावडीतून निसटले\"\nमराठे पळून गेले म्हणजेचं इथे झाला तो कावा आणि जिथे मराठ्यांचा कावा तिथें बाकीच्यांनी वाका दुसरा पर्यायचं नाहीये. जगाने याला गनिमी कावा म्हणून ओळखले पण आम्ही याला मानले 'शिवसूत्र'\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/07/blog-post_17.html", "date_download": "2018-04-23T07:18:08Z", "digest": "sha1:WM42EV27UQPNFLOVGE6RE4UM7X3GAKXO", "length": 21186, "nlines": 112, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्णशिष्टाई -भाग २", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nदृपदाचा पुरोहित कौरवांकडे गेला न गेला तोंच सैन्य जमा करण्याचा उद्योग दोन्ही पक्षांकडे सुरू झाला. आमच्याकडे शेवटी या असे कृष्णाने स्पष्ट सांगितले असूनहि, सुरवातीलाच, अर्जुन व दुर्योधन दोघेही एकाच वेळी कृष्णाकडे गेले असे महाभारत म्हणते. कृष्ण स्वत: दुर्योधनाला मिळणे शक्यच नव्हते. मात्र बलरामाशी वितुष्ट टाळण्यासाठी काहीतरी तडजोड करणे भागच होते. त्यामुळे साहजिकच, सैन्यची मदत दुर्योधनाला व स्वत: फक्त नि:शस्त्र सहायक म्हणून अर्जुनाकडे, अशी वाटणी अनिवार्य होती. प्रचंड सैन्य स्वत:ला मिळाले व कृष्ण स्वत: युद्धात उतरणार नाही असा दिलासा मिळाला म्हणून दुर्योधन खूष झाला. अर्जुनाला कृष्णाच्या सारथ्याची व सल्ल्याची किंमत ठाऊक होती. त्याला हवे ते मिळाले. कृष्णाच्या निर्णयाचा मुख्य फायदा म्हणजे बलरामाने युद्धापासून पूर्णपणे दूर राहाण्याचे ठरवले. कृष्ण-बलराम वितुष्ट टळले. इतर अनेक यादववीरहि स्वस्थ बसले. सात्यकी व कृतवर्मा यानी आपल्या आवडीप्रमाणे पांडव व कौरवांचा पक्ष एकेक अक्षौहिणी सैन्यासह घेतला. अर्जुन व दुर्योधन एकाच वेळी कृष्णाकडे आले तेव्हा तो झोपला होता, दुर्योधन डोक्याशी व अर्जुन पायांशी बसला वगैरे प्रसंग मात्र अगदीच हरदासी आहे जे निर्णय कृष्णाने घेतले ते अनिवार्यच होते\nइतर कित्येक राजे आपापल्या विचारांप्रमाणे एकेका पक्षाला मिळाले. त्यांत नकुलसहदेवांचा मामा शल्य कौरवपक्षाला मिळाला हे एक नवलच. त्याचा खुलासा अज्ञातवासावरील माझ्या लेखात केला आहे. पांडवानी त्याचे सहाय्य गृहीत धरले असावे. त्याला आपल्या बाजूला वळवण्यात दुर्योधनाचा मुत्सद्दीपणा दिसून आला. कौरव सैन्याचा सेनापति भीष्म होणार हे उघड होते. त्याखालोखाल द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा होते. या सार्‍यांना डावलून शल्य कौरवांचा सेनापति होणे शक्यच नव्हते. तरीहि दुर्योधनाने शल्याला तूं सेनापति हो अशी विनंति केली. भीष्म-द्रोण युद्धविन्मुख राहिले तर अशी कदाचित त्याला शंका असावी अशी कदाचित त्याला शंका असावी या सन्मानाचा शल्याला मोह पडला असे दिसते.\nद्रुपदाचा पुरोहित कौरवदरबारात पोचला. त्याने मुद्दे मांडले कीं धृतराष्ट्राने मुळात कौरवांच्या राज्याचा हिस्सा पांडवाना दिलाच नव्हता इंद्रप्रस्थाचे नवे राज्य पांडवानी स्वपराक्रमाने मिळवले. द्यूतामुळे ते कौरवांच्या ताब्यात गेले. आता पांडवानी द्यूताची अट पुरी केली आहे तेव्हा ते त्याना परत मिळाले पाहिजे. त्यानी मोठे सैन्य जमा केले आहे व ते स्वत:ही फार प्रबळ आहेत तेव्हा युद्ध झालेच तर त्यांचा विजय ठरलेलाच आहे इंद्रप्रस्थाचे नवे राज्य पांडवानी स्वपराक्रमाने मिळवले. द्यूतामुळे ते कौरवांच्या ताब्यात गेले. आता पांडवानी द्यूताची अट पुरी केली आहे तेव्हा ते त्याना परत मिळाले पाहिजे. त्यानी मोठे सैन्य जमा केले आहे व ते स्वत:ही फार प्रबळ आहेत तेव्हा युद्ध झालेच तर त्यांचा विजय ठरलेलाच आहे तेव्हा आपल्या वचनाप्रमाणे विनाविलंब त्यांचे राज्य त्याना परत द्या\nउत्तरादाखल भीष्म काही बोलत असतानाच त्याला अडवून कर्णाने मुख्य मुद्दा मांडला की अज्ञातवास पुरा होण्यापूर्वीच पांडव ओळखले गेले तेव्हा राज्य मागण्यापूर्वी त्यानी पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा. पांडवांच्या युद्धाच्या धमकीला आम्ही मुळीच घाबरत नाही. भीष्माला कर्णाच्या आगाऊपणाचा राग आलेला पाहून, धृतराष्ट्राने त्याला चुचकारून, दूताला सांगितले की आम्ही तुझ्या म्हणण्याचा विचार करून मग संजयाला युधिष्ठिराकडे आमचा दूत म्हणून पाठवतो. हा निरोप घेऊन द्रुपदाचा पुरोहित परत गेला. द्रुपदाच्या अपेक्षेप्रमाणे कौरवपक्षात फूट पडू लागली संजयाला धृतराष्ट्राने काय पढवून पाठवले हे पुढील भागात पहा.\nहे सर्व वर्णन मीहि वाचलेले आहे. पण ते मला पटत नाही. शल्य हा नकुल-सहदेवांचा सख्खा मामा होता. आपल्या भाच्याना दुर्योधनामुळे कोणत्या अपमानाना व अपेष्टाना तोंड द्यावे लागले हे तो जाणत होता. तो पांडवाना मिळण्यासाठीच निघाला होता. वाटेत झालेला सत्कार कौरवांकडून झाल्याचे त्याच्या लक्षात आले नसले म्हणून काही बिघडले नव्हते. तो कोणी सामान्य व्यक्ति नव्हता. राजे लोक एकमेकाना भेटतील तेव्हा सत्कार होणारच त्याचा अर्थ मीठ खाणे असा कोणीहि मानणार नाही. त्याचे बंधन शल्यावर खासच नव्हते. दुर्योधनाने त्याची भेट घेऊन त्याला पटविले की द्यूतात हरलेले सर्व काही माझ्या पित्याने पांडवाना परत दिले, पांडवानी अनुद्यूताचा पण स्वखुशीने मान्य केला व हरले, अज्ञातवास त्यानी पुरा केला असे पांडव व कृष्ण सोडून कोणीहि, भीष्मही, म्हणत नाहीत मग मी त्याना राज्य देत नाही यात माझी काय चूक आहे हे पटल्यामुळे शल्याचे मन द्विधा झाले व मग कौरवांचा सेनापति होण्याचा त्याला मोह पडला. तसेच कर्ण-अर्जुन युद्धासाठी आपल्याला कर्णाचे सारथ्य करून कृष्णाशी बरोबरी करता येईल याचेहि त्याला आकर्षण वाटले. दुर्योधनाचे चातुर्य अर्थातच यात दिसते (मीठ खाऊं घालण्यात नव्हे हे पटल्यामुळे शल्याचे मन द्विधा झाले व मग कौरवांचा सेनापति होण्याचा त्याला मोह पडला. तसेच कर्ण-अर्जुन युद्धासाठी आपल्याला कर्णाचे सारथ्य करून कृष्णाशी बरोबरी करता येईल याचेहि त्याला आकर्षण वाटले. दुर्योधनाचे चातुर्य अर्थातच यात दिसते (मीठ खाऊं घालण्यात नव्हे). मात्र शल्य कौरवांकडे गेलाच आहे तर त्याने कर्णाला घालून पाडून बोलावे व त्याचे मनोधैर्य खच्ची करावे हा कृष्णाचा सल्ला कृष्णाबद्दल बरेच काही सांगून जातो). मात्र शल्य कौरवांकडे गेलाच आहे तर त्याने कर्णाला घालून पाडून बोलावे व त्याचे मनोधैर्य खच्ची करावे हा कृष्णाचा सल्ला कृष्णाबद्दल बरेच काही सांगून जातो (नुकसानीचे फायद्यात रूपांतर) मात्र कृष्णाने सुचवले नसते तरीहि शल्य काही वेगळा वागला नसता कारण ’मी क्षत्रिय राजा, तूं सूत असूनही दुर्यॊधनासाठी तुझे सारथ्य करत आहे तेव्हा तू आपली पायरी सोडून बोलू नको’ असे कर्णाचा उद्धटपणा न सोसून त्याला त्याने बजावलेच असते. (कर्णाच्या बढाया कोणालाच आवडत नसत.)\nउत्तरादाखल पुष्कळ लिहिता येईल. मतभिन्नता ही राहीलच\n१. जरासंधाच्या हाडांचे फासे ही एक लोणकढी आहे. महाभारतात असे काही नाही. जरासंधाला पांडवानी फसवले नव्हते. त्याला वीरमरण मिळाले होते. पांडवांचा ’सूड’ त्याला मृत्यूनंतरही घ्यावासा वाटण्याचे कारण नव्हते. त्याच्या राज्यावर त्याच्या मुलालाच पांडव व कृष्णाने स्थापिले होते. तो मुलगा पांडवांच्या बाजूनेच लढला\n२. शकुनीने काय कपट केले याचे काहीहि वर्णन महाभारतात नाही. तो द्यूतात युधिष्ठिरापेक्षा फार वरच्या दर्जाचा होता. युधिष्ठिर त्याच्याशी फार बेफामपणे खेळला म्हणूनच बलरामाने त्यालाच दोष दिला. धॄतराष्ट्राने द्यूतात हरलेले सर्व वैभव पांडवाना परत केले व दुर्योधनाला ते मान्य करावे लागले हेही विसरता येत नाही. अर्थात अपमान परत घेता येणार नव्हते\n३. अनुद्यूताचा पण स्पष्ट होता व तो युधिष्ठिराने मान्य केला होता. वनात असताना एकदा द्रौपदीबरोबर वाद घालताना त्याने म्हटले की ’हा अखेरचा पण तरी आपण जिंकू’ अशी मला आशा होती मला तुम्ही कोणीहि थांबवले नाही याचीहि त्याने द्रौपदीला व भीमाला जाणीव करून दिली. कोणीहि हरले तरी युद्ध तेरा वर्षे दूर जाणार होते, तेही त्याला हवेच होते.\n४. दुर्योधन मोठा न्यायी होता असे मी मुळीच म्हणत नाही पांडवानी तेरावे वर्ष निरपवाद पुरे केले असते तरीहि त्याने राज्य दिले नसतेच. त्याने तसे स्पष्ट बोलूनच दाखवले होते. सौर-चांद्रमानाच्या वादामुळे त्याला एक जोरदार मुद्दा मिळाला होता इतकेच. केव्हातरी पांडवांशी लढायचेच आहे तर आताच लढावे असे त्याने ठरवले.\nमी अशि गोष्ट वाचलेली आठवते की डुर्योधनाने क्रिष्णाला एकदा विचारले की तु आमच्यात आणि पान्डवात फरक का करतोस तेन्व्हा त्याला व नन्तर युधिष्ठीराला अनुक्रमे एक सज्जन व्यक्ति सभेतून शोधायला सान्गितले. ही गोष्ट mahabharataat aahe ka\nकृष्णशिष्टाई - भाग ६\nकृष्णशिष्टाई - भाग ५\nकृष्णशिष्टाई - भाग ४\nकृष्णशिष्टाई - भाग ३\nकृष्णशिष्टाई - भाग १\nदेवयानीची कथा - भाग २\nदेवयानीची कथा भाग - १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sports-kit-jejuri-school-14188", "date_download": "2018-04-23T07:22:52Z", "digest": "sha1:3DIHXO6MKQ53BUDLXJ56GXXT5BO6Z5QC", "length": 11128, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports kit to jejuri school जवळार्जुनच्या शाळेला खेळाचे साहित्य भेट | eSakal", "raw_content": "\nजवळार्जुनच्या शाळेला खेळाचे साहित्य भेट\nसोमवार, 24 ऑक्टोबर 2016\nजेजुरी : सामाजिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शिवाजीनगर पुणे येथील एलआयसी ग्रुपच्या वतीने जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पुस्तके व खेळाचे साहित्य भेट देण्यात आले.\nजेजुरी : सामाजिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शिवाजीनगर पुणे येथील एलआयसी ग्रुपच्या वतीने जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पुस्तके व खेळाचे साहित्य भेट देण्यात आले.\nग्रुपचे विभागीय उपाध्यक्ष नीलेश शेटे, व्यवस्थापक कमलजी देसाई, जयंत पाचपोर, राजश्री सुळे, सुनीता बोरसे, सतीश हांडे, विजय दहीवडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. सुमारे पन्नास पुस्तके शाळेच्या वाचनालयासाठी भेट दिली. व्हॉलिबॉल, फुटबॉल, दोरी उड्या, बुद्धिबळ संच, ब्लॅंकेट व पुस्तके आदी साहित्य देऊन मुलांना खाऊवाटप करण्यात आले. शेटे व देसाई यांनी मुलांशी संवाद साधला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ टेकवडे, उपाध्यक्ष वनिता टेकवडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अप्पा राणे, उपसरपंच शिवाजी राणे, नवनाथ राणे, अशोक खोमणे, मोहन टेकवडे, गोपीचंद टेकवडे, सारिका टेकवडे, रूपाली टेकवडे, शीतल टेकवडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक मारुती शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. अहिल्या शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2014/01/rajmata-jijabai-sms-text-message.html", "date_download": "2018-04-23T07:44:12Z", "digest": "sha1:7M6QGSD6R76XE63OPIIKMWAH3XD4GE6K", "length": 8368, "nlines": 71, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Rajmata Jijabai जीज़ाबाई भोसले राजमाता जिजाऊ sms text message Marathi poem, jijamata with gif animated images picture HD wallpaper", "raw_content": "\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nहिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन, ह्या\nथोर मातेस विनम्र अभिवंदन\nआपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता\nजय जय जय जय जय जिजाऊ\nपूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म\nजो तुझ्या गर्भात घेतला,\nजग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास\nहरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण\nआज अचानक झाली आईची आठवण....\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...\nजिजा माऊली गे तुला वंदितो मी,\nजिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥\nतुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,\nतुझ्या साऊली हीन कोणीही नाही;\nनसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥१॥\nतुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,\nतुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;\nतयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥२॥\nतुझी सावली सर्व काळी असू दे,\nकुठे दुःख कोणास काही नसू दे;\nनसू दे अनारोग्य अंधार यामी ॥३॥\nतुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,\nतुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;\nघडो अंत तो शांत साफल्यगामी ॥४॥\nजय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ\nजिजाऊ हि एक स्त्री होती....\nस्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती...\nशहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ....\nजाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती ...\nभोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती....\nआपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती...\nस्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या...\nजगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा...\nअशा त्या आदर्श माता होत्या ...\nअशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा...\nराष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म दि. १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सकाळी दहा वाजता सिंदखेड- राजा जि. बुलढाणा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हसाळराणी तर वडिलांचे नाव लाखुजीराजे जाधवराव होते.\nमध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव वैक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या वैक्तीला हे जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव वैक्ती म्हणजेच शिवमाता - राजमाता - राष्ट्रमाता - जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजे शिवचरित्र.'\nशिवबा, अफझलखानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनावून स्वराज्याची निर्मिती करीन.' हा दृढनिर्धार मेंदूत सततजागृत ठेवणारी जिजाऊ जिजामाता शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नज़र ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.\nराजमाता राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पिका जिजाऊआउसाहेब यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शिवेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/unsecure-monument-40624", "date_download": "2018-04-23T07:20:22Z", "digest": "sha1:YEPKNILUQP7RXPHELZ4C4LXGPMBBL3UR", "length": 17349, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "unsecure monument अवकळा...असंरक्षित स्मारकाची! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nशाहूनगरीची जडणघडण आणि तिच्‍या यशोगाथेचा मूक साक्षीदार असलेला ऐतिहासिक राजवाडा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे खरा; पण, स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असूनही हा राजवाडा आज शासकीय उदासिनतेमुळे अवकळा सोसतो आहे. उद्या (मंगळवारी) सर्वत्र जागतिक वारसा दिवस साजरा होत आहे. असा कोणता दिवस असतो हे १७३ वर्षांच्या या राजप्रासादाला कदाचित ज्ञातच नसावे. कडेकोट बंदोबस्तातील या वाड्याच्या चोरवाटा आज मात्र उघड्या पडल्या आहेत. चोर-उचक्‍यांचा या वाड्यातील लीलया वावर नित्यनेमाचा झाला असल्याचे येथे दिसते. अशा वाड्याची अवकळा मांडणारे हे शब्दचित्र....\nशाहूनगरीची जडणघडण आणि तिच्‍या यशोगाथेचा मूक साक्षीदार असलेला ऐतिहासिक राजवाडा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे खरा; पण, स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असूनही हा राजवाडा आज शासकीय उदासिनतेमुळे अवकळा सोसतो आहे. उद्या (मंगळवारी) सर्वत्र जागतिक वारसा दिवस साजरा होत आहे. असा कोणता दिवस असतो हे १७३ वर्षांच्या या राजप्रासादाला कदाचित ज्ञातच नसावे. कडेकोट बंदोबस्तातील या वाड्याच्या चोरवाटा आज मात्र उघड्या पडल्या आहेत. चोर-उचक्‍यांचा या वाड्यातील लीलया वावर नित्यनेमाचा झाला असल्याचे येथे दिसते. अशा वाड्याची अवकळा मांडणारे हे शब्दचित्र....\nश्रीमंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी १८२४ मध्ये जुना राजवाडा बांधला. त्यांच्या पश्‍चात त्यांचे धाकटे बंधू अप्पासाहेब महाराज यांनी शेजारीच १८४४ मध्ये स्वत:साठी नवा राजवाडा बांधून घेतला. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे बांधकामासाठी लागणारे लाकूड संपूर्णत: सागवानी आहे. लाकूड दीर्घकाळ टिकण्यासाठी सागवानाचे सोट काही दिवस करंजाच्या तेलात भिजत टाकण्यात आले होते. ब्रिटिशांनी साताऱ्याची गादी खालसा केल्यानंतर काही काळातच नव्या राजवाड्यात न्यायालय भरू लागले; ते अगदी एप्रिल २००३ पर्यंत.. त्यानंतर मात्र सरकारी यंत्रणेने या वाड्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. या वाड्याच्या देखभालीची जबाबदारी कागदोपत्री तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. अत्यंत मजबूत असलेल्या या राजप्रासादाची केवळ देखभाल करण्याची आवश्‍यकता आहे.\nगेली १४ वर्षे धूळखात पडल्याने चोरा-उचक्‍यांनी त्याची लक्तरे काढली आहेत. या वाड्याच्या दोन्ही प्रमुख दरवाजांना मोठी कुलूपे घालण्यात आली आहेत. मात्र, चोरा-उचक्‍यांचा वाड्यात लीलया वावर असल्याचे लोक सांगतात. वाड्यातील दरबार हॉलसमोरील प्रांगणात झाडे-झुडपे उगवली आहेत. दरबार हॉलच्या दर्शनी भागातील लोखंडी जाळ्या भंगाराच्या आमिषाने चोरीस गेल्या आहेत. दरबार हॉलमध्ये चोरून नेण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे हा देखणा हॉल पाय रोवून उभा असला तरी त्याच्या दोन्ही बाजूची कारंजी तांब्याच्या धातूसाठी कापून चोरून नेण्यात आली आहेत. ४० ते ५० कारंजी यापूर्वीच चोरीस गेली आहेत.\nराजवाड्याच्या दर्शनी भागात, एका बाजूस मराठा आर्ट गॅलरी भरविली जायची. यातील काही खोल्यांमध्ये १८ व्या शतकातील, प्राचीन भित्तिचित्रे आहेत. पावसाचे पाणी पडून यातील एक चित्र खराब झाल्याचे दिसते. लाकडी कोरीव कामाचा अनोखा नमुना असलेली काही दालने या वाड्यात अद्याप आहेत. पण, हे साहित्यही चोरीस जाण्याचा धोका संभवतो.\nनव्या राजवाड्याचे ऐतिहासिक संरक्षित स्थळ म्हणून जतन व्हावे, यासाठी तत्कालिन उद्योग व सांस्कृतिक कार्यमंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तत्कालिन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी २००७-०८ या काळात प्रयत्न केले. घोषणा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात प्रस्ताव एक पाऊलही पुढे सरकला नाही.\nसरकारी इमारत म्हणून पूर्वी वापरात असलेल्या या राजप्रासादाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, या वास्तूचा ताबा विधी व न्याय खात्याकडे असल्याचे सांगण्यात येते. या ऐतिहासिक राजप्रासादाचे संरक्षित स्थळ म्हणून जतन व्हावे, अशी इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे. पुरातत्त्व विभागाने या वाड्याची देखभाल-दुरुस्तीची कामे करून वाड्याचे जतन करावे, अशी सातारकरांची भावना आहे.\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/03/md-zayed/", "date_download": "2018-04-23T07:28:57Z", "digest": "sha1:IKS2YJY6LZ754QVQKHUFTUCWGBTMUXD7", "length": 21266, "nlines": 85, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "मोहम्मद झायेद… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\n2005 साली कपडे सुकवण्याच्या नादात पडलो आणि पायतला आर्टिफिशिअल प्रॉस्थेसिस तोडून घेतला. ओघानं पुन्हा ऑपरेशन करणं आलं. पुन्हा हॉस्पीटलचं चक्र सुरू झालं. चांगलं अडीच वर्ष हे चक्र अविरत सुरू होतं. या दरम्यान अनेक लोकं भेटली. लोकं भेटण्यापेक्षा त्यांची दुःखं भेटली. अगदी कडकडून. हिरमुसल्या चेहऱ्याने, कारूण्यानं भरलेली, जगण्याची दुवा भाकणारी संघर्षमय दुःखंच म्हणा ती.. वेगवेगळ्या देशांतून, प्रदेशांतून, राज्यांतून, विविध धर्माची, जातीची लोकं, मुलं, बाया, त्यांच्या आया-बहिणी, हतबल बाप अन् भाऊ, काळजीत असणारे नातेवाईक, त्यांच्यासाठी जीवाची शर्थ लावणारे लोक असं बरंच काही सोबतीला आलं त्या काळात. ती अडिच वर्ष दुःखाचा ब्लॅक होल बवण्याऐवजी संघर्षाची झळाळी देणारी नवी कविता बनून उभी ठाकली. मानवी नातेसंबंधांची अनोखी व्याख्या माझ्यासमोर उजागर करत गेली. मोहम्मद झायेद हा पोरगा सुद्धा त्यातलाच.\nमोहम्मद झायेद. राहणारा रांचीचा. गोरा पान मुलगा. रांचीच्याच कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दहावीपर्यंत शिकलेला. फाड-फाड इंग्रजी बोलायचा. मला भेटलाच तो माझ्या बाजूच्या बेडवर. डॉक्टरांचा राऊंड आला की मी आपला तोडकं मोडकं हिंदी मिक्स मराठीत बोलायचो त्यांच्याशी. झायेद अस्खलित इंग्रजीत बोलायचा. हेवा वाटायचा त्याचा. त्या हेव्यापाईच त्याच्याशी बोलायला सुरूवात केली. त्याची किमोथेरेपी सुरू होती. ल्युकेमियाच्या थर्ड स्टेजला असताना डिटेक्ट झाला. बापानं होतं नव्हतं ते सगळं जमा करून थेट मुंबई गाठली. टाटानगर ला टाटा स्टील मध्ये कामाला होते त्याचे वडील म्हणून कंपनीकडून ट्रीटमेंटचा खर्च केला जाणार होता. त्यामुळे खर्चाचं फार काही टेंशन नव्हतंच. पण रांचीवरून थेट मुंबईला येणं, इथं कुणीही नातेवाईक नसताना बायको आणि मुलाचा सांभाळ करणं एका लो इन्कम ग्रुप मधल्या माणसासाठी कठिणच. त्याचे वडिल सांगत होते..\nगेल्या वर्षभरापासून हळूहळू याचं वजन कमी होत गेलं. जेवण कमी झालं. एक दिवस चक्कर येऊन पडला. लोकल डॉक्टरांनी सांगितलं की, अशक्तपणामुळे होत असेल. त्यामुळे कुणी फारसं मनावर घेतलं नाही. अशातच एक दिवस रक्ताची उलटी झाली आणि ल्युकेमिया असल्याचं कळालं. तडक मुंबईला घेऊन आलो.\nझायेद, हा त्याच्या आई वडिलांचा पाचवा मुलगा. आधीच्या चार बहिणी. चार बहिणींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणून सगळ्यांच्याच लाडात वाढलेला. क्रिकेटचा फॅन. त्यातही धोनीचा डाय-हार्ड फॅन. तेव्हा धोनी नुकताच संघात दाखल झाला होता. त्याला विचारलं, क्यू रे.. ये तो अभी अभी आया है… तो म्हणाला.. वो जिस स्कूल से पढे है, उसी स्कूल से मै भी पास हुआ हूँ… माही भैय्या पहले फुटबॉल खेला करते थे. बादमें क्रिकेट की तरफ मुडे. वो जब भी कभी रांची आते है तो उनके साथ बुलेट पर घुमने जरूर जाना होता है.. वैभव भैय्या आप देखो.. माही भैय्या टॉप में गिने जाएंगे इक दिन..\nमी हसायचो आणि शांत रहायचो.\nत्याला घरच्या जेवणाची भयंकर आवड. हॉस्पीटलचं जेवण आलं की नाक मुरडायचा. त्यात सगळं व्हेज. अजूनच डोईजड व्हायचं त्याला. आईनं माझ्यासाठी घरून जेवण बनवून आणलं की आधी त्याला द्यायची. पोटभरून जेवायचा. झायेदच्या प्रत्येक घासागणिक त्याची आई रडायची. कारण दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत चालली होती. मध्येच उलट्या करायचा. बेशुद्ध व्हायचा. शुद्धीत आला की म्हणायचा, हाजी अली की दर्गा पे फुल चढाओ, दुवा कबूल होगी.. शायद मैं बच जाऊंगा. हॉस्पीटलमधला येणारा जाणारा प्रत्येक जण त्याला आल्या आल्या खोटं का होईना आश्वस्त करायचा. अभी अभी दर्गा पे जाके आया हूँ… पोरगं खुश व्हायचं. याच सगळ्या रहाट्यात झायेदच्या आईशी चांगलं जमलं. हसीना नाव त्याच्या आईचं. झायेद बरोबर ती मलाही मुलगा मानायला लागली. जवळपास सहा महिने आम्ही सोबत राहीलो. हॉस्पीटल मधले बेड बदलत राहीले. पण रोजचं भेटणं, आईनं त्याच्यासाठी डबा आणणं, मामांनी फळं वगैरे आणणं नियमित सुरू राहीलं.\nमाझे मामा संध्याकाळी आले की, हा पोरगा खूप रडायचा. मागे लागायचा. मेरी दीदी के पास ले चलो. त्याला कसंबसं समजावून शांत करावं लागे. सकाळी कधी त्याला आयसीयुत दाखल केलेलं असायचं तर कधी थेट बाहेर गॅलरीत फिरताना आढळायचा. मी आपला व्हील चेअरवर त्याची गंम्मत पहायचो. उंच आकाशाकडे डोळे लावून बसायचा.\nतो म्हणायचा.. एक दिन देखना मेरे नाम का प्लेन उडेगा इस आँसमां में. मैने सब कुछ सोच लिया है. आयआयटी में जाना है. अभी जब घर जाऊंगा तब पहले स्कॉलरशीप की तयारी करूँगा. सबसे बढिया फायटर प्लेन बनाऊंगा.. ताकि हमें पराये मुल्ख से कभी फायटर प्लेन खरिदने की नौबत ना आए… छोट्या वयात, छोट्या डोळ्यांतली मोठी स्वप्नं मला तेव्हाही कमालीची थक्क करत होती आणि आजही करतायेत. ती स्वप्नं काही केल्या पूर्ण होणार नाहीत हे त्याला कदाचित ठाऊक असावं म्हणून की काय जेव्हा केव्हा तो बोलायचा तेव्हा डोळ्याच्या कडा अलगद झालेल्या असायच्या. रडवेल्या डोळ्यांनी हाताची वेन फ्लो नीट करत पुन्हा बेडवर जाऊन झोपल्याचं नाटक करायचा. पण क्रिकेट मॅच असेल तर गडी एकदम एनर्जेटिक. दिवाळीचे दिवस होते. इंडियन टिमची श्रीलंकन बॅट्समन नी मजबूत धुलाई करून 300 च्या पार स्कोरबोर्ड नेला. त्यानंतर धोनीने केलेली 183 रन्सची इनिंग भयंकर एंजॉय केली होती त्याच्यासोबत. प्रचंड खुश झाला पोरगा. त्या दिवशी त्याला उलट्या झाल्या नाहीत. व्यवस्थित जेवला. झोपला. औषधं नीट घेतली. किमोचा त्रासही झाला नाही त्याला. मला मनोमन वाटायचं धोनीची सेंचूरी प्रत्येक मॅचमध्ये व्हावी आणि त्या आनंदातून मिळणाऱ्या एनर्जीतून झायेद बरा व्हावा. पण ते स्वप्नरंजनच शेवटी.\nसहा महिन्यांनंतर त्याची प्रकृती खूपच खालावली. डॉक्टरांनी काही फायनल पेन किलर देऊन घरी घेऊन जाय़ला सांगितलं. त्याची आई प्रचंड भोळी. कुणी काही सांगितली तरी विश्वास ठेवणारी. तीला सांगण्यात आलं की पोरगा बरा झालाय. त्याला घरी घेऊन जा. ती तयार झाली. झायेद नं निरोप घेतला. कडकडून भेटला. मला जाताना म्हणाला, आप आना रांची.. मै आपको मेरे प्लेन के मॉडेल दिखाऊंगा.. मेरी दिदीयाँ आपको याद करती रहेंगी.. आप आना जरूर.. अगर माही भैय्या रहे तो उनसे भी मिलाऊंगा…\nपोरगा गेला आनंदात निरोप घेऊन.. वीसेक दिवसांनी त्याच्या वडिलांचा फोन आला आईला. त्यांनी झायेद गेल्याचं कळवलं आईला. आई थोड्या वेळासाठी सुन्न झाली. मी तीला खूप विचारलं पण तीनं सांगितलं नाही. झायेदच्या वडिलांना फोन केला त्यांनीही सांगितलं नाही. मी दर तीन दिवसाच्या अंतराने त्यांना फोन करायचो नेहमी उत्तर यायचं बाहेर खेळतोय, झोपलाय, मित्रांकडे गेलाय.\nनंतर मी मनाशी समजूत घालून घेतली की, आपला त्याच्यासोबतच्या मैत्रीचा प्रवास हा तेवढाच होता. नसेल बोलायचं त्याला. जाऊदेत. त्यानंतर माझंही ऑपरेशन झालं. मी नीट झालो थोडा. आणि एके दिवशी त्याच्या मोठ्या बहिणीचा फोन आला. तीनं विचारलं, आप कैसे हो.. मी उत्तरलो.. आप तो भूल ही गए.. मै एकदम ठिक हूँ अभी.. झायेद कैसा है ती म्हणाली, झायेद को गुजरे तो अब आठ महिने हो चूके.. आपको तकलीफ होगी इस वजह से आपसे बात छुपा कर रखी. लेकीन अब ठिक हो गए हो.. इसलिए बताना जरूरी समझा.\nमला सुचत नव्हतं, नेमकं का म्हणून असं करावं योग्य त्या वेळेला सांगितलं असतं तर कदाचित कमी त्रास झाला असता. मी तीला तडक प्रश्न केला.. लेकीन अभी बतानेका मकसद जानना चाहता हूँ… ती म्हणाली हा.. जी..\nमुन्ना (झायेद) के इंतकाल के बाद अम्मी कुछ ठिक सी नही.. बडबडाती रहती है.. आपसे बात करने की जिद करती है.. मेरी गुजारिश है आपसे.. अम्मी को तस्सली दिला दिजीए की झाएद महफुज है. आपके साथ है, पढाई कर रहा है\nहे असलं खोटं बोलणं मला झेपणारं नव्हतं. माझं तरी किती वय होतं. एकोणीस वर्षांचाच होतो त्यावेळी. तरी फोन घेतला. बोलला त्याच्या आईशी. खोटं बोलून तीची समजूत घातली. त्यानंतर नित्याचंच झालं. दर चारेक महिन्यातून एकदा तरी फोन येई. नेहमीचाच खोटा पाढा वाचावा लागे. हे सगळं प्रकरण मी स्वतः माझ्या आईपासून लपवून ठेवलं. कारण ते तीलाही सहन झालं नसतं. हे सर्व 2013 पर्यंत अविरत चालू होतं. 2013 च्या नोव्हेंबर ला झायेदच्या वडिलांचा फोन आला, त्यांनी म्हटलं.. बेटा बंटी, आपको अभी और झूठ नही बोलगा होगा.. झायेद की अम्मी भी चल बसी… चारो दिदीयो की शादी हो चूकी है.. कभी रांची आए तो मिलना जरूर..\nबस्स फोन कट.. त्यानंतर परत कधी बोलणं झालं नाही. मी प्रयत्न केला. पण तो फोल गेला. नंतर कधीच संपर्क झाला नाही. ना त्यांनी केला. माणूस असतोच असा. माणूस मरतो, त्याची माती होते. आपण सर्व विसरतो हळूहळू अन् नव्याने मार्गक्रमण करत चालतो. काही आठवणी राहतात. काही आठवणी खूप काही शिकवून जातात. खोटं बोलणं तसं प्रत्येकवेळेस शीलभंग करणं होत नाही. भावनेचा सागर मोठा असतो. आशेनेच माणूस जगण्याचा प्रयत्न करतो. तीच त्याला भूतकाळातून भविष्याकडे पाहण्याची एनर्जी देते. झायेदच्या आईला खोटी आशाच दाखवत राहीलो. त्या आशेवर तीनं आजारपणातही सात वर्षे काढली. किंवा असं म्हणू .. तीनं लेकराची सात वर्षे वाट पाहीली.\n(डायरीतल्या नोंदी पाहत होतो तर आढळलं.. मोहम्मद झायेदचा आज वाढदिवस आहे म्हणून शब्दांत उतरलं बस्स.. बाकी शून्य)\n← जर्नलिझम अँड पब्लिक ओपिनिअन … प्राईम टाईम डिबेट शो…\nपळून गेलेल्या लेकराची आई… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_235.html", "date_download": "2018-04-23T07:31:00Z", "digest": "sha1:L2WVGBCH7TUXN2L5GC2ZCBOROZ2KTDG3", "length": 15019, "nlines": 37, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: शिवनेरी", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ३५०० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nशिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही.१६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.\nइतिहास : ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठा प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक – उल – तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक – उल – तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार.’ इ. स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. १६७८मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावरमुख्य वाटसोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदीराच्या मागे असणा-या कडात ६ ते ७ गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे . शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितिस या अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’ मध्ये बसविला आहे.शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाकं’ आहे.येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.\nगडावर जाण्याच्या वाटा :गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.साखळीची वाट : या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.\nसात दरवाज्यांची वाट : शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा .या मार्गेकिल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तासलागतो.\nमुंबईहून माळशेज मार्गेः जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5051332767480491834&title=Independent%20Commissionerate%20for%20Pimpri-Chinchwad&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:13Z", "digest": "sha1:X34SQ6IDHXE4BPFGTPYQ424OIKVTFD7C", "length": 9802, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय", "raw_content": "\nपुणे : ‘मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी ३९३ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.\nपिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. हिंजवडी परिसरात आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या शहरात राज्यासह देशाच्या विविध भागातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आज शहराची लोकसंख्या २२ ते २३ लाखाच्या दरम्यान पोहचली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक व इतर भौतिक सुविधांचा विस्तार होत आहे. येथे नव्याने झालेली महाविद्यालये, वाढलेली कारखानदारी व आयटी कंपन्यांमध्ये असलेले कामगार, राजकीय पक्ष, कार्यकर्ते यामुळे भागात अनेक कामगार संघटना अस्तित्वात आल्या आहेत. पर्यायाने गुन्ह्यांच्या प्रमाणावरही वाढ होत आहे. यामुळे येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे, अशी अनेक दिवसांपासूनची पिंपरी-चिंचवडवासियांची मागणी होती. याबाबत पालकमंत्री म्हणून बापट यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका क्षेत्रात आजवर ३९ पोलीस स्थानक पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यकक्षेत येत होती. वाढत्या औद्योगिकरण, तसेच शहरीकरणाबरोबरच या शहरात गुन्हेगारीत ही वाढ झाली. पोलिसांनी गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र लोकसंख्येच्या मानाने असणारी पोलिसांची अपुरी संख्या यामुळे पोलिसांच्या प्रयत्न अपुरे पडत होते; तसेच लोकसंख्येच्या मानाने येथील वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होऊन वाहतूक नियोजन करणे ही पोलिसांना अवघड जात होते.\nया स्वतंत्र आयुक्तालयात निगडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी, चिखली तसेच ग्रामीण भागातील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या १५ पोलीस स्थानकांसह दोन परिमंडळांचा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत असणार आहेत. मुख्यालयासाठी तात्पुरती भाडे तत्वावर जागा घेण्यात येणार आहे; तसेच या आयुक्तालयासाठी दोन हजार ६३३ नवीन पदांची निर्मिती करणार असल्याचे ही पालकमंत्र्यांनी सांगितले.\nTags: पुणेपिंपरीचिंचवडगिरीश बापटGirish BapatPunePimpriChinchwadPCMCप्रेस रिलीज\n‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पिंपरी-चिंचवड येथे रक्तदान शिबिर ‘ग्रामीण भागात ज्ञानगंगा पोहोचविणे हे खरे आव्हान’ छायाचित्रांमधून ‘हंपी’चे विलोभनीय दर्शन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://yogeshwaridevasthan.org/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-23T07:12:19Z", "digest": "sha1:XYSGSRTI3D3NIX4BKGEFRRSUZAO2FN3A", "length": 2006, "nlines": 16, "source_domain": "yogeshwaridevasthan.org", "title": "निवास | Yogeshwari Devasthan, Ambajogai", "raw_content": "\nयात्री निवासमध्ये भाविकांच्या निवासाची उत्तम सोय आहे तसेच आराधी निवास बांधण्याचा व दर्शन व्यवस्था करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.\nमहाराष्ट्राच्या या कुलस्वामीनीच्या आशीर्वादाने विश्वस्त मंडळाने हाती घेतलेल्या कामांची पूर्तता लवकरातलवकर व्हावी म्हणून आम्ही आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहोत.\nआपल्या इच्छेनुसार आपली आर्थिक मदत,चेक किंवा डिमांड ड्राफ्ट ने आमच्या पत्त्यावर पाठवावी. दरवर्षी दसरा महोत्सव व मार्गशीष महोत्सव पालखी सोहळा होतो.\nसांस्कृतिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. भारतातून विविध ठिकाणाहून अनेक भाविक दर्शनासाठी येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/know-what-your-lip-color-says-about-your-health", "date_download": "2018-04-23T07:30:54Z", "digest": "sha1:VFDLM6VDDEE2CLDCFOOSS5A747LSCNQF", "length": 15047, "nlines": 176, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "तुमच्या ओठांचा रंग सांगतो तुमच्या आरोग्याबाबत खूप काही, जाणून घ्या काय दर्शवतात तुमचे ओंठ – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nतुमच्या ओठांचा रंग सांगतो तुमच्या आरोग्याबाबत खूप काही, जाणून घ्या काय दर्शवतात तुमचे ओंठ\nहर कोई चाहता है कि उसके होंठ गुलाबी और मुलायम हों. खूबसूरत और मुलायम होंठ पाने के लिए लोग तरह-तरह का तरीका भी आजमाते हैं. महिलाओं की पर्सनालिटी में होंठ सबसे अहम् भूमिका निभाता है. यह महिलाओं के शरीर का सबसे अट्रैक्टिव अंग होता है. लेकिन खूबसूरती से हटकर देखा जाए तो होंठ आपकी सेहत के बारे में कई बातें बताता है. यदि किसी बीमारी से आप ग्रसित हैं तो आपके होंठ का रंग बदलना शुरू हो जाता है. इस बात को अधिकतर लोग नज़रंदाज़ कर देते हैं या इस पर उनका ध्यान ही नहीं जाता. इस बात को नज़रंदाज़ करना आपको भारी मुसीबत में डाल सकता है. यदि आपको अपने होंठ के रंग में बदलाव देखने को मिले तो समझ जाइये कुछ ठीक नहीं है. आज हम इसी बात पर चर्चा करने जा रहे हैं. हम आपको बताने जा रहे हैं कि किस प्रकार होंठ के रंग आपकी सेहत से जुड़ी परेशानियों को दर्शाते हैं.\nपीले और सफ़ेद होंठ\nपीले और सफ़ेद होंठ होने का मतलब आपको एनीमिया या खून की कमी हो सकती है. इस प्रकार के होंठ कुदरती नहीं होते. खून में लाल हीमोग्लोबिन की कमी के कारण होंठ का रंग बदलकर पीला या फिर सफ़ेद हो जाता है. ऐसे में तुरंत डॉक्टर की सलाह लें और खाने में ज्यादा से ज्यादा आयरन, कैल्शियम, प्रोटीन, विटामिन और अन्य पोषक तत्वों को शामिल करें.\nयदि आपके होंठ पहले की तुलना में ज्यादा लाल प्रतीत होते हैं तो यह सेहत संबंधित बीमारी की तरफ इशारा करते हैं. लाल होंठ होने का मतलब आपका लीवर कमज़ोर है या फिर सही तरीके से काम नहीं कर रहा. इसके अलावा होंठ का लाल होना खान-पान की किसी एलर्जी के कारण भी हो सकता है. इससे कई बार होंठों में सूजन भी आ जाती है.\nहोंठों का रंग तभी बदलता है जब आप अंदर ही अंदर किसी बीमारी से जूझ रहे होते हैं. अगर आपके होंठ का रंग नेचुरल रंग से जामुनी हो गया है तो इसका मतलब आपको दिल या फेफड़ों से संबंधित कोई बीमारी परेशान कर रही है. इसके अलावा यह पाचन क्रिया में गड़बड़ी की ओर भी इशारा करता है. इस सिचुएशन में फाइबर और मिनरल युक्त आहार अपने डाइट में शमिल करें. हो सके तो डॉक्टर से भी सलाह लें.\nवैसे तो अधिकतर ब्यूटी प्रोडक्ट्स के इस्तेमाल से होंठ काले पड़ने शुरू हो जाते हैं. इसके अलावा जिन लोगों को सिगरेट पीने की आदत होती है उनके होंठ भी काले पड़ जाते हैं. लेकिन इन सब के इस्तेमाल के बिना अगर आपके होंठों का रंग काला पड़ रहा है तो यह सेहत संबंधित बीमारियों को दर्शाता है. काले होंठ का मतलब आपके शरीर में पानी की कमी, हॉर्मोन्स का असंतुलन या विटामिन और फैटी एसिड की कमी हो सकती है. ऐसे में अपने डाइट पर विशेष ध्यान दें.\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2010/10/blog-post_2511.html", "date_download": "2018-04-23T07:18:28Z", "digest": "sha1:RDSCC7U6WSRJLCTVJNEQTJNGA3DZFQG4", "length": 10000, "nlines": 158, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: अहो ऐकलं का ?", "raw_content": "\nआम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते\nबसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते\nअणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nसीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो\nमस्त एक बास्केट पोपकोर्न तास र खातो\nअणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nवीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो\nकाही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो\nअणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nआम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,\nदिवस �� रात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,\nअणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nमीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,\nकधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,\nसुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nलोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,\nआमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,\nअणी �� . रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nसुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,\nबाकी लकश्यात ेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,\nबाकी तारखा लकश्यात ेवायची आम्हाला गरजच ासत नाही,\nकारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nआमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मो�� े नसतात,\nटपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,\nअणी सि.सि. डि त जायची कधी गरजच �� ासत नाही,\nकारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...\nबघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,\nतरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड सा�� ीच रडतात,\nसांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,\nअणी अजून तरी आमचा यावरचा अ�� ीमान गेलेला नाही,\nकारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nपण प्रेम निभावणं कठीण असतं.....\nअसे मित्र असावेत ......\nयेणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस ...\nतुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बस...\nया कौलेजच्या कट्ट्यावर ...\nयाचा अर्थ ऐसा नाही . . . . .\nप्रेम करतोस ना तिच्यावर...\nतुला काहीच कसं वाटत नह्व्त ...........\nकारणं जिव माझा तुझ्यात होता.........\nराज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .\nजसच्या तस काहीकाही राहत नाही\nआज प्रथमच तिला पहिल ,,,,,,\nप्रेम करताना विचार नाही केला\nया जगण्याला अर्थ मिळेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/karnataka-state-natural-disaster-monitoring-centre-118041400020_1.html", "date_download": "2018-04-23T07:21:35Z", "digest": "sha1:4IE5YLL3POCZ6NOWXDSF3A5QAEYFJRUG", "length": 9951, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पावसाळ्यातील विजेचा धोका हे अॅप सांगेल सर्वात आधी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपावसाळ्यातील विजेचा धोका हे अॅप सांगेल सर्वात आधी\nआपल्या देशात मान्सून मध्ये आणि अवकाळी पावसात वीज कोसळून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे. विशेतः शेतकरी आणि गुराखी यांना आपला जीव गमवावा लागतो.\nवीज कोसळणे ही पूर्णत: नैसर्गिक घटना. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे अजूनतरी माणसाला आणि\nविज्ञानाला शक्य झाले नाही. मात्र\nवीज कोसळण्याची पूर्वमाहिती आता\nमिळू शकणार आहे. कर्नाटकच्या नॅचरल डिजास्टर मॉनेटरींग सेंटर (KSNDMC) आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटने मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. 'सिदिलु' असे नाव असलेलेल हे अॅप युजर्सला वीज कोसळण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे अलर्ट देणार आहे.\nअॅप गुगल प्ले स्टोअरव आणि अॅपल स्टोअरवर मोफत उपलब्ध असून, तुम्ही ते केव्हाही डाऊनलोड करू शकता. हे अॅप वीज कोसळण्यापूर्वी ४५ मिनिटे आगोदर तुम्हाला संकेत\nदेणार आहे. यामुळे अनेक\nनागरिकांचे प्राण वाचणार आहे.\nकर्नाटक : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा\nमुंबई ते कर्नाटकापर्यंत पद्मावतीचा विरोध, MLAने दिली भंसाळीला धमकी\nआठ मुलींनंतर 82 व्या वर्षी पीठाधीपतींना झाला मुलगा\nकानडी शिका नाहीतर नोकरी सोडा\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/blog-post_3677.html", "date_download": "2018-04-23T07:21:52Z", "digest": "sha1:QTPLINJCRUDN27SH5WK6RC6CQDLTFGVZ", "length": 10543, "nlines": 204, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: एक ख्वाब थी वो छू पाता किस तरह", "raw_content": "\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nबिखरे मोती मन के मैं पिराता किस तरह\nवो मिजाज मौसम का\nवो बासंती बयार का\nवो फिजाओं की गुनगुन\nअंजान सुरों में खो गई\nछोड़ पीछे एक गुबार\nगीत उसके मैं गाता\nतो गाता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह...\nवो चिनारों की झूम\nवो सागर की सरगोशी\nवो बादलों की हलचल\nवो नदियों की शोखी\nउस तलक पहुंची कभी\nन सदा मेरी न खामोशी\nमैं सुनाता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह...\nवो जुगनू की झिलमिल\nवो चांद सी सहेली\nकभी अंबर में डोली\nकभी तारों से खेली\nकहां से आई, कहां गई\nवो रात सी पहेली\nकिससे पूछता उसका पता\nकोई बताता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह...\nवो तिलिस्म अंधेरे का\nवो शाम की अरुणाई\nवो सोचों की आवारगी\nवो घटाओं की सुरमाई\nवो गरूर पर्वत का\nवो झीलों की गहराई\nतो पाता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह...\nवो चिडि़यों की चहक\nवो सुबह की किरन\nवो फूलों की महक\nवो रेशम की छुअन\nइक तरफ चाह उसकी\nएक तरफ मेरी थकन\nबीच में सदियां थी कईं\nपार जाता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह...\nवो महिवाल की सोणी\nवो मजनूं की पीर\nवो फरहाद की शीरीं\nवो रांझे की हीर\nउसके हाथों में पंख थे\nमेरे पांवों में जंजीर\nतो जाता किस तरह\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह...\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4663405021641766624&title=society%20should%20accept%20girl%20child,%20it's%20moral%20responsibilty&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:49:43Z", "digest": "sha1:5COB6DX7SOCRBJDCM52MCK7QD3APDUSW", "length": 7859, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्त्री जन्माचे स्वागत ही समाजाची नैतिक जबाबदारी’", "raw_content": "\n‘स्त्री जन्माचे स्वागत ही समाजाची नैतिक जबाबदारी’\nकराड : ‘स्त्री जन्माचे स्वागत करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी असून, त्यासाठी समाजाने व शासनाने आवश्यक ती जबादारी घेणे आवश्यक आहे, असे मत ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य परिषदेच्या कराड ग्रामीण शाखेच्यावतीने लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.\nमसाप कराड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गोरख तावरे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांनी लिहलेला ग्रंथ आणि रोप देऊन देशमुख यांचा गौरव करण्यात आला.\nया वेळी मसाप कराड ग्रामीण शाखेचे प्रमुख कार्यवाहक डॉ.बसवेश्वर चेणगे, सहकार्यवाहक शरद गाडे, खजिनदार मंगेश हिरवे, विश्वस्त सचिन देशमुख, उदय थोरात, सदस्य गजानन चेणगे आदी उपस्थित होते.\n‘समाजातील स्त्रीचा जननदर कमी होत चालला असून त्यांचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.समलैंगिकता, बलात्कार अशा स्वरुपाची गुन्हेगारी व अनैतिकता वाढीस लागेल.त्यामुळे शासनस्तरावर याबाबत गांभीर्याने भूमिका घेणे गरजचे आहे', असे देशमुख यांनी नमूद केले. या वेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मसाप कराड ग्रामीण शाखेच्या कामकाजाची व उपक्रमांची माहिती घेतली. मसाप कराड ग्रामीणचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी शाखेच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक व स्वागत प्रमुख कार्यवाह डॉ.बसवेश्वर चेणगे यांनी केले. सहकार्यवाह शरद गाडे यांनी आभार मानले.\nTags: कराडमराठी साहित्य परिषदडॉ. लक्ष्मीकांत देशमुखkaradMarathi Sahitya ParishadDr. Laxmikant Deshmukhप्रेस रिलीज\n‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’ प्रकाश पिसाळ विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित जे. के. अॅकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू ‘नर्सिंग क्षेत्रात निरंतर शिक्षणाची गरज’ छत्रपती गणराय अॅवॉर्ड स्पर्धेचे आयोजन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nडॉ. आंबेडकर, द. मा. मिरासदार, कवी संजीव, रामदास फुटाणे\nहम भी अगर बच्चे होते...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/sangli-aniket-kothale-murder-new-turn-477464", "date_download": "2018-04-23T07:21:18Z", "digest": "sha1:FJACOQCZYTXKLB4JNONWWH24DFT3RRHD", "length": 15650, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सांगली : अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा, कुटुंबीयांची मागणी", "raw_content": "\nसांगली : अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा, कुटुंबीयांची मागणी\nअनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर तातडीनं कारवाई करा, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिकेतच्या आई-वडिलांनी केली आहे. दुपारी पत्रकार परिषदेत घेऊन अनिकेतच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. अनिकेत काम करत असलेल्या दुकानाच्या मालकासोबत झालेल्या भांडणाशी त्याच्या हत्येचा संबंध असावा, असाही दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nसांगली : अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा, कुटुंबीयांची मागणी\nसांगली : अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर कारवाई करा, कुटुंबीयांची मागणी\nअनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर तातडीनं कारवाई करा, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिकेतच्या आई-वडिलांनी केली आहे. दुपारी पत्रकार परिषदेत घेऊन अनिकेतच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. अनिकेत काम करत असलेल्या दुकानाच्या मालकासोबत झालेल्या भांडणाशी त्याच्या हत्येचा संबंध असावा, असाही दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/01/Programming-for-Kids-Course3-Artist-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:24:30Z", "digest": "sha1:FPIM3KM2LNYRN2G3MAH7ID3L6NDOQJYD", "length": 3201, "nlines": 43, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Artist", "raw_content": "\nबुधवार, 6 जनवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Artist\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा दुसरा स्टेज आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट. यामध्ये पंधरा लेवल असून पहिले बारा लेवल हे कोडिंगच्या सरावाचे असून नंतरचे दोन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत.\nखाली तुम्हाला प्रत्येक लेवल मधील अपूर्ण चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे कोडिंग व पूर्ण झालेले चित्र पण दिसते.\nयानंतरचे दोन लेवल प्रश्नोत्तराचे आहेत आणि त्यानंतर शेवटचा लेवल तुम्हाला हवे ते काढण्यासाठी राखलेला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/12/temperature-sensor-arduino-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:34:20Z", "digest": "sha1:73T674JMSLOGACM446MQSD7V74J46YMU", "length": 6619, "nlines": 62, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Temperature Sensor Arduino in Marathi", "raw_content": "\nशनिवार, 31 दिसंबर 2016\nया प्रयोगासाठी आपण जो प्रोग्राम लिहिणार आहोत तो तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.\nहा प्रोग्राम डाउनलोड करून तो Arduino च्या IDE मध्ये उघडा. हा प्रोग्राम कशा रितीने लिहिला गेला आहे ते आपण समजावून घेऊ.\nsetup हा Arduino च्या प्रोग्राम मध्ये वापरला जाणारा पहिला फंक्शन आहे. यामध्ये आपण प्रयोगासाठी आवश्यक बाबी सेट करतो.\nSerial.Begin हा Arduino चा बिल्ट इन फंक्शन आहे. या फंक्शन ने सीरिअल पोर्टशी Arduino ला जोडले जाते आणि त्याच्या कम्युनिकेशन साठी 9600 चा बॉड रेट फिक्स केला जातो.\nloop हा Arduino चा दुसरा फंक्शन आहे.\nया ठिकाणी आपण V, C आणि F या नावाचे तीन floating variables डीक्लेअर करतो.\ngetVoltage हे आपण लिहिलेले फंक्शन आहे. यामध्ये लिहिलेले (0) हा आपण वापरत असलेल्या Analog पोर्ट चा क्रमांक आहे. या फंक्शनच्या नावाप्रमाणे A0 या analog पोर्टला टेम्पेरेचर सेन्सर च्या सिग्नल पिन पासून मिळणारे व्होल्टेज मोजले जाते.\nहा फ़ॉर्मूला मिळालेल्या व्होल्टेज पासून डिग्री सेंटीग्रेड मध्ये तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. हा या सेन्सर च्या डाटा शीट मध्ये दिलेला आहे.\nतापमानाला डिग्री सेंटीग्रेड पासून फॅरेनहाइट मधे बदलण्यासाठी वापरला जातो.\nहे कमांड स्क्रीन वरील सीरिअल मॉनिटर वर V , C , आणि F या variables च्या values लिहिण्यासाठी वापरलेले आहेत.\nप्रत्येक वेळी values लिहिल्यावर 1000 मिली सेकंद म्हणजे एक मिनिट थांबण्यासाठी.\ngetVoltage या फंक्शन मध्ये जे व्होल्टेज मोजले जाते ते AnalogRead() हे फंक्शन वापरून. AnalogRead() हे Arduino चे बिल्ट इन फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये आपल्याला ज्या पिन मधील व्होल्टेज मोजायचे आहे ते द्यावे लागते.\nहा प्रोग्राम वर दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा. त्यानंतर त्याला Arduino च्या IDE मध्ये उघडा. त्यानंतर Verify व नंतर Upload चे बटण दाबा म्हणजे प्रोग्राम Arduino च्या बोर्ड वर अपलोड होईल. त्यानंतर स्क्रीन च्या वरील भागात उजव्या कोपऱ्यातील Serial Monitor वर क्लिक करा म्हणजे Com3 या नावाने एक नवीन विंडो उघडेल व त्यामध्ये तुम्हाला Voltage, Degree C, आणि Degree F समोर तुमच्या रूम मधील तापमान दिसू लागेल. हे तापमान दर मिनिटाला अपडेट होत असलेलेही दिसेल.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95.html", "date_download": "2018-04-23T08:19:32Z", "digest": "sha1:P7WDSJZ3HQ4VBJNQMSKE3LFRVSH5Q4PO", "length": 10715, "nlines": 108, "source_domain": "zeenews.india.com", "title": "महानायक - Latest News on महानायक | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांचा सिने जगतात प्रवेश होण्यापूर्वी सिनेमात वेगळं विनोदी पात्र असायचं.\nकिती आहे अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी\nप्रसिद्ध मॅगझिन फोर्ब्सने दिलेल्या वॄत्तानुसार, २०१५ मध्ये अमिताभ बच्चन हे या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत अभिनेते होते. मीडिया रिपोर्टनुसार, २०१५ मध्ये त्यांची संपत्ती ४०० मिलियन डॉलर म्हणजे साधारण २४०० कोटी रूपये इतकी होती.\nमहानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात\nबहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.\nमहानायक अमिताभ बच्चन ट्विटरवर ठरले 'बिग बी'\nमहानायक अमिताभ बच्चन यांची जादू सोशल नेटवर्किंग साईटवरही कायम आहे. ट्विटरवर सलमान, शाहरुख आणि आमिर खानला मागे टाकत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावलाय.\n'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता\nआज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की\nमहानायकाने मागितली अखेर मुलीची माफी\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी आलेल्या एका मुलीची माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती असलेली ही मुलगी मुंबईत आल्यावर अमिताभ यांची भेट न झाल्याने नाराज झाली. मात्र, तिच्या नाराजीची बिग बींनी दखल घेऊन तिची ट्विटरवरुन माफीही मागितली. ही मुलगी अपंग असल्याने कायम व्हिलचेअरवर असते.\nमहानायकाकडून मराठीत आषाढीच्या शुभेच्छा\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत, विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.\nमहानायकाच्या आवाजातलं 'ले-पंगा, ले- पंगा ले'\nस्टार स्पोर्टसवर लवकरच सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डीसाठी स्टार स्पोर्टसने एक प्रोमो तयार केला आहे, ले पंगा असा प्रोमा स्टार स्पोर्टसने बनवला आहे, यात सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन यांनी 'ले पंगा, ले पंगा' असं गाणं या प्रोमोसाठी गायलं आहे. या प्रोमोतलं अमिताभ बच्चन यांनी ले पंगा हे गाणं खुपचं सुंदर गायलंय.\nमला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे.\nमहानायक अमिताभकडून अभिनय शिकण्याची संधी\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण प्रत्यक्षात अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिनयाचे धडे घेण्याची संधी पुण्यातील रमणबाग प्रशालेतील पार्थ भालेराव या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाली आहे.\nमहानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nमहानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.\nअभिनेता अभिषेक बच्चनची खंत\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलो तरी त्यांच्यासारखे उत्तुंग यश आपल्याला मिळू शकलेले नाही. आपण त्यांच्या यशाशी बरोबरी करू शकलेलो नाही, अशी खंत अभिषेक बच्चन याने आज व्यक्त केली.\nअमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू.\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nतब्बल ४२ तासानंतर मगरीनं ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह हाती\nदोन्ही बॅट्समन एकाच जागेवर पोहचले, तरीही दोघही नॉटआऊट\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'\nVIDEO: वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी क्रिकेटने भारतीयांसमोर केला वाह्यातपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/blog-post_21.html", "date_download": "2018-04-23T07:23:34Z", "digest": "sha1:TIVPN26YBH5HRMH4D3Y6UONURVUC5DVE", "length": 9864, "nlines": 169, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: ।। उगाचच मोठे झालो ।।", "raw_content": "\nकधी अस वाटतं कि आपण उगाचच मोठे झालो \nरम्य ते बालपण सोडून उगाच तारुण्याच्या कवेत आलो \nतूटलेले मन आणि अपुर्ण स्वप्न यापेक्षा,\nतूटलेली खेळनी आणि अपुर्ण गृहपाठच बरा होता \nBOSSचा ओरडा आणि WORK LODE यापेक्षा,\nबाईँच्या छड्या आणि क्षणभंगुर रागच बरा होता \nचिञकलेची वही आणि भाषनाची स्पर्धाच बरी होती \nप्रेस केलेला FORMAL आणि SUITABLE TIE यापेक्षा,\nचुरगळलेला गणवेश आणि सुटलेली बूठाची लेसच बरी होती \nOFFICEची भरगच्च BAG आणि LAPTOP यापेक्षा,\nअर्धवट भरलेली WATER BAG आणि शाळेच दप्तरच बर होतं \nरजेच APPLICATION आणि LIVEसाठीचा FORM यापेक्षा,\nशाळेला मारलेली दांडी आणि आजारपणाच नाटकच बर होतं \nCAFETERIAमधल जेवन आणि थंडगार COLDRINK यापेक्षा,\nडब्याच रींगन आणि बर्फाचा गोळाच बरा होता \nघड्याळाचे वेध आणि कामावरुन वेळ यापेक्षा,\nवंन्दे मातरमचे बोल आणि शाळेचा घंटानादच बरा होता \n आता अस वाटत कि आपण उगाचच मोठे झालो \nरम्य ते बालपण सोडून उगाच तारुण्याच्या कवेत आलो \n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/diwali-special-dadar-mumbai-varsha-rani-ethape-report-on-diwali-shopping-468692", "date_download": "2018-04-23T07:37:20Z", "digest": "sha1:55HSSXFFSUNT3U6KZTJUXH3QTUOY3IZY", "length": 16774, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "दिवाळी धमाका : मुंबई : दादरच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीची लगबग", "raw_content": "\nदिवाळी धमाका : मुंबई : दादरच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीची लगबग\nदिव्यांचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. बाजारपेठा रंगीबेरंगी वस्तू आणि वीजमाळांनी उजळून निघाल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते आहे. पणत्या, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा, रांगोळीचे रंग, कपडे, भेटवस्तू, उटण्यापासून साबण्यांपर्यंत अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन शॉपिंगचा बाजारावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. मात्र पावसामुळे अनेकांच्या खरेदीमध्ये अडथळा निर्माण झाला.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nदिवाळी धमाका : मुंबई : दादरच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीची लगबग\nदिवाळी धमाका : मुंबई : दादरच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीची लगबग\nदिव्यांचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. बाजारपेठा रंगीबेरंगी वस्तू आणि वीजमाळांनी उजळून निघाल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते आहे. पणत्या, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा, रांगोळीचे रंग, कपडे, भेटवस्तू, उटण्यापासून साबण्यांपर्यंत अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन शॉपिंगचा बाजारावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. मात्र पावसामुळे अनेकांच्या खरेदीमध्ये अडथळा निर्माण झाला.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-23T07:49:48Z", "digest": "sha1:6LVSZK2S5G6VODLLGQPTPNINU4D5MCRE", "length": 4559, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धेनकनाल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nधेनकनाल हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर धेनकनाल (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T07:43:22Z", "digest": "sha1:FQR7I5RYPOFMEMQMLCZ43OMYZKAHSYVA", "length": 21155, "nlines": 97, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "मराठी कथा | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\nतिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच. आणि तसंही ती पहिल्यांदा काही बोलत होती. नाही म्हणणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.\nबंगलोर ला इंदिरा नगर मध्ये “चायपत्ती” नावाचं एक छोटंसं रेस्ट्रो आहे. मुळात कल्पना CCD सारखीच, पण इथे चहा/कॉफीचे बरेच प्रकार मिळतात. सोबत खादाडीसाठी बरेच विकल्प आहेत. वातावरण सुद्धा सुरेख जमवलेलं आहे. इथे बसल्या बसल्या तुमचा वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. त्यात जर रात्र झाली असेल आणि पाऊस सुरु असेल तर इथली मजाच काही न्यारी. इथली “कुल्लड कॉफी” फार प्रसिद्ध आहे. लोक इथे विशेष करून “कुल्लड कॉफी” प्यायला जमतात. कॉलेज मध्ये जाणारे, जॉब करणारे, तरुण मुलं, मुली, जोडपे इथे आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी येतात. मी मात्र इथे येतो कारण सोबत इथे बियर सुद्धा मिळते.\nतिला मी पहिल्यांदा इथेच बघितलं. तिचा चेहरा तसा लक्ष वेधून घेईल असाच होता. १० लोकात उठून दिसेल असा. गोरा वर्ण. ना अगदी गोल, ना अगदी लांब, पण सुंदर असा अंडाकृती चेहरा. पाणीदार मोठाले डोळे. नाजुकशे गुलाबी ओठ. हलकेच कुरळे, पण अगदी मुलायम असे ते केस. तिच्याकडे लक्ष न गेलेच तर नवल. कित्येकदा त्या चेहऱ्याला न्याहाळत असतांना तिने मला बघितलेलं. पण तिला त्यात कधी वावगं वाटलं नसावं. किंवा तिला माझ्यासारख्यांची सवय झालेली असावी. पण माझं तिच्याकडे बघण्याचं कारण मुळात तिची सुंदरता नव्हती. ते होते तिचे डोळे. काही तरी होतं त्या टपोऱ्या डोळ्यात . कसलंतरी शल्य. प्रभा नव्हती त्यात. काहीतरी होतं जे तिला बोचत होतं. कधी कळालं नाही मला. हेच कारण होतं कि काय, ती असली कि माझी नजर प्रत्येकवेळी तिच्या त्या डोळ्यांकडे जायची.\nआजही मी असाच ऑफिस मधून आल्यावर सहज “चायपत्ती” वर गेलो. वरुण राजा हलकेच पाण्याचे तुषार वर्षावत होता. वातावरणात आनंददायक असा गारवा आला होता. आणि अश्यात तिथे जाणं मी मिस करू शकत नव्हतो. मी फ्ल्याट वर येऊन लगेच फ्रेश झालो नि “चायपत्ती” वर गेलो. आज तिथे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. पाऊस सुरु झाल्यामुळे असेल कि काय, पण आज बरीच पब्लिक जमलेली तिथे. टेबल मिळणं कठीण वाटत होतं. मी एखादा टेबल मिळतो का म्हणून एकदा सगळीकडे कटाक्ष टाकायला गेलो नि मला तेव्हढ्यात ती दिसली. आजही तशीच, एकटीच, आपल्याच विचारात मग्न बसलेली होती. मी तिच्या कडे वळलो. जवळ जाऊन तिला विचारलं, “माफ करा, मी इथे बसू शकतो का” तिने माझ्याकडे एकदा बघितलं, हलकेच मान डोलावली नि तिच्या समोर असलेल्या खुर्चीकडे हाथ करून बसण्याचा इशारा केला. एव्हढंच. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते तिच्या. मला बसण्याचा इशारा करून परत स्वतःच्या विचारात मग्न झाली होती ती.\nतिच्यासमोर “कुल्लड कॉफी” चा मग ठेवलेला होता. तिची नजर खिडीकीतून बाहेर कुठेतरी शून्यात होती. मी माझ्यासाठी एक बियर मागवली. वेटरने माझ्यासमोर बियरचा मग आणून ठेवला. हळू हळू आम्ही आपापल्यासमोर असलेलं ड्रिंक्स पित होतो. अधून मधून मी तिच्याकडे बघत होतो. डोळे काळेशार होते तिचे. पण कुठे तरी हरवलेले. एव्हढ्या गोंगाटात बसून सुद्धा त्या टेबलावर बसून मला एक वेगळीच अशी शांतता जाणवत होती. जणू काही तरी फार वाईट झालंय, आणि दुखःच्या वातावरणात कुणी कुणाशी बोलत नाहीये, अशी. आणि ती शांतता तोडण्याची, तिच्याशी बोलण्याची हिम्मत त्यावेळी तरी माझ्यात नव्हती. तेव्हढ्यात तिथे एक मुलगा आला. त्याने तिला विचारलं ,\n“No” तिने उत्तर दिलं.\n” त्याने पुन्हा प्रयत्न केला.\n“Please go from here and leave me alone.” तिने थंडपणे त्याच्याकडे बघत उत्तर दिलं.\nते भाव बघून कि काय, तो मुलगा निघून गेला. तिने एकवार माझ्याकडे बघितलं.\nती दोन क्षण थांबली. म्हणाली “Shall we go out\n… तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच.\nमी मान डोलावली आणि आम्ही दोघं आपापले ड्रिंक्स घेऊन बाहेर आलो. बाहेर पाऊस सुरूच होता. हवेत आता जरा जास्तंच गारवा आला होता. आम्ही दोघंही बाहेर आलो. आजूबाजूची दुकानं एव्हाना बंद झालेली होती. त्यातल्याच एका दुकानाच्या शेड खाली आम्ही दोघं गेलो. ती तिथे पायऱ्यांवर बसली. मी शेजारीच उभा होतो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. ती कॉफी घेत रस्त्याकडे बघायला लागली. ती शांतात तोडावी म्हणून कि काय, मी तिला विचारलं,\n“तुला खरंच इथे बाहेर थंडीत राहायचं आहे का आपण आतही बसू शकतो.”\nतिने माझ्या कडे बघितलं. नजर परत रस्त्याकडे वळवली. कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली,\n“मला लोकं विचारतात. तुला काय झालंय कुणी तुला त्रास देतं आहे का कुणी तुला त्रास देतं आहे का कुणी तुला मारत, धमकावत आहे का कुणी तुला मारत, धमकावत आहे का तू एव्हढी अबोल का असतेस तू एव्हढी अबोल का असतेस\nखरं तर हे प्रश्न माझ्याही मनात होतेच. हो, तिला सरळ विचारू शकेल एव्हढी ओळख नव्हती आमच्यात. पण असती तर मी तिला असलंच काही विचारलं असतं. तिने माझ्याकडे बघितलं नि म्हणाली, “प्रत्येकाला माझी कहाणी जाणून घ्यायची आहे.” “तुला काय वाटतं काय झालं असेल माझ्यासोबत काय झालं असेल माझ्यासोबत \nमी पहिल्यांदा तिला बोलतांना बघत होतो. पहिल्यांदा मला तिच्यात काही जिवंतपणा दिसत होता.\n“मला काहीच वाटत नाही.” मी नकळत बोललो.\n“हो खरंच.” मी उत्तर दिलं. मग हळू हळू आम्ही बोलायला लागलो. तिने सगळं काही सांगितलं. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. आवाज कापरा झाला होता. पण ती थांबली नव्हती. तिने मनातले सगळे विचार न थांबता बाहेर काढले होते. तिला त्रास देणारी, तिची कहाणी …. ती कहाणी, जी जाणून घ्यायचं कुतूहल सगळ्यांना होतं, तिने माझ्या समोर ठेवली होती. ऐकून मीही स्तब्ध झालो होतो. सगळं सांगून झाल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिची नजर कुठेतरी हरवलेली होती. कदाचित जुन्या घटना तिच्या पुढे धावत असाव्यात. तिचे डोळे लालसर झाले होते. डोळ्यांमध्ये साठलेलं पाणी बाहेर पडू बघत होतं. तिने खरंच बरंच काही बघितलं होतं, सोसलं होतं. एव्हढं सगळं ऐकून कुणालाही तिच्याबद्दल सहानभूती नाही वाटली तरंच नवल होतं. तिने तिच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या काठा पुसल्या. माझ्याकडे बघत ती म्हणाली, “आता सांग, काय वाटतं तुला माझी कहाणी ऐकून\nतिने विचारलेला प्रश्न खरं तर साधा-सरळ होता, पण त्याचं उत्तर मात्र साधं असू शकत नव्हतं. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या कडे बघून म्हटलं,\n“मी सांगतो मला काय वाटतं ते. पण मला एक गोष्ट जरा स्पष्ट नाही झालीये अजून.”\n” तिने लगेच विचारलं.\n“तू विचार, मी सांगते.” ती म्हणाली.\nमी तिच्या संपूर्ण कहाणीत तिला सर्वाधिक त्रास देणाऱ्या घटनेबद्दल विचारलं. क्षणभर थबकून तिने विचारलं, “त्याबद्दल काय स्पष्टीकरण हवंय तुला\n“मला तुझ्याकडून स्पष्टीकरण नकोय.” मी म्हणालो. मला ती घटना स्वतः बघायची आहे. मला माझं स्पष्टीकरण मिळून जाईल. मग मी सांगतो तुला, मला काय वाटतं ते.”\nहे ऐकून तिच्या चेहऱ्यावर किंचित राग दिसत होता. “आता तू माझी मस्करी करतो आहे.” ती म्हणाली.\n“मस्करी कुठून आली आता” मी म्हणालो. “आपण जाऊयात कि तिथे. मला बघू दे नेमकं काय झालं होता तेव्हा.”\n“पण तिथे जाऊन काही मिळणार आहे का तुला”, ती म्हणाली. “तिथे कुणी नसणार आहे आता.”\n“अरे पण ते तिथेच घडलं होतं ना” मी परत विचारलं.\n“अरे हो. पण, झालं ते झालं. त्या घटनेला होऊन आता वर्षाधिक झालंय. आता तिचं ….तिचं … ”\n…. एव्हढं म्हणून ती थांबली. नि माझ्याकडे बघायला लागली. मी हलकेच हसत म्हटलं, “अस्तित्व नाही. होय ना\nआता ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी बोलायला लागलो, ” तू जेही काही सांगितलं. शेवटी कहाणीच ती. तिला अस्तित्व नाही. तिला चेहरा नाही. तिला मन नाही. तिला भावना नाहीत. ती आहे तर, निव्वळ एक कहाणी.”\nनजर दुसरीकडे वळवून तिने क्षणभर काहीतरी विचार केला. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अगदी हलकी अशी प्रसन्नतेची झलक दिसत होती. ती हलकेच हसली, नि म्हणाली, “खरंय, कहाणीच ती शेवटी. कहाणी जी आपण उगीचंच परत परत जगत असतो.”\n“नाही.” मी हसून म्हटलं. “कहाणी, ज्यातून आपण घडत असतो.”\nPosted in कथा, मनातलं..., मराठी, हलकं-फुलकं, personal\nटॅग्स: अनुभव, मनातलं, मराठी कथा, लघुकथा\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5406272385190194907&title=251%20passport%20offices%20in%20india%20soon&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:48:48Z", "digest": "sha1:NATAJSUUF33GRY45YDBX7TIFUEZH3U7U", "length": 19416, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘देशात एप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये’", "raw_content": "\n‘देशात एप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये’\nपुणे : ‘आजच्या काळात पासपोर्ट हे ‘मुक्तीचे महाद्वार’ आहे; मात्र आपल्या अवाढव्य देशात केवळ पाच ते सहा टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. गेल्या दोन वर्षांत पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान केली आहे; मात्र पोलीस पडताळणीसाठी लागणारा वेळ हा यातील मोठा अडथळा ठरत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी यात रस घेतला, तर हे काम वेगाने होऊ शकेल,’ असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी पुण्यात दिली.\nयेथील विदिशा विचार मंचातर्फे आयोजित ‘ भारताचे पासपोर्ट धोरण : परकीय चलनाचा राजमार्ग’ या विषयावरील विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, विदिशा विचार मंचाच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सहकार्याध्यक्ष रघुनाथ येमूल, पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. मुळे म्हणाले, ‘पोलीस पडताळणी २१ दिवसांत झाली पाहिजे, अशी मर्यादा घातली आहे. महाराष्ट्रात पोलीस पडताळणीसाठी सध्या सुमारे वीस दिवसांचा कालावधी लागतो, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणात केवळ तीन ते चार दिवसांत हे काम होते. महाराष्ट्रातही हा कालावधी कमी करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. या संदर्भात पोलीस यंत्रणेबरोबरचा समन्वय अधिक सक्षम झाला, तर पासपोर्ट मिळविण्यासाठीचा वेग वाढण्यास निश्चितच हातभार लागेल. मुंबई, पुण्यात स्थिती चांगली आहे. पुण्यात वीस दिवसांत पोलीस पडताळणी होते. हा कालावधी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणेशी चर्चा सुरू आहे. पासपोर्ट यंत्रणा लोकाभिमुख करणे, त्याचे लोकशाहीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकांना पासपोर्ट काढणे सोपे व्हावे, यासाठी गेल्या दोन वर्षांत आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत. पुराव्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या नऊवर आणली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढवण्यावरही भर दिला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या दोन वर्षांपर्यंत पासपोर्ट कार्यालयांची संख्या केवळ ७७ होती. २५ जानेवारी २०१७ ते मार्च २०१८अखेर ती १८१ वर गेली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत देशात २५१ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. याकरिता पोस्ट खात्याच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मोहीम हाती घेतली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा मतदारसंघात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे धोरण सरकारने मान्य केले आहे. सरकारमधील धडाडीच्या नेतृत्वामुळे निर्णयप्रक्रिया गतिमान झाली आहे. अनेक छोट्या शहरांत पासपोर्ट कार्यालये सुरू झाली आहेत. सध्या पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर हे देश पातळीवरील आघाडीचे शहर आहे.’\n‘एके काळी पासपोर्ट हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात होते. ती आता प्रत्येक नागरिकाची गरज होऊ पाहत आहे. पासपोर्ट असेल, तर ती व्यक्ती परदेशात शिक्षणासाठी, नोकरी, आयात-निर्यातीसारख्या व्यवसायासाठी किंवा पर्यटनासाठी जाण्याचा विचार करते. यातून परकीय चलन उपलब्ध होते. रोजगारनिर्मिती होते. देशबांधणीशी याचा महत्त्वाचा संबध आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशांशी असलेले भारताचे मैत्रीपूर्ण संबंध महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुक्त व्यापार धोरण, कला, शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीची देवाणघेवाण, पर्यटन विकास अशा अनेक माध्यमांतून परकीय चलन भारतात येत आहे. तसेच या निमित्ताने अनेक संधी उपलब्ध होत आहेत. नागरिकांना त्यांच्याच शहरात, कमीत कमी वेळेत आणि घरबसल्या पासपोर्ट मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचीदेखील मदत घेतली जात आहे. ‘पासपोर्टयुक्त देश’ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनीदेखील याविषयी जागरूकता बाळगून पासपोर्टच्या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या प्रगतीच्या संधींचा लाभ घेतला पाहिजे,’ असेही मुळे यांनी नमूद केले.\n‘पुण्यातील बाणेर येथील नवीन पासपोर्ट कार्यालय येत्या जुलैअखेर तयार होईल. त्यानंतर लवकरच त्याचे कामकाज सुरू होईल,’ असे पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले यांनी या वेळी सांगितले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक विदिशा विचार मंचाच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी आभार मानले.\nज्ञानेश्वर मुळे एक डिसेंबर २०१८ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर ते राजकारणात प्रवेश करून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे. याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘संधी मिळाली तर राजकारणात उतरण्याला माझी ना नाही. राजकारण म्हणजे वाईट असा एक सार्वत्रिक समज निर्माण झालेला आहे; पण, चांगली, सुशिक्षित माणसे राजकारणात उतरली, तर हा समज दूर करणे शक्य होईल. राजकारणाच्या माध्यमातून चांगली कामे सहजपणे करता येतात. देशाला पुढे नेण्यासाठी राजकीय सत्ता महत्त्वाची ठरते. समाजासाठी चांगले काही करायचे असेल, तर शक्य असेल त्या व्यक्तीने राजकारणात उतरले पाहिजे. त्यामुळे राजकारणात उतरायचे नाही, असे काही मी ठरवलेले नाही; संधी मिळाली तर नक्कीच राजकारणात उतरेन. सरकारी अधिकारी म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांशी, खासदारांशी संपर्क येतो. सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. मी सर्वसमावेशकतेवर भर असणारा माणूस आहे. त्यामुळे मी अमुक एका पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. त्याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मी अद्याप सरकारी नोकरीत आहे. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याचा विचार आहे. त्या वेळी जशी संधी येईल त्याप्रमाणे निर्णय घेईन.’\nवेगळ्या साहित्य संमेलनाची संकल्पना\n‘चांगल्या लेखकांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायला हरकत नाही. मला ही संधी मिळाली, तर आवडेलच; पण मला वेगळ्या साहित्य संमेलनाची अपेक्षा आहे. दोन-तीन राज्यांनी एकत्र येऊन साहित्य संमेलने आयोजित केली पाहिजेत. मातृभाषेतूनच शिक्षण झाले पाहिजे. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेले लोक कुठेही मागे पडलेले नाहीत. भारतीय लोक बहुभाषिक असतात. आपल्या भाषा जपल्या, त्या व्यवहारात उपयोगात आणल्या, तर त्यातून हजारो नव्हे, तर लाखो रोजगार निर्माण होतील. राजकीय नेत्यांनाही हे समजावले पाहिजे. बहुभाषिक संमेलनातून महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे यावे अशी अपेक्षा आहे. अशा वेगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलनाची संकल्पना मला अपेक्षित आहे,’ असे डॉ. मुळे यांनी सांगितले.\nदिल्लीत सरकारी अधिकाऱ्यांची ‘ पाऊल पडते पुढे’ ही संस्था आम्ही सुरू केली आहे. त्याद्वारे अशा उपक्रमांना चालना देण्याचे काम आम्ही करणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.\nTags: PuneDr. Dnyeshwar MulayPassportPassport Man of IndiaAnant Takavaleपुणेडॉ. ज्ञानेश्वर मुळेविदिशा विचार मंचमहाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभासचिन ईटकरप्रेस रिलीज\nराहिलेले सामान देण्यासाठी उबरचालक मुंबईत प्रमोद आडकर यांचा सत्कार लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nडॉ. आंबेडकर, द. मा. मिरासदार, कवी संजीव, रामदास फुटाणे\nहम भी अगर बच्चे होते...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/when-minister-climbed-on-tree-for-mobile-range-262245.html", "date_download": "2018-04-23T07:33:08Z", "digest": "sha1:MXWYOS5UJK4PAI6DZ2YCBLWM5Z7NUN6U", "length": 12244, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा मोबाइल रेंजसाठी मंत्री महाशय झाडावर चढतात...", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nजेव्हा मोबाइल रेंजसाठी मंत्री महाशय झाडावर चढतात...\nकेंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगडपासून सुमारे १२ किमी दूर असलेल्या धोलिया गावी गेले होते.\n05 जून : देशात खेडोपाडी मोबाइल नेटवर्क पोहोचल्याचा कितीही दावा केला जात असला तरी एका घटनेमुळे मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे. ही समस्या सर्वसामान्यांना नेहमी येतेच पण जेव्हा एखाद्या केंद्रीय मंत्र्याला याचा सामना करावा लागतो. तेव्हा त्याबाबतचे गांभीर्य जरा वाढल्याचं दिसून येतं.\nकेंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगडपासून सुमारे १२ किमी दूर असलेल्या धोलिया गावी गेले होते. मेघवाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्ही आमच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगतो, पण ते आमचं ऐकत नाहीत, असे ग्रामस्थांनी मेघवाल यांना सांगितले. हे ऐकताच मेघवाल यांनी त्वरित अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी या गावात मोबाइल नेटवर्क नसल्याचे सांगितले. तेव्हा खुद्द मेघवाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.\nत्यानंतर ग्रामस्थांनीच मेघवाल यांना मोबाइल नेटवर्क मिळवण्याचा उपाय सांगितला. जर त्यांनी झाडाला शिडी लावून त्यावर चढून मोबाइल लावला तर नेटवर्क मिळेल, असा सल्ला दिला. लगेचच त्यांच्यासाठी शिडीची सोय करण्यात आली. आश्चर्य म्हणजे मेघवाल यांनी असे करताच त्यांचा फोन लागला. झाडावरच त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला आणि गावातील समस्येबाबत सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-23T07:49:55Z", "digest": "sha1:PM5DKQCNFG6VK7KV2ZV7RDZ6CDQE2Z2U", "length": 4185, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६८९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६८९ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १६८९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports?start=90", "date_download": "2018-04-23T07:30:43Z", "digest": "sha1:KKAQHJYXITCE5GZSGHTHC2OXLDFHBES5", "length": 5769, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोनीला मागे टाकत स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत विकत घेतले IPL च्या प्रक्षेपणाचे हक्क\nवन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर\nमहाराष्ट्राच्या पोलिसाची कमाल, कॅलिफोर्नियातील कुस्तीत ‘सुवर्ण’कमाई\n...अन् महिला वर्ल्ड कप फायनल जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले\nस्पेनची गार्बाइन मुगुरुजा विम्बल्डनची नवी चॅम्पियन\n'सिल्व्हर सिंधू'नं उप जिल्हाधिकारी पदाची सूत्रं घेतली हाती\nक्रिकेटपटू मोहम्मद शामीला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न\nभारतीय महिला क्रिकेट टीमची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक\n'माझा किताब तू घे' चिनी बॉक्सरला भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदरची ऑफर; चीनला शांती संदेश\nक्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद\nमहिला हॉकीपटू ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला रेल्वे ट्रॅकवर\nरोजर फेडरनं मिळवलं आठव्यांदा विम्बल्डन\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची निवड\nटीम इंडियाचे लंका दहन; 304 धावांनी मिळवला दणदणीत विजय\nरॉजर फेडररने सलग आठव्यांदा पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद\nमहिला वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 16 धावांनी मात\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B", "date_download": "2018-04-23T07:45:51Z", "digest": "sha1:3MH4B3JGK4IVA4C2HKKSPDGSDN57R2KR", "length": 5530, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिम्पोपो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर लिम्पोपोचे स्थान\nस्थापना २७ एप्रिल १९९४\nक्षेत्रफळ १,२३,९१० वर्ग किमी\nघनता ४२.३ प्रति वर्ग किमी\nलिम्पोपो हा दक्षिण आफ्रिका देशाचा सर्वात उत्तरेकडील प्रांत आहे. पोलोक्वाने ही लिम्पोपोची राजधानी आहे. हा प्रांत पूर्वी नॉर्दर्न ट्रान्सवाल व नॉर्दर्न प्रॉव्हिन्स ह्या नावांनी देखील ओळखला जात असे. लिम्पोपो ह्या दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे व बोत्स्वाना ह्या देशांच्या सीमेजवळून वाहणार्‍या नदीवरून ह्या प्रांताला लिम्पोपो हे नाव देण्यात आले आहे.\nदक्षिण आफ्रिका देशाचे प्रांत\nईस्टर्न केप · उम्पुमालांगा · क्वाझुलू-नाताल · ग्वाटेंग · नॉर्थ वेस्ट · नॉर्दर्न केप · फ्री स्टेट · लिम्पोपो · वेस्टर्न केप\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5374986130756182565&title=The%20Inauguration%20Ceremony%20Of%20The%20'ISHRAE'%20Chapters&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:20Z", "digest": "sha1:3V3NZBPL4KS2EKXXLCWS7L4KVHWCF4IZ", "length": 7117, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयएसएचआरएई’ चॅप्टरचा पदग्रहण समारंभ", "raw_content": "\n‘आयएसएचआरएई’ चॅप्टरचा पदग्रहण समारंभ\nपुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (आय​​एसएचआरएई) पुणे चॅप्टरच्या नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ शुक्रवार सहा एप्रिल २०१८ रोजी हॉटेल रामी ग्रँड येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या पदग्रहण समारंभात २०१८-१९च्या नवीन मंडळाकडे कार्यभार सोपविला जाईल.\n‘आयएसएचआरएई’चे माजी अध्यक्ष व किर्लोस्कर चिलर्सचे उपाध्यक्ष प्रशांत जोशी हे नवीन मंडळाला शपथ देतील. त्यामध्ये नवीन अध्यक्ष सुरज रानडे, सचिव अनुश्री रिसवाडकर, खजिनदार दीपक वाणी व इतरांचा समावेश आहे. २०१९-२०साठी नंदकुमार मातोडे यांची प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून नियुक्ती झाली आहे.\n‘या पदग्रहण समारंभानंतर ‘एनर्जी कॉन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड’ या विषयावर आशु गुप्ता हे उर्जा कार्यक्षमता क्षेत्रातील तज्ञ सादरीकरण करतील. गेल्या वर्षी उत्कृष्ट कार्य करणार्‍या सदस्यांचा सत्कार केला जाईल. याच कार्यक्रमात ‘आयएसएचआरएई’च्या एसीआर ट्रेंडस आणि चिलर कॉनक्लेव्ह या राष्ट्रीय परिषदांच्या ब्रँडींगचे अनावरण केले जाईल,’ अशी माहिती मावळते अध्यक्ष केदार पत्की व सचिव नंदकुमार मातोडे यांनी दिली.\nTags: PuneNandkishor MatodeAnushree RiswadkarSuraj RanadeISHRAEपुणेआय​​एसएचआरएईसुरज रानडेअनुश्री रिसवाडकरनंदकुमार मातोडेप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dattatray-tarkayvadkar-selected-for-senior-national-wrestling/", "date_download": "2018-04-23T07:52:38Z", "digest": "sha1:UCGHPX5HD2K5CJDDMENIOKD4F4IS7YX6", "length": 14541, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैलवान दत्तात्रय तुर्केवाडकरची वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nपैलवान दत्तात्रय तुर्केवाडकरची वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड\nगोराई, बोरिवलीचा मराठमोळा मल्ल पैलवान अभिषेक दत्तात्रय तुर्केवाडकर याची इंदूर (मध्य प्रदेश) येथे १७ नोव्हेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अभिषेक ७४ कि.ग्रॅ. वजनी गटात राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.\nहिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरण (साई) कांदिवली येथे कुस्तीचा सराव करणाऱ्या अभिषेकने यापूर्वी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ‘महाराष्ट्र केसरी’त कास्य पदक, मुंबई महापौर व नवी मुंबई महापौर केसरीत सुवर्ण पदक, पुणे महापौर कसरीत कास्य पदक अशी चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीगसाठीही (एमडब्ल्यूसीएल) अभिषेकची निवड झाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगुड बाय आशिष नेहरा\nपुढीलव्यंकटेश रावने ८२ चेंडूंत ठोकल्या २७९ धावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-public-reaction-over-cm-fadnavis-statement-484334", "date_download": "2018-04-23T07:24:32Z", "digest": "sha1:44GXVU42HHLCPH24YXGRMDOUQZFFUCK2", "length": 15913, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या परप्रांतीयांबाबतच्या विधानावर मुंबईकरांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nमुंबई : मुख्यमंत्र्यांच्या परप्रांतीयांबाबतच्या विधानावर मुंबईकरांची प्रतिक्रिया\nपरप्रांतातून येणारे लोक मुंबईला महान करतात त्यांनी मुंबईचा गौरव वाढवलाय असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसंच मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबद्धल सर्वसामान्य मुंबईकरांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहुया..\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई : मुख्यमंत्र्यांच्या परप्रांतीयांबाबतच्या विधानावर मुंबईकरांची प्रतिक्रिया\nमुंबई : मुख्यमंत्र्यांच्या परप्रांतीयांबाबतच्या विधानावर मुंबईकरांची प्रतिक्रिया\nपरप्रांतातून येणारे लोक मुंबईला महान करतात त्यांनी मुंबईचा गौरव वाढवलाय असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसंच मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबद्धल सर्वसामान्य मुंबईकरांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहुया..\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/529/", "date_download": "2018-04-23T07:41:30Z", "digest": "sha1:SWMVGZSCFIZGWPQOKCRKGCJEWXHAYFJK", "length": 18218, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 529", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nबेस्टला महापालिकेची २ हजार कोटींची मदत\nसामना प्रतिनिधी, मुंबई बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट समितीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीचे अधिकार अबाधित ठेवून महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. ही...\nरेल्वे भजनी मंडळांचा आवाज दाबला\nसामना प्रतिनिधी, मुंबई रेल्वेत सकाळी कामावर जाताना आणि घरी परतताना भजन, कीर्तन करणाऱ्या भजनी मंडळांविरोधात रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) सातत्याने कारवाई करीत आहे. गेल्या महिनाभरात...\nसहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांना मारहाण\nसामना प्रतिनिधी, मुंबई अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरील अतिक्रमण आणि फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना पालिकेचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांना मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी...\nदर्जेदार शिक्षक मिळावेत यासाठीच ‘टीईटी’ परीक्षा; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण\n मुंबई राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. डी.एड....\nसिंधुदुर्गात आढळली दुर्धर आजाराची बालके आरोग्यमंत्र्यांची माहिती\n मुंबई सिंधुदुर्ग जिह्यात मे २०१७ अखेर अंगणवाड्य़ांमधील तपासणीमध्ये दुर्धर आजाराची एकूण २२ बालके आढळली आहेत तर तीव्र कमी वजन असलेली ‘सॅम’ श्रेणीतील...\nकन्नमवारनगरातील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या\n मुंबई विक्रोळी येथील कन्नमवार नगरातील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी देण्यात यावा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्य़ाद्वारे...\nशरद पवार म्हणजे कुठल्याही खेळपट्टीवर खेळणारा अष्टपैलू खेळाडू\nसामना प्रतिनिधी, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘पद्मविभूषण’ शरद पवार म्हणजे सर्व खेळपट्टीवर खेळणारा अष्टपैलू खेळाडू आहे, अशा शब्दांत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा सर्वपक्षीय गौरव...\nअपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱयांकडून सहा महिन्यांत २३ लाखांचा दंड वसूल\n मुंबई लोकलच्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या धडधाकट प्रवाशांविरोधात आरपीएफने जानेवारी ते जून २०१७ दरम्यान केलेल्या कारवाईतून मध्य रेल्वेला २३ लाख ७२ हजार...\nमुंबई, ठाण्यातीलच इमारती पडतात कशा\n मुंबई मुंबई-ठाणे परिसरातीलच इमारती कशा पडतात, असा खरमरीत सवाल उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केला. मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेची चौकशी करायला टाळाटाळ...\nमुंबई तीन आत्महत्यांनी हादरली, काळाचौकी, विक्रोळी आणि कांदिवलीतील घटना\nसामना प्रतिनिधी, मुंबई काळाचौकीमध्ये प्रकाश सिबल याने ‘मला माफ करा’ असे चिठ्ठीत लिहून १५ व्या मजल्यावरून उडी मारली. विक्रोळीमध्ये पवन पोद्दार याने गळफास घेतला तर...\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4841412144338409194&title=Landscaping%20important&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:55:19Z", "digest": "sha1:GAETUT5N7JKISEAPW37PMUKIHLE257OY", "length": 8187, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘भावनिक जवळीकतेसाठी लँडस्केपिंगही महत्त्वाचे’", "raw_content": "\n‘भावनिक जवळीकतेसाठी लँडस्केपिंगही महत्त्वाचे’\nपुणे : ‘माझ्या लोणावळ्यातील जमीनीवर तिथला निसर्ग जपत काहीतरी सुंदर उभे करावे अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी लँडस्केपिंगवरील पुस्तके जमवून माझ्या मनात झाडे, बसण्यासाठी बाकडी, नयनरम्य कारंजी असे चित्र उभे केले होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भावनिकदृष्ट्या जवळची वाटणारी ती जागा असावी असे मला वाटत असे. त्यासाठी जागेचे लँडस्केपिंग फार महत्त्वाचे असते. पुण्यातील लँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांनी ते सर्व प्रत्यक्षात उतरवले,’ अशी भावना प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.\nप्रसिद्ध लँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांच्या ‘सुमन शिल्प’ या लँडस्केप, आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझायनिंग कंपनीच्या नवीन स्टुडिओचे अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी धर्मेंद्र बोलत होते. संस्थेच्या सहसंस्थापिका व इंटिरिअर डिझायनर उमा नामपूरकर, सिद्धेश नामपूरकर या वेळी उपस्थित होते.\n‘मी गेली कित्येक वर्षे महेश यांचे काम जवळून पाहतो आहे. मी त्यांना माझ्या मुलासारखेच मानतो. त्यांच्याकडे रेखाटन कौशल्य उत्तम आहेच शिवाय मानवी भावना समजून घेत त्या कागदावर आणि नंतर घराच्या लँडस्केपिंगमध्ये कशा उतरवाव्यात याची त्यांना जाण आहे,’ अशा शब्दांत धर्मेंद्र यांनी कौतुक व्यक्त केले. नामपूरकर म्हणाले, ‘धर्मेंद्रजी आजूबाजूच्या गोष्टी फार काळजीपूर्वक पाहतात. लँडस्केपिंगची त्यांना विशेष आवड असून एखाद्या जागेस सौंदर्य कसे प्रदान करता येईल याबद्दल त्यांच्या डोक्यात स्पष्ट चित्र असते. ते नेहमी मला आपल्या कल्पना सांगून माझ्याकडून लँडस्केपिंगचे आरेखन करून घेत.’\nTags: पुणेधमेंद्रसुमनशिल्पमहेश नामपूरकरलँडस्केपआर्किटेक्चरPuneDharmendraMahesh NampurkarSumanshilpप्रेस रिलीज\nएजीएल एक्स्लुझिव्ह शोरूमचे उद्घाटन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rangnath-pathare-on-current-indian-situation/", "date_download": "2018-04-23T07:54:57Z", "digest": "sha1:2BXDGO6HKUPUZDJJ2PZDNZOLIMH42TWH", "length": 18518, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जातेय!; ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारेंचा हल्लाबोल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nविरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जातेय; ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारेंचा हल्लाबोल\n‘‘लोकमान्य टिळक यांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असे अग्रलेखातून ब्रिटिश सरकारला सुनावले होते, परंतु आज प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी सरकारपुढे नांगी टाकली आहे. देशात सध्या विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. ही बाब गंभीर आहे. देशात एक-दोन घराणी अनेक सांस्कृतिक संघटनांवर ताबा मिळवीत असतील तर हे धोकादायक आहे. याबाबत आपण गप्प बसलो तर जनता आपल्याला माफ करणार नाही’’ असा हल्लाबोल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केला.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने नगरमधील सावेडी उपशाखेने विभागीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे. त्याचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हे आहेत. संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.\nरंगनाथ पठारे म्हणाले, ‘आजचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तमान कसे आहे हे सांगायचे असेल तर ते भीती निर्माण करणारे आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याला आपला आक्षेप नाही. आपल्या लोकशाही व्यवस्थेने त्यांना त्या जागी बसविले आहे. मात्र ज्या विचारधारेचा ते पुरस्कार करतात ती मला मान्य नाही. पण लोकशाही व्यवस्थेने त्यांना शीर्षस्थानी आणले आहे त्याचा एक नागरिक म्हणून मी आदर करतो. आज देशातील सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी सरकारपुढे नांगी टाकली आहे. दादरी येथे काय झाले हे आपल्याला माहीत आहे. अशाच प्रकारच्या घटना राजस्थान, उत्तर प्रदेशसह इतरत्र भरपूर झाल्या आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद आहे असे नाही.’\nदेशाची आणीबाणीच्या दिशेने वाटचाल\nरामदास फुटाणे म्हणाले, ‘देशाची आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू असून राज्यकर्ते केवळ मतांसाठी आपल्याकडे पाहतात. गल्लीत तुमच्या जातीची मते किती आहेत यावर तुमची किंमत ठरते. चॅनेल्स एक-दोन कुटुंबांनी ताब्यात घेतले. पूर्वी आणीबाणीमध्ये १८ महिने कैदेत टाकले गेले, आता ३६ महिने टाकले जाईल अशी भीती वाटते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनेहमीच ‘दबंग’चा हिस्सा राहणार : सोनाक्षी सिन्हा\nपुढीललेटलतिफ रेल्वे कर्मचाऱ्यांची आता खैर नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nस्वातंत्र्य लढ्यात काहीही भाग न घेतलेले लोक अशा प्रकारे कोन्ग्रेस पक्षाचे मुखंड भाजप पक्षाच्या लोकांची संभावना करतात त्याच प्रकारे आणीबाणी पर्वाची काहीही झळ न पोचलेले लोक सध्या उगाचच आणीबाणीपेक्षाही भयंकर अशी उगाचच कावकाव करत सुटले आहेत कर नाही त्याला डर कशाची असा एक वाक्प्रचार मराठीत आहे तो साहित्यिक विसरले असावेत.\nअगदी बरोबर. या लोकांना मिळणारे विदेशी फंड बंद झाले. नोटाबंदि मुळे आणखी पंचाईत.\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_6634.html", "date_download": "2018-04-23T07:09:07Z", "digest": "sha1:E4QMT5Q3533C3UUJXF2ZUXU6YNT3G7X3", "length": 3853, "nlines": 35, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: सप्तश्रुंगी", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ४६०० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nनाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा 'सप्तश्रुंगी गड' हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला\nजातो.सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहे.मंदिरापर्यंत\nजाण्यासाठी पाय-या आहेत. गडावर जाण्याच्या वाटा :\nकिल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडीरस्ता गेलेला आहे.वणी नांदुरी दर अर्ध्यातासाला बसेस चालू असतात.नाशिकवरून थेट नांदुरी गाठून जीपने किल्ल्यावर जाता येते. राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत.\nजेवणाची सोय : किल्ल्यावर हॉटेल्स आणि भोजनालये आहेत. पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : नांदुरी गावातून अर्धातास.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5410427564235611374&title=Arrenged%20Poetry%20concert%20In%20'MSP'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:55Z", "digest": "sha1:N2W3IROUPEVYLTCXMBWLUJ7DV4KRDEZN", "length": 6314, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "साहित्य परिषदेत रंगणार कवितांची मैफल", "raw_content": "\nसाहित्य परिषदेत रंगणार कवितांची मैफल\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री नीरजा आणि कवी अरुण म्हात्रे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर संवाद साधणार आहेत.\nहा कार्यक्रम येत्या मंगळवारी (ता. नऊ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. नीरजा आणि म्हात्रे यांच्या कविता ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.\nदिवस : मंगळवार, नऊ एप्रिल २०१८\nवेळ : सायंकाळी ६.३० वाजता\nस्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, पुणे.\nTags: महाराष्ट्र साहित्य परिषदमसापपुणेकवयित्री नीरजाअरुण म्हात्रेPuneArun MhatreKavyitri Nirjaप्रेस रिलीज\nपुणे येथे ब्लॉगलेखन कार्यशाळा साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज ‘पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते’ ‘वैज्ञानिक-साहित्यिक एकाच ध्येयावर मार्गस्थ’ ‘सुसंगती आणि विसंगतीचा शोध कथा घेते’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T07:50:58Z", "digest": "sha1:QNDCMSHP73ICULJ7T2PWFFUXMXNTNQTN", "length": 7075, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ९ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ९ वे शतक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे - ८४० चे\n८५० चे - ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे\nस्वतःतील वर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ८२१‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८०० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८१० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८२० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८३० चे दशक‎ (१० क, १ प)\n► इ.स.चे ८४० चे दशक‎ (५ क, १ प)\n► इ.स.चे ८५० चे दशक‎ (२ क, १ प)\n► इ.स.चे ८६० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८७० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८८० चे दशक‎ (१ क, १ प)\n► इ.स.चे ८९० चे दशक‎ (७ क, १ प)\n► इ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे‎ (१०० प)\n► इ.स.च्या ९ व्या शतकातील जन्म‎ (१ क)\n► इ.स.च्या ९ व्या शतकातील मृत्यू‎ (१ क)\n► इ.स. ८३०‎ (१ प)\n► इ.स. ८३१‎ (१ प)\n► इ.स. ८३२‎ (१ प)\n► इ.स. ८३४‎ (१ प)\n► इ.स. ८३५‎ (१ प)\n► इ.स. ८३६‎ (१ प)\n► इ.स. ८३७‎ (१ क, १ प)\n► इ.स. ८३८‎ (१ क, १ प)\n► इ.स. ८३९‎ (१ प)\n► इ.स. ८४१‎ (१ प)\n► इ.स. ८४३‎ (१ प)\n► इ.स. ८४६‎ (१ प)\n► इ.स. ८४८‎ (१ प)\n► इ.स. ८५६‎ (१ प)\n► इ.स. ८९१‎ (५ क, १ प)\n► इ.स. ८९२‎ (५ क, १ प)\n► इ.स. ८९३‎ (१ प)\n► इ.स. ८९४‎ (५ क, १ प)\n► इ.स. ८९५‎ (५ क, १ प)\n► इ.स. ८९६‎ (५ क, १ प)\n\"इ.स.चे ९ वे शतक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ९ वे शतक\nइ.स.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chala-hawa-yeu-dya-todays-last-episode/", "date_download": "2018-04-23T07:49:48Z", "digest": "sha1:KUT52RY63WAIRBLAGFFNPO6TD5KSNHHS", "length": 16118, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘चला हवा येऊ द्या’चा आज शेवटचा एपिसोड… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\n‘चला हवा येऊ द्या’चा आज शेवटचा एपिसोड…\nअवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा, गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच ठरला आहे. ‘कसे आहात मंडळी, हसताय ना… हसायलाच पाहिजे’चा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्राला या टीमने वेड लावले आहे. दरवेळी काहीतरी नवीन विषयासह येणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अर्थात काही वेळासाठीच ही विश्रांती असेल असं सांगण्यात आलं आहे.\nमराठी प्रेक्षकांना आपल्या मनोरंजनाने खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम काही दिवसांतच मराठी घराघरांत पोहचला. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच नाटकांना ‘चला हवा येऊ द्या’ एक प्रसिद्धीचे प्रभावी माध्यम ठरले.\n‘चला हवा येऊ द्या’च्या या थुकरटवाडीत निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे या टीमने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ची हवा आहे. आमिर खान, शाहरुख खान, विद्या बालन, जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा या बॉलिवूड कलाकारांनीही ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली आहे.\n‘चला हवा येऊ द्या’चे हे दौरे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील यात शंका नाही. निलेश साबळेने स्वत: आता थोडं थांबण्याची वेळ आली आहे, ही विश्रांती मात्र काही वेळासाठीच असल्याचेही त्याने म्हटले आहे. आजचा दिवस चला हवा येऊ द्याच्या प्रेक्षकांसाठी शेवटचा दिवस असणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनोटाबंदी ही एक प्रकारची संघटीत लूट होती- मनमोहन सिंग\nपुढीलट्विटरसोबत ‘गोलमाल’ अन ट्विटरचे त्यांच्यासोबत ‘गोलमाल अगेन’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6500-ahmednagar-school-teacher-hitting-student-injured-case-filed", "date_download": "2018-04-23T07:34:14Z", "digest": "sha1:PGFZVNOJGSD5RZKTFRCBGV5N4CHUIH4U", "length": 6086, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गणित चुकल्यानं अमानुष मारहाण - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगणित चुकल्यानं अमानुष मारहाण\nजय महाराष्ट्र न्युज, अहमदनगर\nदुसरीतल्या रोहन जंजीरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याला गणित चुकल्यानं त्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगरमधल्या पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली घटना दहा तारखेला सकाळी अकरा वाजता घडली. कर्जत तालुक्यातल्या चंद्रकांत शिंदे नावाच्या शिक्षकाने ही मारहाण केली. छडीनं तोंडातील अवयवांना जखमा झाल्यानं त्या विद्यार्थ्याला श्वसनास ञास झाला आणि त्याला ताबडतोब पुण्यातल्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\nया प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात मुलाच्या आईने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/22/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T07:25:00Z", "digest": "sha1:7F3XXMRZN7LLNVS6HKTMKKWOKPCP7KAV", "length": 24497, "nlines": 83, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "नवा सूर्य कवेत घेताना | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nनवा सूर्य कवेत घेताना\n‘ शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र देत दलित समाजाला आत्मसन्मानाची दिशा दाखवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मंगळवारी, ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिन. त्यानिमित्त आजच्या पिढीतील दलित तरुणाईच्या आशा, आकांक्षा, स्वप्नं आणि स्पंदनं टिपणारा हा लेख.\nयेत्या ६ तारखेला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी भारतभरातून लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवर आपल्या लाडक्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र येतील. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा तेजस्वी सूर्यच अस्ताला गेला होता. इतिहासाच्या एका गौरवशाली अंकाचा शेवट आणि बापाविना पोरक्या झालेल्या समाजाचा कधीही न थांबणारा संघर्ष सुरू झाला. आज त्यांना अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असला तरी बाबासाहेब नावाच्या वादळाचा झंझावात तसूभरही कमी झालेला नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा चा मूलमंत्र मिळालेला आंबेडकरी समाजातील तरुण अजूनही अपेक्षित विकास साधू शकलेला नाही. एकूणच या तरुणांच्या सांप्रत स्थितीतील जगण्याच्या पातळीवरील समस्या आणि समकालिन प्रश्नांचा मागोवा प्रातिनिधिक स्वरुपात घेणे यानिमित्ताने उचित ठरेल.\nराजकीयदृष्ट्या सर्वाधिक सजग असणारा तरुण वर्ग बाबासाहेबांच्या हयातीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीच्या राजाकारणाला, राजरोसपणे होणार्‍या अत्याचारांना कंटाळला होता. ७० च्या दशकात याच तरुणांनी कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारत समाजाला दलित पँथर चा पर्याय दिला. आपसूकच रिपब्लिकन चळवळ ते दलित चळवळ असे ट्रान्सफॉर्मेशन घडून आले. पहिल्यांदाच प्रस्थापित व्यवस्थेला नाकारण्याची धमक दलित पँथर ने तरुणांना मिळवून दिली. पण येरे माझ्या मागल्या करत दलित पँथर देखील फाटाफुटीच्या राजकारणाला बळी पडली. परत रिपब्लिकन पक्षाचा आश्रय घेत आजमितीला ४४ गटांमध्ये पक्ष विभाजित झाला आहे. बाबासाहेबांनतर बहुजन वर्गाला सर्वंकष नेतृत्व आजतागायत मिळालेले नाही. राजकारणाबद्दल मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या अनास्थेला रिपब्लिकन नेतेच जबाबदार आहेत. ह्या नेत्यांनी समाजाला कधीच अर्थकारण मिळवून दिले नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या दमदार शिक्षणसंस्था उभारल्या नाहीत. उत्कृष्ट लेखकांना कधीही प्रोत्साहन दिले नाही. प्रशासकीय, सनदी सेवेतील अधिकारी घडवणार्‍या किती संस्था स्थापन केल्या हा देखील गहन प्रश्न आहे. खेड्यापाड्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे किती इस्पितळे उभारण्यासाठी पुढाकार घेतला किंवा त्यासाठी किती आंदोलने केली सामाजिक अस्मितेच्या नावाखाली दिली ती फक्त आंदोलने, पण पोटासाठी भाकरी मिळवून देण्यात मात्र सारेच अयशस्वी ठरले. रिपब्लिकन नेते खुद्द हे वास्तव नाकारणार नाहीत. नवे उद्योगधंदे व नव्या दमाच्या उद्योजकांना वाव देण्याचे औदार्य दाखविलेले नाही. कार्यकर्ते केवळ बॅनरबाजीसाठी, आत्मदहन करण्यासाठी, सभेला गर्दी जमवण्यासाठी पण त्यांच्या विकासासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. बाबासाहेबांनी एकदा म्हटले होते. “Political power is such a master key by which you can open each and every lock.” सत्तेचा हव्यास हा फक्त स्वतःचा पोकळ आत्मभिमान शमवण्यासाठीच केला जात आहे.\nआरक्षणाचा प्रश्न, खाजगी विद्यापीठांचा प्रश्न, खाजगीकरणाची लाट, रमाबाई नगर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांडातील पीडीतांना, वंचितांना न्याय मिळाताना दिसत नाही. त्यासाठी कोणी खास प्रयत्न करत असल्याचेही दिसत नाही. राजरोसपणे अॅट्रोसिटीची प्रकरणे घडतच आहेत. क्रिडा क्षेत्रात प्रतिनिधित्व नाही. माध्यमजगातातलं दुय्यम स्थान, दिवसेदिवस महाग होत जाणारी शिक्षणव्यवस्था, छुप्या पद्धतीने समाजव्यवस्थेत उपलब्ध असलेली जातीयता, समाजव्यवस्थेकडून, न्यायव्यवस्थेकडून होणारी उपेक्षा आंबेडकरी तरूणाला सर्वांगीण विकासापासून दूर लोटत आहे. नामांतराचा विषय वेळपरत्वे पेटवणार्‍या राजकीय पक्ष मागासवर्गीयांसाठी घोषित झालेल्या योजनांमधील भ्रष्टाचारावर रान उठवित नाही. ठराविक अपवाद वगळता काही स्वार्थलोलूप राजकारण्यांनी स्वाभिमानी आंबेडकरी तरुणाला निवडणूकीच्या काळात हमखास उपलब्ध असलेली कार्यकर्त्यांची एकनिष्ठ फौज, त्यांची एकगठ्ठा मते, विश्वासू व्होट बँक असा बहाल केलेला अपमानास्पद दर्जा त्याला निराश बनवत आहेत. परिस्थिती निराशाजनक असली तरी पूर्णतः कुचकामी बनलेली नाही. शेवटी अंधारातूनच आशेचा किरण उगवत असतो.\nस्वातंत्र्यापेक्षा काहीच उच्च नाही, गुलामीपेक्षा काही नीचतम नाही. स्वातंत्र्याचा आस्वाद घेणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बाबासाहेबांच्या चळवळीने विचारस्वातंत्र्य बहुजन समाजाला दिले. विचारशक्तीच्या जोरावर सुशिक्षित तरुणाने दलित ही ओळखवजा कलंक पुसून टाकताना स्वतःची ओळख आंबेडकरी तरूण म्हणून प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे. जातीधर्माआधी भारत अग्रस्थानी ठेवून संविधान राष्ट्राचा, पर्यायाने प्रत्येक नागरिकाचा आद्यग्रंथ मानणारा, अंगिकार करणारा, सदैव संविधान संरक्षणार्थ तयार असणारे हे युवा बुद्धांचा अतःदिप भव हा संदेश अंगिकारून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जागतिकरणाच्या समस्यांनी ग्रासलेले असताना सध्याचा लढा हा केवळ जातीअंतापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या कक्षा खाजगीक्षेत्र विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र अशा रुंदावण्याची तयारी देखील करून ठेवलेली आहे. बहुजन तरुणांनी खासगी क्षेत्रात उद्योगशीलता जपल्याशिवाय भारताचा उद्धार होणार नाही. स्वतः उद्योजक झाल्याशिवाय देशातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आपण कायम असमर्थ ठरणार आहोत हे या पीढीने अचूक हेरले आहे. त्यातूनच मिलिंद कांबळेंसारखे धडाडीचे उद्योजक पुढे आले. त्यांच्या प्रयत्नांतून जन्माला आली ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की). ‘Be job givers instead of job seekers’ हे डिक्कीचे ब्रीदवाक्य. स्वयं प्रतिभेने जागतिकीकरणाच्या संधींचा फायदा घेउन हा तरुण वर्ग आपले कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहे.\nआज भारतातील सारा बहुजन समाज माध्यमविरहीत आयुष्य जगतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वतःचे माध्यम नाही म्हणून व्यक्त होता येत नव्हते. परंतू सोशन नेटवर्किंग साईट्स चा आधार घेत आपले स्वतःचे माध्यमविश्व उभारुन माध्यमजगतातलं नवं आणि प्रभावी इवॉल्यूशन घडवणारे हेच तरुण होय. स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण एक आव्हान होते पण युवावर्गाने जबाबदारीने शिक्षण ही आजची मूलभूत गरज असल्याचे समाजमनावर स्पष्टपणे प्रतिबिंबित केले आहे. पण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी लागणारा प्रयत्न करताना मात्र ही पीढी उदासीनता बाळगते आहे. इंग्रजी आंतरारष्ट्रिय व्यवहारातील भाषा, ती आत्मसात करणे व जे जाणीत नाहीत त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन देणे तितीकेच महत्त्वाचे आहे. शिकून पदव्या मिळविल्या, स्वतःचा उत्कर्ष झाला म्हणजे सारा समाज सुधारला असेही होत नाही. खाजगीकरणाचा वाढता रेटा हा जातीयतेच्या व शोषकांच्या व्यवस्थेला घट्ट करणारा आहे. त्यासंदर्भात मेनस्ट्रिम मधले आपण मुठभर तरुण पुन्हा आपल्या मुळांकडे जाण्यास तयार आहेत का तेथील लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत का तेथील लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत का वर्तमान स्थितीतील आव्हाने झेलण्यासाठी आपण त्यांची मनगटे मजबूत करणार आहोत का \nस्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या चक्रव्यूहात आपल्या दोन पिढ्या बरबाद झाल्या. आंबेडकरी वर्गाकडे स्वतःचे असे राजकीय तत्त्वज्ञान आहे. राजकीय समज आहे. मग अजूनही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत पीछेहाट का सत्ता-आसक्ती ला झुगारून नैतिक जीवन मुल्ये रुजवून तत्वज्ञानाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. जेणेकरून कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होईल. याच आंबेडकरी समाजाने भारत देशाला डॉ. मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधवांसारखे अर्थतज्ञ दिलेत. कल्पना सरोज सारख्या यशस्वी उद्योजक दिलेत. नामदेव ढसांळ, लक्ष्मण मानेंसारखे क्रांतिकारी कवी-लेखक दिले आहेत. अनेक नावाजलेले सनदी अधिकारी, विद्वान हे आंबेडकरी चळवळीने या देशाला दिलेली देणगीच आहे. हा वारसा पुढे चालवत आंबेडकरी तरुणाने स्वविकास साधल्यानंतर समाजाप्रती असलेले उत्तरदायीत्व पूर्ण करायलाच हवे. समाजबांधवांच्या समस्यांप्रती संवेदनशील राहणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ ही केवळ महारांची, बौद्धांची चळवळ म्हणून सीमीत न ठेवता तीचे रुंदीकरण सार्‍या मागासवर्गाच्या समावेशात केले जावे. कोणताही राजकीय पक्ष हा कणखर, खंबीर नेतृत्वाच्या बळावर यश संपादन करत असतो. हे नवे नेतृत्व घडवण्यासाठी आत्ता युवावर्गालाच पुढाकार घ्यावा लागेल. किती दिवस इतर जातीय बांधवांच्या नावांने आपण बोटे मोडायची, राजकीय नेतृत्वाला, प्रस्थापित व्यवस्थेला दूषणे देणार सत्ता-आसक्ती ला झुगारून नैतिक जीवन मुल्ये रुजवून तत्वज्ञानाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. जेणेकरून कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होईल. याच आंबेडकरी समाजाने भारत देशाला डॉ. मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधवांसारखे अर्थतज्ञ दिलेत. कल्पना सरोज सारख्या यशस्वी उद्योजक दिलेत. नामदेव ढसांळ, लक्ष्मण मानेंसारखे क्रांतिकारी कवी-लेखक दिले आहेत. अनेक नावाजलेले सनदी अधिकारी, विद्वान हे आंबेडकरी चळवळीने या देशाला दिलेली देणगीच आहे. हा वारसा पुढे चालवत आंबेडकरी तरुणाने स्वविकास साधल्यानंतर समाजाप्रती असलेले उत्तरदायीत्व पूर्ण करायलाच हवे. समाजबांधवांच्या समस्यांप्रती संवेदनशील राहणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ ही केवळ महारांची, बौद्धांची चळवळ म्हणून सीमीत न ठेवता तीचे रुंदीकरण सार्‍या मागासवर्गाच्या समावेशात केले जावे. कोणताही राजकीय पक्ष हा कणखर, खंबीर नेतृत्वाच्या बळावर यश संपादन करत असतो. हे नवे नेतृत्व घडवण्यासाठी आत्ता युवावर्गालाच पुढाकार घ्यावा लागेल. किती दिवस इतर जातीय बांधवांच्या नावांने आपण बोटे मोडायची, राजकीय नेतृत्वाला, प्रस्थापित व्यवस्थेला दूषणे देणार स्वर्ग पहायचा असेल तर बलिदान तर द्यावेच लागेल. नवनिर्माणासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चौफेर अभ्यासण्याची गरज आहे. आजवर केवळ कायदेतज्ञ म्हणून माहित असलेले बाबासाहेब हे उच्च दर्जाचे अर्थतज्ञ होते, त्यांची संरक्षण विषयक तत्वज्ञानाची महती आज जगाला कळून चुकलीये, अशा बहुआयामी बाबासाहेबांचा आधुनिक आदर्श निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. चळवळीचे तत्त्वज्ञान व कार्यपद्धती ही एकप्रवाही न ठेवता चळवळीची मेथेडोलॉजी सर्वंकष स्विकाराहार्य व बहूप्रवाही करण्यावर भर द्यावा लागेल. बु्द्धप्रणीत समाजक्रांतीचा अवलंब करावा लागेल. तो करण्यास आपण तय्यार आहोत का \nआज आंबेडकरी समाजातील राजकीय, सामाजिक नेतृत्व रसातळाला गेले असल्याची कठोर भावना या तरुण पीढीत घर करून आहे. खरे तर हा चळवळीचा नव्हे, चळवळ चालवणार्‍यांचा पराजय आहे. ही परिस्थिती बदलणे सर्वस्वी तरुणांच्या हातात आहे. जोवर तरुण स्वतः ग्राउंड रिएलिटीला स्विकारत नाही तोवर सर्व स्तरांत नेतृत्वबदल घडून येणे अशक्य आहे. रसातळाला गेल्यावर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेण्याची जिद्द ही आपल्यात आहे हे अंगी बाणवावे लागेल. लढ्यासाठी सज्ज व्हावे लागेल. बाबासाहेबांनी घडवलेल्या सोनेरी युगाचा, जाज्वल्य अभिमानाचा, आत्मभिमान जागृत करणार्‍या संघर्षाचा, यशापयशाचा, समस्यांचा अभ्यास करावा लागेल .\nमानवमुक्तीच्या लढ्यासाठी न्याय हक्कांसाठी लढा पुकारावा लागेल. मानवमुक्तीच्या सर्वंकष लढ्यातूनच आधुनिक लढ्याच्या नव्या दिशा जन्म घेतील..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/bhumika/", "date_download": "2018-04-23T07:24:42Z", "digest": "sha1:ND6KHMYV45IHGSSERRIYD4PGBYQPE4I5", "length": 27265, "nlines": 92, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस मी मांडलेली भूमिका … | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nकविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस मी मांडलेली भूमिका …\nजन्म हा जरी अपघात असला तरी देखील आपल्याकडे विशिष्ट वर्गाला बाय बर्थ काही चॉईसेस आहेत. मागास जातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला बाय डिफॉल्ट पुरोगामी बनण्याशिवाय पर्यायच नसतो. याउलट दमनकारी जातींत जन्माला आलेल्यांना प्रतिगामी अथवा पुरोगामी बनण्याची मात्र सोयीस्कर चॉईस असते. जात-पंथ-धर्म-लिंग बंडाच्या चिलखती कुरतडण्याच्या या लढ्याचं रुपांतरण आता पुरोगामी विरूद्ध प्रतिगामी अशा लढ्यात होत आहे.\nचळवळीची भाषा वेगाने बदलत आहे. ग्लोबलायझेशन नंतर उपजलेल्या दुसऱ्या पीढीचा मी एक प्रतिनिधी. पहिल्या पीढीला जागतिकिकरणाचा तुटपुंजा फायदा झाला. दुसऱ्या पीढीला आता फायदा आणि चटके दोन्ही बसत आहेत. एकविशी पार केलेल्या खाऊजा धोरणाने मात्र आता नव्याने उदयास येणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या सर्वांगाचे लचके तोडण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे.\nआज हा कवितासंग्रह प्रकाशित होताना जी भूमिका मी इथे आपल्यासमोर मांडतोय त्यात पुन्हा पुन्हा मला तेच रिवीजन करण्याची काडीमात्र इच्छा नाही. इथल्या ब्राह्मणी आणि भांडवली वर्गाने केलेलं दमन मला पुन्हा पुन्हा गिरवायचं नाहीए. किंवा मला पुन्हा त्याच जुन्या पद्धतीचे आसूड ओढण्यात वेळ देखील वाया घालवायचा नाही आहे.\nआमच्या हक्काचं जे आकाश इथल्या व्यवस्थेने अत्यंत चलाखीनं डिलीट केलंय ते आकाश पुन्हा रिस्टोर करण्याची भूमिका घेऊन मला आपणा सर्वांसोबत यायचं आहे. ह्या रिस्टोरेशनच्या कामात प्रत्येक स्वाभिमानी, पुरोगामी, समताप्रेमी कार्यकर्ता आणि कार्यकर्तीचे सहकार्य अपेक्षित करण्याची भूमिका मला येथे मांडायची आहे. आंबेडकरी चळवळीवर आणि त्यातील कार्यकर्त्यांवर मित्र चळवळींकडून होणारे आरोप मला खोडून काढताना किमान समान कार्यक्रमावर कसं एकत्रित येता येईल या भूमिकेवरच फोकस करायचा आहे. आधीच्या पिढीने प्रसवलेल्या उद्रेकाचं रुपांतरण आता नवनिर्मितीच्या प्रांगणात करण्याची, स्वतःचं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र लिहिण्याची भूमिका, स्वतःचं आकाश नव्याने पांघरण्याची भूमिका मला आपल्यासमोर घेऊन यायचं आहे.\nमाणूस काळानुरूप बदलत जातो. त्यासोबत बदलत जातं ते त्याचं ज्ञान, आकलन आणि त्याच्या जाणीवा. जाणीवा जसजश्या प्रगल्भ होत जातात तसंतसं त्याचं सामाजिक पातळीवरील अस्तित्व अधिकाधिक गडद होत जातं. आयुष्याच्या एका फ्रेज मधून दुसऱ्या फ्रेज मध्ये त्याचे पक्षांतरच झालेलं असतं. त्याच नियमाला धरून प्रत्येक कलावंताचे आयुष्य घडत अथवा बिघडत असतं. याला कवी अपवाद ठरू शकत नाही.\nकवी हा फक्त एका जॉनरपुरता मर्यादित नसतो. किंवा शब्दांपुरता, त्यातील व्याकरणाच्या नियमांपुरता सीमीत नसतो. तो प्रतिनिधी असतो त्याच्या जाणीवांचा, त्याच्यासारख्या जाणीवा जपणाऱ्या असंख्य अव्यक्त मनांचा. म्हणून प्रत्येक कवीला स्वतःचं वर्गचरित्र असतं. त्याचं रखरखणारं जातचरित्र जरी जाणूनबुजून नजरेआड केलं जात असलं तरी त्यामुळे त्याची दाहकता निश्चितच कमी झालेली नसती.\nया जातचरित्राच्याच दाहकतेतून सत्तरच्या दशकानंतर ज्वालामुखीच्या वेगानं प्रसवलेल्या आंबेडकरी साहित्यानं आपल्या वेदना अतिशय तीव्र आणि आक्रमक रुपात मांडल्या. विशेष म्हणजे त्या अगदी स्वतःच्या, वेशीबाहेरच्याच भाषेत मांडल्या. ज्या समाजाला जगण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेण्यासाठी पावलापावलांवर संघर्ष करावा लागायचा त्या समाजातून आलेलं साहित्य हे निश्चितच आग ओकणारं असणं हे स्वाभाविकच होतं. या साहित्याच्या मांडणीतील आक्रमकतेमुळे त्याला सरसकटपणे पुरूषी ठरवलं गेलं.\nगोलपीठा असो किंवा रॉकगार्डन… नामदेव ढसाळ ते अरुण कांबळे आणि सध्याच्या काळातल्या प्रज्ञा पवारांपासून ते अनेक नवकवींच्या कवितेतील आक्रमकता ही जरी बुरसटलेल्या मेंदूला झिणझिण्या आणणारी असली तरी त्यातील करुणाभाव हा निश्चितच पसायदानापेक्षा काकणभर सरस आहे.\nसमता, स्वातंत्र्य, बंधुता ही आजच्या अनेक स्वघोषित रॅडिकल छगुन्या म्हणून मिरवणाऱ्या तीनपाटांसाठी प्रचंड मोठं रोमँटीसीझम आहे. पण आंबेडकरी साहित्याच्या प्रसवाची प्रेरणा ही तीन मूलभूत मानवतावादी तत्वेच आहेत. ज्या आंबेडकरी साहित्याला इथल्या व्यवस्थेने दलित साहित्याचा टॅग लावून व्यवस्थित विल्हेवाट लावायचा प्रय़त्न केला त्या साहित्याची मुळ प्रेरणाच ही अस्सल स्त्रीवादीच राहीलेली आहे. परंतू पुरूषसुक्ताची बाऊंड्री सुद्धा बौद्धिक पातळीवर ओलांडू न शकलेल्या तथाकथित उच्चभ्रू जाणिवांतून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यिकांकडे पाहणाऱ्या स्त्रीवाद्यांना त्यातली करूणा समजेल अशी अंधश्रद्धा तर मी बिल्कूल पाळू शकत नाही.\nआज मराठी साहित्य विविध टप्प्यांतून गेलेलं आपण पाहिलं आहे. मराठी भाषेतील विद्रोही, बंडखोर आणि स्त्रीवादी साहित्याबाबत बोलायचे झालेच तर क्रांतिसूर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी सुरू केलेल्या स्त्रीवादी साहित्याचा वसा पुढे नेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी इमाने इतबारे केलं. फुले दाम्पंत्यानं मांडलेले विचार प्रक्टिकल कायद्यात रुपांतर करण्यासाठी बाबासाहेबांएवढं कोणीच झटलं नसेल. हिंदू कोड बिलासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब इथल्या बहुतांश उच्चवर्णीय, उच्चजातीय स्त्रीवादी विचारवंताना आठवतच नाही हे विशेष.\nआंबेडकरी कालखंडानंतर उदयाला आलेल्या पहिल्या पीढीनं कमालीची गरीबी पाहीली. पहिली पीढी ही तशी गरीबच, बेरोजगार पण पाश्चात्या शिक्षणाचं दुध प्यायलेली, जशास तसे उत्तर देणारी होती. कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणाऱ्या युवांची ती पीढी होती. पेरुमल कमीशनच्या 1172 हत्यांची अस्मिता प्रज्वलित करणाऱ्या मानसिकतेने शेवटी दलित पँथरला जन्माला घातलं. पण पँथर जन्माला येण्यापूर्वीच इथल्या साहित्य जगताने फार मोठे हादरे खाण्यास सुरूवात केली होती. ज.वि. पवार, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ सारखे कार्यकर्ते सारस्वती मराठीला मनाप्रमाणे तोडून-मोडून प्रसंगी वाकवून तीला तीच्या अस्सल रुपात आणण्याचं काम करत होते. आणि अशातच गोलपीठा प्रकाशित झाला.\nगोलपीठाच्या आगमनाने जागतिक साहित्यात नव्या वादळाची नांदी अवतरली. स्त्रीवादी साहित्याचं उत्तम उदाहरण असलेला गोलपीठा मात्र कायम वेश्यांच्या वेदना चितारणारा काव्यसंग्रह म्हणूनच स्त्रीवादी चळवळीने पाहीला हे निश्चितच क्लेशकारक होते. इथल्या व्यवस्थेने कायम शुद्र ठरविलेल्या समाजघटकांमध्ये अतिशुद्र असलेल्या महिलावर्गाला त्यांच्या हक्कांचं मुक्तपीठ उभारून देण्याचं काम दलित पँथर आणि विद्रोही साहित्याने केले आहे. आणि हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले तरी स्त्रीवादी चळवळ हे स्वीकारायला का तयार होत नाही याचे नीटसे कारण अजूनही कोणी प्रस्तूत करू शकलेले नाही.\nआंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे कायम शोषणाविरोधात दंड थोपटून उभे राहीले आहेत. परंतू दरवेळेस त्या कार्यकर्त्याला दलित पितृसत्तेच्या चौकटीत तपासून पाहणं आणि त्यांच्या प्रत्येक कृत्याला केवळ पुरूषी कृत्य म्हणून ओळख देणे हे कितपत संयुक्तिक आहे मागास जातीतील प्रत्येक तरुण स्त्री व पुरूष कार्यकर्ते हे अन्यायविरोधातील चीड आणि संताप अतिशय जहाल भाषेत आणि प्रतिक्रियेत व्यक्त करणारे राहीले आहेत. त्यांची जहाल प्रतिक्रिया ही कायम इथल्या शोषकांच्या अमानवीय क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती हे कसे विसरून चालेल \nनामदेव ढसाळांना सर्व स्त्रीवाद्यांनी एकसाथपणे पुरूषी वृत्तीचा कवी म्हणून झिडकारले. त्यांच्यासोबत बाबुराव बागुलांपासून अनेक साहित्यिक कार्यकर्त्यांना लँग्वेज पॉलिटिक्स करणारे पुरूषी व्यक्तीमत्त्व म्हणून नाकारले. परंतू त्याचवेळेस जगातील वेश्यांचा सर्वात पहिला मोर्चा काढणारे नामदेव ढसाळ सोयीस्कर पणे विसरले जातात. इजिप्तच्या प्रेमकवितांमधून मागास जातीतींल स्त्रीचं नवं सौंदर्यशास्त्र लिहीणारे राजा ढाले विस्मृतीत ढकलले जातात.\nमागे एकदा साप्ताहिक कलमनामामध्ये समीना दलवाई यांनी पूर्णवेळ दलित कार्यकर्त्यांची स्त्रीवादी समीक्षा करणाऱ्या उच्चवर्णीय स्त्रीवादी महिलांच्या दृष्टिकोणाबद्दल अगदी थेट भाष्य केले होते. ते अनेकांना रुचले नव्हते. पण त्यानिमित्ताने एक प्रश्न जरूर विचारावासा वाटतो.\nवर्षानुवर्षे पोलिसी अत्याचाराचा सामना करणारे कार्यकर्ते अंगाची रग मोडून तुरूंगात खितपत पडतात तेव्हा या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बाजुने केवळ आंबेडकरी संघटना सोडल्या तर अन्य किती संघटना पूर्ण ताकदिनिशी उभ्या राहतात \nदलित पितृसत्तेची दाहकता मला मान्य आहे. या वृत्तीपायी माझ्या आईचा उद्ध्वस्त झालेला संसार मी पाहीला आहे. माझ्या लहानपणापासून या व्यवस्थेचे खेटरं खात आम्ही आयुष्य नव्याने उभं केलं आहे. पण त्यामुळे मागास जातीतील सर्वच्या सर्व पुरूष हे पितृसत्ताकवादी मानसिकतेचे आहेत असा अर्थ तर निघत नाही ना…\nप्रत्येक चळवळीने आणि चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने आता जनरलाईज्ड स्टेटमेंट करण्यापेक्षा व्यक्तिसापेक्ष वागण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा तरच मित्र चऴवळी जोमाने काम करू शकतील अन्यथा ही नव-अस्पृश्यता खुपच धारधार होत जाईल…\nराजकारणी पक्षांतर करू शकतात. नकलाकार (कलाकार नव्हे) सुद्धा पक्षांतर करू शकतात. कारण तेथे वैचारिक भूमिकांचा मुद्दा येतच नाही. त्यामुळे कोणी कुठेही कसाही आला गेला तरी त्याचे सामाजिकदृष्ट्या उमटणारे पडसाद फासरे विशेष असे नसतात.\nकवीच्या बाबतीत मात्र तसे म्हणून चालत नाही. कवीचा वर्ग जसा अधोरेखित करता येतो तसाच तो वर्ग कालांतराने बदलला सुद्धा जाऊ शकतो. कारण वर्गचरित्राच्या दृष्टिकोनातून समांतर रेघ आखणाऱ्या कवीची कविता ही मुळातच विद्रोहात उगम पावते आणि प्रस्थापितांना उखडवून फेकत स्वतः प्रस्थापित होते. म्हणून मला भारतीय वास्तवात विचार करताना वर्गचरित्रापेक्षा जातचरित्र अधिक प्रामाणिक आणि महत्त्वाचे वाटते.\nदोस्तांनो, आपल्याला वर्गलढ्याला आपले योगदान द्यायचेच आहे. परंतू जातवर्चस्ववाद हा सांप्रत व्यवस्थेतील सर्वात मोठा दहशतवाद मुळापासून उखडवून टाकण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावेच लागेल. एक कवी म्हणून जन्माला येताना मला आणि आपणा सर्वांना आपली राजकीय भूमिका आणि राजकीय कृती ही इतरांना शब्दांतून समजावून सांगण्यासोबतच त्यांची अंमलबजावणीच ही आपली ओळख आपल्याला बनवावी लागणार यात शंका नाही.\nकविता ही अभिव्यक्ती असते. त्यापेक्षा ती असते तुमची राजकिय कृती. हे ज्या दिवशी ध्यानात आलं त्याच दिवशी माझ्या जाणीवेतील कवितेचा आकृतीबंध एकदमच मोठा झाला. कविता ही व्यक्त होण्याच्या माध्यमापलीकडची असून ती आपलं जातचरित्र, वर्गचरित्र, लिंगचरित्र अधोरेखित करत असते. ज्या हाडामांसाच्या गोळ्यांचे जात-वर्ग-लिंग चरित्र या व्यवस्थेकडून जबरदस्तीने अधोरेखित केले गेलेले असते त्यांच्यासाठी त्यांची कविता ही लढ्याचं निर्णायक हत्यार असते. ह्या हत्याराची धार जेवढी जहाल तेवढीच फसवी देखील. कारण दुधारी तलवारीचं हत्यार ज्याच्या हातात असतं त्याचे हात आणि मनगट त्या कवितेएवढेच ताकदवर असायला हवेत. अन्यथा शोषकांवर उगारलेलं हत्यार कधी आपल्या गळ्याचा घोट घेईल याची काही ग्यारंटी देता येणार नाही. आज मी डिलीट केलेला सारं आकाश हा कवितासंग्रह आपल्या हातात देत आहे. तो देत असताना मला माझ्या खांद्यावर आलेल्या नव्या जबाबदारींची जाणीव सुद्धा त्याच तीव्रतेने होते आहे. आपली कविता ही आपली राजकीय भूमिका बनावी आणि त्या भूमिकेचे रुपांतरण हे जबरदस्तीने लादलेल्या जात-वर्चस्ववादाविरोधातील युद्धात हत्यार म्हणून व्हावं हीच प्रामाणिक अपेक्षा असेल.\n← नामदेव ढसाळ – किस्सा क्रं. 9\nसमष्टीची खरवड खाऊजाच्या थोबाडावर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5674090601039106391&title=Khandoba%20temple%20festival%20in%20Jejuri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T07:56:25Z", "digest": "sha1:7IACTBSMOHCOQWVDT2HOH5PLXBHWWUBV", "length": 7541, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "खंडेरायाला सूर्यकिरणांचा अभिषेक", "raw_content": "\nजेजुरी : महाराष्ट्राचं लाडकं लोकदैवत जेजुरीतील खंडोबा गडावर भूपाळी आरती झाल्यावर पूर्वेकडून सूर्यनारायणाने आपल्या सोनेरी छायेने आगमन करत खंडेरायाच्या मार्तंड भैरव मूर्तीला आपल्या किरणांचा अभिषेक केला. हे मनमोहक असे दृश्य आज (२९ मार्च) सकाळी जेजुरी गडावर पाहायला मिळाले.\nजेजुरीचा खंडोबा हे लोकदैवत आणि परंपरेची जागृत देवता मानली जाते. यामुळे याठिकाणी दररोज सकाळ-संध्याकाळ असे दोन्ही वेळेस जलाभिषेक व इतर धार्मिक विधी केले जातात. यातच चैत्र महिन्याची चाहूल लागताच, सूर्य आपल्या आगमन मार्गातून थेट खंडोबा देवालयात प्रवेश करीत आपल्या किरणांचा जणू अभिषेक करतो आहे, असे मनमोहक दृश गडावर पाहायला मिळते.\nसकाळी सूर्याची किरणे थेट मंदिरात आली आणि थेट मूर्तींना स्पर्श करू लागली. सध्या सूर्यकिरण मार्गात दीपमाळा, नदीमंडप जरी लागत असला, तरी सूर्यकिरण थेट मंदिरात पोहोचतात.\nखंडेरायाची मानाची चैत्री पोर्णिमा यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने भाविकांची संख्या हजारोंच्या घरात जेजुरीत येत आहे. खंडेरायाच्या दर्शनसाठी आल्यानंतर हा अनोखा किरणोत्सव पाहण्याचाही आनंद भाविक घेत आहेत आणि धन्य होत आहेत. ‘येळकोट येळकोट जय मल्हार..’च्या गजरात भाविक या सोहळ्याचा आनंद घेत आहेत.\n(जेजुरी गडावरील हे नयनरम्य दृश्य दाखवणारा व्हिडिओ सोबत देत आहोत)\nमहाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पिंपरी बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर मराठी भाषेतील ज्ञानसागर असलेले विश्वकोश पेन ड्राइव्हमध्ये पाइप गॅसधारकांना शेगडी, पेट्रोल मोफत पुण्यात सर्वपक्षीय उमेदवारांकडून ईव्हीएमची अंत्ययात्रा..\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/two-face-baby-died-in-beed/", "date_download": "2018-04-23T07:54:53Z", "digest": "sha1:6XY7YKRCSHPATDYKTJ3FFHC7BOBTIRDV", "length": 14950, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंबाजोगाईमधील दोन तोंडाच्या बाळाचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nअंबाजोगाईमधील दोन तोंडाच्या बाळाचा मृत्यू\nअंबाजोगाईमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन तोंडाचे बाळ जन्माला आले होते. या बाळाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी रात्री ८:३० वाजता जन्मलेल्या या बाळावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. असं बाळ जगण्याची शक्यता खूप कमी असते, मात्र डॉक्टरांनी त्याचा जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद न दिल्याने या बाळाचा मृत्यू झाला आहे.\nरुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाला वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती मात्र पालकांनी याला नकार दिल्याने डॉक्टरांनी या बाळाचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवला. या बाळाची देशभर चर्चा सुरु होती. सोशल नेटवर्कींग साईटवर देखील या बाळाबाबतची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बॉण्ड बंधनकारक\nपुढीलवजरीच्या ३०० रुपयांवरून तरुणाची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/08/blog-post_30.html", "date_download": "2018-04-23T07:34:02Z", "digest": "sha1:27GMKH5ZIJTHEGPL23CRDLATJ4QNGJGB", "length": 17189, "nlines": 57, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी. (कोंडाजी फर्जंद)", "raw_content": "जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी. (कोंडाजी फर्जंद)\nमहाराज रायगडावर आपल्या काही महत्त्वाच्या सवंगड्यांबरोबर बोलत बसले होते. सुदैवाने या त्यांच्या बैठकीची तारीखही सापडली आहे. हा दिवस होता ६ जानेवारी १६७२ .\nतुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गडकोट कब्जात झाले. दौलत वाढली. परंतु एक सल मनात राहिलाय. माझा पन्हाळगड अद्यापपावेतो मिळाला नाही. पन्हाळा म्हणजे दख्खनचा दरवाजाच. आपल्याला पन्हाळगड पाहिजे. पन्हाळ्याचा दुरावा जीवी सोसवत नाही. '\nसमोरच्या खेळगड्यांशी बोलता बोलता ते पटकन बोलून गेले ,'कोण घेतो पन्हाळाकोण\nहा अचानक पडलेला सवाल समोरच्या साऱ्याच शिलेदारांनी छातीवर झेलला. पुढे बसलेल्यातील मोत्याजी मामा खळेकर म्हणाले,महाराज, मला सांगा. मी घेतो पन्हाळा. अन् असे शब्द प्रत्येकाच्याच तोंडून बाहेर पडले. त्यात होते गणोजी , अण्णाजी दत्तो , आणखीन कुणी कुणी. अन् एक मर्दानी मनगटाचा मराठा गडी. म्यानातून तलवार सपकन् बाहेर पडावी , तसा जबाब त्याच्या तोंडून बाहेर पडला.अन् तो म्हणाला, 'महाराज, म्या घेतो पन्हाळा. माझ्यावर सोपवा. आत्ताच निघतो.पन्हाळा घेतलाच समजा. '\nया आशयाचे बोलणे सहज बसलेल्या बैठकीत निघाले अन् जागच्याजागी आपोआपच अग्निहोत्र शिलगांव, पेटावं अन् फुलावं तसा मराठी अग्नी पेटला. या समशेरीच्या पात्याचं नाव होतं कोंडाजी फर्जंद.\nकोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचकून काढले. अन् तो म्हणाला , ' पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. '\nमहाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते , नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीम नामजाद केली अन् काय सांगावं , मराठी मनामनगटाची ल्हायकी , कोंडाजी उठलाच आणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले , 'किती सैन्य हवं तुला ' बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे ' बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे महाराजांनी दि. 16 जाने. 1666 ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो महाराजांनी दि. 16 जाने. 1666 ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो म्हणजे याचा हा विचार की अविचार\nविचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या पद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहात होता. हेच ते शिवशाहीचे अचानक छाप्याचे युद्धतंत्र पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते.\nकोंडाजी रायगडावरून तीनशे हशम (सैनिक) घेऊन त्याचदिवशी गडावरून निघाला. तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबविले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन् महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कड घालताहेत\nयाचा काय अर्थ असावा महाराजांना नक्की असं वाटलं असावं का महाराजांना नक्की असं वाटलं असावं का मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तान्हाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पासलकरांचं , बाजी प्रभूंचं , मुरार बाजींचं , कावजी मल्हारचं , सूर्याजी काकडेचं अन् अशाच मुजरे करून कामगिऱ्यांवर गेलेल्या माझ्या जिवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे.\nभरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करील असा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. तीनशे गड्यांची पागा संगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तो , मोत्याजी मामा , गणोजी हे ही कोंडाजीच्या सांगाती निघाले. कोंडाजी कोकणातूनच महाड , पोलादपूर , चिपळून , खेड अन् थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप बिनबोभाट.\nकोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्यामानाने आणि जंगली डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच. सुमारे 70 कि.मी.\nकोंडाजीने गुप्त हेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याने काय काय सोंग ढोंग केली ते इतिहासाला माहीत नाही. त्याने वाघ्यामुरळीचा जागर घातला की , शाहीर गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळविला. की यल्लम्माचा जग जोगतिणीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसाचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हशमांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही.\n' भेदे करोन ' पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली , यात मात्र शंका नाही. पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळविण्याचा बेत नक्की केला. ही जागा नेमकी कोणची हे बोट ठेवून आज सांगता येत नाही. पण पुसाटीचा बुरुज आणि तीन दरवाजा अन् अंधारबावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे दोन हजार शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहाद्दूर किल्लेदार होता.\nअन् अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागे पंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी , मध्यरात्रीचा. (दि. 6 मार्च 1673) राजापूरची तीनशे मावळ्यांची टोळी घेऊन , अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला.\nफाल्गुन वद्य 13 ची ती काळोखी रात्र , सारी जमीन अन् अस्मान काळ्या काजळात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्या बरोबरच्या तीनशे सैनिकांपैकी फक्त साठ सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या साठात न घेता , दोनशेचाळीस मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त साठच लोकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता की काय \nशिवचरित्रमाला भाग १०८ - बाबासाहेब पुरंदरे\nऐन मध्यरात्रीत गडावर एकच कापाकापी उडाली प्रचंड आवेशाने कोंडाजी लढत होता. दिसेल त्याची कत्तल करीत कोंडाजी पुढे सरकत होता. अचानक कोंडाजी आणि किल्लेदार बाबुखान हे आमनेसामने झाले .ह्या दोघांमध्ये प्रचंड युद्ध पेटले होते, दोघांमध्ये प्रचंड झटापटी झाली त्याच्या प्रहराला उत्तर काही ठिकाणी हुलकावन्या देत कोंडाजी बाबूखानवर बरसत होता अखेर कोंडाजीच्या एका भयंकर तडाख्यानिशी बाबूखानचे मस्तक धडावेगळे झाले. किल्लेदार पडला म्हणजे किल्लाच .\nजे शाहीसैन्य उरले होते ते आपला जीव मुठीत धरून पळत सुटले. महाराजांच्या मनातील एक सल ह्या मर्दमराठी मावळ्याने काढून टाकली होती\nतुमचे लेख फार छान आणि बोधक असतात. इथे सुद्धा लिहीत जाणे म्हणजे अधीक लोकांपर्यंत ज्ञान पोहोचेल - http://www.orkut.co.in/Main#CommTopics\nखुप छान लेख लिहिला आहे अन संदर्भ बाबासाहेब पुरंदरे याचे आहेत म्हणजे अस्सलच आहेत.\nमराठीत कॉमेंट्स दिली असती पण तुजे लेख इतके छान असतात अन् त्यातले शब्द पण बिनचूक म्हणूनच मला शब्द सापडत नाहीयेत मराठीत तुज्या लेखाला कॉमेंट्स द्यायला ....\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5137363262825415112&title=Implementation%20of%20Shekatkar%20Committee's%20Recommendations&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:54:13Z", "digest": "sha1:5Z5JEDMJ5KSGMDYSWLQCOCT3ODGIRRSV", "length": 6607, "nlines": 114, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शेकटकर समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी", "raw_content": "\nशेकटकर समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी\nपुणे : सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतेत वाढ करण्याबरोबरच खर्चाच्या संतुलनासाठी शिफारसी करण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने डिसेंबर २०१६मध्ये आपला अहवाल सादर केला. समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने या अहवालानुसार काही शिफारसींवर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.\nयात लष्करातील कार्यालयीन कर्मचारी वर्ग आणि वाहन चालकांच्या पद भरती मानकांमध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय छात्र सेनेची सक्षमता वाढवणे, पुरवठा आणि वाहतूक एककांकडून अधिक चांगली कामगिरी करून घेणे, यासह इतर शिफारशींचा समावेश आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. या शिफारशी देशाच्या सुरक्षेच्या हितार्थ असल्याने त्या शिफारशी किंवा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nTags: डॉ. सुभाष भामरेडी. बी. शेकटकरपुणेDr. Subhash BhamreD. B. ShekatkarPuneप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2012/02/crash-course.html", "date_download": "2018-04-23T07:11:34Z", "digest": "sha1:XRGCMCRTFH7HYNXMWZBW2CXMYPR5EOKD", "length": 8531, "nlines": 145, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: प्रेमाचा Crash course", "raw_content": "\nप्रेमाचा Crash course खरच कुठे असेल का...\nसुरु होण्याआधीच admission housefull नसेल का ...\nशेरोशायरी करून line मारायच्या क्लासेस मध्ये\nकाही तासात खंर प्रेम शिकता शिकवता येईल का..\nLove गुरु म्हणून दुसऱ्यांचे problem solve करायचे\nपण स्वतः वर वेळ आलीच कि दुसऱ्याचा सल्ला घ्यायचे\nप्रश्न पत्रिका कितीही कठीण असली तरी ही\nसरांनी भोपळ्या ऐवजी पेपरावर बदाम गिरबटायाचे\nपत्र लेखनाच्या तासाला रोज एक नवं पत्र मनातलीला लिहायचे\nपत्र देण्याची खरी वेळ आलीच कि त त प प करत माघारी फिरायचे\nIT च्या क्लास मध्ये senti. quotes चे wallpaper बनवायचे\nFacebook च्या profile वर मात्र साधे सरळ असल्याचा आव आणायचे\nCrash course ची fees म्हणून बक्कळ पैसा खर्चायचा\nआईसाठी एक साडी नाही पण GF ला diamond necklace भेट द्यायचा\nया crash course च्या प्रतापावरून Timepass relationship वाढले आहेत\nभारत सरकारने म्हणूनच कि काय वाटत FB इतर social site वर censor लावले आहेत\n\"थोडंस मनातलं\" सांगता सांगता crash course चा अवधी संपत आला\nEmotional melodrama करणाऱ्या बऱ्याच देवादासांचा प्रत्येक गल्लीत जन्म झाला\ncrash course चे सभासदत्व आपल्या \"थोडंस मनातलं\" groupmates साठी नाही आहे\nजर use and throw च हवी असतील नाती तर आपल्यासारखा selfish दुसरा कोणी नाही आहे\nबरेच लोक खरा अर्थ विसरून जाणार ...\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nतिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी\nतुला पाहील कि अस वाटत\nप्रेमात खरेच जादू असते\nदोन फुलपाखरे प्रेमात पडली होती\nउमललेल्या गुलाबाला मरणाच दुखं नसत\nसावलीचा या गंध वेगळा\nONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे..\nकाळ देहासी आला खाऊ - संत नामदेव\nना उन सपनो को देखो जो टूट जाये,\nयेशील ना तेव्हा तुही.......राख माझी वेचण्यासाठी\nइतकं सुंदर असूच नये एखाद्यानं\nउन्हाच्या महाली आज आठवांनी दरवळणारे जुने ते दिवस\nखरच आयुष्य खुप सुंदर आहे\nखेळ-मी खेळ मांडियला होता\nघेऊन तिरडी खांद्यावरी मी चालीत आहे\nसांग ना कोठे हरवलीस तू\nउन्हें गर शगल है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2011/08/2010.html", "date_download": "2018-04-23T07:10:26Z", "digest": "sha1:QVQSSJD3RG32KEXPQFX4DLUTMI7IFXCW", "length": 5747, "nlines": 143, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: किरण येले यांची अप्रतिम कविता : \"सुरमई\" (मौज दिवाळी अंक 2010)", "raw_content": "\nकिरण येले यांची अप्रतिम कविता : \"सुरमई\" (मौज दिवाळी अंक 2010)\nतुम्हाला सुरमई माहित आहे का \nचवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही \nपण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल \nअरे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे :\nतिची चमचमती त्वचा ,\nतिचं ताजेपण ओळखण्याची कला,\nआता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही :\nतिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते ,\nतिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते .\nकिंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.\nपण माफ करा ,\nतुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहित आहे\nअसं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे :\nतुम्हाला सुरमईच समुद्रातलं सळसळण माहित नाही ,\nतुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही ,\nतुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाही ,\nआणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही \nतुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे ,\nआणि जे सुरमईच्या बाबतीत\n>> आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही \nहे तर सगळ्यात भयंकर \nहेरंब , श्रिया , संकेत : किरण येले खूप छान लिहितात , त्यांची स्त्री बद्दल रादर एकूणच माणूसपणाबद्दलची समज अफलातून आहे.\n>>आणि जे सुरमईच्या बाबतीत\nकिरण येले यांची अप्रतिम कविता : \"सुरमई\" (मौज दिवाळ...\nपुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:\nपुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:\nपुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:\nपुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:\nपुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5531143117759473031&title=Second%20Season%20of%20Smart%20India%20Hackathon%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:33Z", "digest": "sha1:O2UQIKZJKAC5V5V76ZAJCTWL2DVMZX4B", "length": 11630, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे दुसरे पर्व", "raw_content": "\nस्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे दुसरे पर्व\nपुणे : पर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एमएचआरडी, एआयसीटीई, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, एनआयसी, मायजीओव्ही आणि आयफोरसीआयएस हे या उपक्रमाचे सहआयोजक आहेत. या ३६ तासांच्या सॉफ्टवेअर सत्राचे उद्घाटन ३० मार्च २०१८ रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.\n‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. २७ केंद्रीय मंत्रालये व १७ राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या समस्यांवर, सॉफ्टवेअर व हार्डवेअर हॅकेथॉनमधून प्रॅक्टिकल डिजिटल सोल्युशन्स बनविण्याचे आव्हान, भारतातील तंत्रज्ञानाच्या लाखो विद्यार्थ्यांपुढे ठेवणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. सॉफ्टवेअर सत्राची अंतिम फेरी भारतामधील वेगवेगळ्या मुख्य केंद्रांमध्ये, ३० आणि ३१ मार्च २०१८ रोजी घेण्यात येणार आहे.\nयासंदर्भात ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे सहअध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, ‘आम्हाला एमएचआरडी आणि एआयसीटीई यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पर्सिस्टंट सिस्टिम्समध्ये निर्माण झालेली स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही एक साधी संकल्पना, आता एक देशव्यापी चळवळ झाली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आम्हाला दुसरे पर्व सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.’\nस्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या आयोजन समितीचे सचिव, डॉ. अभय जेरे म्हणाले, ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही एक डिजिटल चळवळ आहे. त्यामुळे भारतातील तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कौशल्याचा उपयोग डिजिटल भारत घडविण्याच्या दिशेने होत आहे. या उपक्रमाच्या या पर्वामध्ये देशभरातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, हे पर्व यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत.’\n‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ची वैशिष्ट्ये :\nसॉफ्टवेअर एडिशनमध्ये ३६ तासांची सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्पर्धा असेल, तर हार्डवेअर एडिशनमध्ये संघ एकमेकांसोबत सलग पाच दिवस स्पर्धा करतील व अविरत आव्हाने देऊन, हार्डवेअर सोल्युशन्स तयार करतील.\n२७ केंद्रीय मंत्रालये व १७ राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांनी एकत्र येऊन, सॉफ्टवेअर एडिशनसाठी तीनशे ४० समस्या, तर हार्डवेअर एडिशनसाठी ६८ समस्या शोधल्या आहेत. सॉफ्टवेअर एडिशन्स २८ केंद्रांमध्ये आणि हार्डवेअर एडिशन्स ११ केंद्रांमध्ये होणार आहेत.\n२४ संकल्पनांमधून शासकीय विभागातर्फे समस्या शोधण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पर्यावरण, अंतराळ, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण यांचा समावेश आहे.\nसतरा हजारांपेक्षा अधिक सहभागींमधून एक हजार दोनशे ९६ संघ अंतिम फेरीकरिता निवडण्यात आले असून, प्रत्येक संघामध्ये सहा विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील किंवा शैक्षणिक विभागातील दोन मार्गदर्शक असतील.\nपर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे फेसबुकवर लाईव्ह प्रशिक्षण घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांकरिता मुक्त प्रशिक्षण सत्रे प्रसारित करण्यात आली.\nTags: PuneSmart India Hackathon 2018Persistent SystemsDr. Anand DeshpandePrakash JavadekarDr. Abhay Jereपुणेस्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८पर्सिस्टंट सिस्टिम्सडॉ. आनंद देशपांडेप्रकाश जावडेकरडॉ. अभय जेरेप्रेस रिलीज\n‘गुणवत्तापूर्ण संस्थांना अधिक स्वायतत्ता देणार’ पाण्याच्या टाक्यांसाठी भूमिपूजन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRES/MRES049.HTM", "date_download": "2018-04-23T07:32:49Z", "digest": "sha1:P4NZLA27PXJNKZM43F3UL6FTBSVRSWA4", "length": 7700, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी | प्रवासाची तयारी = Preparando un viaje |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्पॅनिश > अनुक्रमणिका\nतुला आमचे सामान बांधायचे आहे.\nतुला मोठी सुटकेस लागेल.\nतुझा पासपोर्ट विसरू नकोस.\nतुझे तिकीट विसरू नकोस.\nतुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस.\nबरोबर सनस्क्रीन लोशन घे.\nसोबत सन – ग्लास घे.\nतू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का\nतू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का\nतू बरोबर छत्री घेणार का\nपॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव.\nटाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव.\nपायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव.\nतुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे.\nतुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे.\nतुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे.\n1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्‍या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्‍याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.\nContact book2 मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/04/html-elements-and-attributes.html", "date_download": "2018-04-23T07:36:33Z", "digest": "sha1:SP2YW55NCVLG7WSP4JRWNVRMCOOBUP27", "length": 5855, "nlines": 40, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: HTML चे एलिमेंट्स आणि अॅट्रीब्युट्स", "raw_content": "\nबुधवार, 13 अप्रैल 2016\nHTML चे एलिमेंट्स आणि अॅट्रीब्युट्स\nHTML Elements म्हणजे काय. आपण आतापर्यंत हे पाहिले कि HTML मध्ये टॅग चा वापर केला जातो. आणि दोन टॅग मध्ये काही लिहिले जाते. तर हे दोन टॅग आणि त्यामधील अक्षरे मिळून एक एलीमेंट म्हंटला जातो. म्हणजे हेड एलिमेंट, बॉडी एलिमेंट, पॅराग्राफ एलिमेंट वगैरे. तर या प्रत्येक एलिमेंटचे वेगवेगळे गुणधर्म असतात, त्यांना अॅट्रीब्युट्स म्हणतात. ते कोणते हे आपण आता पाहू.\nतुमच्या वेबसाईटची भाषा कुठली हे तुम्हाला html टॅग मध्ये नमूद करता येते. यासाठी lang अॅट्रीब्युटचा वापर केला जातो. मराठी साठी mr हा कोड वापरता येतो.\nHTML मधील एलिमेंट्सला टायटल देता येते. उदाहरणार्थ जर p या पॅराग्राफ च्या टॅग मध्ये आपण title लिहून त्यासमोर जे काही लिहू ते त्या पॅराग्राफ वर माउस पॉइंटर नेल्यास एका टूल टिप मध्ये दिसून येते.\nवर title समोर जे लिहिलेले आहे ते खाली वेब पेज वर दिसणाऱ्या पॅराग्राफ वर माउस पॉइंटर नेल्यास त्याजागी दिसून येत आहे.\nHTML मध्ये a आणि /a या दोन टॅग पासून लिंक हा एलिमेंट बनतो. तर href हा त्याचा अॅट्रीब्युट आहे. href हे कदाचित hypertext reference चे शोर्ट फॉर्म आहे.\nHTML मध्ये एखाद्या एलिमेंट मध्ये जर एखादे चित्र किंवा व्हिडीओ दाखवायचा असेल तर तो ज्या आकाराचा दाखवायचा ते ठरवता येते. आकार ठरवताना त्याची रुंदी आणि उंची लिहावी लागते. उदाहणार्थ खालील कोड मध्ये Width आणि Height लिहून चित्राचा आकार दर्शवला आहे. हा आकार चित्राच्या मूळ आकारापेक्षा वेगळा म्हणजे लहान किंवा मोठा असू शकतो. चित्र ज्या आकाराचे आहे ते तसेच दाखवायचे असेल तर width आणि height वेगळे लिहिण्याची गरज नसते.\nवरील चित्रामध्ये alt या अॅट्रीब्युट चा वाप्र्र केला गेला आहे. यामुळे एखाद्या वेळी जर चित्र वेब पेज वर दिसत नसेल तर चित्राच्या जागी आपण alt समोर लिहिलेली अक्षरे दिसतात.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pm-modi-making-half-hearted-attempts-black-money-says-yogendra-yadav-22122", "date_download": "2018-04-23T07:29:14Z", "digest": "sha1:DQT2HCCNW7IA7EWM6QDKYIN5FRBEAZAF", "length": 11605, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi making half-hearted attempts on black money, says Yogendra Yadav पंतप्रधनांवर विश्वास ठेवला अन्...- योगेंद्र यादव | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधनांवर विश्वास ठेवला अन्...- योगेंद्र यादव\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nरिझर्व्ह बँकेने आता जुन्या नोटा पाच हजारच रुपयेच भरू शकाल असा निर्णय घेतल्याने वारंवार बदलणाऱया नियमांबद्दल नाराजी व्यक्त करत योगेंद्र यादव यांनी पंतप्रधानांच्या निर्णयावर निराश झालो असल्याचे म्हटले आहे.\nनवी दिल्ली - जुन्या नोटा खात्यावर भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यासाठी मी पैसे भरण्यास थांबले होते. पण, आता पाच हजारांवरील रक्कम भरण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागत असल्याचे, स्वराज अभियान पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.\nरिझर्व्ह बँकेने आता जुन्या नोटा पाच हजारच रुपयेच भरू शकाल असा निर्णय घेतल्याने वारंवार बदलणाऱया नियमांबद्दल नाराजी व्यक्त करत योगेंद्र यादव यांनी पंतप्रधानांच्या निर्णयावर निराश झालो असल्याचे म्हटले आहे.\nआरबीआयच्या नवीन नियमानुसार 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे जुन्या नोटांच्या स्वरुपात 30 डिसेंबरपर्यंत एकदाच भरता येतील व तसे करताना 8 नोव्हेंबरपासून आतापर्यंत जुन्या नोटा का भरल्या नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.\nयाबाबत योगेंद्र यादव म्हणाले, की मी माझ्या बँक खात्यात 8 नोव्हेंबरपासून कोणतीही रक्कम जमा केलेली नाही. माझ्याकडे यासाठी कोणतेही विशेष असे उत्तर नाही. मी बँकांसमोरच्या रांगा कमी होण्याची वाट बघत होतो. पंतप्रधान, अर्थमंञी व आरबीआय यांनी आश्वासन दिले होते की पैसे भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे त्यामुळे घाई करण्याची गरज नाही, मी यावर विश्वास ठेवला\".\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\n98व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड झाली आणि बरोब्बर 15 वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. 83व्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/04/blog-post_24.html", "date_download": "2018-04-23T07:20:46Z", "digest": "sha1:A7I4RDPPRRZE5AZOKAZBORN3Y2XEFB5P", "length": 17091, "nlines": 114, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: पांडव विवाह - भाग ४", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nपांडव विवाह - भाग ४\nआतां द्रौपदीच्या स्वयंवराची कथा विस्ताराने पाहूं. अध्याय १८५-श्लोक ८-१० मध्ये म्हटले आहे कीं द्रुपदाची खरी इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी ही होती. अर्जुनाला हरवतां येत नाही व त्याशिवाय द्रोणाचा पराभव शक्य नाही या पेचातून सुटका होण्यासाठी अर्जुनाला जामात करून घेणे हा एकच मार्ग होता. पण अडचण ही होती कीं पांडव तर लाक्षागृहात जळून मेले असे जाहीर झाले होते. पण तरीहि जर पांडव जिवंत असलेच तर अवघड पणाचे आव्हान स्वीकारून अर्जुन पुढे येईलच आणि तो जिवंत नसलाच तर मग जो कोणी वीर पण जिंकेल तो महावीरच असेल व द्रोणाविरुद्ध तो उपयोगी पडेलच या विचाराने मत्स्यवेधाचा पण लावलेला होता. स्वयंवराला आलेले लोक १५ दिवस मंडपाची शोभा पाहत होते व मत्स्ययंत्रहि निरखत होते. सोळाव्या दिवशी सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने केलेल्या घोषणेत, पण जिंकण्याबरोबरच थोर कुळात जन्म, देखणा व बलवान असणे याही अटी स्पष्ट सांगितल्या. द्रौपदीने कर्णाला नाकारले ते अनपेक्षित खासच नव्हते. कर्णानेच हात दाखवून अवलक्षण करून घेतले होते\nअध्याय १८७ मध्ये ब्राह्मण समुदायात त्याच वेषात बसलेल्या पांडवाना कृष्णाने ओळखले व बलरामाला खुणेने दाखवले असे म्हटले आहे. पांडव लाक्षागृहातून वाचले असावेत अशी कृष्णाला आशा वा माहिती असावी म्हणून इतर कोणाचे नाही पण त्याचे पांडवांकडे लक्ष गेले असावे. खरे तर या प्रसंगापूर्वी पांडव व कृष्ण यांच्या भेटीचा एकहि उल्लेख महाभारतात नाही. कृष्ण कंसवधापर्यंत गोकुळात दडून होता. नंतर दीर्घकाळ जरासंधाशी युद्ध, द्वारकेला स्थलांतर, रुक्मिणीस्वयंवर, या घटनांत व्यग्र होता. पांडवांची भेट होण्याची वेळच आली नव्हती. तेव्हां तर्कानेच ओळखले असावे.\nपणाचे धनुष्य सज्ज करतानाच जरासंधासारख्याचेहि बळ पुरले नाही याचा अर्थ बळापेक्षा हा कौशल्याचा प्रश्न होता. कर्ण ते करू शकला पण तो पडला सूतपुत्र द्रौपदीने स्वत:च सांगून टाकले कीं मी सूतपुत्राला वरणार नाही. कर्णानंतर कृष्ण, यादव, कौरव वा इतर कोणा क्षत्रियवीराने प्रयत्नहि केला नाही. अखेर ब्राह्मणवेषातील अर्जुनाने पण जिंकल्यावर द्रुपद हर्षभरित झाला. हा अर्जुनच अशी त्याची खात्री झाली. कृष्णाच्या कानावर आलेली बातमी द्रुपद व धृष्टद्युम्न यानाही माहीत होती. अध्याय १९३ श्लोक ९-१३३ मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. खुद्द कौरवांकडे मात्र विदुर सोडून इतर कोणाला, भीष्मालाहि, पांडव जिवंत असल्याची शंका नव्हती.\nएका ब्राह्मणकुमाराने पण जिंकल्यामुळे मंडपात कोलाहल झाला. पांडवांना अजूनहि कोणी ओळखले नव्हते. तेव्हाच, युधिष्टिर, नकुल व सहदेव, राजेलोकांच्या क्षोभाला तोंड देण्याचे काम भीमार्जुनांवर सोडून देऊन, त्वरेने (महाभारतांतील शब्दप्रयोग) मुक्कामाचे ठिकाणी निघून गेले. ही त्वरा कोणती होती राजेलोकांच्या युद्धेच्छेला भीमार्जुनानी तोंड दिले. भीमाने एक झाडच उपटून सर्वांना झोडपले. अखेर कृष्णाने सर्वांना समजावले की या ब्राह्मणाने धर्मानेच पण जिंकला आहे तेव्हा युद्ध पुरे करा. युद्ध थांबले. भीम, अर्जुन व पाठोपाठ द्रौपदीहि मुक्कामाचे ठिकाणी परतलीं. युधिष्ठिर आधीच परतला होता व अर्जुनाने पण जिंकला आहे व भीमार्जुनांबरोबर द्रौपदीहि येणार आहे हे कुंतीला कळलेच होते. मध्ये भरपूर वेळहि गेला होता. यापुढचा परिचित नाट्यप्रसंग हा एक बनाव होता व त्यामागचा हेतु वेगळाच होता. पुढील भागात त्याची सविस्तर तपासणी करू\nआपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल पुष्कळ लिहिण्यासारखे आहे.\n१. पांडव वारणावतात एक वर्ष राहिले असा स्पष्ट उल्लेखच महाभारतात आहे. पांडव तेथे पोचल्यावर मागाहून लाक्षागृहाची निर्मिति झाली.\n२. पांचाल राज्य कुरुराज्याला लागूनच होते. तेथे झालेल्या द्रुपदाच्या यज्ञाची माहिती हस्तिनापुरात पोचली नसेल हे संभवत नाही.\n३. पांडव - द्रौपदी यांच्या वयफरकाबद्दल आधी खुलासा केला आहे.\n४. सुभद्रा अर्जुनाहून पुष्कळ लहान होती हे बरोबर. दुर्योधन व भीम एकवयाचे. अर्जुन दीड-दोन वर्षांनी लहान.\n५. कर्णाला द्रौपदीने नाकारले ते सुतपुत्र म्हणून. तसे स्पष्टच महाभारतात सांगितले आहे. उच्च कुळात जन्म ही अपेक्षा सुरवातीलाच सांगितलेली होती.\n६ द्रौपदी स्वाभिमानी नक्कीच पण arrogant म्हणता येत नाही. दुर्योधन-दु:शासन-कर्ण सोडून इतरांशी ती कधी उर्मटपणे वागलेली नाही.\n७. जेथे स्पष्ट उल्लेख नाहीत तेथे महाभारतातील व्यक्तिमत्वांबद्दल मतभेदांना भरपूर वाव आहे\nमाझा महाभारतकथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला पसंत पडला आहे असे दिसते.\nपांडव विवाह -भाग ७\nपांडव विवाह - भाग ६\nपांडव विवाह - भाग ५\nपांडव विवाह - भाग ४\nपांडव विवाह - भाग ३\nपांडव विवाह - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-handcraft-82023", "date_download": "2018-04-23T07:09:48Z", "digest": "sha1:BC4VZ36FPWKE2PLV567MNPGZMQMHYWLJ", "length": 15770, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news Handcraft सायलीच्या हस्तकलेची विदेशी नागरिकांना भुरळ | eSakal", "raw_content": "\nसायलीच्या हस्तकलेची विदेशी नागरिकांना भुरळ\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलाची पावले ओळखून आपली हस्तकला जगाच्या पाठीवर पोचावी, यासाठी येथील सायली पवार - काटे हिने यूट्यूब चॅनेल सुरू केले. या माध्यमातून तिचे घरगुती ग्रीटिंग सातासमुद्रापार पोचले असून, विदेशातील नागरिकांना त्यांनी भुरळ घातली आहे. अवघ्या वर्षभरातच तिच्या शंभर व्हिडिओंना ५४ लाख व्ह्युअर्स, तर ४२ हजार सबस्क्राइबर मिळालेत.\nऔरंगाबाद - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलाची पावले ओळखून आपली हस्तकला जगाच्या पाठीवर पोचावी, यासाठी येथील सायली पवार - काटे हिने यूट्यूब चॅनेल सुरू केले. या माध्यमातून तिचे घरगुती ग्रीटिंग सातासमुद्रापार पोचले असून, विदेशातील नागरिकांना त्यांनी भुरळ घातली आहे. अवघ्या वर्षभरातच तिच्या शंभर व्हिडिओंना ५४ लाख व्ह्युअर्स, तर ४२ हजार सबस्क्राइबर मिळालेत.\nएमआयटी महाविद्यालयातून मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेली सायली सात वर्षांपूर्वी कुटुंबातील व्यक्‍तींच्या वाढदिवसासाठीच ग्रीटिंग तयार करीत असे. नामांकित कंपन्यांच्या ग्रीटिंगपेक्षाही तिने बनविलिले ग्रीटिंग हटके असल्याने प्रत्येकवेळी भरभरून कौतुक व्हायचे. ज्यांना-ज्यांना तिचे ग्रीटिंग कार्ड दिले जायचे, त्यांच्याकडून कौतुक ठरलेलेच. यातूनच तिला प्रोत्साहन मिळत गेले. आपली कला हजारो लोकांपर्यंत जायला हवी, यासाठी सायलीने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये लव्ह फॉर क्राफ्ट नावाने यूट्यूब चॅनेल सुरू करीत ग्रीटिंगबद्दलचा व्हिडिओ अपलोड केला. त्यास अवघ्या काही दिवसांतच प्रचंड पसंती मिळाली. विशेष म्हणजे तो परदेशात अधिक बघितला गेला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे आजतागायत शंभर व्हिडिओ तिने आपल्या चॅनेलवर अपलोड केले असून, त्यास वर्षभरात ५४ लाखांहून अधिक व्ह्युअर्स मिळाले आहेत. त्यामध्ये भारतातील प्रेक्षक सर्वांत जास्त असून, त्यापाठोपाठ फिलिपाइन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, अमेरिका, बांग्लादेश इजिप्त, मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, मेक्‍सिको, सौदी अरेबिया, ब्राझील, जर्मनी अशा अनेक देशांतून या हस्तकलेस पसंती मिळाली.\nपहिला व्हिडिओ पाहून सायलीला मुंबईतून पहिली ऑर्डर मिळाली. वेगळेपण असलेल्या एका ग्रीटिंग कार्डपोटी दोन हजार रुपये मिळाले असल्याचे सायली सांगते. कुठल्याही यंत्राशिवाय केवळ रंगीत कागदाच्या साह्याने तयार केलेल्या ग्रीटिंग कार्डने आपल्याला वेगळी ओळख दिली असल्याची भावनाही ती व्यक्‍त करते. कलेच्या कौतुकाप्रमाणेच साध्या पद्धतीने तिने अभियंता अंजिक्‍य पवार यांच्याशी केलेला विवाहदेखील समाजाला दिशा देणारा ठरला. झगमगाटाला थारा न देता गरीब विद्यार्थ्यांना लाख रुपयांचे मोफत पुस्तके वाटप केली. येथील लेखक, उद्योजक डी. एस. काटे यांची ती कन्या आहे.\nआजपर्यंत आपण परदेशी कंपन्यांचे ग्रीटिंग कार्ड पाहत आलो. त्याचे कौतुकही केले; मात्र आपल्या शहरात तयार केलेल्या या ग्रीटिंग कार्डला दूरवरून मागणी होतेय, ही बाब मनाला आणखी नवनिर्मितीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे आपल्या कामाची जबाबदारी वाढली आहे.\nसृजनशीलता असेल तरच लोकप्रियता\nआपल्या कलेत सृजनशीलता असेल तरच यूट्यूब त्यास स्वीकारते. फोटो, व्हिडिओ यूट्यूबवर लोड होण्यापूर्वी तुम्ही कुणाची कॉपी तर केली नाही ना, याची ऑनलाइन चाचपणी होते. वेगळेपण वाटले तरच ते अपलोड होते किंवा तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ अपलोड केल्यास नंतर तुम्हाला बॅनही केले जाते.\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nपुणे - शिवण्यासह चार गावात आज सकाळचा पाणी पुरवठा नाही\nकोंढवे धावडे (पुणे) : कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे व उत्तमनगर या चार गावाच्या पाणी योजनेतुन सोमवारी सकाळी पाणी पुरवठा होणार नाही. अशी माहिती...\nसनासाळीवस्ती जगतेय आदिवासींचे जीवन\nभिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली तरी जावळी तालुक्‍यातील सनासाळी वस्तीमधील लोक आजही आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. प्राथमिक सोयी-सुविधा...\nआयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे - हरिप्रसाद चौरसिया\nपुणे - ‘‘मला आयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे. कारण मी आजही सतत काही ना काही शिकत आहे. आपल्यातील विद्यार्थी जागृत ठेवला की नवी क्षितिजे उलगडत जातात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5479549717018140439&title=Pimpalpan-%20Bhag%204&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:54:20Z", "digest": "sha1:M26G5LIRD6XZOHEY4TIYNPLLVR6XVYA5", "length": 6430, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पिंपळपान- भाग ४", "raw_content": "\nकाळाचा एखादा तुकडा मागे पडतो. नव्या पिढीचे भावविश्व, आशा-आकांक्षा, नवे प्रश्न, नवसमाजाचे वास्तव घेऊन नवा काल उजाडतो. परिस्थिती बदलत गेली, तरी माणसामाणसांमधले नात्याचे रंग बदलत नाहीत, मैत्रीच्या नात्यामधली वीणही कायम असते, संवेदनशील मने आणि त्या मनामध्ये उमटणारे भावतरंगही कालातीत असतात. असंच काहीसा अनुभव या कथासंग्रहातील १३ कथा देतात.\nअच्युत बर्वे, उषा कोल्हटकर, डॉ. रंगनाथ देशपांडे, शैला लोहिया, शुभा सोलापूरकर, शकुंतला गोगटे, राजा राजवाडे, कल्पना भागवत, मंगेश पदकी, सुरेन करंवे, शारदा बेळगावकर, अ. ह. दीक्षित आणि लैला महाजन यांच्या या कथा. मनाचा ठाव घेणाऱ्या या प्रवाही कथा तो काळ संपला, तरीही आजच्या वाचकाला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात.\nप्रकाशक : मेनका प्रकाशन\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: पिंपळपान- भाग ४कथासंग्रहमेनका प्रकाशनअच्युत बर्वेउषा कोल्हटकरडॉ. रंगनाथ देशपांडेशैला लोहियाशुभा सोलापूरकरPimpalpan- Bhag 4Menka PrakashanAchyut BarveUsha KolhatkarDr. Rangnath DeshpandeShaila LohiyaShubha SolapurkarBOI\nसांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख ऑनलाईन स्टार्ट अप जेम्स मिशनर, वसंत सरवटे, अच्युत बर्वे आरोग्याच्या गुजगोष्टी १०१ ब्रेकफास्ट रेसिपीज् + १०१ बेबी फूड रेसिपीज्\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/irctc-ticket-booking-118041700004_1.html", "date_download": "2018-04-23T07:28:34Z", "digest": "sha1:I5FXTTCXNRBXPFEYBI27RCP65DMQXAZF", "length": 10546, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार आता प्रवासी १२० दिवस आधी तिकीट बूक करु शकतील. ऑनलाईन बुकिंगमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे एक युजर आयडी वापरून महिन्याला फक्त ६ तिकीटं बूक करता येतील. जर यूजरनं त्याचं आधार कार्ड\nआयआरसीटीसीकडे रजिस्टर केलं तर महिन्याला १२ तिकीटं बूक करता येणार आहेत. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत फक्त २ तिकीटं बूक करता येणार आहेत तसंच या कालावधीमध्ये सिंगल पेज किंवा क्विक बुकिंग होणार नाही. यूजर ऑनलाईन आल्यावर त्याला वैयक्तिक माहितीही भरावी लागणार आहे.\nबुकिंग एजंटसाठींच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. एजंट आता सकाळी ८ ते ८.३०, सकाळी १० ते १०.३० आणि ११ ते ११.३०मध्येच तिकीटं बूक करु शकतात. म्हणजेच एजंटना आता फक्त अर्धा तासच तिकीटं बूक करता येणार आहेत.तत्काळ बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधीच १० वाजता सुरु होईल. जर ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा असेल तर यात्री त्याच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत मागू शकतो. ट्रेनचा मार्ग बदलला तरीही प्रवाशाला तिकीटाचे पैसे मागता येणार आहेत.\nइसिसच्या 70 दहशतवाद्यांना तुर्कीमध्ये अटक\nआजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाच दिवस चिंतन बैठक\nयंदा देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त\nयंदा अक्षयतृतीयेला सोन्याचा सर्वाधिक भाव\nएअर एशिया कंपनीच्या विमानाचा अपहरण करण्याचा प्रयत्न\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/", "date_download": "2018-04-23T07:30:15Z", "digest": "sha1:SGMK5HOW7CBR33YJKB3OMOFFI7XAV6DU", "length": 3160, "nlines": 51, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nसावता परिषद माळी समाज मंथन मेळावा\nभगवान गड मेळावा IBN लोकमत मुलाखत\nसावता परिषद दूरदर्शेन न्युज\nदिनांक व वेळ : शुक्रवार दि. १३ एप्रिल २०१८ दुपारी १२:३० वा. स्थळ :श्री क्षेत्र अरण ता. माढा जि. सोलापुर\nसावता परिषद फेसबुक पेज\nश्रद्धेय लोकनेते गोपीनाथराव मुंडे\nना . पंकजाताई मुंडे\nसावता परीषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4732992224021270700&title=Tour%20to%20Markanda&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:52:57Z", "digest": "sha1:7JM4QMKY3F5LZ732PAEWLRGRWSOGGLRS", "length": 24027, "nlines": 216, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मार्कंडा, शोधग्राम, हेमलकसा", "raw_content": "\n‘करू या देशाटन’च्या गेल्या भागात आपण खजुराहोला भेट दिली. खजुराहोचीच छोटी प्रतिकृती म्हणावी, असे ठिकाण महाराष्ट्रात विदर्भात आहे. त्याचे नाव मार्कंडा. सदराच्या आजच्या भागात सैर करू या मार्कंडा येथील मंदिरसमूह आणि आजूबाजूची ठिकाणे, तसेच आमटे कुटुंबीयांचे हेमलकसा आणि डॉ. बंग दाम्पत्याचे ‘शोधग्राम’ या ठिकाणी...\nविदर्भातील मार्कंडा ही खजुराहोची छोटी प्रतिकृती म्हणावी लागेल. हिरव्या वनश्रीच्या कोंदणात वैनगंगा नदीच्या काठावर हा मंदिरसमूह आहे. तेथे मार्कंड ऋषींचे मंदिर आहे. त्यावरून या ठिकाणाला मार्कंडा हे नाव पडले. इ. स. १८७३मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांच्या नोंदीप्रमाणे येथे २४ मंदिरे होती. सन १९२४-२५च्या दरम्यान काही मंदिरे कोसळली. १७७७च्या सुमारास येथे वीज पडून देवळांचे बरेच नुकसान झाले, अशी नोंद भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात आहे. सध्या तेथे १८ मंदिरे अस्तित्वात आहेत. हे ठिकाण चंद्रपूर-मूल-चामोर्शी रस्त्यावर आहे.\nइ. स. ११००च्या सुमारास राष्ट्रकूट राजवटीत या मंदिरांची निर्मिती झाली असावी. मार्कंडा येथील मंदिरे ४० एकरावरील जागेत दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशा जागेवर उभारलेली आहेत. त्याच्या सभोवती नऊ फूट उंचीची भिंत आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची, तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. प्रत्येक शिल्पात सौष्ठवाच्या, सौंदर्याच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून ती घडविण्यात आली आहेत. नृत्यमुद्रा, त्यातील भाव अत्यंत सुंदर रीतीने घडविण्यात आले आहेत. एका युवतीचे शिल्प सुंदर असून, तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती ‘आम्रपाली’चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. पोपटाला चारा भरविणारी शुकसारिका सुरसुंदरी, वसंत ऋतूचे आगमन सूचित करणारी मानिनी सुरसुंदरी.... वायु-शिवा - वायुदेवतेचे एक शिल्प, अंधकासुरवध शिवमूर्ती, अशी भरपूर शिल्पे आकर्षित करून घेतात.\nमार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिरही उत्कृष्ट शिल्पकलेने मढविलेले आहे. तसेच नंदी, मध्यभागी सरस्वती, चामुंडा व कंदुकक्रीडामग्न मुग्धा, चामरा, जया इत्यादी सुरसुंदऱ्या, भृशुंडी मुनी, मृत्युंजय, विठ्ठल-रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इत्यादी देवदेवतांची मंदिरे आहेत. म्हणूनच मार्कंडाला ‘विदर्भाची काशी’ असे म्हणतात. महाशिवरात्रीला येथे भाविकांची अलोट गर्दी होते.\nडॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांनी इ. स. १९८८ साली त्यांनी ‘सर्च’ नावाची बिगरसरकारी संघटना गडचिरोलीतील ५८ गावांसाठी सुरू केली. सुमारे ४८ हजार लोकांसाठी काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून झालेल्या या संस्थेचे मुख्यालय शोधग्राम या नावाने ओळखले जाते. त्यांनी आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ‘सर्च’मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य ‘सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. न्यूमोनिया हे बालमृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे, हे ‘सर्च’ने दाखवून दिले.\nदिवंगत बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी डॉ. मंदाकिनी यांच्यासह हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प उभा केला. त्या माध्यमातून ते सेवाव्रत म्हणून आदिवासी लोकांना वैद्यकीय सेवा पुरवतात. २३ डिसेंबर १९७३पासून आमटे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवते. जखमी वन्यप्राण्यांवरही ते उपचार करतात. डॉ. प्रकाश आमटे यांनी ‘प्रकाशवाटा’ नावाचे पुस्तक लिहिले असून, त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित ‘डॉ. प्रकाश आमटे : दी रिअल हीरो’ या नावाचा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झाला. त्यांच्या जीवनावर ‘हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे.\nडॉ. आमटे आणि डॉ. बंग या दोन्ही दाम्पत्यांनी आपल्या समाजसेवेच्या कर्तृत्वाने या गावांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचवली आहे. त्यामुळे ही ठिकाणे तीर्थक्षेत्रे म्हणून लोकांनी भेट द्यावीत, अशीच आहेत.\nवैरागड हा गोंड राजा विराट याने बांधलेला किल्ला असून, तेथे भंडारेश्वराचे हेमाडपंती देऊळही आहे. इसवी सनाच्या १५व्या शतकात येथे हिऱ्याची खाण सुरू होती. हिऱ्याच्या खाणीस संस्कृतमध्ये ‘वैरागर’, ‘वज्राकर’ अशी नावे आहेत. त्यावरूनच या स्थळाला ‘वैरागर’ हे नाव पडले असावे व वैरागड हे काळाच्या ओघात झालेले वैरागरचे अपभ्रष्ट रूप असावे, असाही तर्क आहे.\nवैरागड किल्ल्याच्या सभोवताली खोल खंदक असून, बुरुजांची उंची १० ते २० फूट आहे. प्रवेशद्वार दक्षिणेस आहे. या किल्ल्यात प्रवेश करताना तीन दरवाजांतून जावे लागते. किल्ल्याच्या आत एक विहीर असून, ती सध्या बुजलेल्या अवस्थेत आहे. या विहिरीतून एक गुप्त मार्ग असल्याचे निदर्शनास येते. हा किल्ला चंद्रपूरपासून १२१ किलोमीटर अंतरावर आहे.\nभामरागड येथेही अभयारण्य असून, ते चंद्रपूरपासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. चपराळा अभयारण्य चंद्रपूरपासून ८६ किलोमीटर अंतरावर असून, त्याचे क्षेत्रफळ १३४ चौरस किलोमीटर आहे. गडचिरोली हा संपूर्ण जिल्हाच वनश्रीने नटलेला असून, हे मुख्यत्वे काळविटांचे आश्रयस्थान आहे. गोंड आदिवासींचे वास्तव्य असलेला हा जिल्हा मागास भागात असून, पूर्वेकडील छत्तीसगडला लागून असलेला भाग सध्या नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त आहे.\nप्राणहिता व गोदावरीचा संगमही पाहण्यासारखा असून, तो चंद्रपूरपासून ११५ किलोमीटरवर आहे. आरमोरी येथे प्राणहिता व वैनगंगा या नद्यांचा संगम आहे. अल्लापल्ली येथे वन विभागाचा सागवान डेपो असून, तेथे जातिवंत सागवानांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासना केली जाते. हेही नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे\nआमगाव महाल येथे काही पुरातन शिल्पे सापडली असून, हे ठिकाण चंद्रपूरपासून २४६ किलोमीटर अंतरावर आहे. सिरोंचा येथेही अभयारण्य असून, कालेश्वर मंदिरही आहे. गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्याची विभागणी करून निर्माण करण्यात आला आहे.\nपुणे, मुंबईहून सेवाग्राममार्गे रेल्वेने चंद्रपूर येथे उतरून तेथून बसने किंवा टॅक्सीने मार्कंडा येथे जाता येते. हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात असून, चंद्रपूरपासून ६६ किलोमीटर अंतरावर आहे. चंद्रपूरमध्ये राहण्याची चांगली व्यवस्था आहे. चंद्रपूर हे ग्रँट ट्रंक मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, नागपूर, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादला जोडलेले आहे.\n(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(मार्कंडा, शोधग्राम, हेमलकसा या भागांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nमार्कंड मंदिर ऐकलं नव्हतं. छान माहिती. फोटोजही मस्त...\nसुंदर माहीती आहे पुढील पर्यटन ठिकाण माहिती प्रसिद्ध होण्याची आम्ही वाट पाहत आहोत\nखूप मोठी माणसं त्यांच्याबद्दल अभिप्राय देण्यासाठी पात्रता हवी...🙏 आपण इतकी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏\nदोन महिन्यांपूर्वी या सर्व ठिकाणी जाऊन आलो. प्रकाशजींच्या बरोबर समोरासमोर संवाद साधला. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तसेच मार्कंडा येथील मंदिर सुद्धा नवीन आकार घेत आहे. एक त्रिवेणी संगम\nखूप छान महिति आसते ,आसेच लिहित रहा काका,आनेकाना बारिचठिकाने महित नसतात पान तुमचया ब्लॉगमले कलते. खूप आभार\nराजेन्द्र ढमढेरे About 33 Days ago\nफारच छान माहिती आहे.लेणीविषयी माहिती नव्हते. अप्रतिम\nफार छान माहिती दिलीत. डॉ. बंग दाम्पत्य आणि डॉ. आमटे दाम्पत्य ह्यांनी केलेल्या कार्याची माहिती समग्र मिळाली माधवराव आभारी आहे\nखजुराहोची आठवण करून देणारा बहुमोल वारसा.असे सुंदर प्राचीन स्थळ महाराष्ट्रात आहे याचीकल्पनाही नव्हती. मनःपूर्वक धन्यवाद शेअर केल्याबद्दल\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी आनंदवन, ताडोबा-अंधारी, चंद्रपूर पालमपेठचे वैभव खजुराहो आणि धुबेला वैराटगडावर स्वच्छता मोहीम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/ethanol-supply-less-now-40510", "date_download": "2018-04-23T07:28:15Z", "digest": "sha1:KJFQF6QTT7S25OAKTAXES24WUAXDTTXU", "length": 13392, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "ethanol supply less now इथेनॉल पुरवठ्यात मोठी घट | eSakal", "raw_content": "\nइथेनॉल पुरवठ्यात मोठी घट\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nपेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या कार्यक्रमासाठी आवश्यक इथेनॉलचा पुरवठा यंदा आक्रसला आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे आणि इथेनॉल उत्पादनाला अबकारी करातून सूट देण्याची सवलत बंद केल्यामुळे साखर कारखान्यांकडून इथेनॉल पुरवठ्यात मोठी घट झाली आहे.\nपेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या कार्यक्रमासाठी आवश्यक इथेनॉलचा पुरवठा यंदा आक्रसला आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे आणि इथेनॉल उत्पादनाला अबकारी करातून सूट देण्याची सवलत बंद केल्यामुळे साखर कारखान्यांकडून इथेनॉल पुरवठ्यात मोठी घट झाली आहे.\nतेल कंपन्यांना इंधनात १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तेल कंपन्यांनी डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत २.८ अब्ज लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०१६ ला पहिली निविदा काढली होती. त्याला प्रतिसाद दिलेल्या साखर कारखान्यांनी एकूण ७८० दशलक्ष लिटर एवढ्याच इथेनॉलचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली.\nयंदा उसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाल्यामुळे इथेनॉल उत्पादनातही त्या प्रमाणात घट झाली. उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे यंदा मोलॉसिसचे दर चढे राहिले. गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट दर आहेत. इथेनॉल उत्पादनासाठी १५ ते १६ टक्के कन्वर्जन खर्च येतो. तसेच केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर प्रतिलिटर ४ ते ५ रुपये अबकारी करातून सूट देण्याची सवलतही रद्द केली. त्यामुळे इथेनॉल उत्पादनापेक्षा मोलॅसिस विकणे साखर कारखान्यांना अधिक फायदेशीर ठरले, असे सूत्रांनी सांगितले.\nगेल्या वर्षी साखर कारखान्यांनी १.३ अब्ज लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी करार केले होते. तेल कंपन्यांनी प्रत्यक्षात १.११ अब्ज लिटर इथेनॉल उचलले.\nसाखर कारखान्यांसाठी सध्या इथेनॉल उत्पादन किफायतशीर राहिले नाही. इथेनॉल विक्रीचा दर कमी केल्यामुळे कारखान्यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. मोलॅसिस सध्या प्रतिटन ८ ते ९ हजार रुपये या दराने विकले जात आहे. इथेनॉल उत्पादनासाठी कच्च्या मालाचा दर प्रतिलिटर ३४ रुपये पडतो. त्यात प्रतिलिटर ५.५० रुपये कन्वर्जन खर्च जोडला तर इथेनॉलचा उत्पादन खर्च प्रतिलिटर ३९.५० रुपयांपर्यंत पोचतो. शिवाय वाहतुकीचा खर्चही पुरवठादारालाच सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याच्या दराने तेल कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करणे व्यावहारिक ठरत नाही, असे जाणकारांनी सांगितले.\nपवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे मूलद्रव्य होतेय विकसित\nवातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन पवनचक्क्यांच्या टर्बाईनची झीज मोठ्या प्रमाणात होते. वातावरणातील घटकांचा प्रतिरोध करण्याची क्षमता असलेले नवीन...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2018-04-23T07:46:05Z", "digest": "sha1:ENUZYOEGGTL7VAU2AJMTXYLNB6TJ5V5W", "length": 4565, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १५९१ मधील मृत्यू‎ (२ प)\n► इ.स. १५९१ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १५९१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५९० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१३ रोजी १२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/31/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T07:23:09Z", "digest": "sha1:Q6LKCNGSE4UZ6J3747L463HZZCDGP3HQ", "length": 8154, "nlines": 78, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "नैतिकतेचे ओझे | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nएक फार जुनी बौद्ध कथा आहे. दोन बौद्ध भिक्खू नदी ओलांडण्याकरीता नदीच्या तीरावर आले. त्या दोन भिक्खूमधील एक तरूण होता, तर एक व्रुद्ध होता.त्या दोघान्नी नदीच्या तीरावर एक लावण्यवती तरूणी पाहिली. तिच्या अंगावर भरजरी देखणे कपडे होते. गळ्यात मौल्यवान दागिने होते. पायात मखमली चढाव होते.\nव्रुद्ध भिक्खू पुढे होता. तरूण भिक्खू त्यांच्या मागून चालला होता. मोठ्यान्ना मान देण्याची एक प्रथा होती. व्रुद्ध भिक्खूने त्या तरूणीला पाहाताक्शणी आपली नजर खाली पाडली व चालू लागला. संघाचा तसा नियमच होता. जर अचानक एखादी स्त्री समोर आली तर तिच्या पायाच्या नखाकडे बघा. स्त्रीच्या चेह-याकडे पाहू नका.\nती सुन्दर तरूणी मागे असलेल्या त्या तरूण भिक्खूला म्हणाली, “भंते, मला नदी पलिकडे असलेल्या गावात एका समारम्भाला जायचे आहे. सन्ध्याकाळ होत आली आहे. इथ एखादा मचवा अथवा नाव दिसत नाही. ह्या चिखलात माझे मखमली वस्त्र खराब होतील. पाण्याने माझे भरजरी रेशमी वस्त्र ओली होतील. तरी क्रुपया पलिकडे जाण्याकरीता मला मदत कराल का मी तुमची आभारी राहीन. माझ्या हाताला हात देता का मी तुमची आभारी राहीन. माझ्या हाताला हात देता का\nम्हातारा भिक्खू नदीतून घाईत चालला होता. परंतू मन त्या स्त्रीत गुंतले होते. मनात वाईट विचार येताक्शणी नदीच्या शीतल वा-यात देखील त्याला घाम फुटला. चाळीस वर्षाचे नियम , व्रत मातीमोल होतील म्हणून तो अत्यंत घाबरला. जेव्हा त्याने नदी पार केली तेव्हा त्याला आपल्या तरूण सहकार्याची आठवण झाली. तो आपल्या मागे आहे की त्या संकटात तो फसला तर नाही ना असा विचार करून त्याने मागे वळून पाहिले.\nतर तो तरूण भिक्खू तिच्यासोबत असलेला दिसला. ती म्हणत होती, ” भंते, माझ्या हाताला हात द्या.” तेव्हा तो म्हणाला, “नदी खोल आहे. हातात हात देवुन चालणार नाही. तसेच आपल्या अंगावर उंची वस्त्र आहेत ती भिजतील. आपल्या सुन्दर मखमली चढावा चिखलाने बरबटतील. आपण माझ्या खान्द्यावर बसा.” त्याने आपले चिवर कम्बरेला बान्धले आणि बाहुलीला उचलावे तसे तिच्या कम्बरेत हात घालून तिला उचलले व खान्द्यावर बसवुन नदी पार केली.\nहे सर्व पाहून व्रुद्ध भिक्खूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो रागाने फणफणला. हे सर्व त्याचा सहनशक्तीच्या पलिकडील होते. दोघेही विहाराच्या दिशेने चालू लागले. चार-पाच मैलापर्यंत व्रुद्ध काहीच बोलला नाही. क्रोधामुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. परंतू जेव्हा विहार जवळ येउ लागले तसा तो व्रुद्ध भिक्खू त्या तरूण भिक्खूला म्हणाला, ” तू जे काही केलस ते महापाप आहे. मी ते दडवणार नाही. मला ते गुरूला सांगावेच लागेल. तू त्या तरूणीला खान्द्यावर बसवलेस. तू तर परिसिमाच सोडलीस. तू संघाचे नियम तोडलेस. तुला शिक्श्या व्हायलाच हवी. “\nत्यावर तो तरूण भिक्खू म्हणाला, ” भंतेजी, त्या तरूणीला मी केव्हाच नदी किनारीच सोडून आलोय. परंतु तुम्ही अद्याप तिला पाहाताय याच मला आश्चर्य वाटतेय. तो बोजा तुम्हाला जड नाही का वाटत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6442-aurangabad-mit-college-student-die", "date_download": "2018-04-23T07:32:37Z", "digest": "sha1:RXY6J6MCYM764M5HFPHOD2DFPMMFAPLK", "length": 6767, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कॉपी करणाऱ्या सचिनची मृत्यूशी झूंज अयशस्वी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकॉपी करणाऱ्या सचिनची मृत्यूशी झूंज अयशस्वी\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये एमआयटी कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. सचिन वाघ असं विद्यार्थ्याचं नाव असून तो नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पेपर सुरू झाल्यानंतर तासाभरात तो कॉपी करताना पकडला गेला. त्यामुळे प्राध्यापकांनी त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. त्यानंतर तो कॉलेजच्या परिसरात फिरत होता साधारणतः बारा ते साडेबाराच्या सुमारास तो बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तो उडी मारणार हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याला खाली बोलावण्याचा प्रयत्न केला.\nमात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता अखेर त्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. अपमान होईल या भावनेतून त्याने उडी मारून आत्महत्या केली होती. यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:34:30Z", "digest": "sha1:AK3KNNG3WLGFVF7S6KT2JE7NCOKVPTLF", "length": 7661, "nlines": 85, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्ण-कर्ण संवाद - भाग ३", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nकृष्ण-कर्ण संवाद - भाग ३\nमुळात या तथाकथित कृष्ण-कर्ण संवादाचा उल्लेखहि महाभारतात सरळ निवेदन-रूपाने आलेला नाहीं. महाभारत म्हणते, कृष्णाने कर्णाला परत जाताना आपल्या रथावर घेतले होते वत्यांची दीर्घ चर्चा झाली हे कळल्यामुळे, (कदाचित काळजी वाटून), धृतराष्ट्राने 'त्यांचे काय बोलणे झाले' असे संजयाला विचारले व मग संजयाने ते सर्व धृतराष्ट्राला सांगितले' असे संजयाला विचारले व मग संजयाने ते सर्व धृतराष्ट्राला सांगितले हे अशक्यच वाटते कुंतीने आयुष्यभर जपलेले गुपित तिने, नाइलाजाने, कृष्णाला आणि कृष्णाने ते कर्णाला सांगितले असे घटकाभर मानले तरी ते संजयाला कसे कळणार आणि संजयाला कळून त्याने धृतराष्ट्राला सांगितले तर मग ते फुटलेच कीं व मग अर्थातच दुर्योधन-भीष्म-द्रोणापासून युयुत्सुपर्यंत सर्वच कौरवांना कळले म्हटले पाहिजे आणि संजयाला कळून त्याने धृतराष्ट्राला सांगितले तर मग ते फुटलेच कीं व मग अर्थातच दुर्योधन-भीष्म-द्रोणापासून युयुत्सुपर्यंत सर्वच कौरवांना कळले म्हटले पाहिजे एकट्या युधिष्ठिरापासूनच ते गुह्य राहिले एकट्या युधिष्ठिरापासूनच ते गुह्य राहिले हे अतर्क्यच आहे. तेव्हां हा संजय-धृतराष्ट्र संवाद प्रक्षिप्त मानला पाहिजे. कृष्ण-कर्ण भेट होणे व कृष्णाने युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करणे त्याच्या शिष्टाईच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र हा प्रसंग (मागाहून केव्हा तरी, कदाचित कृष्ण माहात्म्य वाढवण्यासाठी) महाभारतात शिरला तेव्हा तो सरळ निवेदन रूपाने न येता, गफलतीने, संजय-धृतराष्ट्र संवाद रूपाने शिरला हे अतर्क्यच आहे. तेव्हां हा संजय-धृतराष्ट्र संवाद प्रक्षिप्त मानला पाहिजे. कृष्ण-कर्ण भेट होणे व कृष्णाने युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करणे त्याच्या शिष्टाईच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र हा प्रसंग (मागाहून केव्हा तरी, कदाचित कृष्ण माहात्म्य वाढवण्यासाठी) महाभारतात शिरला तेव्हा तो सरळ निवेदन रूपाने न येता, गफलतीने, संजय-धृतराष्ट्र संवाद रूपाने शिरला (शिष्टाई संपवून परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला तेव्हां तिने त्याचेबरोबर आपल्या मुलांना ‘आतां सर्व शक्तीनिशी युद्ध करा, तेच क्षत्रिय या नात्याने तुमचे कर्तव्य आहे’ असा स्पष्ट आदेश दिला. हा विदुराघरी झालेला संवादहि धृतराष्ट्राला कळला व त्याने पुन्हा एकदा दुर्योधनाला उपदेश केला असा उल्लेख आहे (शिष्टाई संपवून परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला तेव्हां तिने त्याचेबरोबर आपल्या मुलांना ‘आतां सर्व शक्तीनिशी युद्ध करा, तेच क्षत्रिय या नात्याने तुमचे कर्तव्य आहे’ असा स्पष्ट आदेश दिला. हा विदुराघरी झालेला संवादहि धृतराष्ट्राला कळला व त्याने पुन्हा एकदा दुर्योधनाला उपदेश केला असा उल्लेख आहे हे धृतराष्ट्राला कसे कळले याचा मात्र काही खुलासा केलेला नाही.) मग खरोखर काय घडले\nकृष्ण-कर्ण संवाद - भाग ४\nकृष्ण-कर्ण संवाद - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/boycott-padmavati-demands-bjp-lawmaker-chintamani-malviya/", "date_download": "2018-04-23T07:51:44Z", "digest": "sha1:YF5ZQR46UI7XGXHQRLAXZUATNQNH2E3N", "length": 16327, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "संजय भन्साळीला फक्त चपलेची भाषा समजते – भाजप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nसंजय भन्साळीला फक्त चपलेची भाषा समजते – भाजप\n‘संजय लीला भन्साळी सारख्या लोकांना फक्त चपलेचीच भाषा समजते’, अशी टीका भाजपचे खासदार चिंतामणी मालविया यांनी केली आहे. मालविया यांनी पद्मावतीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली असून त्यात त्यांनी पद्मावतीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.\nपद्मावती चित्रपटावरून सध्या देशभर वाद सुरू आहे. पद्मावतीच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येणार नसल्याची खात्री केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींनी संजय लीला भन्साळी यांना दिली असली तरी या चित्रपटाला भाजप नेत्यांकडूनच विरोध होत आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती व गिरीराज सिंह यांनी पद्मावतीवर टीका केल्यानंतर आता मध्यप्रदेशमधील इंदुरचे खासदार चिंतामणी मालविया यांनी देखील या चित्रपटावर सडकून टीका केली आहे.\nभन्साळी सारख्या लोकांना साधी भाषा समजत नाही त्यांना फक्त चपलेचीच भाषा समजते. थोडेसे पैसे कमविण्यासाठी त्यांनी इतिहासाशी छेडछाड केली आहे जे अत्यंत चुकीचे आहे. राणी पद्मावती या हिंदुस्थानातील प्रत्येक महिलेच्या आदर्श आहेत. त्यांनी देशाच्या व आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी स्वत:ला आगीत झोकून दिले. हे वास्तव भन्साळींनी त्यांच्या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. ज्या लोकांच्या घरातील स्त्रिया दररोज आपले नवरे बदलतात त्यांना या इतिहासाचे महत्त्व काय कळणार भन्साळीची ही विकृतीचा आम्ही सहन करणार आहे. त्यामुळे मी या चित्रपटाचा निषेध करतो आणि या चित्रपटावर सगळ्यांनी बहिष्कार घालावा असे आवाहन मी करतो, अशी पोस्ट मालविया यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहेडफोनने घेतला तरुणाचा जीव, भरधाव ‘राजधानी’ने शरीराचे तुकडे केले\nपुढीलव्हॉटसअॅप ग्रुपमधील मुलीला शुभेच्छा दिल्याने तरुणाला मारहाण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2017/5/24/x-kirane.html", "date_download": "2018-04-23T07:37:29Z", "digest": "sha1:BDZ5JAKADNZBWEH2THGFJVWVDWP6KIYU", "length": 3505, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " ‘क्ष’ किरणे ‘क्ष’ किरणे", "raw_content": "\nमनुष्याच्या शरीरात खोल रूतून बसलेली किंवा बाहेरच्या स्थूल दृष्टीला न दिसता आतच बळावून आतून जीवन पोखरीत असलेली जीवनघातक बाह्य द्रव्ये वा आंतर रोगाणूंचे घाव जसे ‘क्ष’ किरणांच्या— एक्स रेज् च्या – अंतर्भेदी प्रकाशाने यथावत निरीक्षता येतात, तसेच समाजाच्या शरीरात खोल रूतून बसलेल्या सामाजिक दोषांचे अस्तित्व, स्वरूप नि परिणाम नुसत्या तात्विक विवेचनापेक्षा त्या दोषांमुळे समाजाला जी दुःखे व्यक्तिशः भोगावी लागतात त्या फुटकळ, वैयक्तिक नि डोळ्यांसमोर घडणारया दृश्यांच्या उजेडातच मनावर पक्केपणी ठसू शकतात, मनाला धक्का देऊन त्यांची तीव्र जाणीव भासवू लागतात.\nनिरपराध माणसाचा छळ करू नये, आपला जीव तसा दुसरयाचा मानावा. वाटमारेपणा, दरोडेखोरी, विश्वास दिलेल्याचा केसाने गळा कापणे ही समाजघातक महापापे होत, अमानुष क्रुरता होय. हे तात्विक विवेचन, हे सामान्य नीतिसूत्र वारंवार उपदेशिल्याने मनावर काहीतरी परिणाम होतोच. पण उजाड रस्त्यात चालता चालता एखाद्या लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याची कंठी पाहून त्याच्यावर अकस्मात झडप घालून, त्याचा गळा दाबून ती कंठी काढून उलट त्याच मुलाला सुरयाने भोसकून कुणी राक्षसी मनुष्य पळाला असता त्या रक्तबंबाळ लेकरास पाहताच मनाला जो धक्का बसतो आणि अशा राक्षसी प्रवृत्तीची जी चीड येते त्या नुसत्या सात्विक सूत्राच्या परिणामाहून कितीतरी तीव्रतर असते. त्या घटनेचा किरण थेट हृदयाला चटका देतो, तो क्ष किरणासारखा अंतर्भेदी असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/farmers-auctioning-low-price-rates-farmers/amp/", "date_download": "2018-04-23T07:40:08Z", "digest": "sha1:AUZHP3BTC5WP4DFT2KITPRLQHBH442ON", "length": 3045, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Farmers' auctioning on a low price at the rates of the farmers | कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको | Lokmat.com", "raw_content": "\nकांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको\nनाशिकमधील देवळा इथे व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज देवळा येथे नवीन बाजार समिती यार्डसमोर रास्तारोको आंदोलन केलं. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.\nराज्यात दुमदुमला छत्रपतींच्या नावाचा जयघोष\nनाशिक- भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला\nनाशिक- प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अश्लिल डान्स\nनाशिकमध्ये वकिलांनी केली कोर्ट फी वाढीच्या प्रस्तावाची होळी\nनाशिक- तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लीम महिला एकवटल्या\nसप्तशृंगगडावर फडकला कीर्ती ध्वज\nनाशिक- अशा प्रकारे लोटांगण घालत केली जाते नवसपूर्ती\nनाशिकमध्ये राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ\nभगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/dabang-khan-slapped-these-stars-marathi", "date_download": "2018-04-23T07:41:10Z", "digest": "sha1:KMI4CO6UMUMBYFXDO25KB573TL6PZZE5", "length": 13729, "nlines": 173, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "ह्या ४ कलाकारांनी खाल्ले आहे सलमान खान चे मार,पहा कोण आहेत ते – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nह्या ४ कलाकारांनी खाल्ले आहे सलमान खान चे मार,पहा कोण आहेत ते\nबॉलीवूड मध्ये असे काही कलाकार आहेत त्यांच्या भांडणात भरपूर वेळा एकमेकांना त्यांनी चपराक पण लावली आहे आणि अशी गोष्ट आगी सारखी लोकापर्यंत पसरते आणि काही गोष्टी पडद्या आडच राहतात त्याला समोर आणले जात नाही आणि या लिस्ट मध्ये सर्वात पुढे आहेत सलमान खान जर सलमान खान एखद्याला वर नाराज झाले तर त्याला इतक्या सहजा सहजी सोडत नाहीत विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, शाहरुख खान, शाहिद कपूर इत्यादी सोबत त्यांचे भांडण झाले आहे आणि यामध्ये त्यांनी शाहरुख सोबत च हात मिळवले आणि ते अश्या गोष्टी सहजासहजी विसरत नाहीत . तर चला मग आज आम्ही आपल्याला अश्या कलाकार बद्दल सांगणार आहोत जे कि सलमान खान चे कानाखाली मार खाले आहे .\nहोय रणवीर कपूर जेव्हा टीजेणार होते त्यादरम्यान त्याचे सलमान खान सोबत एका रेस्टॉरंट मध्ये भांडण झाले होते त्या दरम्यान सलमान ने रणवीर कपूर ची कोलर पकडली होती .आणि त्याला शिव्या पण देत होते आणि गोष्ट इतकी जास्त वाढली होती कि सलमान ने रणवीर कपूर ला कानाखाली मारले होते .\nया गोष्टी बद्दल जेव्हा सलमानखान च्या वडिलांना माहित झाले तेव्हा सलमान खान स्वतः ऋषी कपूर च्या घरी माफी मागायला गेले होते .\nकैतरिना कैफ पण सलमान च्या चपराक ची शिकार बनली होती असे म्हणले जाते कि जेव्हा सलमान आणि कैतरिना टायगर जिंदा है ची शुटींग करत होते तेव्हा कैतरिना सलमान जवळ खूपच लहान कपडे घालून आली होती आणि यामुळे सलमान ला खूपच राग आले आणि मग त्याने रागारागात कैतरिना ला चपराक लावली .\nजेव्हा सलमान ला अशी शंका आली होती कि ऐश्वर्या आणि विवेक मध्ये काही तरी चालत आहे तेव्हा सलमान ला खूपच राग आला आणि मग दारू पिवून सेट वर गेले तेव्हा ऐश्वर्या आणि विवेक सेट वर काम करत होते तेव्हा ऐश्वर्या ला सोबत येण्यास सांगितले पण ऐश्वर्याने ऐकले नाही तेव्हा सलमान ने तिला जोरात चपराक लावली\nसलमान ला जेव्हा ऐश्वर्या बद्दलच्या मारामारी बद्दल विचारले गेले तर त्याने म्हणले कि मी आयुष्यात फक्त एकदाच हाथ उचलले होते आणि ते पण सुभाष घाई वर कारण कि त्याने मला खूप त्रास दिला होता पण नंतर मी त्याची माफी पण मागितली\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/mohan-bhagwat-on-narendra-modi-264889.html", "date_download": "2018-04-23T07:25:27Z", "digest": "sha1:4A662I42MOFCEYCT3TX3UIMGUYA7DOUS", "length": 10833, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वयंसेवक मोदी आणि पंतप्रधान मोदी एकसारखेच -मोहन भागवत", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nअमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला आणि विश्व हिंदू परिषदेनी सरकारवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भागवत नक्की बोलतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण तसं काही झालं नाही.\nभागवतांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. कर्तृत्व संपन्न,प्रतिभावान नेत्यांचं चरित्र लिहलं जातं कारण त्यातून प्रेरणा मिळतं असते म्हणत मोहन भागवत यांनी अशी पंतप्रधान मोदींची स्तुती केलीय.\nतसंच नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक आहे हे आम्हाला माहीत आहे. पण जगात लोकांना एवढा वेळ नाहीये की मोदींना ओळखलं पाहिजे. खरंतर मोदी यांच्याकडे पाहिलं पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा प्रवासाबद्दल चर्चा होत आहे. पण मोदी तेव्हाही तसे होते आणि आजही तसेच आहे असंही भागवत म्हणाले.\nविशेष म्हणजे, मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात भागवतांनी पहिल्यांदा मोदींवर भाषण दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-amith-thackeray-engagement-ceremony-story-488790", "date_download": "2018-04-23T07:43:14Z", "digest": "sha1:27HPEP6J3PKOX45UF3IAADE7OLCW24V7", "length": 14984, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न", "raw_content": "\nमुंबई : अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई : अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न\nमुंबई : अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/578-beed-water-issue", "date_download": "2018-04-23T07:50:08Z", "digest": "sha1:TCRVOXA5HKI34Z47FVNYNXYA2SVJ3QIS", "length": 6063, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कुणी पाणी देता का पाणी...? - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकुणी पाणी देता का पाणी...\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nभीषण दुष्काळाने घेरलेल्या बीडमध्ये पाणीटंचाईचा वणवा दिवसेंदिवस भडकत चालला. जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडेठाक पडल्याने ‘पाणी’बाणी निर्माण झाली.\n‘कुणी पाणी देता का पाणी ’ असे म्हणत नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडे नाही.\nजुनाच कारभार दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून टँकरची मागणी करूनही आजतागायत या मागणीकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आलेलं आहे. मात्र, तहसीलदार आणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गोंधळात मात्र गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण मात्र तशीच सुरू आहे.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/healt-tips-118040400020_1.html", "date_download": "2018-04-23T07:33:09Z", "digest": "sha1:WERA6XZWQMAZCDGOEXPFHPK44BYAYM2U", "length": 9032, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हाडं येतील जुळून | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहाडं हा आपल्या शरीराचा महत्वाचा हिस्सा आहे. हाडं मजबूत असल्यास आपण स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतो पण वेगवेगळ्या कारणांमुळे लवचिकता कमी होते आणि हाडं कमकूवत झाल्याने छोट्या अपघातानेही मोडतात. प्लॅस्टर घालून मोडलेलं हाड सांधता येत, मात्र काही घरगुती उपायाने हाडं जुळून येण्याची क्रिया वेग घेऊ शकते. अशाच काही उपयांची चर्चा करु.\n* दोन चमचे शुद्ध तूप, ऐक चमचा गूळ आणि एक चमचा हळद हे साहित्य एक कप पाण्यात मिसळा आणि उकळण्यास ठेवा. पाणी निम्मं होईपर्यंत उकळा आणि नंर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर प्या. हा उपाय नियमीतपणे केल्यास हाडं लवकर जुळून येतात.\n* एक चमचा हळदीमध्ये किसलेला कांदा मिसळा आणि हे मिश्रण एका स्वच्छ कापडात बांधा. ही पुरचुंडी तिळाच्या तेलात गरम करा आणि हाड तुटलेल्या जागी याचा शेक द्या. यामुळेही हाड वेगाने जुळून येतं.\n* उडीद डाळ बारिक वाटा आणि या पीठात पाणी मिसळन पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये हाडं जुळवून आणणार्‍या काही जडुबुटी घाला. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात त्या सहज मिळतात. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाड तुटलेल्या भागावर लेप लावा. वरून स्वच्छ कापड बांधा. ही क्रिया सलग महिनाभर करत राहिल्यास चांगी सुधारणा दिसून येईल.\n* हाडं लवकर जुळून यावीत यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराला प्राधान्य द्यायला हव. त्यासाठी दररोजच्या आहारात दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मासे आदींचासमावेश करण्यास विसरू नका.\nहृदयरोगावर उत्तम मोड आलेला लसूण\nकेळी- गरम पाण्याने करा लठ्ठपणावर मात\nकच्ची पपई खाण्याचे फायदे\nआळशी लोकं असे कमी करू शकतात वजन\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/10/install-linux-in-windows10-virtualbox.html", "date_download": "2018-04-23T07:32:17Z", "digest": "sha1:3Y3XMA3HQJNCOK5QNHYH26SCRAWDXFIE", "length": 4779, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: व्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे", "raw_content": "\nसोमवार, 17 अक्तूबर 2016\nव्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे\nजर तुम्हाला लिनक्स बद्दल माहिती नसेल आणि लिनक्स वापरून पाहण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने लिनक्स तुमच्या विंडोजच्या कॉम्प्युटर वर इंस्टॉल करू शकता. लिनक्स इंस्टॉल करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकी ड्यूअल बूट हा एक मार्ग आहे. पण ते थोडेसे क्लिष्ट आहे. सुरवातीला लिनक्स वापरून पाहण्याचा सोपा मार्ग म्हणजे व्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे. ओरेकलचे व्हर्चुअल बॉक्स व्हर्चुअल मशीन नावाचे सोफ्टवेअर यासाठी वापरता येते. पहिल्यांदा हे सोफ्टवेअर इंस्टॉल करावे व त्यानंतर तुम्हाला हवा असलेला लिनक्सचा ISO इमेज डाउनलोड करावा व त्याला व्हर्चुअल बॉक्स मध्ये इंस्टॉल करावे. असे केल्यास लिनक्सचे इंस्टालेशन व्हर्चुअल डिस्क मध्ये होते. व विंडोज वापरत असताना एखादा प्रोग्राम उघडावा त्याप्रमाणे लिनक्स वापरता येतो. हे कसे करावे हे मी सविस्तर एका व्हिडीओ मध्ये दाखवले आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.\nएकदा उबुंटू इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम येवू शकतो, तो म्हणजे उबुंटू स्टार्ट झाल्यानंतर स्लो चालणे. असे होत असल्यास त्याला नीट करण्यासाठी काही मार्ग खालील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत, ते पाहावे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2016/07/blog-post.html?showComment=1467890220196", "date_download": "2018-04-23T07:14:25Z", "digest": "sha1:LJZFBLCFQ3EZCVJVYDTCHSEBQWTEWOMP", "length": 5533, "nlines": 62, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: मुलाखतकार आणि निवेदक", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\nकित्येकदा मुलाखती रंगतात त्या मुलाखत घेणाऱ्याच्या कसबावर. संगीताचे कार्यक्रम अधिक बहारदार होतात ते निवेदकांनी केलेल्या रंजक निवेदनावर.\nसुहासिनी मुळगावकर, वा. य. गाडगीळ, अशोक रानडे, सुरेश खरे, सुधीर गाडगीळ, मंगला खाडीलकर, विश्वास मेहेंदळे, राजू परुळेकर आणि हिंदीमध्ये माझ्या लक्षात राहिलेले तबस्सुम, सिमी गरेवाल, जब्बार पटेल आणि गुजराती मध्ये अदी माजबान, सबीरा मर्चंट अशी कित्येक मंडळी हे कार्यक्रम बहारदार करत आली आहेत.\nया लोकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाषेवरच प्रभुत्व, आवाजावरची पकड आणि ज्या विषयाशी निगडित कार्यक्रम आहे त्या विषयाचा दांडगा अभ्यास.\nज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याला एकदम comfortable करत त्याच्याकडून कार्यक्रमाला अपेक्षित असलेली माहिती काढून घेणे, मुलाखतीला जर चुकून वेगळे वळण लागले तर मुलाखतीची गाडी परत रुळावर आणणे या गोष्टी अतिशय कौशल्याने हे लोक हाताळतात.\nसंगीत कार्यक्रमामध्ये तर कित्येकदा मला या निवेदकांच्या छोट्या मोठ्या रंगतदार कथांनी खिळवून ठेवले आहे.\nप्रतिभा आणि प्रतिमा, गजरा, शरदाचे चांदणे, शब्दांच्या पलीकडले, नक्षत्रांचे देणे, संवाद, वाद संवाद, फुल खिले हैं गुलशन गुलशन, आवो मारी साथे हे विशेष लक्षात राहिलेले कार्यक्रम.\nपु. लं. ची जब्बार पटेलांनी घेतलेली मुलाखत तर कित्येकदा पुनःपुन्हा पहिली आहे मी. राजू परुळेकर साठी म्हणून मुद्दाम सकाळची घाईची वेळ असली तरी संवाद कित्येकदा आवर्जून पाहिलाय.\nया मंडळी म्हणजे दुधात साखर असल्याप्रमाणे कार्यक्रमात विरघळून त्याला सुमधुर, बहारदार करतात.\nपैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nदोर देवा, तू भलता हुशार आहेस दहा वेळा विचार करतोस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/technology/whatsapp-text-status-feature-is-back-on-demand/", "date_download": "2018-04-23T07:52:54Z", "digest": "sha1:CSLOTFOWFRKSCML7DULYAHFPAO4WPNYL", "length": 7173, "nlines": 93, "source_domain": "www.india.com", "title": "WhatsApp text status feature is back, on demand | व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवा पूर्वीसारखं हटके; असं करा अपडेट - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nव्हॉट्सअॅपरचं तुमचं स्टेटस आता पूर्वीसारखंच\nव्हॉट्सअॅप स्टेटस ठेवा पूर्वीसारखं हटके; असं करा अपडेट\nमुंबई: व्हॉट्सअॅपने आणलेल्या नव्या स्टेटसला युजर्सनी म्हणावा तितका भाव दिला नाही. उलट अनेक युजर्सनी नव्या स्टेटस फीचरबद्धल नाराजीच व्यक्त केली. त्यामुळे व्हॉट्सअॅपनेही आपल्या युजर्सच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा एकदा जुनं स्टेटस फीचर सुरू केलं आहे. युजर्सच्या आग्रहास्तवच व्हॉट्सअॅपने हा निर्णय घेतला आहे.\nस्मार्टफोन वापरणाऱ्या तरूण आणि अबालवृद्धांमध्ये प्रचंड मोठी क्रेझ असलेले व्हॉट्सअॅप म्हणजे अनकांसाठी जीव की प्राण. त्यात व्हॉट्सअॅपवरचा डीपी आणि स्टेटस हा अनेकांचा ‘स्टेट’स सिंबॉल. अनेकांच्या व्यक्त होण्याची सुरूवातच मुळी डीपी आणि स्टेटसमधून होते. म्हणूनच व्हॉट्सअॅपने यात बदल करत अधिक व्याप्त स्वरूपाचं नवं स्टेटस फीचर सुरू केलं. मात्र, नवं फीचर वापरण्यास काहीसे क्लिष्ट असल्यामुळे युजर्सनी त्याकडे पाठच फिरवली. मग युजर्सच्या भावना विचारात घेण्याशीवाय व्हॉट्सअॅपकडे पर्यायच राहीला नाही.\nव्हॉट्सअॅपकडून जुनं स्टेटस फिचर पुन्हा नव्याने सुरू केल्यावर अँड्रॉईड यूजर्संना अपडेट मिळणं सुरु झालं खरं. मात्र, या फिचरला About असं देण्यात आलं असून, हे स्टेटस वापरताना सेटींग्जमधून काही पर्याय सेट करावे लागणार आहेत. जुनं फीचर v2.17.107 अपडेटसह वापरलं जाऊ शकतं. (हेही वाचा,व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी दु:खदायक बातमी)\nकसं सुरु कराल जुनं स्टेटस फीचर\nजुनं स्टेट्स फीचर सुरू करण्यासाठी सेटिंग मेन्यूत जा.\nमेन्युत गेल्यावर फोटोच्या खाली तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल.\nस्टेटस दिसले की, त्यावर टाईप करून तुम्ही तुमचं आवडतं स्टेटस एडीट करून ठेऊ शकता.\nपूर्वीप्रमाणे तुम्हाला इथं Available, Busy, At school, At the movie. हे ऑप्शन सुद्धा दिसतील.\nमहत्त्वाचे असे की, जुन्या स्टेट्ससोबत तुम्हाला नवं स्टेट्स फीचरही सुरु ठेवता येईल. त्यामुळे यूजर्सला हवं असलेलं फीचर निवडता येणे शक्य आहे.\nहे 5 स्मार्टफोन ठरतील तुमची बेस्ट च्वाईस; पाहा किंमत किती\nफेसबुक कडून येत असलेल्या या ई-मेल पासून सावधान \niPhone 7s Plus चे डम्मी मॉजेल रिव्हिल\n दुप्पट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; रिलायन्स जिओला टक्कर\nही वेबसाईट देतीये जिओच्या रिचार्जवर ७६ रूपयांचं कॅशबॅक\nआणखी स्वस्त होणार फोन कॉल रेट; ट्रायचा महत्त्वाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/media-riots/", "date_download": "2018-04-23T07:16:06Z", "digest": "sha1:QN5332PIZIYTMX6OIIJARKE5TFOTZS4M", "length": 14873, "nlines": 82, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "माध्यमं दंगल कशी घडवू शकतात ? | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nमाध्यमं दंगल कशी घडवू शकतात \nआपल्या अकार्यक्षमपणाचं खापर तंत्रज्ञानावर फोडणारे लोक हे एकविसाव्या शतकातील अत्यंत निरक्षर प्राणीच म्हणावे लागतील. एवढंच काय तर संगणक युगात त्यांना नेतृत्व करण्याची कोणतीही नैतिक जबाबदारीच शिल्लक राहत नाही. कोणतंही तंज्ञत्रान हे निरपेक्ष असतं. त्याचा निर्माणकर्ता आणि वापरकर्ता हा माणूसच आहे. त्याचा होणारा वापर हा देखील मानवी मानसिकतेचवरच अवलंबूनच असतो. म्हणून या तंत्रज्ञानाचं रचनात्मक मह्त्त्व आपण समजून घ्यायला हवं.\nसर्व जबाबदार राज्यकर्ते आणि अधिकार्‍यांना देखील याची जाणीव करून द्यायला हवी की, आसामींचं पलायन असो किंवा सीएसटी हिंसाचारानंतर निर्माण झालेला प्रक्षोभ असो हा सर्व लोकांचा कायदा-सुव्यवस्थेवरून उठलेल्या विश्वासाचा परिपाक आहे. देशातील बड्या नेत्यांनी केलेल्या आवाहनानंतर देखील पलायन थांबले नाही. याचाच सरळ अर्थ आपण लावू शकतो निवडणूका जिंकणं जरी सोपं असलं तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं सोपं नाही.\nमुंबईत झालेला हिंसाचार, ईशान्य भारतातील नागरिकांचे देशाच्या विविध भागातून भयभीत होऊन झालेल्या पलायनासाठी सोशल नेटवर्किंग मिडीया जबाबदार असल्याचे सांगून नेते आणि अधिकार्‍यांनी स्वतःचा अकार्यक्षमपणा लपवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने आपल्या चुकांचे खापर टेक्नोलॉजीवर फोडण्याची ही काही पहीलीच वेळ नाही. याआधी देखील अशी अनेक प्रकरणे घडली आहेत.\nगुजरात दंगलीच्या वेळेस प्रक्षोभक सीडीने वातावरण तापवले होते.\n१९९२ च्या मुंबई दंगलीत टेलिफोनचा वापर अफवा पसरवण्यासाठी करण्यात आला.\n१९९७ ला घाटकोपर रमाबाई नगर येथे झालेली दंगल देखील अशाच प्रकारे हेतूपूर्वक फोफावली गेली.\n२००९ ला मिरज दंगल प्रकरणाचे खापर अफझल खान वधाच्या पोस्टरवर फोडण्यात आले.\nआत्तापर्यंतच्या सर्व दंगलीमध्ये कोणत्याही संबंधित अधिकार्‍याने किंवा राजनेत्याने आपली नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिल्याचे उदाहरण नाही. कोणाचा राजीनामा मिळालाच असेल तर तो ही जबरदस्तीने घेतला गेला असेल. दंगली बदलत राहील्या. पण त्यात माणसंच मरत राहीली. आणि ती देखील माणसांकडून मारली गेली होती फक्त त्याचं खापर काळानुरूप बदललेल्या तंत्रज्ञानावर फोडण्यात राजकारण्यांनी यश मिळवलं. आधी दंगलीला जबाबदार अग्रलेख आणि वादळी भाषणं असायची. काळ सरला मग कापडी बॅनर आले औघाने त्यांचाही नंबर लागला. ९० च्या दशकात टेलिफोन आले. टेलिफोनला देखील दोष देउन मोकळे झाले. २००० साली सीडी बुम आलं. सगळीकडे जहरीली सीडी पसरवण्याचा प्रघात पडला. आत्ता तर सगळंच अवेलेबल. अग्रेलखांपासून ते बॅनर- होर्डींग्ज. आणि टेलिफोनपासून ते मोबाईल-इंटरनेट आणि सोशल मिडीया.\nराजकारण्यांनी सोशल मिडीयावर सरसकट निर्बंध घालण्याची केलेली मागणी ही कितपत योग्य आहे सोशल मिडीया भारतात येऊन अजून जेमतेम पाच वर्षांचा देखील कालावधी उलटलेला नाही. प्रगत तंत्रज्ञान येण्याआधी सामाजिक तणावाच्या स्थिती कधी निर्माण झाल्याच नव्हत्या का सोशल मिडीया भारतात येऊन अजून जेमतेम पाच वर्षांचा देखील कालावधी उलटलेला नाही. प्रगत तंत्रज्ञान येण्याआधी सामाजिक तणावाच्या स्थिती कधी निर्माण झाल्याच नव्हत्या का अफवा पसरल्या नव्हत्या का अफवा पसरल्या नव्हत्या का अहो आमच्या मुख्यमंत्र्यांचा गणपतीच्या मूर्तीने दुध प्यायल्याची बातमी फोनवरून वार्‍यासारखी पसरली. सोनोग्राफी-अल्ट्रा साउंड टेक्नोलॉजीच्या आधीपासूनच स्त्री भ्रूण हत्या होतच आहे. केवळ माणूस नावाचा प्राणीच सोशल मिडीया चालवू शकतो अन्य कोणीही नाही. जसे समाजमन असेल नेमकी तीच प्रतिमा परावर्तित करण्याचे काम सोशल मिडीया करते. आत्ता वेळ आली म्हणून सोशल मिडीयाला वाईट म्हणारे राजकारणी निवडणुकांत मात्र सोशल मिडीयाचाच प्रभावी वापर करतात. युवा मतदारांना नोटबुक, टॅब्लेटचे लॉलीपॉप दाखवतात. हा कसला दुटप्पीपणा \nफेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर सातत्याने जगभरातील घटनांचं मंथन होत असतं. आपआपल्या संप्रदाय, धर्म, वंशातील लोकांवर इतरांकडून केल्या जाणार्‍या अन्यायावर प्रचंड प्रमाणात संवेदना व्यक्त केल्या जातात. गेल्या दोम महिन्यांत आसाम मध्ये आयडंडीटी क्रायासिस वरून जे काही रणकंदन माजले त्याचे धार्मिक आणि जातीय स्वरुपाच्या वादात रुपांतरण करण्याचा जोरदार प्रयत्न होताना दिसतो आहे. वास्तवात समस्या पूर्णतः वेगळीच आहे.\nमुख्य प्रश्न असा उपस्थित राहतो की कोणा अनोळखी व्यक्तीच्या भडकवण्याने आपण एवढं भडकण्याचा कारणच काय कोणताही परदेशी नागरिक केवळ धर्मबंधू म्हणून आपल्या शेजारी असलेल्या अन्य धर्मीय बांधवापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. आपला शेजारी जो आपल्या प्रत्येक सुख-दूःखात साथ देणार्‍यांना आपण भिन्नधर्मीय म्हणून पायाजवळ कसे पाहू शकतो कोणताही परदेशी नागरिक केवळ धर्मबंधू म्हणून आपल्या शेजारी असलेल्या अन्य धर्मीय बांधवापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. आपला शेजारी जो आपल्या प्रत्येक सुख-दूःखात साथ देणार्‍यांना आपण भिन्नधर्मीय म्हणून पायाजवळ कसे पाहू शकतो पाकिस्तानातील हिंदूवर झालेल्या अन्यायासाठी भारतीय हिंदू भारतीय मुस्लिमांना जबाबदार धरत नाहीत. मग परदेशातील मुसलमानांवर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी आपल्या मायभूमीवर उच्छाद मांडण्याची वृ्त्ती कोणती म्हणावी पाकिस्तानातील हिंदूवर झालेल्या अन्यायासाठी भारतीय हिंदू भारतीय मुस्लिमांना जबाबदार धरत नाहीत. मग परदेशातील मुसलमानांवर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी आपल्या मायभूमीवर उच्छाद मांडण्याची वृ्त्ती कोणती म्हणावी म्यानमार मध्ये जे काही घडले ते फार चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडले गेले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे सत्य नाही. सार्‍या अफवा, खोटे फोटो, खोटा मजकूर, अफवांचे एसएमएस हे पाकिस्तानमधील वेबसाईट्सवरूनच पसरवले गेले असल्याचे गृहखात्याने स्प्ष्ट केले आहे. आत्ता यासाठी भारतातील मुस्लिम बांधवांना जबाबदार धरून आपण कोणत्या प्रकारचा कोतेपणा दाखवणार आहोत म्यानमार मध्ये जे काही घडले ते फार चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडले गेले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे सत्य नाही. सार्‍या अफवा, खोटे फोटो, खोटा मजकूर, अफवांचे एसएमएस हे पाकिस्तानमधील वेबसाईट्सवरूनच पसरवले गेले असल्याचे गृहखात्याने स्प्ष्ट केले आहे. आत्ता यासाठी भारतातील मुस्लिम बांधवांना जबाबदार धरून आपण कोणत्या प्रकारचा कोतेपणा दाखवणार आहोत तालिबान मध्ये बुद्धमुर्तीची विटंबना केली गेली तेव्हा जगभरातील बौद्धांनी कधीच मुसलमानांना दोषी धरले नाही. मग आत्ताच का कोणत्याही कारणासाठी कोणालाही दोषी धरण्याची खोड आपण जोपासावी \nसाधी गोष्ट आहे. दंगलीचा बाजार गरम असेल आणि धर्म आणि खोटा जातीभिमान, प्रांताभिमान किंवा वंशाभिमान पणाला लागलेला असेल तेव्हा कोणताही समाजवर्ग शिक्षण, नोकरीच्या संधी, उपलब्ध साधनसामुग्री मधील योग्य वाटा, आणि शांत आयुष्य असे सर्व काही मिळून तयार होणार्‍या सुखी आयुष्याचे प्रश्न आपल्याला कधीच सतावणार नाही. किंबहूना त्या प्रश्नांना वाचा फोडण्याची अक्कल देखील शाबूत राहिलेली नसेल. म्हणून समाजमन आणि समाजातील वातावरण हे शांतिप्रिय असायला हवे. त्यासाठी कोणतीही तडजोज नको.\nनामदेव आभाळ झालाय… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/03/path-memory-game-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:24:12Z", "digest": "sha1:OE5NPZX54VLAJLHQE6TSUB6RHFHE2M6M", "length": 3221, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: पाथ मेमोरी गेम - मराठी मध्ये", "raw_content": "\nमंगलवार, 10 मार्च 2015\nपाथ मेमोरी गेम - मराठी मध्ये\nपाथ मेमोरी गेम या खेळामध्ये तुम्हाला स्क्रीन वर दिसणाऱ्या घरांना जोडणारा रस्ता बनताना दिसतो, ते पाहून नंतर त्याच क्रमाने तुम्हाला परत तो रस्ता बनवावा लागतो.\nसुरवातीला तुम्हाला तीन घरे दिसतात व नंतर प्रत्येक लेवल मध्ये एक एक घर जोडले जाते.\nसर्व वयोगटातील व्यक्तींसाठी एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, किंवा जेष्ठ नागरिकांसाठी स्मरणशक्तीचा व्यायाम करण्यासाठी हा खेळ चांगलाच उपयोगी ठरू शकतो.\nहा खेळ आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.\nहा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4766061433374779875&title=Mahatma%20Phule%20birth%20anniversary...&SectionId=4658501923806541040&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-04-23T07:54:59Z", "digest": "sha1:OZXXEV5CM6JR4WM4HXRDSUKZZCGT5RMF", "length": 15226, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दुर्मीळ माहितीसह ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ प्रसिद्ध", "raw_content": "\nदुर्मीळ माहितीसह ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ प्रसिद्ध\nपुणे : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (११ एप्रिल) ‘महात्मा फुले समग्र वा‍ङ्मय’ या ग्रंथाच्या नव्या रूपाचे लोकार्पण करण्यात आले. प्रा. हरी नरके यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. ज्योतिरावांचे दत्तकपुत्र यशवंतराव यांनी स्वतः लिहिलेलं फुले चरित्र, ज्योतिरावांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेली चरित्रं, ज्योतिरावांचे समग्र लेखन, त्यांच्या पुस्तकांमधील प्रस्तावना अशा दुर्मीळ मजकुराची भर या नव्या आवृत्तीमध्ये घालण्यात आली आहे. हा ग्रंथ मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, पुण्यासह राज्य शासनाच्या सर्व ग्रंथागारांमध्ये बुधवारपासून उपलब्ध झाला आहे.\n‘बाइट्स ऑफ इंडिया’ने प्रा. हरी नरके यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ‘१९६९मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना, त्यांनी धनंजय कीर आणि प्रा. स. गं. मालशे या दोन मोठ्या संशोधाकांकडे महात्मा फुले यांच्या समग्र वा‍ङ्मयाचे संपादन करण्याची जबाबदारी दिली आणि त्याच वर्षी साहित्य संस्कृती मंडळाने याची पहिली आवृत्ती काढली. १८४२ ते १८९० या ४८ वर्षांच्या काळात महात्मा फुलेंनी जे लेखन केले त्याचे संकलन म्हणजे ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय.’ यामध्ये त्यांचे ‘तृतीय रत्न’ हे मराठीतील पहिले आधुनिक नाटक, शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र मांडणारा पोवाडा, तत्कालीन सामाजिक स्थिती दर्शवणारा, रूढी-परंपरा मांडणारा ‘गुलामगिरी’सारखा ग्रंथ आणि इतर स्फुटलेखन असे बहुमोल साहित्य आहे,’ असे प्रा. नरके यांनी सांगितले.\nपुढे १९९०मध्ये म्हणजे महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दी वर्षी हे समग्र साहित्य डॉ. य. दि. फडके यांच्याकडे संपादनासाठी सोपवण्यात आले. त्यावर आवश्यक ते संस्कार करून फडके यांनी त्याची पुन्हा सुधारित आवृत्ती काढली. त्यादरम्यान प्रा. हरी नरके यांनी त्यांना या कार्यात सहकार्य केले होते. आता पुन्हा हे समग्र साहित्य नव्याने आणण्याची संपूर्ण जबाबदारी प्रा. नरके यांच्याकडे सोपवण्यात आली. ‘यापूर्वी एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांनी यावर संशोधन करून हे काम केलेले असल्याने त्याला एक विशिष्ट उंची प्राप्त झालेली आहे. असे असताना आता माझ्यावर असलेली जबाबदारी खूप मोठी होती,’ अशा भावना प्रा. नरके यांनी व्यक्त केल्या.\n‘या ग्रंथावर नव्याने काम करत असताना, आम्ही त्यात २०० पृष्ठांच्या मजकुराची भर घातली आहे. महात्मा फुले यांनी वेळोवेळी लिहिलेल्या, परंतु आजवर कुठेही लिखित स्वरूपात न आलेल्या काही मजकुराचा त्यात समावेश आहे,’ असे प्रा. नरके यांनी सांगितले.\n‘त्या काळात असलेल्या बालविवाहाच्या प्रथेबाबत गव्हर्नर जनरलनी महात्मा फुलेंना त्यांचे मत विचारले होते. याव्यतिरिक्त विधवा पुनर्विवाहास कायद्याने परवानगी द्यावी का, याबाबतही मत देण्यास सांगण्यात आले होते. चार डिसेंबर १८८४ रोजी महात्मा फुले यांनी या विषयांवर अतिशय सविस्तरपणे आपली मते गव्हर्नर जनरलला कळवली होती. हे सगळे पुराभिलेखागारात उपलब्ध होते. त्याचा आता या नव्या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे,’ अशी माहिती प्रा. नरके यांनी दिली.\n‘सदाशिव गोवंडे यांच्या घरी राहत असलेल्या एका ब्राह्मण विधवेसंदर्भातील घटना आणि १८८७मध्ये पुण्यातील तळेगाव ढमढेरे गावातील कऱ्हेकर आणि भुजबळ या आडनावांच्या दोन स्त्रियांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याला झालेला विरोध या दोन घटनांबद्दलच्या माहितीचा या नव्या आवृत्तीत समावेश केला असल्याचे प्रा. नरके यांनी सांगितले.\n‘महात्मा फुले हे संपादक होते, पत्रकार होते. त्यांच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी अनेक विषयांवर लिहिलेले ग्राउंड रिपोर्ट आहेत. तेही आजवर प्रसिद्ध झाले नव्हते. ते सगळे रिपोर्टही या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ‘सत्यशोधक’ पद्धतीने लग्न करण्याची पद्धत आणि त्या संदर्भातील माहितीचा समावेश त्यात आहे. मामा परमानंद हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याचे लेखन करणारे मुंबईतील त्या काळातील एक मोठे लेखक होते. त्यांनी सयाजीराव गायकवाड यांना या दोघांच्या कार्यासंदर्भात काही पत्रे लिहिली होती. ती पत्रेही या आवृत्तीत प्रसिद्ध केली आहेत. महात्मा फुलेंचा मुलगा यशवंत याने महात्मा फुलेंवर लिहिलेला पहिला आत्मचरित्रपर ग्रंथदेखील यामध्ये आहे. महात्मा फुलेंच्या पुस्तकांना वेगवेगळ्या विचारवंतांनी प्रस्तावना लिहिलेल्या होत्या. त्यांचा समावेश या आवृत्तीत करण्यात आला आहे. एकंदर २०० पृष्ठांचा नवीन मजकूर या आवृत्तीच्या माध्यमातून पहिल्यांदाच लोकांच्या समोर येत आहे,’ असे प्रा. नरके यांनी स्पष्ट केले.\nTags: Jyotirao PhuleMahatma PhuleSavitribai PhulePuneHari Narkeमहात्मा फुले समग्र वाङ्मयमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमहात्मा फुले साहित्यमहात्मा फुलेसावित्रीबाई फुलेपुणेहरी नरकेBOI\n‘भिडे वाड्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करा’ महापुरुषांना अभिवादनासाठी विशेष कार्यक्रम अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा ‘अॅटमगिरी’ उद्यापासून रूपेरी पडद्यावर ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sudhir-mungantiwar-presents-mahrashtras-budget-2017-18-35751", "date_download": "2018-04-23T07:32:19Z", "digest": "sha1:5QFT7WLXSZQWGA45RAXQCULPYZYAZNHF", "length": 18141, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sudhir Mungantiwar presents Mahrashtra's Budget 2017-18 अभूतपूर्व अखंड गोंधळात अर्थसंकल्प सादर | eSakal", "raw_content": "\nअभूतपूर्व अखंड गोंधळात अर्थसंकल्प सादर\nशनिवार, 18 मार्च 2017\nविरोधी पक्षाच्या अखंड गोंधळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी मुनगंटीवार यांचे भाषण सुरू असताना घोषणाबाजी, आरडाओरडा, टाळ वाजविणे सुरू ठेवले.\nमुंबई : विरोधी पक्षाच्या अखंड गोंधळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी मनगुंटीवार यांचे भाषण सुरू असताना घोषणाबाजी, आरडाओरडा, टाळ वाजविणे सुरू ठेवले. याच गदारोळात अर्थमंत्र्यांनी शेती कर्जमाफीसंदर्भात केंद्र सरकारशी बोलणे सुरू असल्याचे सांगितले. सन 2021 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे मनगुंटीवार यांनी घोषित केले.\nशेतकऱ्यांचे विघ्न दूर करण्याची ताकद आम्हाला यावी, अशी मागणी गजाननाकडे केली आहे. राज्यात विकासाभिमुख सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाली आहेत. या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी आदर्श असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.\n'राज्याचा विकासदर दोन अंकी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्जमाफीसाठी भाजपच्या आमदारांनी मनापासून भावना व्यक्त केली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आवाहन करू इच्छितो, की हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. एकच आहे आस, त्यांच्या अंगणी उभी राहावी धनधान्याची रास हे ध्येय घेऊन आमचे सरकार काम करत आहे. अन्नदाता सुखी भव असे आपल्याकडे म्हटले जाते. जगाचा पोशिंदा स्वत:च संकटात असेल, तर यातील समस्या सोडविणे सरकारचे काम आहे. उत्पन्नाचा वाटा 10.5 टक्के आहे. कमी उत्पादकतेच्या मुळाशी असलेली कारणे म्हणजे दुष्काळ, नव्या तंत्राचा वापर नसणे अशा अनेक कारणे आहेत. शेतकऱ्याला मुळापासून सक्षम बनविणे, हे ध्येय आहे. 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा सरकारचा निर्धार आहे,' असे मनगुंटीवार यांनी सांगितले.\nशेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगताना मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज फेडावे लागेल आणि सातबारा कोरा करावा लागेल. तेच युती सरकारचे धोरण आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढविली आहे. शाश्‍वत शेती व्यवस्था न झाल्याने पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याची भीती आहे. केंद्र आणि राज्य एकत्र येऊन योजना आखणार आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. ही योजना केवळ जुने कर्ज असणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना लाभ होईल, अशी योजनाही तयार केली जाणार आहे.\nमुनगंटीवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :\nशेती क्षेत्राला सन 17-18 साठी : 2812 कोटी निधी; 5 लाख 56 हजार हेक्‍टर सिंचनाखाली\nजलयुक्त शिवारसाठी 1200 कोटी रुपयांचा निधी देणार; केंद्र सरकारशी बोलणे सुरू आहे. आणखी निधी मिळेल\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सक्षम करणार\nमागेल त्याला शेततळे देण्यासाठी 225 कोटी रुपयांची तरतूद\nसूक्ष्म सिंचनासाठी इस्राईली तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद\nऊसाखाली क्षेत्र सूक्ष्म सिंचनासाठी सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. 30-40 टक्के पाण्याची बचत\nकृषिपंप कनेक्षन दिले असते, तर आज विरोधकांना ओरडावे लागले नसते\nशेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पणन विभागामार्फत विकेंद्रीत व्यवस्था करणे, खासगी बाजारांना चालना देण्यासाठी, दहा ठिकाणी ऍग्रोमार्केट उभी करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल तारण ठेऊन तातडीने सुलभ कर्ज मिळण्याची सोय. कृषिमाल विक्रीसाठी बाजारपेठ : नव्या योजनेसाठी आवश्‍यक तो निधी.\nकोकण सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे-पालघर, रत्नागिरी : काजू प्रक्रियेसाठी आवश्‍यक निधी\nकृषिउत्पन्न दुप्पट : समूहशेती, कृषिपतपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान : शेती गट स्थापन करण्यात येईल. किमान 20 शेतकऱ्यांचा एक गट, शंभर एकर जमीन : शेतकरी आणि उत्पादक कंपन्या : 200 कोटी : पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास कुठेही निधी कमी पडणार नाही. कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचे स्वप्न आम्ही पाहत आहोत.\nमराठवाड्यातील चार हजार गावे दुष्काळापासून संरक्षण करण्यासाठी : 4000 कोटी नानाजी देशमुख कृषी योजना\nअनुसुचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी 92 कोटी रुपये\n80 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्यपत्रांचे वाटप केले.\nकृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी तीन ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालय\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/10/fruit-words-app.html", "date_download": "2018-04-23T07:30:05Z", "digest": "sha1:474JCSB3BRFRDWT2BI7IHTKFXAHKEB2M", "length": 6424, "nlines": 41, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: फळे आणि भाजीपाला यांची माहिती देणारे अॅप", "raw_content": "\nगुरुवार, 15 अक्तूबर 2015\nफळे आणि भाजीपाला यांची माहिती देणारे अॅप\nलहान मुलांना वेगवेगळ्या फळांची व भाजीपाल्याची ओळख करून देण्यासाठी (Fruit words) या नावाचे अँड्रॉइड अॅप इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.\nहे अॅप विनामूल्य आहे. यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या 121 फळे व भाजीपाल्याची चित्रे नावे उच्चारासह दर्शविली जातात .\nपहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर \"Play Store\" उघडा, त्यानंतर APP च्या टॅब वर टच करा. आता सर्च बॉक्स मध्ये \"Fruit Words\" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.\nया अॅप चा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या अॅप बद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल.\nहा अॅप इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो\nहा अॅप उघडल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल\nFruits - या मेनू ला टच केल्यास तुम्हाला प्रत्येक पानावर एक फळ किंवा भाजीचे चित्र आणि त्याचे नाव दिसेल व त्याचा उच्चार ऐकू येईल. पान उलटण्यासाठी स्वाईप करा किंवा खाली दिलेल्या बटणाला टच करा\nयामध्ये अशी 121 चित्रे आहेत. तुम्हाला जर त्यापैकी फक्त काहीच चित्रे तुमच्यासाठी वेगळी पहायची असतील तर वरील बाजूस दिसणाऱ्या स्टार वर टच करा म्हणजे तुम्हाला फक्त ती चित्रे फेवरीट मेनू मध्ये पाहायला मिळतील.\nतसेच चित्राच्या वरील बाजूस एक पुस्तकाचे आयकॉन आहे, त्याला टच केल्यास त्या चित्रातील फळ किंवा भाजी बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला स्क्रीन वर वाचता येईल.\nतसेच शेवटच्या स्पीकरच्या आयकॉनला त्याला टच केल्यास, त्या शब्दाचा उच्चार परत ऐकवला जातो.\nमेनू मध्ये परत जाण्यासाठी आपल्या स्मार्ट फोनचे बॅक बटण वापरा.\nFavorites - हा मेनू उघडल्यास फक्त तुम्ही स्टार मार्क करून ठेवलेली चित्रे तुम्हाला पाहायला मिळतील. आपण निवडलेली ठराविक चित्रे पाहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. कारण या अॅप मध्ये एकूण 121 चित्रे दिलेली आहेत.\nPlay - या मेनू ला उघडल्यास तुम्हाला त्यामध्ये तीन नावे दिसतील. ही नावे तीन वेगवेगळ्या गेम्सची आहेत.\nहे गेम कसे खेळता येतात हे तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/raj-thackeray-opposes-nanar-oil-refinery-project-118041600003_1.html", "date_download": "2018-04-23T07:28:01Z", "digest": "sha1:O2ZWIRB2CCKTYIKZPLN57AYOKPA5IJ25", "length": 10091, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच : राज ठाकरे | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच : राज ठाकरे\nनाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. ‘नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज यांनी केला.\nमुलुंडमधील सभेत राज यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. भारतीय जनता पक्ष बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे’, असे सांगत मनसे अध्यक्ष यांनी काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणांवरून भाजपावर टीका केली.\nराज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट\nदोन आमदारांसह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल\nदहा जिल्हामध्ये पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा\nपत्नीच्या जाचास कंटाळून पतीची पोलिसांत तक्रार\nराज्य सरकारकडून अलर्ट जारी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5681926075422697752&title=127th%20Birth%20Anniversary%20of%20Dr.%20Babasaheb%20Ambedkar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:53:45Z", "digest": "sha1:6CMHO2MFDTZKUVQCHE5KYCE3PTZSGKLW", "length": 10737, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम", "raw_content": "\nपुणे येथे ‘वाचून मोठे होऊया’ उपक्रम\nपुणे : ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प हाती घेण्यात आला असून, या संकल्पाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे १४ एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथ’ तयार करण्यात आला आहे,’ अशी माहिती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी समितीचे सल्लागार दत्ता पवार, युवा अध्यक्ष विकास कांबळे व ‘आरपीआय’चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी उपस्थित होते. या उपक्रमाचे उद्घाटन ११ एप्रिल २०१८ रोजी सकाळी पद्मावती येथे झाले. या कार्यक्रमासाठी आमदार भीमराव तापकीर, सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nकांबळे म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावशाली विचारांतून प्रेरणा घेऊन युवापिढी घडली पाहिजे; मात्र आजच्या घडीला जयंती साजरी करण्याची युवकांची पद्धत पाहून आपण खरेच बाबासाहेबांचे अनुयायी आहोत का, असा प्रश्न पडतो. केवळ डीजेपुढे नाचणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही सोडला आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत सारसबागेसमोरील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ या ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’मार्फत १० हजार पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, विनायक निम्हण, माजी उपमहापौर दीपक मानकर, गटनेते वसंत मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांच्या हस्ते हे विचारधन वाटले जाणार आहे.’\n‘जयंतीदिनाच्या आधी ११ ते १३ एप्रिल या कालावधीत ‘छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकर विचाररथ’ पुण्यातील विविध दलित वसाहतींमध्ये फिरणार आहे. पर्वती, कासेवाडी, राजेवाडी, ढोले पाटील रोड, विश्रांतवाडी, बोपोडी, औंध, रामनगर, वारजे, धनकवडी, पद्मावती, मंगळवार पेठ, कामगार पुतळा आदी भागातील दलित वसाहतींचा यामध्ये समावेश आहे. या रथाद्वारे पुस्तक वाटपासह जनजागृती केली जाणार आहे. महापुरुषांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे कांबळे यांनी नमूद केले.\nदिवस : १४ एप्रिल २०१८\nवेळ : सायंकाळी चार ते सहा\nस्थळ : अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, स्वारगेट, पुणे.\n‘बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज’ ‘बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत’ ‘एमसीई’तर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २३ मार्चपासून ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80416052402/view", "date_download": "2018-04-23T07:17:21Z", "digest": "sha1:TOQXQMA6WUQMX7U4473YYWJ55T43ESUI", "length": 13492, "nlines": 193, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - कृष्णाची अग्रपूजा", "raw_content": "\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - कृष्णाची अग्रपूजा\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nपांडवांनी खांडववन जाळले व त्या भूमीवर इंद्रप्रस्थ वसविले.युधिष्ठिर राजा झाला. पराक्रमी पांडवांनी चारी दिशांच्या राजांना जिंकून त्यांना मांडलिक बनविले. जरासंधासारख्या बलाढय राजालाही शिताफीने ठार मारले. त्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्या महान सोहळ्याला विविध देशांचे राजे, दुर्योधन, शिशुपाल, ऋषिगण, व्यास वगैरे आले होते. भीष्मांनी राजमंडळात श्रेष्ठ अशा कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. कृष्णाच्या आतेभावाला दुष्ट शिशुपालाला ते रुचले नाही. त्याने भीष्मांची व कृष्णाची खूप निंदा केली. शिशुपालाच्या लहानपणच्या एका प्रसंगातून त्याच्या मातेला कळले होते की कृष्णाच्या हातून त्याला मरण येईल. तिने दयेची भीक मागितली म्हणून कृष्णाने वचन दिले होते की तो शिशुपालाचे शंभर अपराध सहन करील पण त्यानंतर मात्र त्याचा वध करील. या राजसूयात शिशुपालाचा तोल गेला होता. त्याच्या निंदेला भीष्मांनी सडेतोड उत्तर दिले. तरीही शिशुपाल ऐकेना तेव्हा कृष्णाने त्याचा त्या यज्ञातच शिरच्छेद केला.\nव्यर्थ तुझी दुर्वचने रे शिशुपाला \nकृष्ण हाच योग्य आज अग्रपुजेला ॥धृ॥\nसर्वांचे पूजन मी योजिले मनी\nमान परी हा जाई श्रेष्ठतमाला ॥१॥\nकृष्णाने सर्व नृपा रणी नमविले\nदावा मज एक तरी ज्या न जिंकिले\nभूषण हा ठरे सर्व राजमण्डला ॥२॥\nराजनीतिकुशल तसा हा बलशाली\nअतुल अशी कर्मे अन्‌ कीर्ति ऐकली\nगुणांमुळे वृद्धाहुन श्रेष्ठ मानिला ॥३॥\nक्षत्रियात अधिक शूर शौरि हा असे\nह्याच्याहुन अधिक ज्ञान श्रोत्रिया नसे\nअद्वितीय म्हणुन मान केशवा दिला ॥४॥\nपूज्य नसे केवळ हा आमुच्या कुला\nतिन्हि लोक मिळुन वंद्य असे जगाला\nचेदिराज, जाणुन घे जनार्दनाला ॥५॥\nबुद्धितेज, शौर्य, शील, धर्मसंपदा\nसात्त्विक गुण अप्रतीम प्राप्त अच्युता\nअन्य असा महापुरुष दिसे ना मला ॥६॥\nहितकर्ता बांधवा हा आप्त म्हणोनी\nपूजिले न ह्यास आज अग्रिम स्थानी\nअग्रगण्य तेजाने म्हणुन अर्चिला ॥७॥\nहाच असे कारण या सृष्टि-लयाचे\nहाच करी पालन ह्या पंचभुतांचे\nगोविन्दच आश्रय ह्या जगाला ॥८॥\nपर्वतात मेरु तसा जगावेगळा\nजाण नसे मूढा या चेदिपतीला\nगुण त्याचे ज्ञात परी सर्व सभेला ॥९॥\nबाल वृद्ध मानति या श्रेष्ठ भूवरी\nपूज्यांना पूज्य असे हा खरोखरी\nप्रतापात भूप कोण तुल्य तयाला \nकोण योग्य नच मानिल जनार्दनाला \nकोण नाहि पूजणार पूज्यतमाला \nउचित काय कळते या शांतनवाला ॥११॥\nक्रि.वि. मग ; पश्चात ; मागाहून ; पश्चात ; वर . जसेः - त्यानंतर ; केल्या - गेल्या - घेतल्या - बोलल्यानंतर . मरणानंतरे स्वर्गवास वरे माझिया भोगिती - मुसभा ८ . १०३ . [ सं . अनंतर ]\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5976-jacqueline-fernandez-to-remake-madhuri-dixit-s-song-ek-do-teen", "date_download": "2018-04-23T07:49:58Z", "digest": "sha1:7SHP4W2JPC3KO6OSIMYN2K3ARL7IVBQS", "length": 7456, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nटायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा आगामी 'बागी 2' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस 'एक दो तीन' या माधुरी दीक्षितच्या सुपरहीट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तेजाब सिनेमामधील हे गाणं रिबूट केलं जात आहे.\nया गाण्यातील जॅकलीनचा लूक समोर आला असून, जॅकलीनचा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. हा ड्रेस 'एक दो तीन' या गाण्यातील माधुरीच्या ड्रेससारखा कलरफूल असून जॅकलीनच्या ड्रेसमध्ये थोडा बदल केला आहे. एका मुलाखतीत जॅकलीन म्हणाली होती की,“माधुरीसारख्या लिजंडच्या गाण्यावर पुन्हा डान्स करणं माझ्यासाठी अवघड काम होतं. आम्ही जुन्या गाण्याला मॅच करण्याचा प्रयत्न करत नाही. माधुरीसारखा डान्स कोणीही करु शकत नाही. हा आमच्याकडून माधुरीला सलाम आहे.\"\nमाधुरीचे हे गाणे 80 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आता या गाण्याला जॅकलीन किती न्याय देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 'बागी-2' हा, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी'चा सीक्वेल असून हा सिनेमा 30 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5466697129322744243&title=Aniruddha%20Joshi%20Wins%20Singing%20Contest&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:00Z", "digest": "sha1:B6AWNIZLTU7R7NSZAUE4SJ5SV6GCNUA7", "length": 11262, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अनिरुध्द जोशी ठरला राजगायक", "raw_content": "\nअनिरुध्द जोशी ठरला राजगायक\nमुंबई : ‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या कार्यक्रमात अनिरुध्द जोशी याने ‘सूर नवा ध्यास नवा’चा राजगायक होण्याचा मान पटकावला.\nकार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सना, तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला, कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरू झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी-देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्दविजेतेपद जिंकण्यासाठीचे आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर महाराष्ट्राचे भावगंधर्व संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले.\nअनिरुध्द जोशी याने राजगायक होण्याचा मान पटकावला. त्याला ‘कलर्स मराठी’तर्फे दोन लाख रुपये, मानाची कट्यार मिळाली; तसेच केसरी टूर्सतर्फे ऑस्ट्रेलियाचा दौरा, तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला.\nकार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलर्स’च्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘घाडगे अँड सून’ तसेच ‘सरस्वती’ मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तसेच वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा आगामी चित्रपट ‘सायकल’ची टीम प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी आणि मैथिली पटवर्धन हे देखील महाअंतिम सोहळ्यास हजर होते. प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी यांनी एक धम्माल स्कीट देखील साजर केले. तसेच ‘रणांगण’ चित्रपटाची टीम स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग उपस्थित होते.\nराजगायक हा मान पटकावल्यानंतर अनिरुध्द म्हणाला, ‘सूर नवा ध्यास नवा आणि कलर्स मराठीचे खूप आभार त्यांनी या प्रकारचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी गायकांना स्पर्धक म्हणून आणले. खरे सांगायचे, तर या कार्यक्रमामध्ये स्वत:शीच स्वत:ची स्पर्धा होते, असे मी म्हणेन. जिंकणे अजिबात सोपे नव्हते; परंतु या कार्यक्रमामुळे मला हे समजले की, मी वेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतो. ही संधी मला याच मंचाने दिली. राजगायक हा मान मिळाल्यानंतर आणि सूर नवा हा कार्यक्रम जिंकल्यावर मला नवीन गाणी, गाण्यामध्ये नवनवे प्रयोग करण्याची इच्छा आहे. या कार्यक्रमाने ज्या गोष्टी शिकविल्या त्यांचा आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील फायदा होईल, असे मला वाटते.’\n‘बिग बॉस’चा पहिला सिझन ‘कलर्स मराठी’वर ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ ’कलर्स मराठी’वर लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-igatpuri-bham-river-80474", "date_download": "2018-04-23T07:12:00Z", "digest": "sha1:Q4GEN3YBMXHX45CJUJA6AM2C2DRGNHBT", "length": 19293, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news igatpuri bham river प्रकल्पग्रस्तांच्या विरोधानंतरही ‘भाम’चे काम सुरू | eSakal", "raw_content": "\nप्रकल्पग्रस्तांच्या विरोधानंतरही ‘भाम’चे काम सुरू\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nइगतपुरी - तालुक्‍यातील भाम नदीवर बांधण्यात येणाऱ्या भाम धरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना शासनाने या धरणात संपादित केलेल्या गावाच्या पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा न दिल्याने, विस्थापित प्रकल्पग्रस्त संकटात सापडले आहेत. पुनर्वसनाच्या ठिकाणी सर्वच मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय धरणाचे काम होऊ देणार नाही, असा ग्रामसभेत ठराव घेऊनही प्रकल्पग्रस्तांच्या विरोधाला न जुमानता धरणाचे काम सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हे काम मागण्या मान्य झाल्याशिवाय चालू देणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.\nइगतपुरी - तालुक्‍यातील भाम नदीवर बांधण्यात येणाऱ्या भाम धरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना शासनाने या धरणात संपादित केलेल्या गावाच्या पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा न दिल्याने, विस्थापित प्रकल्पग्रस्त संकटात सापडले आहेत. पुनर्वसनाच्या ठिकाणी सर्वच मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय धरणाचे काम होऊ देणार नाही, असा ग्रामसभेत ठराव घेऊनही प्रकल्पग्रस्तांच्या विरोधाला न जुमानता धरणाचे काम सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हे काम मागण्या मान्य झाल्याशिवाय चालू देणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.\nइगतपुरी तालुक्‍यातील काळुस्ते गावाजवळून जाणाऱ्या भाम नदीवर शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून भाम धरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. अडीच टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, या वर्षी घळभरणी करून धरणात साठा करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, या धरणाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या भरवज, निरपण व इतर दोन वाड्यांचे पुनर्वसन धरणाच्या बांधाखाली असणाऱ्या जागेत करण्यात येत आहे.\nशासनाने प्रकल्पग्रस्तांना या जमिनीत घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असली, तरी धरणात पाणी साठविण्याची वेळ आलेली असतानाही या पुनर्वसित ठिकाणी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही मूलभूत सुविधा न मिळाल्याने विस्थापित झालेले ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.\nदरम्यान, विस्थापित नागरिक पुनर्वसनाच्या ठिकाणी राहण्यास येण्यापूर्वी पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा आदींची कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र या पुनर्वसनाच्या ठिकाणी फक्त कच्चे रस्ते तयार करण्यात धन्यता मानली आहे. या रस्त्याच्या लगत नाले अथवा गटारी नसल्याने नागरिकांना नागरी वस्तीतून गेलेल्या कालव्यावर लाकडी फळ्या टाकून घरात जावे यावे लागते. या ठिकाणी शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, पिक-अप शेड, स्मशानभूमी आदी इमारतींची कामे निकृष्ट झाल्याने या इमारतीचा फारसा वापर होत नसल्याच्या व्यथा ग्रामस्थांनी मांडल्या.\nया भागातील चौदा गावांसाठी जोडणाऱ्या घोटी-निरपण रस्त्याची अवजड वाहनांमुळे वाट लागली आहे. धरणासाठी लागणाऱ्या अवजड यंत्रसामग्री आणि साहित्याची या रस्त्यावरून गेल्या काही वर्षांपासून वाहतूक होत असल्याने, हा नऊ किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे उखडून नष्ट झाला आहे. त्यामुळे या भागातील चौदा गावांची दळणवळण यंत्रणा काही महिन्यांपासून ठप्प झाली आहे.\nपर्यायी रस्त्याचे काम अपूर्ण\nया धरणाच्या बुडीत क्षेत्रात भरवज, निरपण मांजरगाव या गावांसाठी गावाला जोडणारे रस्तेही बुडीत क्षेत्रात गेल्याने धरणाच्या बांधापासून मांजरगावपर्यंत जाणारा पर्यायी रस्ताही अपूर्ण असल्याने मांजरगाव येथील नागरिकांना पंचवीस किलोमीटर अंतराचा वळसा घालून वासाळीमार्गे घोटीला यावे लागते.\nपाणी नाही, दूषित पाण्यावर भागवावी लागते तहान\nभाम धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादित केलेल्या भरवज व निरपण गावातील विस्थापितांनी पुनर्वसित ठिकाणी घरे बांधून नागरी वस्ती निर्माण केली आहे. या सर्व गावांतील ग्रामस्थ या ठिकाणी राहण्यास आले आहेत. मात्र शासनाने या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे फक्त नाटक करीत जागोजागी नळाचे स्टॅंड उभे केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उभ्या केलेल्या या नळांना अद्यापपर्यंत एक थेंबही पाणी आले नसल्याने या प्रकल्पग्रस्तांना धरणात साचलेल्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. येथील हातपंपाच्या पाण्याचीही तपासणी होत नसल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.\nभाम धरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाही शासनाने पुनर्वसनाच्या ठिकाणी एकही मूलभूत सुविधा पुरविली नसल्याने या ठिकाणी राहण्यास आलेल्या ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसन ठिकाणी मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय धरणाचे काम होऊ देणार नाही.\nशासनाच्या घरकुल योजनेतील घरकुलाच्या मूल्यांकनात संबंधित अधिकाऱ्यांनी फेरफार केला आहे. शासन समान अनुदान देत असताना घरकुलाच्या भरपाईत दुजाभाव केला आहे. मर्जीतील व्यक्तीचे मूल्यांकन जास्त दाखवून लाभ घेण्याचा प्रकार येथील अधिकारी करीत आहेत.\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nगेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/hsc-class-12-board-results-2017-will-be-declared-on-may-29-check-your-result-here-261711.html", "date_download": "2018-04-23T07:41:32Z", "digest": "sha1:JZPNX6RK2OBUW4JSK4CI3LOWQDWJAA2G", "length": 12805, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आॅल द बेस्ट !, उद्या बारावीचा निकाल", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n, उद्या बारावीचा निकाल\n. उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.\n29 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर निश्चित झालीये. उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.\nबारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे अफवांना पेव फुटला होता. अखेर मंडळाने अधिकृत तारीख स्पष्ट केलीये. उद्या दुपारी 1 वाजता आॅनलाईन निकाल पाहता येणार आहे.\nराज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसंच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.\nगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षा सुमारे दहा दिवस उशिराने सुरू झाल्या. त्याच सुरूवातीच्या काळात काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. मात्र, काही दिवसांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीत सुरू झाले. गेल्या वर्षी 25 मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा 5 दिवस उशिराने निकाल जाहीर केला जात आहे,असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलं.\nविद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. याच वेबसाईटवर निकाल डाऊनलोडही करता येईल.\nया वेबसाईटवर पाहू शकता निकाल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6387-political-rahul-gandhi-on-hunger-strike", "date_download": "2018-04-23T07:45:08Z", "digest": "sha1:63WYWWHMQXDCFVJALY5JELCZT73AKVH6", "length": 6641, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. 2 एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे त्यांनी आता सरकारविरोधी उपोषण करण्याचं ठाम केलं आहे.\nआज सकाळी 10पासून राहुल गांधी उपोषणाला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत देशभरातल्या काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्तेही उपोषणाला बसणार आहेत. सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत 20 मार्चला दिलेल्या निर्णयाविरोधात दलितांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यामध्ये देशभरात दहा जणांचा मृत्यू झाला होता.या अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2013-03-03T07:09:00-08:00&max-results=10", "date_download": "2018-04-23T07:09:18Z", "digest": "sha1:AOBYOHKFLLXW6OUEB3JXBC37RT7UMKIR", "length": 7331, "nlines": 104, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\nLabels: छत्रपती शिवाजी महाराज \nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/jayant-patil-angry-on-actor-shahrukh-khan-at-gateway-of-india/", "date_download": "2018-04-23T07:53:54Z", "digest": "sha1:F6W6MJ5TIHUOJYCBXN6DFV4BK76U2NTD", "length": 14976, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "Video- आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले खडे बोल! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nVideo- आमदार जयंत पाटलांनी शाहरुख खानला सुनावले खडे बोल\nबॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानला शेकापचे आमदार जयंत पाटील यांना त्याच्या चाहत्यासमोर चांगलचं झापलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ३ नोव्हेंबरचा आहे, ज्यावेळी शाहरुख त्याचा वाढदिवस साजरा करून त्याच्या अलिबागच्या फार्म हाऊसवरून परतत होता. गेट वे ऑफ इंडिया येथे शाहरुख आणि जयतं पाटलांची बोटी समोरा समोर आली, त्यावेळी जयंत पाटलांनी शाहरुखला खडे बोल सुनावले.\nशाहरुख गेट वेला आला त्यावेळी त्याच्या चाहत्यांना त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी टाळण्यासाठी शाहरुख बराच वेळ बोटीतच बसून राहिला. त्यामुळे अलिबागच्या दिशेने निघालेल्या जयंत पाटलांनी शाहरुखची बोट बाजुला होईपर्यंत वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललोढा समितीच्या शिफारसीने क्रिकेटला उद्ध्वस्त केले\nपुढील‘परश्या’ची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; ‘या’ दिग्दर्शकासोबत करणार काम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:56:35Z", "digest": "sha1:7I47CTSXZUBPJOUQ7OEL5NQF425P5B5B", "length": 25797, "nlines": 246, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: नशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...", "raw_content": "\nनशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...\nकॉस्ट कटिंग हा शब्द अनेक संस्थांमध्ये (फक्त वृत्तपत्र नव्हे...) सगळ्यांत जास्त लोकप्रिय शब्द आहे. जागतिक मंदीच्या काळात तर या शब्दाला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अनेकांचे अनेक अनुभव असतात. तसेच माझेही काही अनुभव आहेत. त्यामुळेच मला म्हणावसं वाटतं की, नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं.\n१) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली (किंवा परफॉर्मन्स नाही, असे कारण देऊन) सामनातून एकाही व्यक्तीला काढून टाकण्यात आलेले नाही. हा मुद्दा मला सर्वाधिक लक्षवेधी वाटतो. अर्थातच, हे संजय राऊत साहेबांचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी यांत्रिक पद्धतीने कामाची सुरवात झाल्यानंतरही कामगारांना काढून न टाकता, त्यांना नवे काम शिकण्याची संधी देण्यात आली. ती मंडळी अजूनही सामनामध्ये आहेत आणि यथायोग्य पद्धतीने काम करीत आहेत. जागतिक आर्थिक मंदी असतानाही सामनात माणुसकीचे कॉस्ट कटिंग कधीच झाले नाही.\n२) जागतिक मंदी आली म्हणून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातले एसी बंद करण्यात आले नाहीत. एसीच्या ऐवजी मंगल कार्यालयात लावतात तसे घों घों करणारे मोठ्ठाले पंखे ऑफिसात लावण्यात आले नाहीत. शिवाय बंद ऑफिसमध्ये एसीची काहीच गरज नाही, हे सांगण्यासाठी लेक्चर्सही देण्यात आली नाहीत. कर्मचा-यांच्या सोयीसुविधांचे कॉस्ट कटिंग तर अजिबात नाही.\n३) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातील निम्मे ट्यूब लाईट आणि निम्मे दिवे काढून टाकण्याचे (न लावण्याचे नव्हे) फर्मान साहेबांनी काढले नाही. विजेची बचत म्हणून दिवे न लावणे समजण्यासारखे आहे. पण बचत म्हणून दहापैकी फक्त चारच दिवे लावायचे आणि उरलेले सहा दिवे काढून टाकायचे, असले दळभद्री प्रकार सामनात अनुभवयास मिळाले नाहीत.\n४) सामनात दररोज तीन-चार वेळा महाराज चहा घेऊन येतो. (राजेश शहा, विद्याधर चिंदरकरसाहेब आणि अनेक जण त्याला जहर म्हणून हिणवतात.) या चहाचे बिल कंपनी अदा करते. पण जागतिक मंदीचे कारण पुढे करत सामनाने चहा बंद केला नाही. दोन रुपयाचा चहा दिला म्हणून कोणी मोठा होत नाही आणि तेथे काम करणा-यांनाही दोन रुपयाच्या चहाने स्वर्गसुख मिळत नाही. पण द्यायची दानत लागते, हेच महत्वाचे. थोडक्यात काय तर प्रभादेवीत द्यायच्या वृत्तीचेही कॉस्ट कटिंग झाले नाही.\n५) एखादी घटना एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण अशा एन्जॉयमेंटलाही कॉस्ट कटिंगचे कारण देऊन फाटा दिला जातो. मग एखाद्या गोष्टीच्या लॉन्चिंगची पार्टीही सामोसा आणि वेफर्सवर भागविली जाते. एखाद्या हॉटेलात जेवण देणंही कंपनीला परवडत नाही आणि कारण दिलं जातं, आपण असं करत नाही. पण सामनात असली फालतुचं कॉस्ट कटिंग नव्हतं. राऊत साहेबांना खासदारकीचं तिकिट मिळणं असो किंवा उद्धव साहेबांची मिटिंग असो, सगळं कसं एकदम जोरात. आनंद आणि मौजमजेचे कॉस्ट कटिंग मला प्रभादेवीत कधीच आढळले नाही. इतकंच काय तर क्वचित प्रसंगी रात्री मुक्काम करण्याची वेळ आली तर घरी जाण्यासाठी किंवा जेवणासाठी लागणारे पैसे देतानाही, कंपनीचा कधीच हात आखडता झाला नाही. शिवाय मांसाहारी जेवणाचं बिल मिळणार नाही, अशी भंपक कारणंही अकांऊट्स डिपार्टमेंट पुढं करायची नाहीत.\n६) कंपनीत घेताना एक पगार सांगायचा, पत्र देताना वेगळीच फिगर दाखवायची आणि प्रत्यक्ष हातात येणारा पगार भलताच, अशी फसवाफसवी करुन बचत करण्याची वृत्ती मला सामनात अनुभवायला मिळाली नाही. राऊत साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. त्याच्या अलिकडे नाही आणि पलिकडेही नाही. इथे वचननामा पाळला जातो, असंच म्हटलं पाहिजे. कामगारांच्या पगारातून कॉस्ट कटिंग करुन जागतिक मंदीला पळवून लावण्याचा बनाव करण्याचं धोरण सामनात नाही. त्यामुळंच इथं येणारा माणूस पगार मिळाल्यानंतरही खूष होऊन काम करतो. हातात पगार पडल्यानंतर डोळे फिरण्याची वेळ कामगारांवर येत नाही. समाधानाच्या बाबतीत तर कॉस्ट कटिंगमधला क पण इथं सापडत नाही.\n७) सामना म्हणजे हास्यविनोदांची पंढरी. स्वतः राऊत साहेब विनोद करुन स्वतः हास्यकल्लोळात बुडून जायचे. समोरच्याची विकेट कधी काढायचे कळायचं देखील नाही. उगाचच चेह-यावर गांभीर्याचा मुखवटा चढवून जड मुद्रेनं वावरायचं, हे सामनाच्या स्वभावातच बसत नाही. शिवाय पाच डेसिबलपेक्षा कमी आवाजातच हसायचं वगैरे बंधनही नाही. त्यामुळे विनोदी वृत्ती आणि हसण्याखिदळण्याचं कॉस्ट कटिंग कधीच अनुभवलं नाही.\n८) असं असतानाही सामनात मात्र, काही गोष्टींचं कॉस्ट कटिंग नक्कीच होतं. उगाचच आपण जागतिक स्तरावरचे अग्रगण्य आहोत, अशा थाटात वावरायचं आणि पगार तसेच सेवासुविधा गल्लीतल्या पेपरसारख्या पुरवायच्या, अशा कद्रू वृत्तीचं मात्र कॉस्ट कटिंग सामनात नक्कीच होतं. मिटिंगांचं कॉस्ट कटिंग होतं. रिपोर्टांचं कॉस्ट कटिंग होतं. इंटरनेटवरच्या वापरावर असलेल्या बंधनांचं कॉस्ट कटिंग होतं. पत्रकारांच्या कल्पना आणि स्वातंत्र्यावर असलेल्या परंपरेच्या बोज्याचं कॉस्ट कटिंग होतं.\nगेल्या अनेक दिवसांपासून सामनातील कॉस्ट कटिंगवर लिहायचं होतं. पण आज वेळ मिळाला आणि ब्लॉग उतरला. आता या विषयाचं थोडंसं कॉस्ट कटिंग करुन पुन्हा एकदा खाद्यजत्रेला सुरुवात करावीशी वाटते आहे. गोव्याची ट्रीप, कोल्हापूरचा दावणगिरी लोणी डोसा, पेशवाई थाटाचं श्रेयस आणि `बाद`शाही इइ अनेक विषयांवर लिहायचं आहे. जसा वेळ मिळत जाईल तसं तसं लिहीत जाईन.\n(शेवटी तुम्ही सगळीकडे नोकरीच करणार. कामगार तो कामगार तो कितीही बदलला तरी त्याची झेप वर्तुळाबाहेर जात नाही.आणि वर्तुळाला काही केंद्रबिंदू सापडत नाही, अशा निनावी कॉमेंट्सना मी फार महत्व देत नाही. त्यामुळे अशा लोकांनी नावाने कॉमेंट्स टाकण्याची हिंमत दाखवावी. अन्यथा वेळेचा आणि शब्दांचा अपव्यय टाळणेच इष्ट. धन्यवाद. )\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 5:49 pm\nचांगले व्यवस्थापक असेच वागतात.\nसामनाच्या नथीतून सकाळवर तीर मारलेला दिसतोय.\nआशिषजी आपण व्यक्त केलेल्या सामनामधील जिवंत आठवणी आणि कोस्ट कटिंग खूप मस्त वाटल्या\nसामनातील आठवणी वाचताना आपणही तो आनंद लुटतोय असेच वाटत होते\nआपन वस्तुश्तिति लिहिलि आहे\nअसो आपले लेख छान असतात.\nसागर, मुळात सामना मागे असेल पण तो खपाच्या बाबतीत. बातम्यांच्या बाबतीत सामना मागे आहे, असे मानण्यास मी तयार नाही. कारण आमचा नंबर एक आहे, अशा जाहिराती स्वतःच्याच पेपरमध्ये देणाऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांची सकाळ सामनाचे कौतुक केल्याशिवाय जात नाही. जरा सामना वाचत जा, त्यांच्यासारखी भाषा, लेआऊट करत जा, असं तेच संपादक मिटिंगांमध्ये सांगायचे. शिवाय इतर पेपरमध्ये नसलेल्या किंवा चुकलेल्या छोट्या छोट्या बातम्याही सामनामध्ये हमखास असतात. खपाच्या बाबतीत सामना मागे आहे कारण सामनाचा सगळा खप हा स्टालवरचा आहे. घराघरात सामना घेणारे खूप कमी आहेत. कारण त्याचे मार्केटिंग तितकेसे स्ट्रान्ग नाही. शिवाय ते कोणतीही स्कीम देत नाहीत. त्यामुळे खपाच्या बाबतीत सामना मागे आहे. पणा दर्जा आणि बातम्यांच्या बाबतीत सामना मागे आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.\nब्लॉग आवडला...आपल्या लेखनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आम्ही नेहमीच आपल्या लेखनीचा आमच्या गप्पांमध्ये उल्लेख करतो. हा ब्लॉग वाचून मी एवढेच म्हणेन सत्य नेहमी कटू असते.\nआशिषराव, सकाळ चं आधी आपण कोठे होता हे विसरू नका. आज आपण हे सर्व लिहू आणि बोलू शकता ते केवळ सकाळ मुळे. मुळात आपली प्रवृत्ती च अशी आहे असे वाटते. सामना येवढा चांगल होता तर तो सोडला का पुण्यातही सामनाची edition आहे.\nदुसरे म्हणजे, हे cost cutting बद्दल आपण जे काही लिहिले त्यला काही आधार नाही. आपली लायकी नसताना सकाळ ने आपणास घेतले होते हे विसरू नका.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nनशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sawantpur.epanchayat.in/", "date_download": "2018-04-23T07:08:59Z", "digest": "sha1:HEVSGW6DKINLQCWE7AHYGHZOZXQUSMFS", "length": 3019, "nlines": 25, "source_domain": "sawantpur.epanchayat.in", "title": "सावंतपूर ग्राम पंचायत", "raw_content": "\nसावंतपूर गाव ग्राम दैवत श्री हनुमान यांच्या अशिर्वादाने पुनीत झालेले आहे. सावंतपूर गाव म्हणून नावलौकीकास आलेले आहे. गावात विकास कामाची गंगा वाहिलेली आहे. परंतु पूर्वी गावातील लोकांना अज्ञानपणामुळे व अस्वच्छतेमुळे जलजन्य आजार व साथीचे आजार वांरवार भेडसावत होते. त्यामुळे गावातील लोकांचा बराचसा पैसा वैद्यकीय उपचारासाठी खर्च होत होता. रस्ते करणे गटर बांधणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे व शासनाच्या विविध योजना राबविणे इ. बाबतीत अग्रेसर असणारे गाव मात्र अरोग्याच्या बाबतीत उदासिन होते. यावर उपाय म्हणजे निर्मलग्राम हे धान्यात घेवून सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी तरुणमंडळे युवकमंडळे बचतगट युवामंच महिलामंडळे यांना एकत्र करुन आरोग्याच्या दृष्टीने गावाचा कायापालट करणेचे ध्येय उराशी बाळगुन निर्मलग्राम यशस्वी करणेचे दृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी प्रथम निर्मलग्राम योजनेचे सुक्ष्म नियोजन तयार करुन गावातील लोकांची मानसिकता तयार केली.\n© 2018 सावंतपूर ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2018-04-23T07:49:17Z", "digest": "sha1:RR2VI7EMT3WOIIK7L6OGAXFLMOOKIDFA", "length": 23347, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णुबुवा जोग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविष्णु नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.\n३ वारकरी प्रवेशासाठीची क्रांती\n४ वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक\n७ वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी-ग्रंथ\n११ हे सुद्धा पहा\nविष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.\nसंत नामदेवांनी वारकर्‍यांच्या ‘फड’ नावाच्या यंत्रणेला संस्थात्मक रूप देऊन वारकरी संप्रदाय वाढवला. दिंडी हे वारकरी संप्रदायाचे सर्वात लहान ‘युनिट’ होय. पूर्वीच्या काळातल्या बहुतेक दिंड्या कुठल्या ना कुठल्या फडाशी संलग्न असत.\nपुढेपुढे फडांमुळे संप्रदायाच्या वाढीवर मर्यादा पडल्या. फडांची मालकी वंशपरंपरेने चालत राही. संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठी एखाद्या फडाच्या मालकाच्या हातून तुळशीमाळ गळ्यात घालावी लागायची. अशा प्रकारे एखाद्या फडाशी संलग्न झालेल्या वारकर्‍याने दुसर्‍या फडावरच्या कीर्तनकाराचे कीर्तन ऐकणेही संमत नसे. वारकरी संप्रदायाची ही कोंडी फोडण्याचे काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केले.\nविष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.\nविष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संतवाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा-प्रस्तावना-अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. भजने, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा जोगबुवांचा दिनक्रम बनला. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तने करू लागले. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्‌मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यांत जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले आहे.\nविष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.\nअशा या स्पष्टवक्त्या, निर्भीड, सत्यनिष्ठ आणि विशुद्ध आचरणाच्या जोगमहाराजांसारख्या माणसाला महानुभावपंथीयांनी भरलेल्या एका बदनामीच्या, अब्रनुकसानीच्या न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला जळगाव कोर्टात भरण्यात आला होता. जोगमहाराजांचे शिष्योत्तम प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी विष्णुबुवांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांच्या अनेकानेक उत्तम गुणदर्शनांबरोबर जळगाव खटल्याचीही हकीकत वाचायला मिळते.\nजोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष-उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला, १९१६ साली वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली.\nवारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी-ग्रंथ[संपादन]\nजोग महाराजांचे प्रशिष्य म्हणजे मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य जगन्नाथ महाराज पवार यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.\nफेब्रुवारी ५ १९२० रोजी विष्णुबुवा जोगांचे निधन झाले. त्यावेळी केसरीत टिळकांनी लिहिलेला मृत्युलेख छापून आला होता.\nतुकारामाच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोगमहाराजांनी केले. इ.स. १९०१ साली त्र्यंबक हरि आवटे यांनी प्रकाशित केलेली हीच ती तुकारामाची आद्य सार्थ गाथा. या गाथेचा गुजराथीतही अनुवाद झाला.\nसंपादन केलेली अन्य पुस्तके\nसार्थ अमृतानुभव (इ.स. १९०५). नानामहाराज साखरे यांच्याकडून श्रवण केलेल्या या ग्रंथार्थातील मायावादाचा त्याग करून विष्णुबुवांना अमृतानुभवाचा ’चिद्‌विलासवादा’ला धरून वेगळा अर्थ लावला.\nनिळोबा महाराजांचा व ज्ञानेश्वर महाराजांचा वर्गीकृत गाथा ( १९०७)\nसार्थ हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी (\nएकनाथी भागवतादी सहा ग्रंथ (१९११)\nमहीपतीकृत ज्ञानेश्वरीतील वेचे (सार्थ) (१९१७)\nसोनोपंत (मामासाहेब) दांडेकरांनी ’वैकुंठवासी जोगमहाराज चरित्र’ या नावाचे विष्णुबुवांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात जोगबुवांची काही कीर्तने संक्षिप्‍त रूपात समाविष्ट केली आहेत. दांडेकर, बंकटस्वामी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आदी जोगमहारांच्या शिष्यांनी प्रकाशित केलेल्या कीर्तनांचे ग्रंथ हे जोगमहाराजांच्याच प्रकाशित आणि अप्रकाशित कीर्तनांचे विस्तार आहेत. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतले कीर्तनकार विष्णु नरसिंह जोग यांच्या विचारांचाच प्रचार करताना दिसतात.\nधनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९२० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१७ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4803526351590222930&title=Vodafone%20with%20digital%20transformation&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:26Z", "digest": "sha1:DDTOJFIN3HIXFOYYT25UETDTEIZUVTKW", "length": 9424, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "व्होडाफोनची डिजिटल परिवर्तनाला चालना", "raw_content": "\nव्होडाफोनची डिजिटल परिवर्तनाला चालना\nमुंबई : ‘ग्राहक सेवा हा गाभा असलेली व्होडाफोन इंडिया आपल्या २१ कोटींहून अधिक ग्राहकांना नव्या डिजिटल युगाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. आता नव्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांद्वारे व्होडाफोनने झूझूंना नव्या निन्जा अवतारात आणले असून, ‘हॅपी टू हेल्प इन ए क्लिक’ तत्त्वज्ञान व्होडाफोन रुजवत आहे’, अशी माहिती व्होडाफोन इंडियाच्या विपणन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सिद्धार्थ बॅनर्जी यांनी दिली.\nते पुढे म्हणाले, ‘ग्राहक सेवा ही दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची सेवा आहे, ही बाब व्होडाफोनने नेहमीच कटाक्षाने पाळली आहे. दूरसंचार उद्योगात ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणारी कंपनी म्हणून व्होडाफोनची ख्याती आहे. संपूर्ण जग डिजिटलकडे वाटचाल करत असताना, विविध प्रकारांतील ग्राहक सेवांचे रूपांतर हे कर्मचाऱ्यांतर्फे चालविल्या जाणाऱ्या कॉल सेंटर आधारित तक्रार निवारण सेवांकडून डिजिटल स्वरूपाच्या, स्वयंपूर्ण आणि अहोरात्र चालणाऱ्या सेवांमध्ये झाले आहे. व्होडाफोन या उत्क्रांतीचे नेतृत्व करीत असून, ग्राहकांचे बोट धरून त्यांना केवळ साह्यकारी सेवांकडून अहोरात्र उपलब्ध असलेल्या डिजिटल स्वयंसेवांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.’\n‘वेग आणि कार्यक्षमता हाच सेवांचा गाभा मानून व्होडाफोन ग्राहकांना सर्व माध्यमांत अधिकाधिक सोय उपलब्ध करून देण्यावर भर देते. उदाहरणार्थ, ग्राहकांना आता त्यांच्या योजना आणि फोन क्रमांक ऑनलाइन बदलता येऊ शकतात आणि नवे कनेक्शन घरबसल्या मिळू शकते. ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची फोन खाती ‘माय व्होडाफोन अॅप’वर ऑनलाइन हाताळता येऊ शकतात आणि स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी भेटीचे पूर्वनियोजन करता येते’, असे ही बॅनर्जी यांनी सांगितले.\n‘तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे ग्राहकांचे वर्तन आणि अपेक्षा बदलत असल्यामुळे व्होडाफोननेही आपल्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. आमच्या विषयानुरूप मोहिमेस अनुसरून लोकप्रिय झूझू आम्ही नव्याकोऱ्या निन्जा अवतारात आणत आहोत. दर वर्षीप्रमाणे व्होडाफोनची झूझू जाहिरात मोहीम यंदाही राबविली जाणार आहे’, असे ही बॅनर्जी यांनी नमूद केले.\nTags: मुंबईव्होडाफोनसिद्धार्थ बॅनर्जीझूझूनिन्जाMumbaiVodafoneSidhharth BanerjeeNinjaप्रेस रिलीज\n‘व्होडाफोन’, ‘फ्लिपकार्ट’तर्फे ९९९ रुपयांत स्मार्टफोन व्होडाफोनतर्फे केवळ ९९९ रुपयांमध्ये फोर जी स्मार्टफोन व्होडाफोन आणि आयटेल मोबाइल एकत्र दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी व्होडाफोनची अनोखी सुविधा व्होडाफोन इंडियाची जानेवारीत व्होल्ट सेवा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5661644702391137235&title='Gifted'%20honored%20by%20Karnatak%20sahitya%20academy%20award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:19Z", "digest": "sha1:KK5JQX2KKSSE7CT5X23CWDMGPCX67JNT", "length": 7956, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गिफ्टेड’च्या कन्नड आवृत्तीला पुरस्कार", "raw_content": "\n‘गिफ्टेड’च्या कन्नड आवृत्तीला पुरस्कार\nपुणे : प्रसिध्द लेखिका सुधा मेननलिखित ‘गिफ्टेड’ या पुस्तकाच्या कन्नड आवृत्तीस मानाचा कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.‘इंडिया इन्क्लूजन समिट’चे संस्थापक व्ही. आर. फिरोज यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे, तर लेखक आर. मणिकांत आणि नतेश बाबू यांनी या पुस्तकाचा कन्नड अनुवाद केला आहे.\nया पुरस्काराबद्दल बोलताना सुधा मेनन म्हणाल्या, ‘अपंगत्व असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर खंबीरपणे उभे राहून कठीण आव्हाने पेलणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात आहेत. त्यांच्या स्वप्नपुर्तीच्या अनुभवांचे कथन वाचकांसाठी प्रेरणादायी ठरतील.’\n‘आम्ही जेव्हा २०१३ मध्ये ‘गिफ्टेड’ हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अपंग व्यक्तींबद्दलच्या पुस्तकास बाजारपेठ मिळेल का, अशा शंका काही जणांनी उपस्थित केल्या होत्या. मात्र केवळ काही महिन्यांतच हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम विक्रीच्या पुस्तकांपैकी एक बनले. आता ते बंगाली, मल्याळम आणि कन्नडमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. याबरोबरच सध्या मराठी व तमिळ भाषेतही त्याचा अनुवाद केला जात आहे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे,’असे सुधा मेनन यांनी नमूद केले.\n‘गिफ्टेड'साठी अपंग व्यक्तींच्या कथा जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या जगण्याविषयी मला कोणतेही ज्ञान नव्हते. मात्र मुलाखती घेतल्यानंतर त्यांची सकारात्मकता आणि आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी पाहायला मिळाली. त्यांच्यात असलेल्या क्षमता पाहून आम्ही थक्क झालो, असेही मेनन यांनी सांगितले.\nTags: पुणेगिफ्टेडसुधा मेननकर्नाटक साहित्य अकादमीइंडिया इन्क्लूजन समिटPuneSudha MenonGiftedV.R.FirojR. ManikantNatesh Babuप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/useful-satelite/", "date_download": "2018-04-23T07:54:43Z", "digest": "sha1:N7DFYLOMMNTVSYAMAVG7KYYJXUF2EGV6", "length": 20538, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "आभाळमाया (वैश्विक)…… उपकारक उपग्रह | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nआभाळमाया (वैश्विक)…… उपकारक उपग्रह\nसूर्यमालेतल्या अनेक ग्रहांना एकापेक्षा जास्त नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र आहेत. गुरू आणि शनी यांच्या चंद्रांची संख्या तर शेकडय़ांत भरते. चंद्र असणे हे ग्रहाच्या दृष्टीने अनेकदा उपकारक ठरतं. अर्थात त्यासाठी त्या उपग्रहाचा आकार तेवढा प्रभावी असायला हवा. आपल्या पृथ्वीच्या बाबतीत चंद्र पृथ्वीच्या आकाराच्या सुमारे एकचतुर्थांश आहे आणि त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर इतकं योग्य आहे की त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवरच्या सागरी पाण्यावर परिणाम होऊन भरती-ओहोटीचा खेळ आपल्याला रोज पाहायला मिळतो. पृथ्वीवर चंद्रसूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असतो.\nभरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे जलचरसृष्टी उक्रांत होत उभयचर (भू-जलचर) जीव निर्माण झाले. आपल्या चंद्राचा आपल्याला हा मोठा नैसर्गिक फायदा. नंतर त्यावर आधारित कॅलेंडर आणि तिथी आल्यावर दर्यावर्दी लोकांना चंद्राच्या तिथीवरून भरती ओहोटीची अचूक वेळ समजू लागली. पृथ्वी आणि चंद्रातील सरासरी अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे. ते कधी सुमारे ५६ हजार किलोमीटरनी कमी-जास्त होत असते. त्यामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या जवळ येतो, तर कधी दूर जातो. चंद्र बऱयापैकी मोठा उपग्रह असल्याने आता तर त्यावर वसाहत करण्याची स्वप्नं पृथ्वीवासी पाहात आहेत.\nमंगळाचे फोबो आणि डिमो हे उपग्रह अगदीच छोटे आहेत. गुरूच्या अनेक उपग्रहांपैकी गॅनिनिड, युरोपा, कॉलिस्टा, आयो हे उपग्रह खूप मोठे आहेत, तर शनीचे टायटनसारखे उपग्रहसुद्धा एखाद्या छोटय़ा ग्रहाप्रमाणे आहेत. त्यापैकी कुठे वस्तीयोग्य वातावरण आहे का याचा शोध घेतला जातो.\nआता एक बातमी आली आहे ती प्लूटोचा उपग्रह (खरं तर सहग्रह) असलेल्या शेरॉनची २००४ मध्ये प्लूटोचं गृहपद काढून खगोल वैज्ञानिकांनी त्याला खुजा ग्रह म्हटलं. या ‘ड्वार्फ’ ग्रहाचा एकेकाळी उपग्रह मानला गेलेला शेरॉन इतका मोठा आहे की त्या दोघांमधील गुरुत्वीय केंद्र दोघांच्या कक्षेबाहेर येते. याचा अर्थ हे दोन छोटे ग्रह परस्परांभोवती फिरतात असा होतो. त्यामुळे कोण कोणाचा ‘उपग्रह’ हे कसं ठरवणार हे जोडग्रहच एकमेव आपल्या ग्रहमालेत आहे.\nप्लूटो सूर्यापासून बराच दूर असल्याने तिथलं वातावरण अतिशीत, बर्फाळ आहे. मात्र सौरवाऱयांच्या प्रतापामुळे या ग्रहावरच्या वातावरणाची हानी होते. नव्या अभ्यासानुसार लक्षात आलंय की शेरॉन प्लूटोच्या वातावरणाचा ऱहास रोखण्यास मदत करतो. सूर्य आणि प्लूटो यांच्या कक्षांच्या मधोमध असतो तेव्हा सौरवाऱयांपासून प्लूटोचं रक्षण करणारी ‘ढाल’ ठरतो. अर्थात भ्रमंतीच्या कक्षेत केव्हातरी प्लूटोसुद्धा सूर्य आणि शेरॉनच्या मध्ये येतोच. त्यावेळी सौरवाऱयांपासून त्याचं रक्षण करणारं कोणी नसतं.\nआपल्या पृथ्वीवर आहे तशी जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी ‘ड्रेक’ यांच्या समीकरणानुसार ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या सूर्यमालेत फक्त आपल्याच वाटय़ाला आल्या असल्याने आपण अस्तित्वात आहोत. समजा आपल्याला सध्या आहे तेवढाच चंद्रासारखा उपग्रह नसता किंवा दोन-चार चंद्र असते, अथवा पृथ्वीचा अक्ष ऋतुचक्र घडविण्याइतका साडेतेवीस अक्षानेच कललेला नसता, चंद्राचं आता आहे तेवढंच अंतर (पृथ्वीपासून) नसतं तरीही आपल्यासकट सभोवताली पाहतो ती सुंदर जीवसृष्टी निर्माण होण्यात अडथळे निर्माण झाले असते. शनी-गुरूसारख्या बलाढय़ ग्रहांनी शेकडो धूमकेतूंपासून आपलं ‘ढाल’ होऊन रक्षण केलं नसतं तरी आपलं ‘असणं’ घडलं असतं की नाही शंकाच आहे. एकूणच वैश्विक उलाढालीतला एक विलक्षण योगायोग म्हणजे पृथ्वी-चंद्र जोडी. त्याची आपल्याला कल्पना आली आहे. मात्र आपलं दुर्मिळ अस्तित्व जपण्यासाठी पृथ्वीवरचा ‘बुद्धिमान’ प्राणी फार काही करताना दिसत नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनोटाबंदीवरून उर्जित पटेलांची फे-फे उडाली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहे बंड म्हणावे काय\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/loan-waiver-to-needy-farmers-only-262931.html", "date_download": "2018-04-23T07:19:46Z", "digest": "sha1:MV6B7CQVQOKGCU775JKFDEZ24AS6A45V", "length": 11966, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी, पण घुसखोरी नको", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी, पण घुसखोरी नको\nसरकार संपूर्ण कर्जमाफीऐवजी जे गरजू आहेत त्यांनाच कर्जमाफीची लाभ मिळावा या बाजूनं असल्याचं दिसतंय आणि ते बरोबरही आहे.\n15 जून : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यायची की नोकरदार व्यापाऱ्यांना वगळायचं यावर राजकीय पक्षांमध्ये मतभेद असल्याचं दिसतंय. सरकार संपूर्ण कर्जमाफीऐवजी जे गरजू आहेत त्यांनाच कर्जमाफीची लाभ मिळावा या बाजूनं असल्याचं दिसतंय आणि ते बरोबरही आहे.\nकर्जमाफीबद्दल कोणाचं काय आहे मत \nभाजप- नोकरी धंदेवाल्यांना नको\nशेतकरी संघटना- नोकरी धंदेवाल्यांना नको\nसरकार आणि शेतकरी संघटना मात्र संपूर्ण कर्जमाफीच्या बाजूनं नाहीत. जे नोकरी धंदा करतात, टॅक्स भरतात त्यांना कर्जमाफी नकोच अशी भूमिका शेतकरी संघटना, किसानपुत्र आंदोलन अशा काही संघटनांनी घेतलेली आहे. संपूर्ण कर्जमाफी म्हणजे नोकरदार आणि राजकीय नेत्यांनी सरकारी तिजोरीवर टाकलेला डल्ला असल्याचंही शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. तीच बाजू पटवून देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं होतोय.\nज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला पाहिजे. तसं केलं तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेतही वाढ करता येईल. आणि सरकारी तिजोरीवरही भार पडणार नाही. विरोधकांनीही ही बाजू लक्षात घ्यायला हवी असं जाणकार सांगतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2016/08/heart-touching-marathi-story.html", "date_download": "2018-04-23T07:28:18Z", "digest": "sha1:IBS3XRNQPR77ASDRBHMXSS2QPVGJ7PL6", "length": 4139, "nlines": 16, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Heart Touching Marathi story हृदयस्पर्शी कथा", "raw_content": "\nकाही वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.\nपिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.\nधावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.\nत्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.\nसारे मागे फिरले... सारे जण...\n\" डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, \"\"आता बरं वाटतंय\nमग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.\nते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...\nत्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.\nकुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.\nआयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.\nशक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/gst-slab-reduce-by-govt/", "date_download": "2018-04-23T07:54:07Z", "digest": "sha1:6CJBVCMBULNM46GRPBHNKN2JAN75IJVL", "length": 21338, "nlines": 285, "source_domain": "www.saamana.com", "title": "हॉटेलमधील खाणे स्वस्त, एसी, नॉन एसी हॉटेलना फक्त ५ टक्के ‘जीएसटी’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nहॉटेलमधील खाणे स्वस्त, एसी, नॉन एसी हॉटेलना फक्त ५ टक्के ‘जीएसटी’\nदेशभरातील व्यापारी आणि जनतेच्या संतापानंतर अखेर केंद्र सरकारने जीएसटीच्या जाळ्यातून काहीसा दिलासा दिला आहे. २०० वस्तूंवरील जीएसटी कराचा बोजा कमी केला असून हॉटेलमधील जेवण स्वस्त झाले आहे. एसी आणि नॉन एसी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आता सरसकट ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. १७८ वस्तूंवर २८ ऐवजी १८ टक्के कर लावला जाईल.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस गुवाहाटीत जीएसटी परिषद झाली. परिषदेतील निर्णयाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसर्व हॉटेल्सला एकच जीएसटी\n– १ जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली. ०,५, १२, १८ आणि २८ टक्के अशा पाच टप्प्यांमध्ये विविध वस्तूंवर वेगवेगळी कर आकारणी केली जात आहे. ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नाष्टा, जेवण महागले. वातानुकूलीत (एसी) हॉटेलमध्ये तब्बल १८ टक्के आणि नॉनएसी हॉटेलला १२ टक्के जीएसटी वसूल केला जात होता. मात्र यापुढे एसी, नॉनएसी हॉटेल्समध्ये सरसकट पाच टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.\n– हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडीट (करामध्ये सूट) देण्याची तरतूद ठेवली होती. मात्र हॉटेलचालक ही सूट देत नव्हते. त्यामुळे आता इनपुट टॅक्स क्रेडीटची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.\n– ज्या हॉटेलच्या रूमचे भाडे प्रतिदिन ७५०० रुपये आणि त्यापेक्षा जास्त आकारले जाते तेथे १८ टक्के जीएसटी असेल. मात्र येथे इनपुट टॅक्स क्रेडीट ठेवले आहे. पण ७५०० रुपयांखाली रूम भाडे असणाऱया हॉटेलात ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.\nगुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय\n‘जीएसटी’मुळे कपडय़ांसह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. याचा फटका जनतेबरोबर व्यापाऱयांनाही बसत आहे. त्यामुळे ‘जीएसटी’विरोधात गुजरातमध्ये व्यापाऱयांनी तीव्र आंदोलन केले होते. व्यापाऱयांचा हा असंतोष कायम आहे. त्याचा फटका गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने १७७ वस्तूंवरील ‘जीएसटी’ १८ टक्के केल्याचे बोलले जाते. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काँग्रेस राज्यांच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील छोटे व्यापारी नाराज आहेत, म्हणूनच करकपातीची धडपड सुरू आहे, अशी टीका केली.\n२० हजार कोटींचा महसुली फटका\n१७७ वस्तूंवरील ‘जीएसटी’त १० टक्के कपात केल्यामुळे केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात वर्षाला २० हजार कोटींची तूट येईल, अशी माहिती बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दिली आहे.\nसिमेंटसह ५० वस्तूंवर २८ टक्के\nसिमेंट, पेंट, वॉशिंग मशीनसह लक्झरी वस्तूंवर २८ टक्के ‘जीएसटी’ कायम असल्याचे सुशीलकुमार मोदींनी सांगितले.\n१७८ वस्तूंवर १८ टक्के\n१७८ वस्तूंवरील २८ टक्क्यांऐवजी आता १८ टक्के जीएसटी असेल. १७८ वस्तूंवर १० टक्के जीएसटी कपात केली आहे अशी माहिती अर्थमंत्री जेटली यांनी दिली. यामध्ये चॉकलेटस्, कॉफी, च्युइंगम, कस्टर्ड पावडर, आफटर शेव्ह, शेव्हिंग क्रीम, डिओड्रंट, फेशिअल, शॉम्पू, डिटर्जंट, सॅनिटरी वेअर, हेअर डाय, हेअर क्रीम, वॉशिंग पावडर, डिटर्जंट, रेझर्स, ब्लेडस्, कटलरी, वॉटर हिटर, गॉगल्स, रिस्ट वॉच, मेटरेस, कुकर, लेदर कपडे, केबल्स, वायर, फर्निचर, ट्रंक, सुटकेस, फॅन, इलेक्ट्रिक लॅम्प, रबर टय़ूब, मायक्रोस्कोपसह इतर वस्तूंचा समावेश आहे.\n१८ ऐवजी ५ टक्के\n– रिफाइंड क्रूड ऑईल\n२८ वरून १२ टक्के\n– गव्हाचे पीठ ग्राइंडर\n१२ ऐवजी ५ टक्के\n– इडली डोसा पीठ\n– सुकी भाजी, गवार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसंतापाचा उद्रेक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला; धाराशीवच्या शेतकऱ्याची आत्महत्येची धमकी\nपुढीलनोटाबंदी, जीएसटीमुळे कर्जात बुडालेल्या सिनेनिर्मात्याची आत्महत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/11/round-corner-plugin-sketchup.html", "date_download": "2018-04-23T07:22:28Z", "digest": "sha1:5HGOJN6BUYPUNL5I3UUCEWTUL47FQKDB", "length": 10670, "nlines": 41, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्केचअपसाठी राउंड कॉर्नर प्लगइन", "raw_content": "\nशनिवार, 21 नवंबर 2015\nस्केचअपसाठी राउंड कॉर्नर प्लगइन\nआज आपण स्केचअपसाठी राउंड कॉर्नर या नावाच्या प्लगइन बद्दल माहिती घेऊ. हा प्लगइन फ्रेडो 6 असे टोपण नाव असलेल्या डेव्हलपरने बनवला आहे. हा प्लगइन तुम्ही स्केचअपमध्ये स्केचुकेशनच्या एक्सटेन्शन स्टोअरमधून इंस्टॉल करू शकता.\nएक्सटेन्शन स्टोअर उघडल्यानंतर त्याला एक्सपांड करून घ्या. व तेथे \"Recent\" ऐवजी \"Full List\" निवडा किंवा \"Authors\" च्या यादी मधून \"Fredo 6\" निवडा. व त्यानंतर दिसणाऱ्या यादीमध्ये \"Round Corner\" हे नाव पहा. या नावा समोर तुम्हाला जांभळा, लाल व हिरवी बटणे दिसतील. लाल बटन दाबल्यावर प्लगइन इंस्टॉल होण्यास सुरवात होते. त्यानंतर दिसणारे वार्निंग मेसेजेस ओके करा. प्लगइन इंस्टॉल झाल्यानंतर त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला स्केचअपचा प्रोग्राम रीस्टार्ट करावा लागतो. त्यापूर्वी राउंड कॉर्नर या नावासमोरील पहिल्या जांभळ्या (पर्पल) बटनावर क्लिक करा,\nत्यामुळे एक वेब पेज उघडेल. या वेब पेजच्या उजव्या बाजूला खाली \"फीड बॅक\" या नावाचे बटण आहे, त्याला शोधून त्यावर क्लिक करा.\nयावर क्लिक केल्यावर एक नवीन वेब पेज उघडेल. त्यावर डॉक्युमेंटेशन या सदराखाली क़्विक कार्ड राउंड कॉर्नर या नावाची पीडीएफ फाईलची लिंक दिसेल, त्यावर राईट क्लिक करा, व सेव्ह अॅज सेलेक्ट करा व ही फाईल सेव्ह करून ठेवा. यामध्ये तुम्हाला राउंड कॉर्नर या प्लगइन बद्दल इत्यंभूत माहिती वाचायला मिळेल.\nराउंड कॉर्नर प्लग इन इंस्टॉल झाल्यावर स्केचअपचा प्रोग्राम एकदा रिस्टार्ट करून घ्या. आता तुम्हाला राउंड कॉर्नरचे फ्लोटिंग टूलबार दिसू लागेल. तसेच टूल्स मेनू मध्ये फ्रेडो 6 कलेक्शन या नावाखाली तुम्हाला राउंड कॉर्नर चा मेनू पण दिसेल. जर तुम्ही फ्लोटिंग टूलबार काढून टाकला तर या मेनू मधून तुम्ही काम करू शकता. तसेच फ्लोटिंग टूलबार तुम्हाला परत हवा असेल तर View - Toolbars वर क्लिक केल्यास टूलबार्स या नावाचा विंडो उघडतो, त्यामध्ये राउंड कॉर्नर या नावासमोर चेक केल्यास तो परत दिसू लागतो.\nवरील टूलबारमध्ये तीन मेनूंची चित्रे दिसतात. ही राउंड कॉर्नर, शार्प कॉर्नर आणि बेवेल्ड एजेस अँड कॉर्नर्स अशी आहेत.\nआता आपण या टूलचा एक सोपा उपयोग पाहू .\nमी एक स्क़्वेअर काढला आणि त्याला पुश पुल टूल ने जाडी दिली. त्यानंतर ऑफसेट टूलने तीन बॉर्डरचे ऑफसेट काढले, व परत पुश पुल टूल वापरून त्याला खाली पुश केले. आता हा आकार एखाद्या सोफ्या सारखा दिसतो. याला अधिक चांगले बनवण्यासाठी मी Windows - materials उघडून याला रंग देतो.\nयानंतर मी फ्लोटिंग टूलबार मधून पहिले ऑप्शन निवडतो. त्यामुळे माउस पॉइंटरचा आकार बदलतो. तुम्ही तुम्हाला हवी ती, किंवा हव्या त्या बाजू निवडू शकता, कोपरा निवडल्यास तीन बाजू निवडल्या जातात, तसेच एखादा सरफेस निवडल्यास चार बाजू निवडल्या जातात. निवडणे झाल्यास माउसचे पॉइंटर हिरव्या रंगाच्या राईट चिन्हाप्रमाणे दिसू लागते, आता स्क्रीनवर एखाद्या रिकाम्या जागी क्लिक केल्यास निवडलेल्या भागाला राउंड केले जाते. या टूल मध्ये ऑफसेटची वैल्यू तुम्हाला भरावी लागते. तुम्ही जे टेम्पलेट निवडले असेल त्याप्रमाणे काही वैल्यू डिफाल्ट लिहिलेली दिसेल, उदाहरणार्थ 1' (फूट ) जर तुमच्या ड्रॉइंग मधे एक फूटाचे ऑफसेट होत नसेल तर तुम्हाला एरर मेसेज दिसतो.\nयावेळी टूलबार मध्ये Offset च्या खाली दिसणाऱ्या आकड्यावर क्लिक केल्यास एक छोटासा विंडो उघडतो, यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार ऑफसेटची वैल्यू लिहू शकता. तुम्ही पाहिजे ते परिमाण वापरू शकता. feet, inches, meter, cm, mm इत्यादी.\nऑफसेट वैल्यू अॅड केल्यावर ओके बटन दाबा, व स्क्रीनवर रिकाम्या जागी क्लिक करा, मग तुम्ही लिहिलेल्या आकाराच्या ऑफसेटमध्ये राउंडिंग झालेले तुम्हाला दिसून येईल. राउंडिंगच्या लाईन्स पाहण्यासाठी\nतर वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर किंवा इमारतींचे मॉडेल बनवणे सोपे होण्यासाठी या प्लगइनचा निश्चितच उपयोग आहे.\nस्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_1275.html", "date_download": "2018-04-23T07:32:18Z", "digest": "sha1:VXAI77ANDYDDIIORSPUYWE7RRM6SFLMV", "length": 3672, "nlines": 38, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: उत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते", "raw_content": "उत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते\nउत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते\nउत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते\nदूरजन दार भजी ,भजी बे समार चढी,\nउत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते\nभूषण भनत भिन भूषण बसन सादे,\nभूख न पिया सन ते नाहन को निंदते\nबालक अयाने बाट बिच ही बिलाने कोमे,\nलाने मुख कोमल अमल अरविंदते\nधृगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो,\nदूजासो तो तरनी तनूजा कुलिनते\nत्या नरवीर शिवाजीच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली आभूषण टाकुन उपाशी तापशी नवर्यांच्या निंदा करीत अनिवार पाने उत्तरे कडील पहाडांवर , पर्वतांवर चढू लागल्या आहेत , अदन्यान बालकान प्रमाने निर्मल कमला प्रमाने असलेली कोमल मुख त्यांची कोमेजुन गेली आहेत , मूल तर वाट चुकून भलती कडेच निघून गेली आहेत ,त्यामुले त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु जाला आहे, तो कालिंद पर्वता पासून निघालेल्या यमुनेचा दूसरा ओघ आहे की काय अस वाटायला लागल आहे .\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/01/programming-for-kids-course3-stage12-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:19:31Z", "digest": "sha1:LQGO56GGMK2AI2O2QVUHD6UIHVPBUQKJ", "length": 3273, "nlines": 39, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course3 # Farmer While Loops", "raw_content": "\nमंगलवार, 19 जनवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course3 # Farmer While Loops\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा बारावा स्टेज आहे. याचे नाव आहे फार्मर व्हाईल लूप्स. यामध्ये सर्व नऊ लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.\nयेथे आपल्याला व्हाईल लूप्स वापरून कोडिंग करावे लागते. यामध्ये चित्रात शेतात काम करणारी एक व्यक्ती दिसते. व्हाईल लूप्स वापरून त्याची हालचाल करणे, खड्ड्यात माती भरणे आणि ढिगाऱ्यातून माती काढणे अशी कामे करवून घेता येतात. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि तो लेवल पूर्ण करण्यासाठी योग्य कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/gauri-lankesh-murder-update-269963.html", "date_download": "2018-04-23T07:19:04Z", "digest": "sha1:6AKLRVTDJL2VPAKKCHVRBRF2T2MWGBPR", "length": 12742, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गौरी लंकेश हत्या तपासासंदर्भात कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगौरी लंकेश हत्या तपासासंदर्भात कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात दाखल झालेत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये काही साधर्म्य आढळून आल्याने पोलीस त्याअनुशंगानेही तपास करताहेत.\nकोल्हापूर, 16 सप्टेंबर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात दाखल झालेत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये काही साधर्म्य आढळून आल्याने पोलीस त्याअनुशंगानेही तपास करताहेत. या दोन्ही हत्यांमध्ये वापरलं गेलेलं पिस्तुल हे जवळपास एकसारखच असल्याचं कळतंय. तसंच पानसरे आणि गौरी लंकेश हे दोघेही कट्टर हिंदुत्ववाद्यांविरोधात लिखान करत होते. त्यामुळे या दोघांच्या हत्यांमध्ये हा एक समान दुवा तर नाहीना याचाही पोलीस तपासताहेत.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉग्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्यांमधील साधर्म्याची एकत्रित तपास करण्याची मागणी होतेय. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीस कोल्हापूरात दाखल झालेत. कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांकडून पानसरे हत्याप्रकरणासंबंधी बरीचशी माहिती घेतलीय. मात्र कोल्हापूर पोलिसांनी यासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिलाय.\nगेल्या 4 सप्टेंबरलाच गौरी लंकेश यांची बंगळुरूत त्यांच्या राहत्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केलीय. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश चारही विचारवंतांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळे विवेकवादी चळवळीतून मोठा संताप व्यक्त होतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Gauri LankeshkolhapurPansareकर्नाटक पोलीसकोल्हापूरगौरी लंकेशपानसरेलंकेश हत्या तपास\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mira-road-penalty-of-79-crore-to-bjp-mla-narendra-mehta-cancelled-481907", "date_download": "2018-04-23T07:26:39Z", "digest": "sha1:PEAXQUHFKEYJRAVFGOLG7GJBAIDTOSFF", "length": 16501, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मीरारोड : भाजप आमदार नरेंद्र मेहतांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ", "raw_content": "\nमीरारोड : भाजप आमदार नरेंद्र मेहतांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ\nमीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ करण्यात आलाय. पंतप्रधान आवास योजनेतून सामान्य नागरीकांसाठी कमी दरात घरे बांधण्याच्या नावाखाली हजारो ब्रास माती आणि दगडांचा बेकायदा भराव केल्याप्रकरणी हा दंड ठोठावला होता. आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा मुंबई-अहमदाबाद हायवेजवळ वेस्टर्न हॉटेलच्या मागं एक बांधकाम प्रकल्प सुरु आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र चिपळूणकर यांनी पाठपुरावा केला होता.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमीरारोड : भाजप आमदार नरेंद्र मेहतांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ\nमीरारोड : भाजप आमदार नरेंद्र मेहतांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ\nमीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ करण्यात आलाय. पंतप्रधान आवास योजनेतून सामान्य नागरीकांसाठी कमी दरात घरे बांधण्याच्या नावाखाली हजारो ब्रास माती आणि दगडांचा बेकायदा भराव केल्याप्रकरणी हा दंड ठोठावला होता. आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा मुंबई-अहमदाबाद हायवेजवळ वेस्टर्न हॉटेलच्या मागं एक बांधकाम प्रकल्प सुरु आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र चिपळूणकर यांनी पाठपुरावा केला होता.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2011/10/blog-post_02.html", "date_download": "2018-04-23T07:57:25Z", "digest": "sha1:GMWWRCUL35WN6OVJ6347BI67J5L4R3PC", "length": 11587, "nlines": 226, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: जळू बाई जळू, कोपऱ्यात पळू...", "raw_content": "\nजळू बाई जळू, कोपऱ्यात पळू...\nजळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...\nसुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...\nबँकेत, शाळेत, ऑफिसात, देवळी एकच रंग दिसावा\nमटाच्या रंगामध्ये अवघा परिसर न्हाऊन निघावा\nनवरंगच्या प्रतिसादामुळे पोटात लागले दुखू\nएकच रंग पाहून लोकांचे डोळे लागले फिरु\nमग सकाळी सकाळी कोणा आयडिया सुचे छान\nम्हणे, जा बाबा जा दुसरे फोटो काढून तरी आण\n'भगवान से भी नही लगता' अशा ठिकाणी लागला कॉल\nवेगवेगळ्या रंगाच्या साड्यांनी भरुन गेला होता सारा हॉल\nमग काय साहेब झाले भलतेच खूष\n'सप्तरंगी' साड्यांचे फोटो काढले खूप खूप\nनवरंगातल्या पैठणीपुढे 'सप्तरंगी' दिसे जनता साडी\nकोत्या वृत्तीच्या मनांची दूरच होत नाही अढी\nखुन्नस देण्यासाठीची आयडिया कशी आली अंगाशी\nपुणेकरांच्या लक्षात आली असली फालतू मखलाशी\nदास म्हणजे लोका, करु नका दुसऱ्यांची नक्कल\nकल्पनांचा असेल दुष्काळ तर बदाम खा बक्कळ\nमटाच्या नवरंगांना पुणेकरांनी आपलेसे केले\nजळूबाई जळू फक्त हात चोळत बसले\nजळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...\nसुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 10:09 pm\nवा कविराज... तुमच्या प्रतिभेचा नवा रंग दिसला... खूपच मस्त...\nवावावा...कविवर्य आशिषराव तुमची चांदोरकरी काव्यप्रतिभा चांगलीच खुलली आहे, अगदी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे...उत्तमोत्तम आणि दीर्घ कविता सादर करून प्रस्थापित साहित्यिकांना दे धक्का देण्याचे तुमचे तंत्र लाजवाब...आवडले बुवा आपल्याला...\nकळले अापणास सत्य, तरी बोलू थोडं हळू हळू.. \nमस्त... लय भारी... मग सकाळी सकाळी कोणा आयडिया सुचे छान... व्वा.. व्वा.. व्वा...\nपोटदुखीवर चांगले औषध आहे का पुण्यात त्याचा मजबूत साठा लागणार आहे :P\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nजळू बाई जळू, कोपऱ्यात पळू...\n‘डबल सिक्स’ची सिक्सर आता फक्त आयफोन... अरे, आता ...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5990-salman-khan-write-special-song-for-race-3-movie", "date_download": "2018-04-23T07:50:36Z", "digest": "sha1:SHQ6ESPUEAYZVZVQXZ5PKT3O2TJYRPH2", "length": 5535, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सलमाननं 'रेस ३'साठी लिहिलं रोमँटिक गाणं - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसलमाननं 'रेस ३'साठी लिहिलं रोमँटिक गाणं\nसलमान खान सध्या अबुधाबीत निर्माता रमेश तौरानींच्या 'रेस ३' या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटासाठी सलमाननं एक रोमँटिक गाणं लिहिल आहे.\nअॅक्शन मॅन, रोमँटिक हिरो, दबंग पोलीस अशा विविध भूमिका साकारणारा सलमान खान आता गीतकार म्हणून ओळखला जाणारय.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/01/Programming-for-kids-Course2-Play-Lab-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:40:47Z", "digest": "sha1:WH7QSZJR7FEZWASWRAKQZ22HXJ6OVYPA", "length": 3305, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course2 # Play Lab", "raw_content": "\nशनिवार, 2 जनवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course2 # Play Lab\nहा Code.org Code studio मधील दुसऱ्या कोर्सचा सतरावा भाग आहे. याच्या मध्ये तुम्हाला एक अॅनिमेशन बनवण्याची माहिती दिली जाते. यामध्ये एकूण अकरा लेवल आहेत. प्रत्येक लेवलमध्ये अॅनिमेशनमधील वेगवेगळ्या इव्हेन्ट्स आणि अॅक्शन्सची माहिती दिली जाते.\nहा भाग तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.\nयातील दहा लेवल मध्ये तुम्हाला याचे प्रशिक्षण मिळते आणि अकराव्या लेवल मध्ये तुम्ही एक स्टोरी डिझाईन करू शकता. खालील चित्रामधे याचा अकरावा लेवल दिसतो. चित्रावर क्लिक करून तुम्ही त्याला एनलार्ज करून पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/donald-trump-33217", "date_download": "2018-04-23T07:30:01Z", "digest": "sha1:YJHXN7VHARYJBUZKJWVVTVA25HGHAEMC", "length": 19744, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "donald trump शिष्टसंमत ट्रम्पावतार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसमधील पहिल्या भाषणात मवाळ सूर लावला. पण त्यांच्यातील हा बदल अभिव्यक्तीच्या पद्धतीतील आहे;धाेरणात्मक नव्हे.\nअमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आणि सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी पारंपरिक राजकीय चर्चाविश्‍वाला एकापाठोपाठ एक धक्के द्यायला सुरवात केली. त्यांचा एकूण आवेश आणि बोलणे हे पूर्णतः वेगळे होते. ‘पोलिटिकली इनकरेक्‍ट’ असेही त्याचे वर्णन केले गेले. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात त्यांनी केलेले पहिलेवाहिले भाषण तुलनेने बरेच सौम्य म्हणावे लागेल. या भाषणाविषयी मोठी उत्सुकता होती, ती ज्या पार्श्‍वभूमीवर ते झाले त्यामुळे. ‘अमेरिकन फर्स्ट’ ही घोषणा देतच ट्रम्प सत्तेवर आले. सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी जाहीर करण्यापासून मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्यापर्यंत अनेक निर्णय एका फटक्‍यात जाहीर करून ते मोकळे झाले. टीका करणाऱ्या, धोरणांविषयी प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या पत्रकारांना व्हाइट हाउसमधील अधिकृत पत्रकार परिषदेत येण्यास मज्जाव करून त्यांनी टोकच गाठले. भारतीय तंत्रज्ञाची वंशद्वेषातून हत्या झाल्यानंतर त्याबद्दल तत्काळ जाहीर निषेध करण्याचेही त्यांनी टाळले होते. स्थलांतरितांविषयी अधिकाधिक कठोर धोरण स्वीकारण्याच्या घोषणा ते करीत गेले. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील भाषणात ट्रम्प काय बोलणार याविषयी उत्सुकता होती. ट्रम्प यांची जी काही प्रतिमा मनात ठसली होती, तिच्या अनुरोधानेच या भाषणाकडे पाहिले गेले. त्यामुळेच काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना ट्रम्प यांनी मवाळ सूर लावल्याने काहींना दिलासा वाटला. आधीच्या फटकळ, उद्दाम आणि भडक भाषेच्या तुलनेत भावनिक आवाहन करणारी, भूमिका समजावून देण्याचा प्रयत्न करणारी ही मांडणी होती. या बदलाचे स्वागत करतानाच एक मात्र अगदी पक्केपणाने लक्षात घ्यायला हवे, की हा बदल भाषाशैलीतील आहे, धोरणांतील नव्हे. त्यामुळेच ट्रम्प बदलले, असा निष्कर्ष काढणे तर फारच घाईचे आणि भोळेपणाचेही ठरेल. जगाने, विशेषतः भारतानेही त्यातील भाषेपेक्षा त्यामागची धोरणात्मक चौकट नीट लक्षात घेणे आवश्‍यक आहे. उदार मूल्यांच्या बाबतीत ट्रम्प कसे हिणकस आहेत, याचा पाढा सतत वाचण्यापेक्षा ही चौकट लक्षात घेतली तर आपल्याला आपला व्यूह ठरविताना उपयुक्त ठरेल. अमेरिकी राष्ट्राचे हित याला आपण सर्वोच्च प्राधान्य देणार आहोत आणि सर्वच विषयांमधील निर्णयांत त्याचे प्रतिबिंब पडलेले असेल, हेच ट्रम्प यांनी अधोरेखित केले आहे.\nभारताच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एच वन-बी व्हिसाचा. अनेक भारतीय कंपन्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी तंत्रज्ञांना अमेरिकेत पाठवतात. पाच वर्षांपर्यंत त्यासाठी अमेरिकेत राहण्याची मुभा त्यांना मिळते. तुलनेने त्यांचे वेतनमान कमी असल्याने एकीकडे अमेरिकेला कर कमी मिळतो आणि दुसरीकडे जे काम अमेरिकेतील व्यक्तीला मिळू शकले असते, ती संधी गमावली जाते. अशांची किमान वेतन पातळी वाढवून ट्रम्प यांनी हे दुहेरी नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसमधील भाषणात स्थलांतरितांना ‘मेरिट बेस्ड एंट्री’ (गुणवत्ताधारित प्रवेश) देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. एच वन-बी व्हिसा देण्यामागील मूळ जी भूमिका होती, ती तिच्या मूळ उद्देशाबरहुकूम आम्ही अमलात आणू, असेच यातून त्यांनी सुचविले आहे. उच्च बद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना अमेरिकेत येता यावे आणि त्यातून देशाला लाभ व्हावा, हा हेतू त्यामागे होता. ‘हायटेक प्रोफेशनल्स’ची ही व्याख्या सोईनुसार बऱ्यापैकी रुंदावली, सैल झाली आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा भारतीय कंपन्यांनी उठविला.स्थलांतरितांचा ओघ आपण सरसरकट बंद करणार नसून, गुणवत्तेच्या बाबतीत काटेकोर राहू, हा ट्रम्प यांच्या निवेदनाचा अर्थ आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकेचे नुकसान होऊ न देण्याची भूमिका काय किंवा देशाच्या आर्थिक लाभाशी तडजोड करणाऱ्या करारांना मूठमाती देण्याचा निर्धार काय, हे सगळे ट्रम्प यांनी ज्या प्रकारच्या राष्ट्रवादाची चौकट स्वीकारली आहे, त्याच्याशी सुसंगत आहे.\nभारतीय तंत्रज्ञाच्या हत्येविषयी तत्काळ निषेध व्यक्त न करणाऱ्या ट्रम्प यांनी या भाषणात मात्र अशा प्रकारच्या वंशद्वेषाला आणि हिंसाचारालाही अमेरिकेत थारा नसल्याचेच सांगितले, ही एक लक्षणीय बाब आहे. परंतु, कोणताही कट्टर राष्ट्रवादी ज्याप्रमाणे इतिहास आपल्या खास दृष्टिकोनातून मांडतो, तसेच ट्रम्प यांनी केले. त्यांनी असा आव आणला आहे, की इतिहासात अमेरिकेने जगाची फार काळजी वाहिली. आता ‘लष्करच्या भाकऱ्या’ आपण भाजणार नाही, असा त्यांचा सूर आहे. भविष्यातील धोरणाविषयीच्या स्पष्टपणाबद्दल फारतर त्यांचे आभार मानता येतील; परंतु इतिहासाच्या बाबतीत सत्य-असत्याचे बेमालूम मिश्रण त्यांच्या प्रतिपादनात आहे. ‘अमेरिकेने जगात ठिकठिकाणी केलेले सगळे हस्तक्षेप हे जगाची काळजी वाहणारे होते’, या म्हणण्यातील खोटेपणा लक्षात येण्यासाठी अलीकडच्या काळातील जागतिक इतिहासाची तोंडओळख असली तरी पुरे. तशा हस्तक्षेपांमुळे घडलेल्या अनर्थांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी आशा बाळगायला मात्र हरकत नाही.\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\nशाळा सोडतांना वर्गात पुजला गेला सहकारी मित्राचा फोटो\nयेवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील...\nलोकवस्तीजवळील मासळी बाजाराच्या स्थलांतराची मागणी\nभिगवण (पुणे) : तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मासळी बाजार सुविधांच्या अभावाचे कारण पुढे करत पंधरा दिवसांपुर्वीच येथील इंदापुर कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2007/06/blog-post_5423.html", "date_download": "2018-04-23T07:58:33Z", "digest": "sha1:GSKNDGBTTEAU4T7FFCIHYA5NZWBZBUQL", "length": 20011, "nlines": 195, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: रेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड!", "raw_content": "\nरेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड\nपुणे, ता. 15 ः भारतामध्ये \"फॉर्म्युला वन' शर्यत झाली तर मला खरोखरच आनंद होईल; पण \"एफ वन' शर्यतींचे आयोजन करणे ही सोपी गोष्ट नव्हे. भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करणे हे मोठे आव्हान आहे. त्यात आपण यशस्वी झालो तरच शर्यतींचे आयोजन करणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन भारताचा \"फॉर्म्युला वन' ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याने केले.\nभारतात दिल्ली येथे \"फॉर्म्युला वन' शर्यत होण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने आवश्‍यक करारांची पूर्तता लवकरच करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गुरुवारी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कार्तिकेयन याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने, तसे झाले तर उत्तमच; पण ते अवघड आहे, अशी साधी सरळ प्रतिक्रिया व्यक्त केली.\n\"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स' आणि \"ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने \"बाहा एसएई इंडिया 2007' स्पर्धेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन कार्तिकेयन याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता.\n\"भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे मोठे आव्हान असणार आहे. फक्त \"रेसिंग ट्रॅक'ची निर्मिती करणे हेदेखील खूप खर्चिक काम आहे. ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणावर जमीनही आवश्‍यक आहे. बहारिनसारख्या देशात निधीची उपलब्धता ही समस्या नव्हती. मात्र, भारतातही तशीच परिस्थिती असेल, याबद्दल कोणीच खात्री देऊ शकणार नाही. मध्यंतरी चंद्राबाबू नायडू यांनी \"एफ वन'साठी सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर तेच सत्तेवरून दूर झाले व \"एफ वन'चा बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. भारतात अजूनही क्रीडा क्षेत्रासाठी इतकी गुंतवणूक हवीच का, असे विचारणारे आहेत. तेव्हा \"एफ वन' शर्यत भारतात होण्यात प्रचंड गुंतागुंत आहे,'' असे कार्तिकेयनने सांगितले.\nभारत आता खऱ्या अर्थाने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान येत आहे. केवळ जगभरातच नव्हे तर भारतातही \"एफ वन' शर्यतींची लोकप्रियता वाढते आहे. शिवाय बहारिनप्रमाणेच मलेशिया आणि भारताचा शेजारी चीन येथेही \"फॉर्म्युला वन'चा ट्रॅक उपलब्ध आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतात ट्रॅक का नको, असा सवाल त्याने उपस्थित केला.\nकार्तिकेयन सध्या \"विल्यम्स'चा टेस्ट ड्रायव्हर असून 2009 मध्ये भारतात शर्यत झालीच तर भारतातील ट्रॅकवर \"ड्राईव्ह' करण्यास मला निश्‍चित आवडेल, असे सांगून तो म्हणाला, \"\"तोपर्यंत माझे वय 32 वर्षे झालेले असेल. त्या वेळीही वय माझ्या बाजूने असेल आणि मी शर्यतीत सहभागी होण्यास निश्‍चितच पात्र असेन. त्यामुळे मी आता योग्य संधीची वाट पाहत आहे.\nभारतात प्रथमच \"बाहा एसएई' स्पर्धा\nअमेरिकेच्या धर्तीवर भारतात प्रथमच \"बाहा एसएई इंडिया 2007' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा 21 ते 23 डिसेंबरदरम्यान इंदूरजवळील पीथमपूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन भारताचा \"फॉर्म्युला वन' रेसर कार्तिकेयन याच्या हस्ते आज झाले.\n\"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ने (एसएई) स्पर्धेचे आयोजन केले असून, या स्पर्धेत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिकौशल्याचा कस लागणार आहे. कमी किमतीमध्ये व कोणत्याही भूप्रदेशात, कितीही खडतर भूपृष्ठावर टिकाव धरू शकेल, असे वाहन सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विकसित करावयाचे आहे. त्यासाठी सहभागी संघांना दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार असून, कमीत कमी पैसे खर्च करणाऱ्या संघाला अधिक गुण दिले जाणार आहेत.\nकार्यशाळेचे उद्‌घाटन केल्यानंतर नरेन कार्तिकेयन याने \"एफ वन'च्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि काही किस्से ऐकविले. \"\"पूर्वी \"एफ वन' शर्यतींमध्ये युरोप आणि अमेरिका खंडातील व्यक्तींचा अधिक भरणा होता. आशियाई नावे शोधूनही सापडायची नाहीत. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. केवळ ड्रायव्हर्स नव्हे, तर अभियंते आणि इतर तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात आशियाई आहेत. काही भारतीयही \"एफ वन'मध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. ही गोष्ट बदलती परिस्थिती दर्शविणारी आहे,'' असे तो म्हणाला.\nकार्तिकेयनने काही अभियंत्यांना बरोबर घेऊन एक गट स्थापन केला आहे. हा गट \"एफ वन' शर्यतींवर कार्यरत आहे. \"ज्या \"ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे,' असे आवाहन त्याने केल्यानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.\nदेशभरातील 52 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी संगणकावर नोंदणी केली होती. त्यातून एकूण 27 संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. \"एसएई इंडिया'चे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका, \"एसएई इंडिया'चे उपाध्यक्ष श्रीकांत मराठे, \"जे. के. टायर्स'चे मोटर स्पोर्टस विभागप्रमुख संजय शर्मा, \"फोर्ड इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मॅथ्यू आदींचीही या वेळी भाषणे झाली.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 5:36 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंजूच्या उपस्थितीवरच प्रेक्षक खूष...\nशिवाजीची भेट एकदा तरी घ्या...\nराष्ट्रपतीपदी कलाम हवे का...\nरेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड\nबास्केटबॉलची ओढ पाहून वॉल्श भारावले\nप्रतिसाद, पाहुणचार आणि प्रेमाचा वर्षाव...\n\"उल्फा' अतिरेक्‍याबरोबर दहा तास...\nबांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला\nबंगाली वाघांना \"साहेबाचे' मार्गदर्शन\nखऱ्या अर्थानं भारतात आल्यासारखं वाटतंय...\nपदक विजेत्या खेळाडूंसाठी सरकार काय करणार\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/how-to-make-nailpaint-remover-at-home-117102700023_1.html", "date_download": "2018-04-23T07:38:52Z", "digest": "sha1:7SS23DTKQKQXVZ54NKKEIG6WIVSAYX3M", "length": 6983, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर\nजुनं नेलपेंट काढताना लक्षात येतं की नेलपेंट रिमुव्हर संपलं आहे. अशा वेळी रोजच्या वापरातल्या टूथपेस्टनं तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. यासाठी एका जुन्या ब्रशवर थोडीशी पेस्ट घ्या. ती पेस्ट काही काळ नखांवर लावून ठेवा. थोड्या वेळाने नखांना मालिश करा. त्यानंतर नखं धुवून टाका. नखांवरचं नेलपेंट जाईलच शिवाय नखांचा पिवळेपणा जाऊन नखांवर तेज येईल.\nउन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nसौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/5-mistakes-makes-your-sperm-weak-marathi", "date_download": "2018-04-23T07:32:35Z", "digest": "sha1:ENIBBLNJYBCXGXZNAASUZW3X2EBNWLTJ", "length": 13717, "nlines": 181, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "आपले स्पर्म कमकुवत बनु शकते या ५ चुकामुळे ,तुम्ही तर करत नाहीत ना या चुका – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nआपले स्पर्म कमकुवत बनु शकते या ५ चुकामुळे ,तुम्ही तर करत नाहीत ना या चुका\nकधी कधी माणूस आपल्या नियमित दिवसाच्या प्रक्रियेत अश्या काही चुका करतो कि ज्यामुळे ज्याच्या शरीरातील स्पर्म ची गुणवत्ता कमी होते .आणि मग पुढे मुलांच्या जन्मा वेळी परेशान असतात म्हणून या चुकाविषयी आपल्याला माहिती असणे खूपच गरजेचे असते जर स्क्रूटम का टेम्परेचर वाढल्यावर स्पर्म काउंट कमजोर कमी होत जाते तर आज आम्ही आपल्याला डॉ .झाका ची त्या ५ गोष्टी सांगणार आहोत कि कोणत्या कारणाने तुमचे स्पर्म काउंट कमी होत जाते ते .\nस्पर्म कमजोर होण्याचे साइंटिफिक कारण काय आहे \nया बद्दल डॉ .विवेक झाका चे म्हणणे आहे कि बॉडी च्या टेम्प्रेचर च्या प्रमाणात स्क्रूटम (अंडकोश की थैली) का टेम्प्रेचर एक डिग्री कमी असते स्क्रूटम का टेम्प्रेचर वाढल्या मुळे स्पर्म काउंट कमी होत जाते आजच्या लाइफस्टाइल मध्ये आम्ही अश्या सवयी लाऊन घेतल्या आहेत कि ज्यामुळे आपले स्क्रूटम चे टेम्प्रेचर हे वाढत जाते ..\nया सवयी कमजोर करतात आपले स्पर्म\n१. रोज नशा करणे\nदरोज दारू सिगारेट आणि इतर प्रकारच्या व्यसनाने शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन चे लेवल वाढते आणि परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .\n२ ) रोज टाइट कपडे घालणे .\nदरोज अश्या प्रकारचे कपडे घातल्याने पण स्क्रूटम चे टेम्परेचर वाढते आणि परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .\n३) रोज फास्ट फूड खाणे\nदरोज अश्या प्रकारचे जेवण केल्याने शरीराला विटामिन, मिनरल्स आणि प्रोटीन पर्याप्त मात्र मध्ये मिळत नाही आणि हे शरीरा साठी चांगले नसते आणि मग परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .\n४) झोप ण घेणे\nपूर्ण दिवसात जर ७ तास झोप घेतले नाही तर टेन्शन वाढत जाते आणि यामुळे शरीरातील रक्त प्रवाह बिघडतो आणि मग परिणामी स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होत जाते .\n५) लैपटॉप पाया वर ठेवून काम करणे .\nजर तुम्ही रेगुलर लैपटॉप ला आपल्या पाया वर हेवून काम करत असाल तर लैपटॉप ची हिट स्क्रूटम पर्यंत येते आणि जास्त काळ असेच केल्याने स्पर्म काउंट चे प्रमाण कमी होते ..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2016/05/sairat-dubai-uae-zing-zing-zingat-dance.html", "date_download": "2018-04-23T07:41:02Z", "digest": "sha1:WI7NPRGXHNFDEL45IYBTO6QP3JUUPENF", "length": 1999, "nlines": 8, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Sairat Dubai UAE Zing Zing Zingat Dance In Theater", "raw_content": "\nदुबईच्‍या थिएटरमध्‍ये नागराज, आकाश-रिंकू, अजय-अतुलचा झिंगाट डान्‍स, पाहा\n'सैराट' संयुक्‍त अमीर अमिरातमध्‍ये प्रदर्शित झाला. शुक्रवारी सायंकाळी नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी दुबईच्‍या थिएटरमध्‍ये 'सैराट' पाहिला. यामध्‍ये 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्‍यावर त्‍यांनीच नव्‍हे तर सिनेमागृहातील प्रत्‍येक प्रेक्षकाने डान्‍स केला.\n'झिंग झिंग झिंगाट' वाजवले दोन वेळा\n- विशेष म्‍हणजे दुबईच्‍या थिएटरमध्‍ये प्रेक्षकांच्‍या खास आग्रहास्‍तव - 'झिंग झिंग झिंगाट' हे गाणे दोन वेळा वाजवले.\n- या दोन्‍ही वेळा सिनेमागृहाच्‍या पडद्यासमोर उभे राहून नागराज मंजुळे, अजय-अतुल आणि रिंकू- आकाशने उर्स्‍फुत न्‍यृत्‍य केले.\n- संपूर्ण सिनेमा हॉल 'सैराट'मध्‍ये झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/31/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-23T07:29:31Z", "digest": "sha1:RRB2YDLRGZG2CK7HJPFXRLN2MMBSYGGM", "length": 28611, "nlines": 82, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "पूर्वांचलचा दत्ता अंकल… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nही पूर्वांचलची माणसं ना फार कमाल असतात. त्यांची राज्यं छोटी छोटी. निसर्गानं भरभरून दान दिलेली राज्यं. अंगकाठी जेमतेमच. पण भलतीच गोड अन् प्रामाणिक असतात ही माणसं. दत्ता अंकल हा त्याच मातीतला.\nनाव दिपक दत्ता. वय जेमतेम पन्नास वर्षे, बक्कळ पैसा, दोन तरणीबांड पोरं. राहणारा गुवाहाटी, आसामचा. तसं गुवाहाटीतलं हॉटेल व्यवसायतलं नावाजलेलं प्रस्थंच होतं ते. मला भेटले ते २००५ ला. टाटा हॉस्पीटलमध्ये. माझ्या बाजूच्या बेडवरच अॅडमिट झाले होते. अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. उपचारासाठी आसाम, कोलकाता करून शेवटी मुंबईला दाखल झाले. सोबतीला मोठा मुलगा, शेजारचे दोघं जणं होते. पहिल्यांदाच मुंबईला आले होते ते. मुलगा आसामच्या बाहेर कधी निघालेला नव्हता. इंग्रजी यायची ती सुद्धा फारशी नीट नव्हती. त्यामुळे त्या सर्वांचा इथं भाषेचा पहिला प्रॉब्लेम. त्यामुळे कुणाशी संवाद कसा साधावा याची भयंकर गोची असायची. अशातच ट्रीटमेंट सुरू झाली. अनपेक्षितपणे त्यांना लवकर नंबर मिळाला आणि बेड सुद्धा. अॅडमिट झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ट्रीटमेंट सुरू होणार होती. तीन रेडीएशन, तीन किमो मग सर्जरी आणि त्यानंतर परत दिवसभराचा डोस असेलेल्या तीन किमोथेरपी. डॉक्टरांनी व्यवस्थित सुचवलं. किमान तीन महिन्याचा मुक्काम करावा लागेल मुंबईतच. राहण्याची व्यवस्था पाहून घ्या. औषध पाण्यासाठी पैसे जमवून ठेवा वगैरे वगैरे.. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ऑपरेशन साधारण चौदा तास चालेल, तर रक्त, प्लेटलेट्स सगळ्यांचं मॅनेजमेंट करायला तुम्हाला अवघा आठवडा असेल. हा सगळा घटनाक्रम घडला तो सहा ते साडे सहाच्या दरम्यान. सहा वाजता त्यांना अॅडमिशन मिळालं ते बेड नंबर ३१४ वर. सव्वा सहा वाजता डॉक्टर आले. साडे सहा वाजता निघून गेले. बस्स.. आता बारा तासांचा अवधी शिल्लक होता त्यांच्यासाठी. या नव्या पोकळीशी जुळवून घ्यायला.\nमी पोकळी यासाठी म्हणालो की… हे रुग्णालय नुसतं रुग्णालय नाही. इथं प्रत्येकाच्या संयमाची कसोटी पाहीली जाते. असं शून्यागारातलं अवकाश इथं बनून गेलंय की त्यात गेल्यानंतर गुरत्वाचं एक भयानंक प्रतल तुम्हाला स्वतःजवळ ओढून ठेवतं. त्यातून ना निघणं शक्य होत ना त्यात अडकून राहणं. अजीब धाकधूक असते. ती अनुभवल्याबिगर तीव्रता समजून येणं तसं कठिणच. साडे सहा वाजून गेले. डॉक्टरही गेले. दत्ता अंकलचा मुलगा, त्याच्यासोबतचे दोन साथीदारही गेले खाली. डॉक्टरांनी बरीच औषधं लिहून दिली होती. मी ही एकटाच होतो. मामा खाली गेले होते. बस्सं.. जेल मध्ये अडकलेल्या कैदीसारखे आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. जवळपास पंधरा मिनिटं आम्हा दोघांची बुब्बुळं एकमेकांना खुणावत होती पण संवादासाठी शब्द फुटत नव्हते. त्यावेळस लहानच होतो तसा मी. जेमतेम सतरा वर्षांचा. असे प्रसंग अनेकदा घडून गेले होते त्या काळात पण दत्ता अंकल सोबतची ती पंधरा मिनिटं फार भयंकर होती. त्याच्या डोळ्यात ओढ होती की भीती याचा अंदाजा लागत नव्हता. नोकिया ३३१० च्या मोबाईलवरून बायकोशी आसामी भाषेत बोलण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न समजून घेऊ पाहत होतो. पण भाषा परकी होती. तसा मी ही त्यांच्या भावनांशी, मनात चाललेल्या लगबगीशी अपिरिचितच. दत्ता अंकल नुसता एकामागोमाग एकाला फोन करत चाललाय. साडे सात वाजता मामा आले सोबतीला. मामांनी विचारलं, कोण आलंय रे बाजूला. म्हटलं माहीत नाही. पण जरा पाणी वेगळं दिसतंय. आठ वाजले, नऊ वाजले. साडे नऊ ही झाले. पण हा बाबा फोन काही सोडेना. साडे नऊ वाजता मोबाईलची बॅटरी संपली आणि त्याचा फोन थांबला. एव्हाना त्याच्या बडबडीनं जाम वैतागलो होतो. म्हणून कावूनच विचारलं. ये हॉस्पीटल है अंकल, कितना बात करने का.. जरा आराम भी करो. कल किमो है ना आपका.. मला वाटलं म्हातारं बोंब मारेल..पण चक्क गोड हसला. तेवढ्यात त्याचा मुलगा आला. स्ट्रेचर भरून औषधं आणली होती त्यानं. बिल ही चांगलंच झालं होतं. तब्बल ४१ हजार रुपये. अकरा वर्षांपूर्वी ही प्रचंड रक्कम होती. असो. मामा त्या पोराला औषधं नीट ठेवायला मदत करत होते. आणि तिथूनच संवाद सुरू झाला आमचा. दत्ता अंकल म्हणाला.\n” ओ तुम्हारा नाम बांटी है ना… ( मामांनी मला हाक मारताना ऐकलं असावं)\nमी म्हटलं हा. खुश रहो. हम ग्यारा तारिख तक बहोत बात करेगा. तुम कान बंद करके रखना. मला कळेना, तीन महिने थांबायला सांगितलेला हा माणूस अकरा दिवसांवरच का थांबतोय बरं.. त्याचा मुलगा तोडक्या मोडक्या हिंदीत बोलला. वो ऑपरेशन के बाद, आवाज जाएगा बोला डॉक्टर. वो पिताजी मम्मी से बात करेगा. लव मैरेज है दोनोका. वो गुंगा हो जाएगा ग्यारा तारीख के बाद.\nतेवढं ऐकून मी थोडा नरमलो. आश्चर्यचकित वगैरे होणं सारखे प्रकार आता स्वभावात नव्हतेच. म्हणून थोडंसंच वाईट वाटलं. त्या दिवसाचा तेवढाच संवाद होता. मग ते झोपी गेले. मी खिडकीतून केईमच्या धुडमल बिल्डींगजवळ चालू असलेली भांडणं पाहत जागाच होतो. रात्रीची शांतता होती त्यामुळे भांडणाचा आवाज वरपर्यंत येत होता. बेडसाठी अॅडमिशन न मिळालेल्या दोन पेशंटचं भांडण होतं. फुटपाथवरील जागा बळकावल्याचा इश्श्यू होता. थोडा वेळ चाललं भांडण. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर थांबलं ते. पण प्रचंड गोंधळ माजवला होता त्या आवाजानं. आणि आता गोंधळ माजला होता तो माझ्या डोक्यात. पाय जाणार म्हणून स्वतःशी संघर्ष करत होतो. सर्वांशी बोलून दुःख हलकं करत होतो. पण म्हटलं जर माझा आवाजच गेला तर… वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आवाज गमावून बसलेली लोकं कसे जगत असतील काय चालत असेल त्यांच्या मनात.. संवादाचं माध्यम जरी भाषा असली तरी आवाज हा प्राथमिक घटक आहे ना. आवाजाशिवाय कोण समजेल तरी कसा.. पोटात कळ निघाली तर, काही गरज लागली तर कुणाला हाक तरी कशी मारेल बरं कुणी काय चालत असेल त्यांच्या मनात.. संवादाचं माध्यम जरी भाषा असली तरी आवाज हा प्राथमिक घटक आहे ना. आवाजाशिवाय कोण समजेल तरी कसा.. पोटात कळ निघाली तर, काही गरज लागली तर कुणाला हाक तरी कशी मारेल बरं कुणी आपलं बोलणं अबाधित रहावं म्हणून त्याला आपण स्वातंत्र्याच्या कक्षेत आणलं. त्याला संवैधानिक हक्कांच्या चौकटीत बसवलं. पण शरिरानंच जर हा अधिकार बजावण्यापासून आपल्याला रोखलं तर नेमकी दाद मागावी कोणाकडे बरं… एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते आता. दत्ता अंकल का म्हणून बायकोशी साडेतीन सात बोलला ते उमगलं होतं. मनाशीच निर्णय घेतला मी. म्हटलं अकरा दिवस तर अकरा दिवस आपण भरपूर आनंद देऊयात यांना. भरपूर गप्पा मारूयात. नायतरी दिवसभर इंजेक्शन घेण्यापलीकडे मला काम तरी काय असतं. चौदावा खंड त्या दिवसापर्यंत १०० एक पानांपर्यंत वाचून झाला होता. पण ठेवला तो आत. आणि झोपी गेलो.\nसकाळी सहा वाजताच मला जागवलं गेलं. डाव्या हातानं डोळे चोळून पाहीलं तर मामांच्या जागी दत्ता अंकल उभा होता. मस्त हातात चहा होता. उठून बसवलं मला त्यांनी. हातातला चहा दिला. स्वतःही घेतला. अन् स्वतःबद्दल सांगायला सुरूवात केली. पूर्ण नाव दिपक दत्ता. बंगालमध्ये जन्म झालेला. आई वडिल खाण कामगार होते. शाळा शिकायची नाही म्हणून आठ वर्षांचा असतानाच घर सोडून पळाला. जी ट्रेन पकडली ती घेऊन गेली गुवाहाटीला. वय लहान, शिक्षण नाही, पैसा नाही. मग मिळेल ते काम करून दिवस ढकलू लागला. त्यातच गांजा आणि स्पिरीटचा नाद जडला. जोडीला पत्ते पण आले. मला सांगत होता दत्ता अंकल.. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत रोज हेच चालत होतं. मग एक दिवस बस स्टँडवरच्या दुकानाजवळ काम करत असताना दुकानदाराची पोरगी नजरेत भरली. त्या पोरीच्या प्रेमात वेडा झालेला हा दत्ता अंकल.. मग सुधरूनच गेला. पोरगी म्हणाली. दारू सोड.. यानं सोडली. स्पीरीट पीणं सोडलं. गांजा सोडला. ऊदरनिर्वाह म्हणून मच्छीचा धंदा सुरू केला. हळूहळू धंदा वाढला. हॉटेल टाकलं छोटंसं. पाहता पाहता ते ही मोठं झालं. दरम्यानच्या काळात आई वडिलांना स्वतःकडे आणलं. तो दुकानदार राजी नव्हता तर पोरीला पळवून नेऊन लग्न ही केलं. हॉटेल इतकं जबरदस्त चाललं की आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरूण गोगोई त्यांचा खास मित्र बनला होता. तो महिन्यातून एकदा तरी तिथं जेवायला येईल. असं सगळं छान होतं. पण अचानक हा गळ्याचा कर्करोग उद्भवला अन्.. आसाममधलं आयुष्य सोडून मुंबईला यावं लागलं. मी ऐकत होतो. ते सांगत होते. म्हटलं माणसाचं आयुष्य कधी पलटी मारेल याचा कधीच भरवसा देता येत नाही. बोलता बोलता दत्ता अंकल रडू लागला.. म्हणाला.. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आहे. लॉज मध्ये गेलो तर म्हणतात पासपोर्ट दाखवा. तुम्ही नेपाळी आहात का असे विचारतात. रहायला जागा मिळत नाही कुठे.. ये मेरा बच्चा कैसा करेगा.. ही सगळी रामकहाणी ऐकायला माझ्यासोबत बॉर्डबॉय तांबे सुद्धा होता. हे एक वेगळं प्रकरण आहे त्याबद्दल नक्कीच लिहील. तांबे म्हणाला, मै कर दूंगा रहने का बंदोबस्त. लेकीन जगह मुल्ला लोगो की है.. चलेगा क्या दत्ता अंकल बोलला.. हा…\nपरेल ला मीनाक्षी भुवन च्या बाजूच्या गल्लीत केजीएन लॉज आहे. केजीएन म्हणजे ख्वाजा गरिब नवाज. इथं आसऱ्याला सगळी मुस्लिम बिऱ्हाडंच. पोरांनं हॉटेलमध्ये पैसे वाया जाऊ नयेत म्हणून साध्या लॉजची निवड करायला सांगितलं होतं. तो आता त्याला मिळाला. हळूहळू संबंध वाढत गेले. बोलणं वाढत गेलं. खुप मायाळू हा माणूस. माझ्या दोन्ही मामांना तो सुद्धा मामाच बोलायचा. अम्माला सुद्दा मम्मी बोलायचा. मी ज्यांना ज्या नावाने हाक मारेल त्याच नावाने हाक मारायचा. आई रोज सकाळी येताना त्याचा मोठा मुलगा अजॉय साठी जेवण आणायची. पोटभर जेवायचा अजॉय. सकाळी आठ वाजले की त्याचे डोळे आईची वाट पाहत बसायचे.\nअशातच रेडीएशन संपल्या. पहिल्या तीन किमोही संपल्या. सर्जरीचा दिवस उजाडला. अंकल रात्रभर बायकोशी बोलत होता. दर दिवशी सकाळी सहा वाजता हसऱ्या चेहऱ्यानं मला उठवणाऱा अंकल त्या दिवशी रडवेला होता. आज मलाही बरंच बोलायचं होतं. पण शब्द फुटत नव्हते. तो ही काही बोलला नाही. तसाच गेला रुमबाहेर. अजॉय पण गेला मागोमाग. नऊला ओटीत घेतलं. गेले पंधरा दिवस अजॉय बरीच मेहनत करत होता. बी निगेटिव ब्लड ग्रुप होता अंकलचा. त्यामुळे ब्लड डोनर आणि प्लेटलेट डोनर मिळवणं कठिण गेलं. शेवटी महत्प्रयासानं दोन पेंटर भेटले नाका कामगार. प्रत्येकी तीस तीस हजारांवर बोलणं झालं. कॅश रक्कम मोजली अजॉयनं. आणि बापासाठी रक्त मॅनेज केलं.\nडॉक्टर म्हणालेच होते खुप वेळ लागेल ऑपरेशनला. अजॉय येऊन बसला रुममध्ये आणि बराच वेळ रडला. मी त्याला हाका मारत होतो. पण तो काहीच लक्ष देईना. मामा म्हणाले. रडू दे. थांबवू नकोस. तासाभरानंतर तो थांबला. आणि कोणतंतरी गाणं म्हणायला लागला. बराच वेळ गाणं गुणगुणत होता. गाणंही संपलं अन् त्याला झोप लागली. जेमतेम पंधरा मिनिटं झोपला असेल. झोपेतून उठल्यावर फक्त एवढाच म्हणाला.. “माझ्या वडिलांचं आवडतं गाणं होतं ते.. आता पुन्हा कधी ऐकायला मिळणार नाही”…\nप्रचंड तणावात गेला तो दिवस. रात्री दहा वाजता ऑपरेशन संपलं. सहा दिवसांनी दत्ता अंकल ला आयसीयू मधून परत वॉर्ड मध्ये आणलं. दत्ता अंकल पुरा सुकला होता. डोळे खोल गेले होते. डोकं, गळा, हात कसल्या बसल्या पट्ट्यांनी बांधून ठेवले होते. पाईपलाईन जोडाव्या तश्या सक्शनबॉक्स गळ्यातून आरपार केलेले होते. मानेच्या भागातून हळहळू रक्त बाहेर येत होतं. हनुवटीपासून ते थेट बेंबीपोतर टाक्यांची रांगच लागलेली होती. आता पंधरा दिवस तोंड उघडायला बंदी होती. अशातच पुढचे नऊ दिवसही निघून गेले. अजॉय सतत उभाच असायचा बापासाठी त्याचं सक्शन बॉक्स भरलं की ब्लड काढ, ते मोजून नोंदव, युरीन काढ, मोजून नोंदव. किती ऑक्सीजन घेतला.. कधी खोकला.. सगळं नोंद करून ठेवायचा. दर दोन तासाला बापाला लिक्वीड द्यायचा कॅथरटरने. त्याची भयंकर धावपळ होतीच चालू. पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी टाके काढले. आता हळूहळू तोंड उघडायची परवानगी दिली. दत्ता अंकलनं तोंड उघडलं. आणि हळूच स्वरयंत्रावर ताण दिला.. तर आश्यर्य .. आवाज आला. स्वतःचा आवाज ऐकून खुश झालेला दत्ता अंकल आणि अजॉय एकमेकांकडे पाहून हसत हसत रडत होते. कदाचित वाटलंही असेल त्यांना मिठी मारावी एकमेकांना पण ते शक्य नव्हतं. पण दत्ता अकंल रडत होता. पण रडतानाही खुप हसत होता. आता तो रोज हसायचा. पंधरा दिवसांनी त्याचा आवाज आला पुन्हा सकाळी सहा वाजता. मी सुद्धा एका फटक्यात उठलो. वेळ जात राहीला. हळूहळू तब्येत सुधारत गेली. तीन महिन्याऐवजी अवघ्या पंचेचाळीस दिवसात दत्ता अंकल रिकवर झाला. अन् लगेच परतीच्या प्रवासालाही गेला. पण जाताना त्याच्या पूर्वीच्याच आवाजात बोलू गेला… माझी फॅमिली इथं सोडून चाललोय. तिकडच्या कुटूंबाला इकडच्या कुटूंबाला भेटायला घेऊनच येईल. पण त्या दिवशी मी अॅनेस्थेशिआच्या गुंगीत होतो. मला फक्त त्याची पाठमोरी आकृती दिसली. बस्स…\nआज दत्ता अंकल ला भेटून अकरा वर्ष पूर्ण झाल्याची नोंद डायरीत आढळली. म्हणून लिहावंसं वाटलं.\n← बुद्ध कथा – सुकेशिनी..\nलाल मिर्च वाला गोश्त… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chris-gayle-dances-on-laila-o-laila/", "date_download": "2018-04-23T07:52:01Z", "digest": "sha1:H4U2N7HTRNU4G77B63V2Z4H2G4VSQBBV", "length": 14838, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "जेव्हा ख्रिस गेल बनतो लैला… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nजेव्हा ख्रिस गेल बनतो लैला…\nआपल्या तुफान फलंदाजीने क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय असललेल्या क्रिकेटपटू ख्रिस गेल याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो चक्क लैला ओ लैला या गाण्यावर नाचताना दिसत आहे. खरंतर ख्रिसला नाचताना पाहणं ही काही तशी विशेष गोष्ट नाही. पण, हिंदी न येणाऱ्या ख्रिसला हिंदी गाण्यावर नाचताना पाहणं हा मात्र एक धमाल अनुभव ठरत आहे.\nहा व्हिडिओ शेअर करताना ख्रिसने आपल्या चाहत्यांसाठी याच गाण्यावर नाचण्याचं आव्हानही दिलं आहे. या आव्हानाला पुरं करणाऱ्या व्यक्तीला ५ हजार डॉलर्स (सव्वा तीन लाख रुपये) देण्यात येणार आहेत. २४ जुलै रोजी या आव्हानाच्या विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे.\nपाहा ख्रिसचा हा धमाल डान्स-\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलश्रीलंका दौऱ्याआधी हिंदुस्थानला धक्का, मुरली विजय आऊट\nपुढीलसेल्फी घेताना ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5757877196543183466&title=Silver%20basis%20group%20has%20launched%20project%20in%20chakan&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:09Z", "digest": "sha1:X6VOS32FHW6XGSLPKCAZGK3TKKX5AVHD", "length": 9171, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सिल्व्हर बेसिस ग्रुपचा चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प", "raw_content": "\nसिल्व्हर बेसिस ग्रुपचा चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प\nपुणे : ‘ऑटोमोटिव्ह इंजेक्शन टूलींगमधील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘सिल्व्हर बेसिस’ कंपनीने चाकणमध्ये आपला नवीन अत्याधुनिक प्रकल्प सुरु केला असून, येत्या २५ मार्चपासून हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून यासाठी ५० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे’, अशी माहिती ‘सिल्व्हर बेसिस’चे इव्हीपी रायन हॉंग यांनी दिली. या वेळी फॉरेशिया कंपनीच्या टूल्स आणि इक्विपमेंट विभागाचे संचालक पिएरे लॉईस बोलॉंन, शेंझेन सिल्व्हर बेसीस टेक्नोलॉजी कंपनीचे उपाध्यक्ष हान्स क्रुग, बेसिस मोल्ड इंडियाचे महाव्यवस्थापक जॉर्ज जोसेफ उपस्थित होते.\n‘ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीतील आघाडीची कंपनी फॉरेशिया आणि पुण्यातील इंजेक्शन मोल्ड मेकिंग कंपनी क्राफ्ट्समन टूलींग यांच्या सहयोगाने बेसिस मोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. सिल्व्हर बेसिसच्या गेल्या २५ वर्षाच्या कार्यकाळातील बेसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे एक माईलस्टोन आहे. भारतातील आणि भारताबाहेरील ऑटोमोटिव्ह बाजारपेठेला उत्तमोत्तम टूल्स देण्याची योजना आहे, असे रायन हॉंग यांनी स्पष्ट केले.\n‘ऑटोमोटिव्ह मार्केटमधील मध्यम आणि मोठ्या आकाराच्या इंजेक्शन टूल्सकरिता ही सेवा उपयुक्त असणार असून स्थानिक आणि निर्यात गरजांसाठी याचा फायदा होईल. चीनबाहेर प्रथमच ते नवी साधनांची निर्मिती भारतात करणार आहेत. सध्या भारतात ८० ते ९० टक्के मोल्ड्स आयात केले जात असून, भारतीय बाजारपेठेत १० ते १२ टक्क्याने वार्षिक वाढ होत आहे. येत्या तीन ते पाच वर्षात एकशेवीस मोल्ड्सच्या निर्मितीद्वारा दरवर्षी उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे, तसेच पुढील तीन वर्षात सत्तर कोटी महसूल मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारतातील प्रकल्पातून ५० टक्के निर्यातीचे उद्दिष्ट आहे. सध्या या प्रकल्पात ८० कर्मचारी असून, येत्या दोन ते पाच वर्षात त्यात मोठ्या संख्येने वाढ करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\n‘पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते’ पुण्यातील चाकणमधे मल्टी-युजर सुविधा अॅटलास कॉप्कोमध्ये सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा ‘होरिबा इंडिया’तर्फे वायू प्रदूषण मोजणारी प्रणाली सादर लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/things-will-make-you-fit-marathi", "date_download": "2018-04-23T07:32:51Z", "digest": "sha1:S4S2EUSQM3X3PCXMKDRZ5FFG5T4UT5EQ", "length": 12071, "nlines": 171, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "शरीराला जर काहीही खालेले पिलेले पचत नसेल तर सेवन करा या दोन पदार्थाचे . – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nशरीराला जर काहीही खालेले पिलेले पचत नसेल तर सेवन करा या दोन पदार्थाचे .\nआजच्या काळात प्रत्येक जन कोणत्या न कोणत्या कारणाने त्रासात असतो आणि याशिवाय काही असे पण लोक असतात जे कि आपल्या वाढत्या वजनामुळे खूपच पारेशान असतात आणि काही जन वजन ण वाढत असल्याने परेशान असतात .पण आज आंम्ही जे आपल्यासाठी घेवून आलो आहोत ते दुबळ्या लोकांचे वजन वाढवण्यासाठी खूपच महत्वाचे आहे .खूप सारे लोक असे आहेत जे कि वजन वाढवण्यासाठी औषधाचे वापर करतात जे कि खूपच चुकीचे आहे आणि याचे खूपच वाईट परिणाम सहन करावे लागतात आणि अश्या प्रकारच्या औषधाचे सेवन आपल्या साठी खूपच घातक पण सिद्ध होवू शकते .म्हणून आज आम्ही आपल्याला नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवण्याचा उपाय सांगणार आहोत .\nतर चला मग जाणून घेवूया वजन वाढवण्याचे उपाय .\nज्या लोकांची पचनक्रिया कमजोर असते त्यांना वजन वाढवण्या मध्ये खूपच समस्या येतात अश्या मध्ये मुलेठी चा वापर सर्वात उत्तम उपाय मानले जाते मुलेठी शरीराची पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते .\nलहान चमच्या मध्ये अशावगंध चे चूर्ण आणि थोडे से मखन १ ग्लास कोमाट पाण्यामध्ये मिसळवून झोपल्या अगोदर प्यावे याच्या दरोज च्या सेवनाने तुम्हाला तुमच्या वजनात वाढ होत असताना चे दिसून येईल एका महिन्या नंतरच आपले दुबळेपणा दूर होईल .\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/rip-steve-jobs/", "date_download": "2018-04-23T07:18:49Z", "digest": "sha1:4RSXBVGWFAKOGODIJDVV6HI6MSCJ2QFU", "length": 17097, "nlines": 78, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "RIP Steve Jobs | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nस्टिव्हचा आयुष्यपट एखाद्या बॉलीवूड मुव्हीच्या स्क्रिप्ट सारखाच वाटेल पण त्याच्यासाठी ती संघर्षपूर्ण अशी रिएलिटी होती. स्टिव्ह यशस्वी झाला कारण तो त्याच्या ध्येय्यापासून, त्याच्या व्हिजनपासून कधीही विचलित झाला नाही. आपले ध्येय्य गाठण्यासाठी त्यावर कसे चिकटून रहावे याचा आदर्श धडा त्याने जगभरातील तरुण उद्योजकांना घालून दिला. स्टिव्हचा स्वभावच मुळात नेहमी रिझल्ट ओरिएंटेड होता, म्हणून काय करायचे आणि काय करायचे नाही याचे पक्के भान त्याला परफेक्ट थिंकर बनवत होते.\nयेत्या ५ ऑक्टोबरला स्टिव्ह जॉब्सने जगाचा निरोप घेतल्याच्या घटनेची वर्षपूर्ती होईल. परंतू स्टिव्हबद्दल असलेले कुतूहल मात्र आजही कायम आहे. स्टिव्ह जॉब्स नेमका होता तरी कोण कंम्प्यूटर जीनियस म्हणावं की संगणकाला स्पर्शज्ञान मिळवून देणारा डॉक्टर म्हणावं कंम्प्यूटर जीनियस म्हणावं की संगणकाला स्पर्शज्ञान मिळवून देणारा डॉक्टर म्हणावं मायक्रोसॉफ्टला तगडी टक्कर देणारा यशस्वी बिझीनेसमन म्हणायचं की संगणाकाला अलंकृत करणारा कलाकार मायक्रोसॉफ्टला तगडी टक्कर देणारा यशस्वी बिझीनेसमन म्हणायचं की संगणाकाला अलंकृत करणारा कलाकार गेल्या वर्षी जेव्हा स्टिव्हने आपली जीवनयात्रा संपवली तेव्हा सर्वांच्याच मनात एक प्रश्न होता आत्ता अॅपलचे काय होणार गेल्या वर्षी जेव्हा स्टिव्हने आपली जीवनयात्रा संपवली तेव्हा सर्वांच्याच मनात एक प्रश्न होता आत्ता अॅपलचे काय होणार पण अॅपल आजही त्याच धडाक्यात सुरू आहे. अॅपलच्या यशात कुठेही खंड पडलेला नाही. यातच स्टिव्हच्या यशाचे रहस्य आहे. आणि म्हणूनच आजही तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.\nकंम्प्यूटर जगताला आपल्या क्रिएटिविटिने आमुलाग्र बदल घडवणारे अनेक ग्रेट इनवेंटर लाभले आहेत. स्टिव्ह जॉब्स हे त्या अनेक महान नावांपैकी एक. स्टिव्ह जॉब्सचा ‘द स्टिव्ह जॉब्स’ बनण्याचा प्रवास सुरू झाला १९७६ साली, आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये अॅपल कंपनीच्या स्थापनेबरोबर. त्याच वर्षी स्टिव्ह आणि त्याच्या टिमने अॅपल वन हा त्यांचा पहिला कंम्यूटर बनविला, तेव्हा स्टिव्ह अवघा २१ वर्षांचा होता. तेथूनच त्याच्या आयुष्यातील अतिशय खडतर आणि नाट्यमय प्रवासाची सुरवात होते. उण्यापुर्‍या नउ वर्षांच्या कालावधीत त्याने अॅपलचा परिवार हा चार हजार कर्मचार्‍यावर पोहोचवला. १९८४ साली त्याच्या महत्त्वाकांक्षी मॅकिंतोश कंम्प्युटरची त्याने यशस्वी निर्मीती केली. पण १९८५ साली जॉन स्कलीबरोबर झालेल्या वादामुळे स्वतःच्याच कंपनीतून बाहेर त्याला पडावं लागलं. नंतर त्याने नेक्स्ट आणि पिक्सरची स्थापना केली. १९९७ साली आर्थिक दिवाळखोरीने ग्रासलेल्या अॅपलला नवसंजीवनी देण्यासाठी पुन्हा कंपनीत पुन्हा दाखल झाला. कँसरसारख्या रोगावर वेळप्रसंगी विजय मिळवत ऑक्टोबर २०११ पर्यंत जगातील सर्वात जास्त किंमतीची कंपनी बनवली.\n१९९७ साली अॅपलमध्ये परतल्यानंतर २००१ सालापासून त्याने अॅपलची नवनीवन उतपादने लाँच करण्याचा सपाटाच लावला. रिटेल मार्केटमध्ये घट्ट पाय रोवत आधी अॅपल स्टोअर्स उभी केली. नेक्स्ट आणि पिक्सरमधील तंत्रज्ञान आणि मॅकिंतोश संगणक यांचा सुरेख मेळ साधून नव्या कंम्प्यूटर सिस्टिमला जन्म दिला. वॉकमनला अधिक सजीव बनवत वर्ल्ड म्युझिकची नवीन डेफिनेशन मांडणारे आय-पॉड आणि आय-ट्यून एकामागोमाग धाडले. मग आय-पॅड आले. ते कमी होते म्हणून की काय त्याने स्वतःचा आय-फोन विकसित केला. ह्या एकुण प्रवासात स्टिव्हने सात वेगवेगळ्या उद्योगांची परिभाषाच बदलली त्यात कंम्प्यूटर, अॅनिमेशन, संगीत, मोबाईल, टॅब्लेट पीसी, डिजीटल पब्लिकेशन्स आणि रिटेल स्टोर मार्केटचा समावेश होतो. स्टिव्हने आधी प्रोटोटाईप दिले. त्यांचे उत्कृष्ट प्रोडक्ट बनविले आणि त्यातून त्याने गडगंड नफा मिळवून देणारी इंडस्ट्री त्याने उभी केली. स्वादूपिंडाचा दूर्मिळ कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतरही त्याने हार मानली नाही. आजारावर मात करत त्याने आपले संशोधन कार्य चालूच ठेवले. आणि जगाला नवनवे प्रोड़क्ट देत राहीला. त्याने हार मानली नाही.\nस्टिव्हचा आयुष्यपट एखाद्या बॉलीवूड मुव्हीच्या स्क्रिप्ट सारखाच वाटेल पण त्याच्यासाठी ती संघर्षपूर्ण अशी रिएलिटी होती. स्टिव्ह यशस्वी झाला कारण तो त्याच्या ध्येय्यापासून, त्याच्या व्हिजनपासून कधीही विचलित झाला नाही. आपले ध्येय्य गाठण्यासाठी त्यावर कसे चिकटून रहावे याचा आदर्श धडा त्याने जगभरातील तरुण उद्योजकांना घालून दिला. स्टिव्हचा स्वभावच मुळात नेहमी रिझल्ट ओरिएंटेड होता, म्हणून काय करायचे आणि काय करायचे नाही याचे पक्के भान त्याला परफेक्ट थिंकर बनवत होते.\nस्टिव्हचा जन्म १९५५ सालचा. अमेरिका नवीन महासत्ता म्हणून उदयाला येउन दशकभराचा कालावधी लोटला होता. शीतयुद्धाने आपली परमोच्च पातळी गाठण्यास एव्हाना सुरूवात केली होती. अधिकाअधिक विकसित तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या स्पर्धेने अधिकच वेग घेतला होता. अंतराळ, संगणक, सायबर क्षेत्रात रोज नवनवे शोध लागत होते. उदारमतवादी अर्थव्यवस्था ह्या नव्या जिज्ञासेला अधिक प्रोत्साहन देत होत्या. अशा वातावरणात स्टिव्हचा क्रिएटिव्ह मेंदू आणि व्यवहारचातूर्य पोसलं गेलं. स्टिव्ह नेहमी म्हणायचा, उद्योगक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या विरोधातील लोकांना देखील सोबत घेऊन चालण्याचे कसब आपल्या अंगी असायला हवे. आपण लोकांना काय देतोय ह्यापेक्षा जे त्यांना दिसत नाही ते निर्माण करून देणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि वेगळेपण आपली किंमत ठरवत असतात.\nस्टिव्ह जॉब्स अधिकृत आत्मचरित्र आय-स्टिव्ह ने विक्रिचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. अनेक मॅनेजमेंट प्रोफेशनल्सनी उद्योजकता विकासाच्या अनेक समीक्षा आय-स्टिव्ह वरून सादर केल्या आहेत. खरं तर स्टिव्ह काही अतिशय चाणाक्ष किंवा धूर्त असा व्यापारी नव्हता. तो केवळ संगणकावर आणि आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणारा कलावंत होता. आपली कला कशी बहरून आणावी याचे पुरेपुर ज्ञान त्याला होते. म्हणून त्याने लाँच केलेल्या प्रत्येक प्रोडक्टवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांचा स्टॅंडर्ड कायम उंचावत ठेवण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न केले. कलेचा आणि बुद्धीचा अनोखा संगम साधण्याचे अबूतपूर्व कसब त्याच्या अंगी होते. तो काही अफाट अशा दैवी, चमत्कारीक शक्ती वगैरे घेउन जन्माला आलेला व्यक्ति नव्हता ज्याने चुटकीसरशी सारे जग बदलवले.\nमला खरे तर तो सिलिकॉन व्हॅलीमधला विद्रोहीच जास्त वाटतो. शिक्षणात मन रमत नाही म्हणून वयाच्या सतराव्या वर्षी शिक्षण सोडण्याचा धाडसी निर्णय घेणारा स्टिव्हच पेप्सीकोच्या सीईओ जॉन स्कलीला आयुष्यभर साखरेचे पाणीच विकणार आहेस की काही परिवर्तन देखील घडवणार आहेस असे स्पष्टपणे खडसावू शकला. त्याच्या कल्पनाशक्तीने त्याने सिलिकन व्हॅलीला आणि उपकरणांना सजीन बनवलं. भविष्याचा वेध घेणार्‍या SCI-FI युनिवर्समध्ये ट्रांसफॉर्म केलं. त्याने जगाला शिकवलं की उद्योग करायचा असेल तर तुम्ही पैसा बिझीनेस आयडीया मध्ये लावणे गरजेचे आहे. प्रोडक्टमध्ये नाही. बिझीनेसच्या विस्तारासाठी खुल्या दिलाने सर्वांना सामावून घ्यायल त्याने शिकवले. त्याच्या असंख्य सक्सेस स्टोरीज रोज कुठेनाकुठे तरी प्रकाशित होतच असतात. तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग बनलाय. त्याचा वारसा पुढे चालवत नेणं हीच स्टिव्हसाठी वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.\nमाध्यमं दंगल कशी घडवू शकतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2012/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:13:31Z", "digest": "sha1:SV4R7DHRUYR7WJMGR3WAGOT4FQN4FM62", "length": 8252, "nlines": 31, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: स्वराज्य तोरण औरंग्याच्या हाती", "raw_content": "स्वराज्य तोरण औरंग्याच्या हाती\n११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी राजगड जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून यावे लागले.\n२ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’असे ठेवले.\nऔरंगजेब बादशहाने राजगड जिंकल्यानंतर त्याने आपला मोर्चा, कानद खोऱ्यात असणाऱ्या तोरणा किल्ल्याकडे वळविला. २३ मार्च १७०३ रोजी तेरबियत खानाने किल्ल्याला मोर्चे लावले. तोरणा हा किल्ला समुद्र सपाटीपासून ४६०६ फूट उंचीचा आहे.त्यामुळे आकाशाला भिडल्यासारखा दिसतो. झुंझार माची व बुधला माची अशा गडावर दोन माच्या आहेत.किल्ल्या भक्कम तटबंदी असुन सभोवताली खोल दर्या आहेत . किल्ल्याचे कडे इतके ताशीव आहेत की, कड्यावरून कोणालाही वर चढणे शक्य नाही.\nभितीसारखे सरळ असलेले कोळेकळे, खोल दर्या, अरुंद व वाटा, भक्कम तटबंदी, बुलंद दरवाजे, दोन मैल लांब व अर्धा मैल रुंद गडाचा विस्तार, यामुळे लढाई करून तोरणा किल्ला घेणे शक्य नव्हते. झुंझार माचीवरून गडाखाली उतरायला एक वाट असून ति इतकी अवघड आहे की, कड्यांच्या खबदाडात हाताची बोटे व पायाने तोल सावरीत वर चढणे लागत. गडावर जि मराठा शिबंदी होती ति गडाच्या नैसर्गिक रचनेमुळे निर्धास्त अशी होती.\nपरंतू मोगल सरदार अमानुल्ला खान याने किल्ले चढून जाण्यात वाक्बगार असणारे कांदन खोऱ्यातील काही भाडोत्री मावळे गोळा केले. किल्ल्यावर दोर लाऊन प्रथमत: दोन तीन भाडोत्री मावळे वर तटावर चढले. मग त्यांनी बाकीच्यांना वर बोलविले त्यामुळे अमानुल्ल्खानाचा भाऊ अताउल्लखान व इतर मोगल सैनिक वर चढले. मग त्यांनी एकच यलगार करून किल्ल्यातील शिबंदीवर हल्ला केला.\nदरम्यानच्या काळात हमीदुदिन खान हा आणखी मोगली सैनिक घेऊन किल्ल्यात आला व किल्ल्यातील शिबंदीशी मोगलांची हातघाईची लढाई चालू झाली. मोगल सैनिकांची संख्या वाढू लागल्याने मारठ्याना शरण येण्याशिवाय मार्ग राहिला नाही. मराठ्यांना मोगलांनी अभय देऊन किल्ल्याबाहेर जाऊन दिले. मोगलांनी किल्ला जिंकून परंतू त्यांना भातोत्री मावळ्यांनी मदत केल्यामुळे मराठ्यांनी किल्ला गमवला. दि १० मार्च १७०४ रोजी तोरणा मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाने तोरण्याचे नाव ‘फतेहुल्ल्गैल’ असे ठेवले.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/4257-mahasugran-kale-bhaji-recipe-and-mushroom-soup-recipe", "date_download": "2018-04-23T07:23:26Z", "digest": "sha1:T3MK6KJEMGJ7REPUOZ5JWPWICAGADRYT", "length": 3864, "nlines": 123, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "काळी भाजी आणि मशरुम सुप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाळी भाजी आणि मशरुम सुप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाळी भाजी आणि मशरुम सुप\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2014/05/blog-post_2.html", "date_download": "2018-04-23T07:57:23Z", "digest": "sha1:JNTDX7FP42R3QLTDVOXIP6FIAQ5KKMUQ", "length": 37355, "nlines": 227, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: मुक्काम पोस्ट अमेठी...", "raw_content": "\nनाव मोठ्ठं... लक्षण खोट्टं...\nरायबरेली परवडलं, इतकं अमेठी भकास आणि बकवास आहे. साठ-साठ वर्ष मतदारसंघावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या गुजरात मॉडेलची चर्चा करण्याआधी अमेठी नि रायबरेली विकास मॉडेलची चर्चा केली पाहिजे. अमेठीमध्ये रस्ते नाहीत. अरुंद बोळ म्हणजेच रस्ते. उघड्या गटारांमधून वाहणारे सांडपाणी, सांडपाण्यामुळे प्रचंड संख्येने निर्माण झालेले डास, अरुंद रस्त्यांमुळे सदैव होणारे ट्रॅफिक जाम. अमेठी मतदारसंघातील शेकडो गावांमध्ये आजही वीज नाही. मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणारे सर्व रस्ते आजही मातीचेच.\nअमेठीमध्ये राहण्यालायक एक लॉज नाही की एक चांगल्या दर्जाचे हॉटेल नाही. चांगलंचुंगलं खायला साधं रेस्तराँही नाही. खायचं तर हातगाडीवरचं किंवा एखाद्या टपरीवरचं. गावात छोटं-मोठं हॉस्पिटलही नाही. त्यामुळं साध्या-सुध्या उपचारांसाठीही दूरदूर जावं लागतं. इथं एकही महाविद्यालय नाही. म्हणजे मॅनेजमेंट, इंजीनिअरिंग, मेडिकल आणि उच्च शिक्षण देणारी एकही संस्था नाही. गावाच्या इतर तालुक्यांपासून अमेठीसाठी बससेवा नाही. सकाळी आणि संध्याकाळी एकच बस अशी दुर्दशा. छोट्या-मोठ्या खासगी गाड्या आणि टमटम वगैरे सुविधांसह प्रवास करवा लागतो. मुळात अमेठी म्हणजे मोठ्ठं खेडं आहे. नाव मोठ्ठं आणि लक्षण खोट्टं. साठ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मग केले काय, हा प्रश्न उपस्थित होतो.\nपूर्वीच्या गौरीगंज जिल्ह्याचे नाव बदलून मायावतींनी त्याचे नाव राजर्षि शाहूमहाराज नगर असं केलं. फक्त नावं बदलून काहीही होत नाही, हे या राजकारण्यांना कोण समजावणार. मुलायमसिंह यांनी शाहूमहाराज नगरऐवजी जिल्ह्याचं नामकरण अमेठी असं केलं. मात्र, जिल्ह्याचं मुख्यालय आजही गौरीगंजलाच आहे. अमेठीपासून साधारण तेरा किलोमीटर अंतरावर. जिल्ह्याला अमेठीचे नाव फक्त नावाला. सर्व व्यवहार गौरीगंज येथेच होतात.\nविकासाच्या गप्पा मारणाऱ्या गांधी घराण्यानं स्वतःच्या मतदारसंघात काय विकास केलाय, खरं तर काय दिवे लावलेत तेच पाहण्यासाठी मला अमेठीमध्ये जायचं होतं. लखनऊहून सकाळी निघालो. कानपूर रोडवर थोडं अंतर कापल्यानंतर मग डावीकडे सुल्तानपूर रोडला वळलो. साधारण 85 किलोमीटर अंतरावर जगदीशपूर नावाचा तालुका आहे. त्याचा समावेश अमेठी मतदारसंघात होतो. अमेठीतील पाच मतदारसंघापैकी तीन ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार असून दोन ठिकाणी काँग्रेस आहे.\nजगदीशपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्मृती इराणींचा दौरा होता. त्यांनी मतदारसंघात जोर लावला आहे. रोज 35 ते 40 गावांमध्ये जाऊन त्या मतदारांशी संवाद साधतात. जगदीशपूरपासून पाचच किलोमीटर अंतरावर इराणी यांच्या गाड्यांचा ताफा होता. मात्र, हे पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मला अर्धा तास टमटमची वाट पहावी लागली. शेवटी एका बाईकवाल्याला विनंती करून त्याच्या मागे बसलो आणि संबंधित गावांमध्ये पोहोचलो.\nमुख्य रस्त्यापासून आत गेल्यानंतर लगेचच मातीचा रस्ता. त्यामुळे काही मिनिटांतच काळ्या जीन्सचा रंग मातकट झाला आणि आणखी काही तासांनी तर मला बदामी रंगाची जीन्स घातली आहे, की काय असा भास होऊ लागला. गावांमध्ये ना धड रस्ते, ना विद्यार्थ्यांसाठी शाळा ना वीज. काहीच नसलेल्या गावांमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचाराचा ताफा पोहोचतो. शंभर सव्वाशे गावकरी त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. गावातील बूथप्रमुखांना स्मृती इराणी स्वतः गंध लावतात. त्यांना भाजपचे उपरणे देऊन सात तारखेसाठी शुभेच्छा देतात. गावकरीही त्यांचे हार घालून स्वागत करतात. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करतात.\nहे सोपस्कार पार पडल्यानंतर स्मृती इराणी गावकऱ्यांच्या शैलीतच त्यांच्याशी संवाद साधतात. भाईसाहब, एक बार गौरीगंज के एक गाव में गई थी... बहनजी अभी अभी आते हुए... वगैरे वगैरे अशी अगदी सहजपणे भाषणाची सुरवात करतात. तुमचा खासदार तुम्हाला दहा वर्षांत एकदा भेटायला येत नाही, मी गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा आले. यापुढेही कायम येत राहणार. गौरीगंजमध्येच आता मी घर घेतले आहे. अमेठीची रहिवासी झाले आहे. त्यामुळे मी कायम येत राहीन वगैरे सांगून आश्वस्त करीत राहतात. राहुल संसदेत गॅस सिलिंडरवर बोलतात, मात्र, इथे अमेठीत लोकांना चार-चार महिने रॉकेलवर भागवावं लागतं. महिलांना गावाची नजर चुकवून रात्री-अपरात्रीच विधींसाठी जावं लागतं, गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नाही, अशा विषयांना हात घालतात.\nसिल्कचा कारखाना लागणार म्हणून लोकांनी स्वतःच्या जमिनी कवडीमोल भावाने सरकारला दिल्या. मात्र, ना कारखाना लागला ना जमिनी परत मिळाल्या. जमिनीचा मालक असलेला शेतकरी कंगाल झाला आणि दिल्ली-मुंबईत मोलमजुरी करण्यासाठी त्याला जावे लागले. पुन्हा जर तुम्हाला मालक बनायचे असेल आणि सुखाचे जीवन जगायचे असेल तर गांधी घराण्याला हद्दपार करा. इतकी वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. आता काँग्रेस विरोधात बसणार आहे. विरोधात बसणारे गावाचा काय विकास करणार. सत्तेत येणाऱ्या भाजपला मतदान करा, असे आवाहन केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट.\nअमेठीतील रस्त्यांची लांबी नाही, तर खड्ड्यांची खोली मोजली जाते, असं वाक्य येताच गावकरी टाळ्यांचा कडकडाट करतात. जणू त्यांना हे वाक्य मनाला भिडलेलंच असतं. गावात वीज नाही. भविष्यात जर वीज हवी असेल तर सात मे रोजी घराबाहेर पडून कमळाचे बटण दाबा आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार करंट द्या, असे आवाहन करून पुढच्या गावाकडे रवाना होतात. साध्या-सोप्या पण प्रभावी शैलीत नागरिकांशी संवाद साधतात. तितक्याच हजरजबाबीपणे माध्यमांशी बोलतात. राज्यसभा टीव्हीच्या प्रतिनिधीने त्यांना सवाल केला, अमेठी ही क्यो... स्मृती इराणींचा प्रतिसवाल... क्यो नही. अमेठीमध्ये इतक्या वर्षांत काहीच झाले नाही, म्हणून मी येथे आले आहे इत्यादी इत्यादी.\nजगदीशपूरमध्ये रामलखन पासी हे भाजपचे माजी आमदार भेटले. ते कल्याणसिंह यांच्या काळात राज्यमंत्री होते. त्यांनी मतदारसंघामध्ये 85 रस्ते बांधले. मात्र, नंतरच्या काळात एकही नवा रस्ता बांधण्यात आला नाही किंवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यता आली नाही, ही त्यांची खंत ते बोलून दाखवितात. पासी यांचा पुतण्या असलेल्या राजन पासी यांच्या बोलेरो गाडीतून मग पुन्हा जगदीशपूरमध्ये आलो. प्रमोद महाजन यांना मी माझ्या याच गाडीतून एकदा सभास्थळी सोडलं होतं.... वगैरे आठवणी तो जाताजाता सांगतो.\nमखदूमपूर, देवकली, पुरेगोसाई, लखनीपूर वगैरे गावातून प्रवास झाल्यानंतर स्मृती इराणी यांच्या प्रचार दौऱ्यातून बाहेर पडून पुन्हा गौरीगंजच्या दिशेने निघालो. अर्थातच, राजन पासीच्या गाडीतून. त्यानं जगदीशपूरला सोडलं. मात्र, तिथून अमेठीसाठी थेट गाडी नव्हती. चार-पाच टमटम बदलून जावं लागणार होतं. भर दुपारच्या उन्हात चार-पाच टमटम बदलून अमेठीला जाणं अगदी जिवावर आलं होतं. पण देव धावून येतो, असं म्हणतात तसा एक स्कॉर्पिओवाला माझ्या मदतीला धावून आला. हात दाखविल्यानंतर थांबला आणि त्यानं मला गौरीगंज येथे सोडण्याचं कबूल केलं.\nकाय योग असतो बघा, तो स्कॉर्पिओवाला निघाला शिवसैनिक. उत्तर प्रदेश शिवसेनेचा माजी अध्यक्ष. रविदत्त शर्मा. नोएडा येथे राहणारा. पंडित म्हणजे ब्राह्मण असलेल्या शर्माजींनी सध्या शिवसेनेपासून दूर होऊन परशुराम सेना स्थापन केली आहे. अर्थात, त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर जय हिंदुराष्ट्रचा नारा आहे. शिवाय शिवसेनेची जबाबदारी नसली तरी अजूनही ते स्वतःला सैनिकच मानतात. मनोहर जोशी, मधुकर सरपोतदार यांच्यापासून ते मोहन रावले - अनंत गीतेंपर्यंत अनेक जण माझ्या घरी येऊन गेले आहेत, असं ते सांगत असतात. मातोश्रीवर वर्षातून एकदा तरी जातोच, असंही आवर्जून सांगतात.\nइथं मात्र, ते आले होते ते प्राध्यापक कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी. विश्वास हे त्यांचे साडू लागतात. जिंकण्याची आशा नसली तरी कुमार विश्वास यांनी चांगली हवा तयार केली आहे, असं ते सांगत असतात. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी ठिय्या मांडला आहे. गावागावात जात आहेत. राहुल यांच्या कामाचा पर्दाफाश करीत आहेत. तिकडे स्मृती इराणी आणि इकडे कुमार विश्वास. विश्वास यांच्या प्रचारासाठी तीन दिवस अरविंद केजरीवालही अमेठीतच आहेत. मात्र, 49 दिवसांत राजीनामा दिल्याचा निर्णय अमेठीतील अनेकांना मान्य नसल्याचे लोकांशी बोलताना जाणवले. त्याचा फटका विश्वास यांना बसणार हे नक्की. बोलता बोलता गौरीगंज येतं आणि मी उतरतो.\nखचाखच भरलेल्या प्रायव्हेट बसमधून घामाघून होत मग अमेठीच्या दिशेनं निघतो. रस्ता दुपदरी आणि एकदम गुळगुळीत. गौरीगंजपासून तेरा किलोमीटर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. जागोजागी लोक चढत-उतरत असतात. अखेरीस अमेठीत पोहोचतो. प्रचंड ट्रॅफिक जाममुळं गावाच्या आधीच थोडं उतरून चालत जाणं परवडतं. आधीच वर्णन केल्याप्रमाणं एकदम नियोजन नसलेलं आणि अस्वच्छ गाव. गावातून फिरताना लोकांशी बोलणं होत असतं. राहुल गांधी जिंकणार, असाच प्रत्येकाचा सूर असतो. अमेठीत काही रिक्षाचालक, पथारीवाले, हातगाड्यांवर कुमार विश्वास यांचे स्टीकर्स लावलेले दिसतात. उत्सुकतेने त्यांना विचारल्यानंतर ते देखील आम आदमी पार्टी अच्छी है... असं मोजकंच सांगतात.\nचहाच्या टपरीवर काही तरुण भेटतात. अमेठी कसंय, विचारल्यानंतर भलतेच भडकतात. म्हणतात, काय आहे इथं. काहीही नाहीये. सांडपाण्यामुळे फक्त मोठ्ठे मच्छर आहेत. रात्री उघड्यावर राहून पहा दुसऱ्या दिवशी काय हालत होते. राहुल गांधींनी काहीही केलेलं नाही. आमच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था नाही. नोकऱ्या नाही. बेरोजगार आहोत. लष्करात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिथं नाही झालं तर काय कराचयं प्रश्नचिन्हच आहे इइ. जनता भावनिक आवाहनांना भुलते, गांधी घराण्याला भुलते नि मतदान करते, असं त्यांचं म्हणणं. परिवर्तन व्हायला पाहिजे, पण ते होण्याची शक्यता कमीच आहे. कारण गांधी घराण्याची जादू अजूनही आहे. भले त्यांनी काहीही केलेलं नसलं तरीही. या वाक्यावर मी त्यांचा निरोप घेतो.\nकाँग्रेसचे नेते अशोक श्रीवास्तव भेटतात. ते सोनिया गांधी आणि दहा जनपथच्या बरेच जवळचे आहेत, अशी माहिती मिळते. ते काँग्रेसचे राजकारण आणि विकास यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे पहा, राहुल यांनी बराच पैसा आणला. त्यांनी मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या लोकांना त्यांच्या कल्पना सांगितल्या. त्या कशा राबविता येतील, तेही सांगितले. मात्र, स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते राहुल यांच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. त्यांनी गावात, मतदारसंघात काहीही विकास केला नाही. राहुल त्यांच्यावर विसंबून राहिले आणि लोकांच्या रोषाला आता सामोरे जावे लागत आहे. अर्थात, लोकांचा रोष स्थानिक नेत्यांवर आहे. राहुल गांधी यांच्यावर नाही... असं सांगून ते राहुल यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता राहुल यांना त्यांची चूक समजली आहे. ते पुढील काळात चांगल्या पद्धतीने मतदारसंघाकडे लक्ष देतील आणि काही चुका सुधारतील, असं श्रीवास्तव सांगत असतात.\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या काही नेत्यांनुसार, राहुल यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. मात्र, स्थानिक सरकार समाजवादी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी विकासाला खोडा घातला. म्हणजे काँग्रेसने विजेचे खांब रोवले. मात्र, वीज देणं हे राज्य सरकारचं काम आहे. ते त्यांनी केलं नाही, असले हास्यास्पद दावे अमेठीच्या अशिक्षित मतदारांना सांगण्यासाठी योग्य असू शकतात. मात्र, देशभरात तुम्ही असे दावे केले तर तोंडावरच आपटणार ना... कन्नोज आणि मैनपुरीतून काँग्रेस लढत नाही. अमेठी नि रायबरेलीतून समाजवादी पक्ष उमेदवार देत नाही, अशी सेटिंग करण्यासाठी तुम्ही एकत्र येता आणि गावकऱ्यांना वीज पुरविण्यात मात्र, परस्परांना खोडा घालता, हे कोणाला तरी पटू शकेल काय...\nअमेठीचा आढावा घेतल्यानंतर मग तिथून निघतो. अमेठीचं रेल्वे स्टेशन मात्र, खूपच छान आणि चकचकीत आहे. अमेठीही जर स्टेशनसारखं झालं तर खूपच बरं होईल. शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगायची राहून गेली. स्मृती इराणी यांचा निरोप घेताना त्यांनी माझ्याशी मराठीतून संवाद साधला. म्हणाल्या, पाहिलंत ना काय हालत आहे ती. थोडं लिहा याबद्दल. लोक कोणत्या परिस्थितीत राहताहेत हे देशभरात कळलं पाहिजे. मनोहर पर्रीकर आले होते. ते मला, म्हणजे स्मृती इराणी यांना म्हणाले, की आमच्याकडे जर लोेकप्रतिनिधींनी असा कारभार केला असता, तर गोवेकर जनतेने त्यांना जोड्यानं मारलं असतं.\nव्वा... क्या कहा है... अमेठीमध्येही लवकरात लवकर विकास होवो... किंवा गोवेकर जनतेप्रमाणे त्यांच्यातही अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना जोड्यानं मारण्याची हिंमत निर्माण होवो, अशी इच्छा व्यक्त करून अमेठी सोडलं...\nअसो... खूपच लिहिलंय असं वाटतंय... तेव्हा थांबतो. लवकरच बाराबंकीचा फेरफटका...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 1:16 pm\nतंतोतंत दर्शन घडवलेस भकास अमेठी च...\nकॉंग्रेस दुसर काय करणार यार \nखुप सुंदर लेख ....\nमस्तच, अमेठीत गेल्यासारखं वाटलं.\nखूपच सुंदर. शरद पवार हे नेहमी गांधींपेक्षा उजवे का वाटतात, हे तू केलेले वर्णन वाचून पटू लागते. कॉंग्रेस का हाथ कभी नही आम आदमी के साथ. जय हो... \nशिवसैनिक भेटल्याचे समाधान नक्कीच मोठ आहे...अमेठीची अशी अवस्था असेल तर नक्कीच दणका बसायला हवा\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…\nआशीर्वाद दे गंगा मय्या...\nमोदी लाटेची लिटमस टेस्ट\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/fusion-song-video-on-youtube-by-singer-kavita-ram-118041400011_1.html", "date_download": "2018-04-23T07:16:05Z", "digest": "sha1:JJQQ77H2POT2TP3BYB2IMGDTN2DMJNHS", "length": 10893, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गायिका कविता राम यांचा फ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगायिका कविता राम यांचा फ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर\nफ्युजन सॉंगमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nआपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत. कविता यांनी \"ये रिश्ता क्या कहलाता है\", \"गोदभराई\", \"मेरे घर आयी एक नन्हीं परी\" \"कैरी\" \" साथ निभाना साथिया\"\nया मालिकांसाठी तर \"या टोपीखाली दडलंय काय\", \"लाज राखते वंशाची\", \"दुर्गा म्हणत्यात मला\", \"शिनमा\" \"थँक यू विठ्ठला\", \"नगरसेवक\" \"हक्क\", \"लादेन आला रे\" यांसारख्या मराठी तर \"गब्बर इज बॅक\", \"सिंग इज किंग\" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत\nया जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.\nयुट्यूबवर गाणे जोरदार व्हायरल, १ कोटींच्या घरात हिट्स\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी\nतसले व्हिडियो मोफत पाहता येणार देशातील या गावात\nचंदा कोचर अडचणीत, पतीविरुद्ध सीबीआयमध्ये प्रकरण\nशिव्या इंडियाला घालायच्या म्हणून हिंदूंवर करतात थट्टा\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4800166711156875240&title=KaaL-Kam-Vegachi%20navyane%20ukal&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:53:21Z", "digest": "sha1:57KWLOYNNK6A45FLIVQ44NTUYMCSFPCS", "length": 13427, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "काळ-काम-वेगाची नव्याने उकल", "raw_content": "\n‘आपलं आयुष्य कायमस्वरूपी नाही’ हा साक्षात्कार ज्याला वेळेवर होतो त्यालाच वेळेचं महत्त्व आणि हाताशी असणाऱ्या वेळेचा सदुपयोग कसा करावा ते समजतं. प्रत्येक तास, मिनिट आणि सेकंदाचा व्यवस्थित उपयोग केला नाही तर तो गेलेला क्षण पुन्हा फिरून कधीच मिळणार नाही, त्यामुळे हाताशी असणाऱ्या वेळेचं व्यवस्थापन का आणि कसं करावं ते डॉ. यान यागर यांनी ‘पुट मोर टाइम ऑन युअर साइड’ या पुस्तकातून सांगितलं आहे. त्याचा अनुवाद वृषाली कुलकर्णी यांनी ‘डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन’ या नावाने आपल्यासमोर आणला आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...\nआपल्यापैकी कित्येकांना आयुष्य जगत असताना, आपण वेळ कसा घालवतोय किंवा वाया घालवतोय याची जाणीवही नसते. यशस्वी व्हायचं असेल तर उपलब्ध वेळेत अधिकाधिक कामं आणि तीही योग्य प्रकारे करण्याची गरज वाढते आहे. बदलत्या काळात वेळ वाचवण्याची अनेक साधनं हाताशी आली असली तरी वेळेचं व्यवस्थापन किवा योग्य नियोजन करणं ही गोष्टसुद्धा अधिकाधिक महत्त्वाची ठरत चालली आहे, ज्यामुळे कामासाठीच नव्हे तर आरामासाठीही आपण वेळ देऊ शकू.\nदिवसाकाठी जास्तीत जास्त दहा तास काम आणि सहा दिवसांचा आठवडा, अशी शिफारस करणाऱ्या रॉबर्ट ओवेनने पुढे जाऊन ‘आठ तास काम, आठ तास करमणूक आणि आठ तास झोप’ असं सूत्र जगासमोर मांडलं होतं.\nडॉ. यान यागर यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंदर्भात प्रत्येकाने सुरुवातीला, दिवसाच्या अखेरीस आपण दिवसभरात काय काय कामं केली याचा अहवाल लिहून पाहावा असा सल्ला दिला आहे. त्याचा फायदा आपल्याला आपली उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो.\nवेळेच्या व्यवस्थापनामध्ये सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या काही संकल्पना किंवा तत्त्वं अशी आहेत. - १) आपलं ध्येय निश्चित करा. वेळात वेळ काढून ज्या गोष्टींची पूर्तता व्हायलाच हवी, अशा गोष्टी आधी निश्चित करा. २) स्वतःला समजून घ्या. आपण सर्वांत जास्त क्रियाशील केव्हा असतो ते जाणून घ्या आणि कामाची आखणी करा. ३) कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. ४) पसाऱ्यामुळे कामांचा वेग मंदावतो. पसारा टाळा. ५) आपल्याला आवडणारंच काम आपण करतो आहोत का, हे जाणून घ्या. केवळ उदरनिर्वाहासाठी एखादं काम स्वीकारलं असल्यास त्यात बदल करण्यासाठी काय करता येईल याचा विचार आणि त्याप्रमाणे कृती करा. ६) कामाचा वेग ठरवा. सुरुवात कुठून केली आहे याची नोंद ठेवा. ७) मोठ्या कामाची लहान आणि आटोपशीर कामांत विभागणी करा. ८) परेटो अॅनालिसिस वापरा. ९) प्रत्येक काम तुम्ही करू शकत नाही. त्याची गरज नसते. त्यामुळे कामाची विभागणी करून काही कामं दुसऱ्यांना द्या. १०) दररोजच्या कामांचं मूल्यमापन करा. ११) सातत्याने कामावर फोकस ठेवून स्वतःला त्याची आठवण देत रहा. १२) प्रत्येक दिवस आपला ‘पृथ्वीतलावरचा शेवट दिवस आहे’ असं समजून सर्वांशी वागा. प्रत्येक यशाबद्दल स्वतःला बक्षीस द्या.\nपुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टं दिली आहेत. कामाच्या दिवसांबरोबरच सुट्टीच्या दिवसाचंही नोंदणीपत्रक करा आणि प्रामाणिकपणे भरा म्हणजे आपण किती वेळ काम करतो आणि कुठे वेळ वाया जातो हे समजून त्याप्रमाणे दुरुस्ती करता येऊ शकेल, असं त्यात म्हटलं आहे.\nडॉ. यागर यांनी ACTION म्हणजे (Assess) ठरवा, (Control) नियंत्रण करा, (Target) उद्दिष्टाला चिकटून राहा, (Innovative) नवीन कल्पना वापरा, (Organise) आखणी करा, (Now) आत्ता करा - असा मंत्र दिला आहे. तसंच प्रत्येक दिवसासाठी PIEचा (Prioritize) प्राधान्यक्रम, (Initiate) आरंभ, (Evaluate) मूल्यमापन यांचा वापर करावा असंही सांगितलं आहे.\nवृषाली कुलकर्णी यांनी अनुवाद करताना मूळ इंग्लिश प्रणाली समजून घेऊन त्यानुसार अनुवादाची भाषा ठेवली आहे. त्यामुळे पुस्तक प्रवाही झालं आहे. मराठीमध्ये रुळलेल्या काही इंग्लिश शब्दांना मुद्दाम ओढूनताणून मराठी प्रतिशब्द न देता, मूळ माहिती असणारा इंग्लिश शब्द कायम ठेवल्यामुळे पुस्तक समजायला खूपच सोपं जातं, हे त्याचं यश.\nपुस्तक : डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन\nअनुवादक : वृषाली कुलकर्णी\nप्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स, बुधवार पेठ, पुणे ४११००२\nसंपर्क : (०२०) २४४४८९८९\nमूल्य : १९० ₹\n(‘डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIडिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापनवृषाली कुलकर्णीविश्वकर्मा पब्लिकेशन्सVishwakarma Publicationsप्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)\n खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ आठवणींच्या सरींनी भिजवणारा मल्हार ‘आयुष्यात यशस्वी होण्याचा ‘समर्थ-मंत्र\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/08/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T07:57:04Z", "digest": "sha1:SMO6RUVIYEVB7WNQ3DIN6VE5M45CTFZ7", "length": 28749, "nlines": 247, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: जरा सांभाळून बोला...", "raw_content": "\nअमितची बदनामी करणा-यांचा तीव्र निषेध...\nगेल्या दोन आठवड्यात दोन बातम्या ऐकून मन खूप व्यथित झालं. (व्यथित हा शब्द खूप जड वाटत असेल तर खूप वाईट वाटलं, असे वाचावे) एक म्हणजे विश्ननाथन आनंद हा हिंदुस्थानी नाही, असा जावईशोध केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लावला. आणि दुसरे म्हणजे झी २४ तासचा प्रतिनिधी आणि आमचा जिवलग मित्र (GD) अमित जोशी याने मुलींची छेड काढली म्हणून त्याला लोकांनी मारला - इति आरं आरं आबा.\nद ग्रेट आणि ट्रू जिनिअस असणारा विश्वनाथन आनंद हिंदुस्थानी नाही. मग हिंदुस्थानी कोण... अहो ज्या माणसामुळं आज हिंदुस्थान बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर बनू पाहतोय, ज्याच्यामुळे पुण्यापासून ते चेन्नईपर्यंत शेकडो नव्हे हजारो जण बुद्धिबळामध्ये करियर करण्याचा विचार करु लागले, ज्याने असंख्य वेळा हिंदुस्थानचा तिरंगा जगभरात फडकावला, तो आनंद हिंदुस्थानी नाही. अहो मग हिंदुस्थानी कोण. एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणारे आयएएस अधिकारी, मनुष्य बळाच्या नावाखाली मनुष्य छळ करणारे एचआर वाले की आनंदच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही त्याबद्दल अनभिज्ञ असणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल. असो त्यावर बरंच चर्वित चर्वण झालंय आणि त्यावर उमटलेली रिऍक्शन इतकी स्ट्राँग होती की, तत्काळ केंद्रीय मंत्र्यांना स्वतः फोन करुन माफी मागावी लागली. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्यात-लिहिण्यात काय उपयोग नाही.\nदुसरा मुद्द अमित जोशीचा. गृहमंत्र्यांनी अमितबद्दल जे बिनबुडाचं वक्तव्य केलंय त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. (मी असं म्हटलोच नाही, अशी टिप्पिकल पॉलिटिकल भूमिका घेत दुस-याच दिवशी आरं आरं आबांनी कोलांटउडी मारली) म्हणजे अमित जोशीनं पोरीची छेडछाड काढली. अहो एकवेळ एखादी पोरगी अमित जोशीची छेडछाड काढेल. पण अमित जोशी त्याच्या स्वप्नातही तसं करु शकणार नाही. त्याची इतकी ठाम खात्री मी देऊ शकतो कारण हैदराबादमध्ये ई टीव्हीत असताना मी आणि अमित जवळपास एक ते दीड वर्षे रुममेट (घरभाऊ) होतो. त्याच्याइतका सज्जन आणि सालस मुलगा आख्ख्या ई टीव्हीत नव्हता. किमान आम्ही तरी पाहिली नव्हता.\nपत्रकारितेची परीक्षा उत्तीर्ण होऊन ताज्या दमाचा अमित ई टीव्हीत दाखल झाला होता. त्याची ती पहिलीच नोकरी. मी १२ जुलैला (२००३) ई टीव्हीमध्ये जॉईन झालो आणि तो १४ जूनला. त्यामुळे मी, अमित, सचिन फुलपगारे, सचिन देशपांडे आम्ही चौघांनी दिलसुखनगरला एकाच घरात रहायचो. (नंतर राजेंद्र हुंजे आणि श्रीरंग खरे यांनी दोघांना रिप्लेस केलं.) गडकिल्ले, ट्रेकिंग, पुस्तक आणि पेपर वाचन, कॉपी सुधारणं, बातमी अधिकाधिक चांगली कशा पद्धतीनं देता येईल आणि जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, यामध्येच त्याचा सारा वेळ जायचा. ऑफिसमध्ये आणि घरी एकत्रच असल्यामुळे मला त्याची खडा न् खडा माहिती होती. आम्ही गंमती गंमतीमध्ये जरी कधी एखाद्या मुलीचा विषय काढला किंवा एखाद्या मुलीवरुन त्याला चिडवलं तरी त्याला त्यामध्ये फारसं स्वारस्य नसायचं.\nई टीव्हीमध्ये त्यावेळी असलेल्या एका मुलीवरुन आम्ही त्याला कायम चिडवायचो. (ई टीव्हीमध्ये असलेल्यांना ते नाव माहिती आहे. सो ते इथे उघड करत नाही.) ते दोघं खूप चांगले मित्र होते. आम्ही त्याला नेहमी म्हणायचो की, बघ ती तुझ्यावर फिदा आहे, बघ, प्रपोज मारुन टाक इ.इ. पण अमित त्यामुळं कधीच हुरळून गेला नाही किंवा आमच्या बोलण्याला बळीही पडला नाही. आमची पवित्र मैत्री आहे... या पलिकडे त्यानं कधी उडी मारली नाही. सांगण्याचा उद्देश्य असा की, पोरींची छेडछाड, लफडी, अफेअर्स हा त्याचा प्रांतच नाही. गड किल्ल्यांवर हिंडायचं, कोणते तरी भोकातले कोणालाही माहिती नसलेले किल्ले सर करायचे आणि त्याबद्दल मित्रांना सांगायचे, हा त्याचा आवडता छंद. वेगवेगळ्या पदार्थांवर दाबून ताव मारायचा, मनसोक्त हादडायचं ही त्याची आवड. बसमधून किंवा काही वेळा आठ-आठ किलोमीटर चालत हैदराबाद पालथं घालायचं, ही त्याची सवय. (हा पठ्ठ्या मुंबईहून हैदराबाद सायकलवरुन येणार होता. पण त्याला आम्ही वेळीच रोखलं होतं.)\nपत्रकारितेतही त्याला उथळपणा पसंत नव्हता. एखाद्या विशिष्ट बीटवर अधिक खोलवर जाऊन बातम्या कशा करता येतील, असा त्याचा प्रयत्न असायचा, असतो. तसं तो बोलूनही दाखवतो. संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे आणि ऑफकोर्स गडकिल्ले हे त्याचे आवडीचे विषय होते. अन् या विषयातील बातम्या कव्हर करण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी तो सदैव तयार असतो, उत्सुक असतो. लफडी करुन पोरी पटवायच्या आणि मजा मारायची, असल्या गोष्टींसाठी त्याच्याकडे कधीच वेळ नव्हता. वेळ असला तरी त्याला इच्छा नव्हती. कधी कधी त्याच्या या आरबट चरबटपणाची आम्ही खिल्ली उडवायचो, त्याची खेचायचो, त्याची चारचौघांत टिंगलटवाळी करायचो, पण अमितच्या साधेपणाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नव्हती आणि नाहीही. अंडी देखील धुवून घेणारा, चार जणांसाठी पातेलंभर चहा करणारा, साजूक तुपामध्ये आमटी करणा-या आमच्या या मित्राची आम्ही भरपूर चेष्टा केली. त्याच्या पुढे केली. त्याच्या पाठीवर कधी नाही केली. त्याच्या या अतरंगीपणाबद्दल आम्ही अक्षरशः लोळायचो. हसून हसून पोट दुखायचं.\nपण आबांसारख्या जबाबदार माणसानं कोणतीही खातरजमा न करता अशोभनीय विधान करुन आम्हा सर्वांनाच धक्का दिला. असल्या फालतू गोष्टींचा विचार आमच्या मनातही कधी आला नाही, तो आबांनी जगजाहीरपणे बोलून दाखविला. दु्र्दैव दुसरे ते काय. त्यामुळे आबा तुम्ही स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना. मग मिळालेल्या माहितीची खातरजमा न करता केलेल्या वक्तव्यामुळे दुस-याची प्रतिमा काळवंडणार नाही, याची खबरदारी बाळगा. (त्या परिसरातल्या एका पोलिस अधिका-यांच्या वसुली एजंटांनीच अमितवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसही त्यांना अडविण्यासाठी पुढे सरसावले नाहीत, अशी चर्चा कानावर आली. तथ्य ते काय माहिती नाही. पण त्या अधिका-यानेच तर ही माहिती आबांना पुरविली नसेल ना, अशी शंका राहून राहून येते.)कालच केईममध्ये जाऊन त्याला भेटून आलो. अमितनंही आबांच्या वक्तव्याचा मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नव्हता. पण मला रहावलं नाही. अगदी आपल्या जिवलग मित्राबद्दल कोणीतरी काहीतरी फालतू बडबड करतंय, असं समजल्यानंतर मन अस्वस्थ झालं, म्हणून हा लेखप्रपंच.\n(एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अमित पुन्हा ताज्या दमानं फिल्डवर रुजू होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 5:14 pm\nछान लिहिलं आहेस. अमितबद्दल इतकं तपशिलात ठाऊक नव्हतं. पण, अमितशी असलेली मैत्री आणि आबा काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊन वाहिन्यांच्या वातार्हरांना मारहाण का होतेय याबद्दल तू काहीतरी लिहायला हवं होतंस. माझा एक डॉक्टर मित्र बऱ्याचदा म्हणतो, की आम्ही डॉक्टर स्वतःला देव समजायला लागलो आणि लोकं आम्हाला धोपटायला लागले. आता तुम्ही (पक्षी पत्रकार) स्वतःला ग्रेट समजायला लागला आहात, त्यामुळे धोपटले जाण्याची वेळ आता तुमची आहे. त्याची अशी भावना होण्याची जी कारणे आहेत, ती खरी आहेत आणि त्यांचा फटका असा केव्हातरी अमितसारख्या सज्जनांना बसतो, असे नाही का तुला वाटत\nबाय द वे देवरूखजवळ कुठे आहे तुझं गाव मी ही तिथलाच आहे. उसगावचा.\nआशिष तू लिहीलेले अगदी खरे आहे. सज्जन हा एकमेव शब्द वापरावा असा अमित आहे. मी त्याच्या बरोबर झी चोवीस तासला काही महिने काम केले आहे. खरोखर एखाद्या विषयाच्या खोलात शिरून काम करणारा हा मुलगा आहे. मुलींची छेड काढणं आणि असला फालतूपणा करणं त्याला आयुष्यात कधी जमणारच नाही.\nआदरणीय, प्रातःस्मरणीय आर आर पाटलांनी आधी स्वतः काय बोलतोय त्याचा विचार करून बोलावं. या आर आर पाटलांना मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दलच उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. याची जाण त्यांनी ठेवावी. अमितबाबत त्यांनी चूकीचं विधान केलं आहे.\nएखाद्या लेखका सारखं सराईत लिखाण होतं आहे, असं जाणवत आहे. मनापासून सांगतोय छान वाटलं म्हणून\nअमित कदाचित माझी ओळख विसरला असेल, पण मला लक्षात आहे. तो, मी आणि आशुतोष जोशी (ह.मु. रॉयटर्स, बंगलोर) आम्ही तिघांनी एकत्र ईटीव्हीचा इंटरव्ह्यू दिला होता. तू केलेल्या उल्लेखांवरून त्यावेळच्या तीन-चार दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. अमित लवकर बरा होवो, ही सदिच्छा.\n- अमित टेकाळे, पुणे\nजय हो पत्रकारितेचा जय हो... सच्चा पत्रकार जागा झाला म्हणूनच.....भ्याड हल्ला झाला.... सच्चा पत्रकार जागा झाला म्हणूनच.....भ्याड हल्ला झाला....\nतुम्ही एक पत्रकार आणि त्यात त्याचे मित्र तुम्ही त्याची तरफदारी हि करणारच. खरे खोटे याची शहानिशा न करत तुम्ही पत्रकार वाट्टेल ते लिहिता अन तुमच्याबद्दल खरे जरी बोलले तरी सगळेजण उठलेच लेखणीची ती तलवार घेऊन.\n तुमचा अमित जोशींवरचा ब्लॉग सणसणीत आहे. ज्यांनी त्यांच्याबाबत ' उचलली जीभ, लावली टाळ्याला'टाइप विधानं केली, त्यांच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकवणारा \n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/commonwealthgames2018-mixed-doubles-badminton-tournament-118041000009_1.html", "date_download": "2018-04-23T07:34:58Z", "digest": "sha1:2KE2HTUWR6PM3P2UBVXE54A4AHYH6QAD", "length": 10099, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक\nभारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी तीनवेळा विजेतेपद मिळविणार्‍या मलेशिया संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला.\nसात्विक रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने मलेशियाच्या पेंग सून चान आणि ल्यू योंग गोह या जोडीचा 21-14, 15-21, 21-15 असा पराभव केला. तत्पूर्वी किंदाबी श्रीकांतने तीनवेळा ऑलिम्पिक रौप्पदक मिळविणार्‍या ली याचा 21-17,21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला.\nरंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी मात्र गोह आणि वी कोंग टॅन यांच्याकडून 15-21, 20-22 अशी पराभूत झाली. परंतु, फॉर्ममध्ये असलेल्या सायना नेहवालने मलेशियाच्या विजेतेपदाच्या आशेवर पाणी फेरले तिने महिला एकेरीत सोनिया चीह हिच्यावर 21-11, 19-21, 21-9 अशी मात केली. भारताच्या संघाने मलेशियाला नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nराष्ट्रकुल स्पर्धा : हिना सिद्धूचा नेमबाजीत सुवर्णवेध\nराष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक\nराष्ट्रकुल स्पर्धा, वेटलिफ्लिंगमध्ये आणखी एक सुवर्ण\nजखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन\nरोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/cwg-2018-50-lakhs-prize-for-the-sportspersons-of-gold-118041200008_1.html", "date_download": "2018-04-23T07:23:48Z", "digest": "sha1:6QPOUSFWDMKJDWWOS75564NIBF5LOA6K", "length": 11953, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 50 लाख रूपये, तर रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे देऊन गौरविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nराज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा-2018 मधील विविध पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.\nआतापर्यंत राष्ट्रकूल स्पर्धेत महाराष्ट्रातील मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), पूजा सहस्त्रबुद्धे (टेबल टेनिस), सनिल शेट्टी (टेबल टेनिस), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच नेमबाजीत हीना सिद्धू यांनी 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि 10 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे.\nया खेळाडूंना घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा सुद्धा गौरव करण्यात येणार असून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 12.50 लाख, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंच्या मार्गदर्शकास 7.50 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड\nराष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी\nCommonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश\nभारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/district-council-state-top-38413", "date_download": "2018-04-23T07:38:52Z", "digest": "sha1:GJQ3VQEQUBRXAJFITDOLDELZJ5XYNZIV", "length": 11190, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Council of State top \"शाळासिद्धीत' जिल्हा परिषद राज्यात अव्वल | eSakal", "raw_content": "\n\"शाळासिद्धीत' जिल्हा परिषद राज्यात अव्वल\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nकोल्हापूर - शाळासिद्धी अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या www.shalasiddhi.org या संकेतस्थळावर 28 फेब्रुवारी 2017 अखेर देशातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन तसेच स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 3 हजार 683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. यापैकी 610 शाळा \"अ' श्रेणीत आहेत. एकंदरीत राज्यभरातील उपलब्ध शाळांपैकी \"अ' श्रेणीतील शाळा असण्याचे कोल्हापूरचे शेकडा प्रमाण (16.55 %) हे राज्यात अव्वल असून, कोल्हापूरने आणखी एकदा गुणवत्तेत आपले स्थान अधोरेखित केले आहे.\nकोल्हापूर - शाळासिद्धी अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या www.shalasiddhi.org या संकेतस्थळावर 28 फेब्रुवारी 2017 अखेर देशातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन तसेच स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 3 हजार 683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. यापैकी 610 शाळा \"अ' श्रेणीत आहेत. एकंदरीत राज्यभरातील उपलब्ध शाळांपैकी \"अ' श्रेणीतील शाळा असण्याचे कोल्हापूरचे शेकडा प्रमाण (16.55 %) हे राज्यात अव्वल असून, कोल्हापूरने आणखी एकदा गुणवत्तेत आपले स्थान अधोरेखित केले आहे.\nराज्य शासनाने 30 मार्च 2016 ला शाळासिद्धी शासन निर्णय घेऊन सर्व शाळांनी शाळासिद्धी कार्यक्रम राबविणे अनिवार्य केले. यामध्ये शाळेने त्यांच्या स्व-सुधारणेसाठी उपाययोजना व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश. शाळासिद्धीच्या 7 मानकांनुसार 45 उपक्षेत्रात स्वत:च्या शाळेचे स्वयंमूल्यमापन 999 गुणांपैकी करावयाचे बंधनकारक होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाच्या 7 मानकांनुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीचे भरीव नियोजन केले. पहिला टप्पा म्हणजे जुलै 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यनिर्धारक यांच्या सहकार्याने शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर डाएट येथे प्रत्येक तालुक्‍यातून कृतिशील शिक्षकांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये शाळासिद्धीची 7 मानके व त्यानुसार उपक्रम व कार्यक्रम कसे विकसित करायचे यावर चर्चा केली. त्यानुसार प्रत्येक तालुक्‍यातून मुख्याध्यापकांनी क्षेत्रनिहाय कोणते अभिलेख ठेवायचे, तसेच पुरावे ठेवावयाचे याचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत केले गेले.\nजिल्ह्यातील 1012 शाळा या \"ब' श्रेणीत आहेत. उर्वरित 919 \"क' श्रेणी व 628 \"ड' श्रेणीत आहेत. या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद, पुणे यांचेकडून \"अ' श्रेणीतील शाळांचे बाह्यमूल्यमापन होणार असून, त्यासाठी 2000 पेक्षा अधिक निर्धारक राज्यभरातून प्रशिक्षित केले आहेत. शाळा बदलून हे निर्धारक बाह्यमूल्यमापन करणार आहेत. ही प्रक्रिया 10 एप्रिलनंतर करण्याचे नियोजित आहे. स्वयंमूल्यमापनात ज्या शाळा \"अ' श्रेणीत आहेत, त्यांचेच बाह्यमूल्यमापन होईल.\nवैधता पाच वर्षे कायम\nप्रत्येक शाळेला निर्धारक भेट देऊन 2 दिवस पुरावे, अभिलेखे यांची पडताळणी करून गुणदान विद्या परिषदेकडे गोपनीय स्वरूपात संकेतस्थळावर देतील. यानंतर पात्र शाळांना SS2016 असे प्रमाणपत्र शासनाकडून दिले जाईल, ज्याची वैधता 5 वर्षे असेल. 5 वर्षांनंतर बदलता शिक्षणप्रवाह व गरजानुरूप 7 मानकांत बदल केले जातील व त्या वेळी पुन्हा असे मूल्यमापन करणे बंधनकारक राहील. शाळासिद्धी राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहील व शाहूंचा शिक्षण वारसा जोपासला जात आहे.\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246103.html", "date_download": "2018-04-23T07:32:33Z", "digest": "sha1:G6CVTGACU2QDVYEUHPCATMWU3HZVHNXX", "length": 10147, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कपिल बनवतोय 'फिरंगी'", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n22 जानेवारी : लहान पडद्यावर कॉमेडी किंग म्हणून गाजणारा कपिल शर्मा आता बनवतोय 'फिरंगी'. 'फिरंगी' या सिनेमातून तो निर्मिती क्षेत्रात प्रवेश करतोय. हा काॅमेडी सिनेमा आहे.\n2015मध्ये कपिल शर्माने 'किस किस से प्यार करू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मुख्य भूमिकेत असलेल्या कपिलचा हा सिनेमा फारसा चालला नाही.\n'फिरंगी'च्या निर्मितीची बातमी कपिलनं ट्विट केलीय. पण सिनेमात कोण कुठली भूमिका करणार हे अजून गुलदस्त्यात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: firangikapil sharmaकपिल शर्मानिर्मितीफिरंगी\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_314.html", "date_download": "2018-04-23T07:23:15Z", "digest": "sha1:3G4QVBLBPXUVGFVDGOWMFZ5Q23XLFTRK", "length": 8973, "nlines": 42, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: दुर्ग -ढाकोबा", "raw_content": "\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nकिल्ल्याची उंची : दुर्ग ३९०० फूट,ढाकोबा ४१०० फुट\nनाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते.त्याध्येच एक डोंगर म्हणजे 'ढाकोबा'.किल्ल्याची एक बाजू म्हणजे सरळसोट सुटलेला कडा.तो सरळ खाली कोकणातच उतरतो.याच ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे 'दुर्ग'.दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट.येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते तर वीज -शिक्षण तर दूरच.येथील मुख्य व्यवसाय शेती काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पणा केला जातो. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : या दोन्ही गडावर गड किंवा किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत मात्र\nटेहळणीसाठी यांचा उपयोग केला जात असावा.धाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनची मागची बाजू ,दा-याघाट असे कोकणचे विहंगम दृश्य दिसते. दुर्ग :-दुर्गादेवीच्या मंदिरासून किल्ल्यावर पोहण्यास २० मिनिटे लागतात.येथून गोरखगड ,सिध्दगड आणि\nमच्छिद्रगड असा सर्व परिसर दिसतो.\nगडावर जाण्याच्या वाटा : जुन्नर - आपटाळे -आंबोली मार्गेयेणा-या वाटेने प्रथम ढाकोबा आणि नंतर दुर्ग करता येतो.भीमाशंकर-अहुपे मार्गेयेणा-या वाटेने प्रथम दुर्ग आणि नंतर ढाकोबा करता येतो.\n१. जुन्नर - आपटाळे -आंबोली मार्गे\nजुन्नर वरून आंबोली गावात येण्यासाठी थेट बस आहे.हे अंतर साधारण दीड तासाचे आहे.आंबोली गावातूनच ढाकोबाचे दर्शन होते.गावातून एक वाट सरळ समोरच्या पठारावर जाते.वर जातांना वाटेत तीन गुहा लागतात. गावापसून पठारावर येण्यास दीड तास पुरतो.या वाटेतूनच एक वाट मध्ये उजवीकडे दुभागते ती दा-याघाटा कडे जाते.एकदा पठारावर पोहचल्यावर अनेक ढोरवाटा लागतात.पण त्यामध्ये ठळक मात्र दोनच वाटा आहेत.त्यातील एक वाट डावीकडे जाते तर दुसरीवाट उजवीकडे थेट धाकोबाच्या पायथ्यालगत पुढे जाते आणि पुन्हा ५ मिनिटांनी डावीकडे डोंगरधारेवरून खाली उतरते.हीच वाट पुढे दुर्गकडे जाते.ही वाट ज्या ठिकाणाहून खाली वळते तेथूनच एक वाट सरळ डोंगरावर म्हणजेच धाकोबावर जाते. येथून गडमाथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.\n२. भीमाशंकर-अहुपे मार्गे वर सांगितलेल्या दुर्गकडे जाणा-या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात वळते.ती धाकोबाच्या मंदिराकडे जाते तर सरळ जाणारी वाट पुढे अर्ध्या तासात एका ओढापाशी येऊन थांबते.या ओढाला बारामही पाणी असते.याच वाटेने पुढे हातवीज च्या मार्गेनिघायचे.थोडेफार चढउतार आहेत वाटेला अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत पण आपण ठळक वाट सोडायची नाही.पुढे एक तासाच्या चालीनंतर दुर्ग किल्ल्याचे दर्शन होते.पुढे एका पठारावर येऊन वाट दुभागते.डावीकडे जाणारी वाट हातवीज आणि दुर्गवाडीकडे कडे जाते तर उजवीकडे जाणारी वाट दुर्गादेवीच्या मंदिरात जाते.येथून दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्यास अर्धा तास पुरतो.दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट नाही.वाट आपणच आपली शोधून काढायची.\nराहण्याची सोय : किल्ल्यावर नाही.\nधाकोबाच्या पायथ्याशी असणा-या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते. दुर्गच्या पायथ्याशी असणा-या दुर्गादेवीच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते\nजेवणाची सोय : आपण स्वतः करावी.\nपाण्याची सोय : ढाकोबा आणि दुर्गादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/do-not-wear-your-dirty-shoes-in-your-house-112082200016_1.html", "date_download": "2018-04-23T07:30:15Z", "digest": "sha1:TCVHP4NV35W2OSH3OSHIAYAU3AZE3VSQ", "length": 13175, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरामध्ये चप्पल, बूट घालू नये | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरामध्ये चप्पल, बूट घालू नये\nआजकाल अनेकजण घरात स्लीपर्स किंवा जोडे घालूनच वावरताना दिसतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे घरी पादत्राणे वापरू नका असे सांगण्यात आल्याचे दिसते. स्वत:ला पुढारलेले समजणारे प्रामुख्यने घरात चपला वापरताना दिसतात, हे आश्चर्यच आहे.\nअसो. घरात चपला घालून वावरू नये कारण आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या चपलांबसोबत घाणही येते. असे असताना आपण घरात चपला घालून येण्याने घरातही घार पसरते. असे होणे घरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ठीक नसते. या घाणीत रोगराई पसरवू शकणारे जंतू असू शकतात. यामुळे घरात चप्पल घालून फिरणे योग्य नाही. याशिवाय यामागे धार्मिक कारणही आहेच. घर म्हणजे देवी देवतांचे स्तान मानले गेले आहे. आपण राहतो तेथे दैवी शक्तीचाही वास असतो. असे असताना घरात चपला घालून फिरणे म्हणजे देवतांचा अपमान तर आहेच, शिवाय आपण घराचे पावित्र्यही घालवून बसतो. ज्या घरात पावित्र्य असते तिथे स्थायी रूपाने देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घराचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. घरात बिना पादत्राणे राहिल्याने त्यानिमित्ताने पायातील अनेक महत्त्वाच्या बिंदूवर दाब पडतो आणि यामुळे अनेक रोग दूर होतात.\nसोमवारी करा महादेवाच्या या मंत्रांचा जप\nचावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा\nम्हणून अन्नावर कधी राग काढू नये...\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/people-gather-to-protect-trees-near-aarey/", "date_download": "2018-04-23T07:54:22Z", "digest": "sha1:QGUFL7JGNGHXPDAJ3KVF5DM3XP4SWMBV", "length": 17154, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "आरे कॉलनीमधील हजारो झाडे वाचविण्यासाठी लाखो माणसे एकवटली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nआरे कॉलनीमधील हजारो झाडे वाचविण्यासाठी लाखो माणसे एकवटली\nमेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी केलेल्या ऑनलाईन याचिकेवर लाखो नागरिकांनी साईन केले आहे.\nमुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मेट्रो-३ चा कार डेपो आरे कॉलनीत उभारणार आहे. त्यासाठी हजारो झाडांवर कुऱहाड चालणार आहे. आधीच प्रदूषण वाढत असताना मुंबईचा उरलासुरला ऑक्सिजनही तोडला जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी त्याला जोरदार विरोध केला आहे. मेट्रोच्या या वृक्षतोडीविरुद्ध पर्यावरणप्रेमी ऑनलाईन याचिकेद्वारे नागरिकांचा पाठिंबा मिळवत आहेत. आतापर्यंत १ लाख १९ हजारांवर नागरिकांनी ही याचिका साईन केली आहे.\nआरेचा निसर्ग वाचवण्यासाठी संगीतकार निराली कार्तिक यांनी ‘चेंज डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरून ही ऑनलाईन याचिका मोहीम छेडली आहे.\nआरेतील प्रस्तावित कार डेपोसाठी साडेतीन हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा विचार करून मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा निवडावी. ‘निरी’ आणि ‘आयआयटी’मधील तज्ञांनी कांजुरमार्ग, बॅकबे आणि कालिना येथील पर्यायी जागाही त्यासाठी सुचवल्या आहेत. आरेमधील झाडे तोडली गेली तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे याचिकेत म्हटले आहे.\n‘मेट्रो’ कारशेडसाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या ठिकाणी पुनर्रोपित केलेले हजारो वृक्ष अक्षरशः सुकून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह सर्वपक्षीय गटनेत्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी उपमहापौर हेमांगी करळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, किरोधी पक्षनेते रकी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगाककर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बाजार क उद्याने समिती अध्यक्षा सान्की तांडेल आदी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे\nपुढीलम्हाडा सोडतीने केले ८१९ जणांचे गृहस्वप्न साकार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2012/01/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T07:39:30Z", "digest": "sha1:BWTUPYVWHRUVOEYX5OMAEEJ4HTI55ZK7", "length": 8673, "nlines": 167, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: नंतर केव्हातरी जगेल", "raw_content": "\nबरेच प्रश्न पडतात पण\nआयुष्य एक कोड आहे पण\nते काही केल्या उमजेना \nबाबा म्हणतात आपला रस्ता\nप्रेमाने तू वागत जा \nनिष्ठुर आहे जग पण\nतू आपुलकिने जगत जा \nबाबा म्हणतात आता तू\nआयुष्य एक शर्यत आहे\nही गं कसली लढाई \nविचार माझे स्तब्द होतात\nहे कुणाला गं सांगु आई \nमी कसा मिळवू ताबा \nथोडा विश्वास ठेवा बाबा \nखरच सांगु आई आज\nखुप भीती वाटतेय गं \nमी फक्त एक थेंब आणि\nजीवन आहे सागर गं \nनंतर केव्हातरी जगेल . . . . .\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nडोळ्यात मी तयांच्या खटकून जात आहे\nडोळ्यात मी तयांच्या खटकून जात आहे\nजर माती म्हणाल मला\nतुला सोडुन जान्याची खंत\nकरतेय मी तिरस्कार मित्र शब्दाचा , तेव्हापासून ,जेव...\nआजवर काही मागीतल नाही\n आणि किती दिवस स्वताला सावरायचं कस \nप्रेम हे काय असतं...\nगर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे\nएक खरी छोटीशी प्रेम कहाणी, must read..\nआता मला न राहायचे\nदिव्य शक्ती ओंजळीत तुजीया\nहातांची मनगटे कडक झाली\nगरज आहे आज मला\nविश्वास होता माझा तुझ्यावर स्वतापेक्षा जास्त ... क...\nशब्दांशी खेळावं बागडावं आनंदानी बोलावं\nउत्तुंग भरारी घेऊ या\nहोते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी\nतुम्हारी गहेरी आँखों से\nतुला बघताच माझे हाल काय झाले\nशब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ...\nस्वताने स्वताला सावरणे आता\nआला वसंत तेव्हा मोका टळून गेला\nमी धनाना पुजारी माले धन पाहिजे\nआजची रचना आपणास गझल प्रमाणे प्रत्येक कडव्याचा\nविवेक बुद्धी हमखास पडलीये गहाण\nका असे तू प्रेम..\nआयुष्याचे किती टप्पे गाठ्लेत…\nतुझे सूर सांगून गेले\nतू परतोनी मागे यावे\nतू माझी नसलीस तरी माझी आहेस \nतू माझी नसलीस तरी माझी आहेस \nमाझी कमळा बकुळा तू\nअवखळ पाऊस आला मन पाणी पाणी झालं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/murder-in-vadala/", "date_download": "2018-04-23T07:52:55Z", "digest": "sha1:CJAXFBTNTAXHTI5TYYPXX4DTI4SPD7K6", "length": 15764, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "भावावरच्या रागातून काकाने पुतण्याला केले ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nभावावरच्या रागातून काकाने पुतण्याला केले ठार\nवडाळा खाडी परिसरात शुक्रवारी सापडलेल्या पाच वर्षांच्या तौसिफच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा काका वसीरउल्ला शेख (२३) याला अटक केली. वसीरउल्ला याचे भाऊ नौशाद याच्याशी वाद होता. भावावरच्या रागातून काकाने पुतण्याचा जीव घेतल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.\nवडाळ्य़ाच्या शांतीनगर परिसरात कुटूंबियांसोबत राहणारा तौसिफ शुक्रवारी घराबाहेर खेळता खेळता गायब झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नसल्याने नौशाद यांनी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तौसिफचा शोध सुरू केला त्यावेळी खाडीजवळील झुडपात त्याचा मृतदेह सापडला. तौसिफची हत्या झाल्याचे उघड झाल्याने वडाळा टीटी पोलीस आणि क्राइम ब्रँच युनिट-४ च्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.\nपोलिसांनी आरोपींचा शोध घेत असतानाच तौसिफ याच्या कुटुंबीयांवरही वॉच ठेवला. चौकशीमध्ये तौसिफचे वडील नौशाद आणि काका वसीरउल्ला यांच्या व्यवसाय आणि पैशावरून वाद असल्याचे पुढे आले. यावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडणे होत असल्याचे समजल्यावर युनिट-४ च्या अधिकाऱ्यांनी वसीरउल्ला याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडावाउडवीची उत्तरे देणाऱ्या वसीरउल्ला याने पोलिसांनी खाक्या दाखवताच हत्या केल्याचे कबूल केले. भावाला धडा शिकविण्यासाठी तौसिफला मारल्याचे त्याने सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजिवंतपणीच मोक्षाचा मार्ग, वेदांत्यांचा सोशल मीडिया\n मग हे जरूर वाचा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://prayaspune.org/health/index.php/ongoing-research/217-yit_mar.html", "date_download": "2018-04-23T07:38:35Z", "digest": "sha1:MFFPWGOWKULVRAHA6FSATCL657YDL7W2", "length": 9605, "nlines": 141, "source_domain": "prayaspune.org", "title": "Youth in transition Marathi", "raw_content": "\nशहरी भागात राहणार्‍या अविवाहित तरूण मुला-मुलींमध्ये, लैंगिक आरोग्यासंदर्भातील असणारे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रयासतर्फे एक संशोधन अभ्यास हाती घेण्यात आला आहे.\nप्रेम, नातेसंबंध, लैंगिकता या सर्व वैयक्तिक गोष्टी आहेत आणि आपल्या सर्वांना अतिशय जवळीकीच्या वाटणाऱ्याही या संदर्भातल्या आवडीनिवडी, कल, भावना, निर्णय हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. कोणी नात्यांमध्ये असायचं ठरवतं, तर कुणाला ते नको असतं. कोणी बांधिलकी मानतं, तर कोणाला ती अमान्य असते. आपले हे निर्णय काळानुसार बदलूही शकतात. कधी सामाजिक परिस्थितीच्या दबावामुळे, तर कधी स्वतःच्या विचार व मतांमुळे. आताच्या काळात तर नवनवीन तंत्रज्ञान, संपर्काची साधनं आणि जगण्याचे बदलते निकष यांचाही यावर प्रभाव पडतो आहे. हा एकूणच विषय प्रत्येकासाठीच खूप महत्वाचा, आपुलकीचा असतो. पण तरीही याविषयी उघडपणे बोलणं होत नाही. विशेषतः याच्याशी जोडलेल्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या प्रश्नांविषयी, गरजांविषयी तर फारच कमी बोललं जातं आणि समजून घेतलं जातं. अविवाहित तरूण मुलामुलींसाठी तर या विषयांवर बोलण्यासाठी तशी मोकळीकच नसते. पण ते गरजेचं मात्र आहे. प्रेम, नातेसंबंध आणि लैंगिकता या सगळ्याचा विचार करता आजच्या तरुणाईच्या काय गरजा आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे समजून घेणं हा या अभ्यासाचा उद्देश आहे. पण त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की हे नातेसंबंध सुरू कसे होतात, त्यांच पुढे काय होतं, त्यातून काही जोखमी आहेत का आणि ह्या जोखमी टाळता याव्यात यासाठी ही तरूण मुल-मुली तयार आहेत का या संदर्भातल्या आवडीनिवडी, कल, भावना, निर्णय हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. कोणी नात्यांमध्ये असायचं ठरवतं, तर कुणाला ते नको असतं. कोणी बांधिलकी मानतं, तर कोणाला ती अमान्य असते. आपले हे निर्णय काळानुसार बदलूही शकतात. कधी सामाजिक परिस्थितीच्या दबावामुळे, तर कधी स्वतःच्या विचार व मतांमुळे. आताच्या काळात तर नवनवीन तंत्रज्ञान, संपर्काची साधनं आणि जगण्याचे बदलते निकष यांचाही यावर प्रभाव पडतो आहे. हा एकूणच विषय प्रत्येकासाठीच खूप महत्वाचा, आपुलकीचा असतो. पण तरीही याविषयी उघडपणे बोलणं होत नाही. विशेषतः याच्याशी जोडलेल्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या प्रश्नांविषयी, गरजांविषयी तर फारच कमी बोललं जातं आणि समजून घेतलं जातं. अविवाहित तरूण मुलामुलींसाठी तर या विषयांवर बोलण्यासाठी तशी मोकळीकच नसते. पण ते गरजेचं मात्र आहे. प्रेम, नातेसंबंध आणि लैंगिकता या सगळ्याचा विचार करता आजच्या तरुणाईच्या काय गरजा आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे समजून घेणं हा या अभ्यासाचा उद्देश आहे. पण त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की हे नातेसंबंध सुरू कसे होतात, त्यांच पुढे काय होतं, त्यातून काही जोखमी आहेत का आणि ह्या जोखमी टाळता याव्यात यासाठी ही तरूण मुल-मुली तयार आहेत का तसेच शिक्षण, करियर, स्थलांतर, मानसिक आरोग्य, व्यसन, इत्यादी गोष्टींचा याच्याशी काही संबंध आहे का हेही आम्हांला समजून घ्यायचे आहे.\nहा अभ्यास कसा केला जाणार आहे\nअभ्यासात भाग घेण्यास उत्सुक व पात्र असलेल्या व्यक्तींची मुलाखत घेण्यात येईल. ही मुलाखत साधारण दीड ते दोन तास चालेल. मुलाखतीत तुम्हाला तुमचे शिक्षण, लहानपणीचे अनुभव, करियर, कोणत्याही कारणासाठी झालेल्या स्थलांतराबद्दल तसेच मैत्री, रिलेशनशिप्स, मानसिक आरोग्य, व्यसन, इत्यादी संदर्भात प्रश्न विचारले जातील. मुलाखतीत भाग घ्यायचा किंवा नाही हा निर्णय पूर्णपणाने तुमचा असेल. अभ्यासादरम्यान घेतलेली तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाईल व तुमचे नाव तुम्ही दिलेल्या माहितीशी कधीही जोडले जाणार नाही. सहभागींना त्यांच्या जाण्यायेण्याचा खर्चही दिला जाईल.\nह्या अभ्यासात कोण सहभागी होऊ शकते\nकिमान मागच्या ६ महिन्यांपासून पुण्यात राहणारी\nकिमान १२ वी किंवा १० वी नंतर किमान २ वर्षाचा डिप्लोमा पर्यंत शिक्षण पूर्ण झालेली\nअशी व्यक्ती अभ्यासात सहभाग घेऊ शकते.\nतुम्हाला अभ्यासात सहभाग घ्यायची इच्छा असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर या लिंक वर जा व तुम्हाला कसा संपर्क करावा त्यासाठीची माहिती भरा किंवा आम्हाला ७७७५००४३५०/०२०-२५४४१२३०/२५४२०३३७ या नंबर वर फोन करा किंवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर मेल करा.\nजरी तुम्ही या अभ्यासात भाग घेऊ शकला नाहीत तरी तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतर तरूणांना या अभ्यासात भाग घेण्यासाठी पाठवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2010/12/blog-post_24.html", "date_download": "2018-04-23T07:19:08Z", "digest": "sha1:QRP25BUINHGK3LTFCLT6ZYRFRG2HUDK5", "length": 14993, "nlines": 96, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८\nपांडव वनवासाला गेले. त्यांची खबरबात हस्तिनापुराला कळत होतीच. पांडवांना हिणवण्यासाठीं दुर्योधन व कर्ण यांनी गायींचीं खिल्लारे तपासण्याच्या निमित्ताने वनांत त्यांच्या सन्निध जाऊन त्यांना आपल्या वैभवाचे प्रदर्शन घडवावे व त्यांची दैन्यावस्था पहावी म्हणून द्वैतवनात दौरा काढला. हा बेत धृतराष्ट्राला पसंत नव्हता आणि भीष्महि त्याला मान्यता देणार नाही असे त्याने दुर्योधनाला म्हटले. दुर्योधनाने बापाची समजूत काढली अन भीष्माला विचारलेच नाहीं एव्हांना दुर्योधनाने व कर्णाने भीष्माला काडीइतकीहि किंमत द्यायची नाही असेच ठरवले होते एव्हांना दुर्योधनाने व कर्णाने भीष्माला काडीइतकीहि किंमत द्यायची नाही असेच ठरवले होते भीष्म तरीहि हस्तिनापुराला चिकटून राहिला भीष्म तरीहि हस्तिनापुराला चिकटून राहिला \nकौरव वनात गेले तेथे त्यांचा गंधर्वांशी झगडा होऊन सडकून मार मिळाला. कर्ण दुर्योधनाला सोडून जीव वाचवण्यासाठी पळून गेला. दुर्योधन गंधर्वांचा बंदी झाला. अखेर पांडवांनी दुर्योधनाला मुक्त केले. भयंकर अपमान सोसून सगळे हस्तिनापुराला परत आले. यावेळी मात्र भीष्माने ’कर्ण पांडवांच्या चौथ्या हिश्शानेहि नाही’ असें दुर्योधनाला ऐकवलें. दुर्योधन व कर्ण यांनी नेहमी प्रमाणे भीष्माकडे पूर्ण दुर्लक्ष केले. भीष्म तरीहि अपमान सोसत हस्तिनापुरातच राहिला\nपांडव अज्ञातवासात असताना त्याना शोधण्याच्या दुर्योधनाच्या प्रयत्नांमध्ये भीष्माने उत्साहाने भाग घेतला. जणूं पांडवांना शोधून काढून पुन्हा वनवासाला धाडण्यात त्याला स्वत:ला काहीच वावगे वाटत नव्हते आणि त्याला तेच हवे होते एवढा तो पांडवांच्या विरोधात कां गेला असावा एवढा तो पांडवांच्या विरोधात कां गेला असावा विराटाचा सेनापति असलेल्या कीचकाच्या वधानंतर त्रिगर्त राजाच्या सूचनेप्रमाणे विराटावर हल्ला करून त्याचीं गायींचीं खिल्लारे लुटण्याच्या दुर्योधनाच्या बेतातहि तो सहभागी झाला. खरे तर कौरवांचे व विराटाचे काही पुराणे वैर नव्हते मग त्याने दुर्योधनाला विरोध कां केला नाहीं\nमहाभारतात स्पष्टपणे म्हटलेले नाही पण सूचित केले आहे कीं कीचकाच्या वधाची बातमी ऐकून दुर्योधनाला वाटले कीं हा वध भीमाशिवाय दुसर्‍या कोणी केला असणे असंभव आहे. त्रिगर्तराजाची सूचना त्याने स्वीकारली यामागे विराटाच्या आसर्‍याला पांडव असतील तर विराटाच्या मदतीला ते युद्धात उतरतीलच व ओळखता येतील असा त्याचा विचार होता असे दिसते. भीष्म वा विदुराला अशी शंका आली असती तर विराटावर हल्ला करण्याचा बेत त्याना कदाचित मोडून काढतां आला असता. भीष्माने तसा प्रयत्न केला असता काय हा प्रष्नच आहे कौरवांचा हल्ला पहिल्या दिवशी सप्तमीला झाला असता तर अर्जुन नव्हे तर भीम कौरवांशी युद्धाला आला असता व तोहि लगेच ओळखला गेला असताच. प्रत्यक्षात त्रिगर्तांचा हल्ला सप्तमीला दुपारी झाला. त्रिगर्तांच्या विरुद्ध भीम लढला व त्याने मोठा पराक्रम गाजवला पण सुदैवाने, त्रिगर्ताला त्याला ओळखता आले नाही. युधिष्ठिराने त्याला ’इतरांप्रमाणेच लढ, झाड उपटून घेण्यासारखे तुझे खास प्रकार करूं नको, नाहीतर ओळखला जाशील’ असे बजावले होते.\nप्रत्यक्षात कौरवांचा हल्ला दुसर्‍या दिवशी अष्टमीला सकाळीच झाला. विराटाचे वतीने त्याचा पुत्र उत्तर व अर्जुन युद्धाला उभे राहिल्यावर कौरवांनी अर्जुनाला लगेच ओळखलें व ’तेरावे वर्ष पुरे होण्यापूर्वीच अर्जुन ओळखला गेला आहे’ असे दुर्योधनाने लगेच म्हटले. द्रोणाचार्यांनी, ’पांडवांनी असे कसे केले’ अशी शंका व्यक्त केल्यावर भीष्माने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचे गणित उलगडून ’आज सकाळीच, सौरमानाने पांडवांनी तेरा वर्षे पुरीं केलीं आहेत’ असें म्हटलें. (कौरवांचा हल्ला एक दिवस आधी झाला असता तर तेहि झाले नसते) चांद्रमानाने आवश्यक तेवढे अधिक महिने मोजून तेरा वर्षे उघडच पुरीं झालेलीं नव्हती. मग पांडवांनी अनुद्यूताचा पण पुरा केला असे ठरते कीं नाहीं याबद्दल भीष्माने स्वत:चे नि:संदिग्ध मत, अनुकूल वा प्रतिकूल, तेव्हां (वा नंतर पुढे केव्हांहि, कृष्णशिष्टाईचे वेळीं देखील) दिलेच नाहीं) चांद्रमानाने आवश्यक तेवढे अधिक महिने मोजून तेरा वर्षे उघडच पुरीं झालेलीं नव्हती. मग पांडवांनी अनुद्यूताचा पण पुरा केला असे ठरते कीं नाहीं याबद्दल भीष्माने स्वत:चे नि:संदिग्ध मत, अनुकूल वा प्रतिकूल, तेव्हां (वा नंतर पुढे केव्हांहि, कृष्णशिष्टाईचे वेळीं देखील) दिलेच नाहीं अर्जुनापासून कर्णाला व कौरवांना यावेळीं वांचवून हस्तिनापुराला परत नेण्याचें काम मात्र त्याने केलें.\nगोधन लुटणे हा तर त्या काळच्या आर्यांत प्रचलितच होते कारण गोधन हेच सर्वश्रेष्ट धन मानले जात असे. त्यामुळेही भीष्मांनी गोधन लुटण्यास नाईलाजाने मान्यता दिली असावी.\nभीष्माचा होता होईतो कुलक्षय टाळणे हाच हेतू असावा, त्यामुळेच त्याने पांडवांना शोधण्याच्या कामी भाग घेतला असावा. पण विराटयुद्धात पांडव ओळखले गेल्यावर आता कुलक्षय टाळणे अशक्य आहे असे समजून त्याने पांडवांनी अज्ञातवास पूर्ण केला असे म्हटले असावे.\nकौरवांनी यापूर्वी कोणाचेहि गोधन लुटल्याचा महाभारतात उल्लेख नाही.\nअर्जुन उघडकीस आल्यावर, ’पांडवांनी सौरमानाने आज सकाळीं १३ वर्षे पुरीं केली आहेत’ एवढेच भीष्माने म्हटले. सौरमानाने कालमापन युक्त कीं नाहीं याबद्दल आपले मत कधीच दिले नाही. व्यवहारात सौरमानाचा उपयोग होत नव्हता हे विसरून चालणार नाही.\nभीष्मानी काहीहि केले तरी युद्ध टळणार नव्हतेच\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ७\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/noises-during-sex-118032000013_1.html", "date_download": "2018-04-23T07:21:51Z", "digest": "sha1:XVZEAZRQW7OPUJR2EKHBWESLB3MHPVLU", "length": 8778, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्रिया केव्हा करतात ऊं, आह, आऊच | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्त्रिया केव्हा करतात ऊं, आह, आऊच\nसेक्स दरम्यान अनेक प्रक्रिया अश्या असतात जेव्हा स्त्रियांना आनंद येतो आणि त्याच्या मुखातून ऊं, आह, आऊच अश्या प्रकाराची ध्वनी ऐकू येते. ही साधारण प्रक्रिया आहे पण याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे संतुष्ट झाली म्हणूनच आवाज काढते. काही प्रसंगात हे खरे ही असू शकतं पण प्रत्येकावेळी नाही. एका शोधाप्रमाणे 66 टक्के स्त्रिया आपल्या पार्टनरच्या आर्गज्मला वाढवण्यासाठी अश्या आवाज काढतात तसेच 92 टक्के स्त्रिया अश्या आवाज काढून आपल्या पार्टनरला सेक्सची स्पीड वाढवण्याचे संकेत देतात.\nओह बेबी, यू आर सेक्सी\nहे शब्द पुरुष काढतात ज्याचा अर्थ स्त्रिया आपल्या पुरुष पाटर्नरला संतुष्ट करत आहे.\nही पूर्णपणे एक्ससाइमेंट दरम्यान निघणारी आवाज आहे. फोरप्ले दरम्यान ही आवाज काढणे अगदी सामान्य आहे.\nसेक्स दरम्यान जेव्हा स्त्रिया पूर्णपणे आनंद घेत असतात तेव्हा अशी आवाज येते.\nसेक्स दरम्यान पुरुष जेव्हा जोरात स्ट्रोक देतात तेव्हा स्त्रीला वेदना होते तेव्हा ती हा आवाज काढते.\nजेव्हा स्त्रिया चरम सीमेवर पोहचतात तेव्हा त्या ही आवाज करतात अर्थात यावेळी पुरुष पाटर्नरला पूर्णपणे सक्रिय राहण्याची गरज असते.\nहे पुरुष किंवा स्त्री दोघांमधून कोणीही दुसर्‍याला प्रोत्साहित करू इच्छितो तेव्हा ही आवाज काढली जाते.\nनगर: पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे\n'एस दुर्गा' चा रिलीज होण्‍याचा मार्ग अखेर मोकळा\n सेक्सदरम्यान होऊ शकता जखमी\nपाकचा हनी ट्रॅप: भारतीय अधिकारी फसला\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2014-06-01T03:02:00-07:00&max-results=10", "date_download": "2018-04-23T07:14:31Z", "digest": "sha1:QDEZ5QNIPGUDSZXJ37K5POWJGUFBRPGC", "length": 41139, "nlines": 317, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\n'नया हैं यह' म्हणून\nपाकीट खाली झाल्यावर म्हणते\n'कौन हैं ये साला'\nपण सर नाही त्याला,\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या,\nकरते हैं दिलसे प्यार.\nतुला करायचं असेल तर कर वरना,\nदुसरी तरी बघू दे ना यार \nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत.\nशिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा.\nदुसरं अस काहीच त्यांच्या जगण्याचा उद्देश नाही आहे.\nहा काही अपवाद आहेत जे खरच एक माणूस म्हणून जगतात, इतरांना जगायला शिकवतात, संघटीत करायचा प्रयत्न करतात. काही प्रमाणात त्यांना यश आहे परंतु ते फारच कमी प्रमाणात.\nआजकाल लोकांना आपल्या बाजूला काय चाललंय याच सुद्धा भान राहिलेलं नाही, दुसर्यांच्या लग्नात लागलेला dj ऐकून कानाला हात लावून त्यांच्या नावाने बोट मोडणारे लोक आपल्या पोरांच्या लग्नात मात्र त्या वरच ठेका धरत असतात.\nकित्येक वेळा आजूबाजूला हिंस्र पशु सारखी मनुष्यवृत्ती सुद्धा आदळून येते, बायाकापोरींना छेडणे, मारामाऱ्या करणे, दिवसाढवळ्या म्हातार्या माणसांना लुटणे यासारखे प्रकार आजकाल सर्रास दिसू लागले आहेत, मात्र त्यावेळी त्यांना आळा घालणे सोडून त्या वेळेवर टीकाटिपण्णी मात्र वाढू लागली आहे.\nमोबाईल ने तर खरच क्रांती केली आहे, माणसं तोडायची, (माणसं जोडली असतीलही पण तोडली जास्त जातात, विचार करून बघा.) ह्याविषयी कितीही बोलाल तर ते कमीच आहे.\nआपल आपल म्हणण्याच्या नादात मात्र माणूस एकमेकांपासून दूर जायला लागलाय.\nपूर्वी एकत्र साजरे होणारे सण उत्सव आजकाल holidays झालेत.\nआजी आजोबांच्या गोष्टी आता outdated झाल्यात.\nभावंडासोबतचे खेळ पूर्वीसारखे रंगेनसे झालेत,\nआईची माया सुद्धा आजकाल artificial वाटायला लागलेय.\nमित्रमंडळी फक्त दारू आणि पार्टी पुरतीच मर्यादित झाली आहे.\nमाणूस प्रगत होत चालला आहे,\nमहिन्याला दोन-दोन मोबाईल बदलत चालला आहे,\nमाणूस माणसांतूनच हरवत चालला आहे.\nLabels: जरासा करा विचार\nप्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, चांगल आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतता, त्यामुळे सुखासाठी पळत्याच्या पाठी न लागता जे आहे त्यातच समाधान माना आणि आहे ते चांगल आहे अस मानून पुढे चालत राहा.\nआपण खुपदा अनुभवी माणसाणांकडून ऐकत असतो, मूड चांगला असला की आपल्याला ते सगळ पटत सुद्धा (मोठ्यांच बोलन ऐकून घेण ही सुद्धा एक कला असल्यामुळे त्याला असावा मूड लागतो.) आणि कधीकधी आपण खरच असल्या काहीशा गोष्टींवरती विचार करत बसतो कारण त्या काहीतरी खर सांगत असतात.\nपण खुपदा ह्या रोजच्या दगदगीमधे पुन्हा आपण हरवतो. मनाला आणि शरीराला बर वाटेल अशा गोष्टीमधे पुन्हा फक्त सुख शोधू लागतो. जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवतेय किंवा ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण आनंदी आहोत त्यांच्या कडेच आपण झुकत रहातो.\nपरंतु त्याच वेळी ज्या व्यक्ती आपल्याला आपल्याला (वाटणारा) त्रास देतात, ज्यांना पाहिल्यावर आपल्या आनंदावर विरजण येत किंवा आपल्याला दुःख होत राग येतो अशा व्यक्तीना मात्र आपण टाळत रहातो. आणि या व्यक्तीं मद्धे बघायला गेल तर आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशी मंडळी असते. म्हणजे बघायला गेल तर आपण आपल्याच माणसांना कंटाळतो, त्यांची काहीच किंमत ठेवत नाही. जिची पूजा करायला पाहिजे त्या आई-बहिणीच्या नावाने एकमेकांना शिव्या घालतो. म्हणजे त्यांच्या वरचा खरतर तिरस्कारच आपण लोकांसमोर मांडत असतो.\n कारण ते उगाच इरिटेट करतात, नको असतानाही 'लेक्चर' देत बसतात न ऑल.\nखरतर हीच लोक आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला बोलत असतात हे मात्र आपण विसरतो, आणि क्षणभंगुर अशा काही 'सुंदर' बोलणाऱ्या लोकांकडे आपण आकर्षित होतो.\nमाझ ही तसच, आईची आणि माझी सर्रास भांडण होत असतात. मी ही रागाच्या भरात तिला काहीही बोलून कुठेतरी जातो, ती मात्र रोज माझी अरेरावी ऐकून घेत असते, आणि काहीही न बोलता मागच सगळ विसरून रोज सकाळी हसऱ्या चेहऱ्याने माझ्या सुंदर दिवसाची सुरवात करते.\nशेवटी आपली ती आपलीच मानस असतात, हे फ़क़्त आई साठी नसून माझा भाऊ, पप्पा, माझे खूप सारे मित्र आणि 'ती' सुद्दा. सगळे मला समजून घेतात आणि प्रत्येक दिवशी आपल्या वाट्याला येणार्या सुखाच्या काही ओंजळी माझ्यावर उधळतात. म त्यांच्यामुळे झाला, तरी थोडासा त्रास आपण का नाही समजून घ्यावा.\nसुख म्हणजे पैसा, घर, गाडी, चिकणी गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड हे आहे, की आईच्या हातचा धपाटा, बाबांचे हळूच मारलेले टोमणे, मित्रांनी भांडून वाटून खाल्लेला वडापाव आणि तिने/त्याने अचानक फोन करून म्हटलेल 'i love you.'\nपैसा तो हात का मैल है, आणि कमवायला अख्ख आयुष्य पडलय. पण आपल पाकीट अगोदरच इतक्या प्रेमळ माणसांनी भरलय तर अजून कशाची गरज आहे.\nआहे ते एंजॉय करायच बस्स, और क्या चाहिये जिंदगी से.\nLabels: जरासा करा विचार\nमाझ्या डोळ्या देखत ओढलं त्याने,\nताकद एखाद्या हत्तीची त्याच्या अंगी\nपण किंचाळण्याचा आवाज मात्र कानावर\nकाळीज फाडणारी आर्त किंकाळी,\nजीव जातानाची सुद्धा नसेल होत अशी तडफड,\nहाताच्या मुठी आवळून पुढे होणार मी,\nइतक्यात अजून भयानक ३-४ जन मागून,\nलोकांची पळापळ, भेदरलेल्या मेंढरांसारखी,\nपण किंकाळण्याचा आवाज मात्र हळू हळू तीव्र,\nकाय करावे अशा वेळेला हे कळत होत,\nमानाने ही केला निर्धार,\nआयुष्यभर ज्या पुस्तकातून प्रेरणा घेतल्या,\nत्यांची एकेक पान डोळ्यासमोर,\nपण शरीर साथ देईना,\nभोवळ येवुन पडतो कि काय,\nकाय चाललंय, थांबवायला हव आपण,\nनकळत पणे हातात दगड हि घेतला,\nआणि पोटाची आतडी फाटेपर्यंत तोंडातून आवाज निघाला,\nहिजड्यांच्या औलादी सगळ्या दचकल्या बहुतेक,\nमाझ्या दिशेने आले काही,\nकधी न मिळालेली शांत झोप,\nसमोर फक्त शांत, निरभ्र आभाळ,\nएक सुंदर ललना, तितक्याच सुंदर वेशात,\nकाय तीच ते रूप, आहा\nनकळत गेले दोन्ही हात पुढे,\nतिनेही आपले नाजूक हात हातावर ठेवले,\nजवळ येवुन कानात काहीतरी कुजबुजली,\nमी फक्त एकटा ,\nरडू आवरेना आता तर,\nआईचे रडणारे केविलवाणे डोळे ,\nमैताला आल्यासारखे बाकीचे सगळे आजूबाजूला,\n\"आई काय झालं ग मला नाही आठवत आहे काहीच. सांग ना.\"\nकोणीच काही बोलायला तयार नाही,\n\"सांग ना ग आई, बाबा तुम्ही तरी सांगा\"\nकितीवेळ असा पडून होतो कुणास ठावूक,\n\"तुझा प्रयत्न फसला बाळा.\" आईचा हुंदका,\nअचानक सगळी चक्र उलटी,\nसंपवलं होत एक सुंदर स्वप्न,\n\"अभ्यास कर म्हणून सांगितलं तर कधी आमचं ऐकलं आहेस का तू सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग सगळ स्वतःच्या मनानेच. सांगणारे वेडे आहेत का मग त्यापेक्षा आधीच संग ना नाही जमणार म्हणून, कशाला आमचा वेळ आणि पैसा फुकट घालवू तुझ्यासाठी. माझचं चुकलं. कशाला विश्वास ठेवला काय माहित. काय करायचं ते कर आता, कानाला हात या पुढ.\"\nऑक्टोबरला पण बारावीची परीक्षा नापास झाल्यानंतर पप्पांचं लांबलचक आणि कधी न संपणार भाषण.\nआजकाल प्रत्येक व्यक्ती कुणावर तरी अवलंबून असतोच. एकट्याने करायचं धाडस नसेल कदाचित म्हणून अनेकांना सोबत घेत असेल. पण जेव्हा तो आपला विश्वास, आपली अपेक्षा, आपला वेळ एखाद्यावरती खर्च करत असेल तर तेवढंच परत मिळण्याची हमी सुद्धा तो मागत असतो.\nकाही जन देतात हमी, आणि त्या तितक्याच कसोशीने आणि आत्मियतेने पूर्ण करतात. आपल्यावरच विश्वास सार्थ ठेवतात.\nपण काही जन नाही करू शकत पूर्ण, त्याच कारण काही का असेना पण कधीकधी सगळ्या गोष्टी पूर्ण करण जमत नाहीत. एकावेळी अनेक गोष्टी नाही जमत त्यांना. सोप्या भाषेत म्हणजे ते multitasker नसतात.\nपण यामुळे त्यांच्यावरती अपेक्षा लावून बसलेले कित्येक जनांचा मात्र सपशेल अपेक्षाभंग होतो. एखाद्याने आपला विश्वासघाताच केलाय जणू असा त्यांचा अविर्भाव असतो.\nआपला अपेक्षाभंग झाला तर त्रास होन स्वाभाविक आहे, पण आपण अपेक्षा बाळगल्याच नाही तर.\nआपण आपलं बघायचं. मी कसा वागतोय, माझं कुठे काही चुकतंय का, बस, विषयच संपला.\nजे आहे ते चांगल अस म्हणा कि राव, जगुद्या समोरच्याला पण. मान्य आहे चुकतोय तो, पण तुम्हीच त्याला हाड तुड केली तर बाकीच जग तर खाऊन टाकेल त्याला.\nत्याच्यावर आपला विश्वास टाकण्यापेक्षा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढवायला मदत करा.\nसोडा सगळ त्याच्यावर, काय हव ते करू द्या, तुम्ही फक्त चांगल मार्गदर्शन करा.\nमुळात मुलांकडून काही expect करण्यापेक्षा त्यांना accept करायला शिका.\n(वरचा संवाद जरी खरा असला तरी माझे बाबा मला पहिल्यापासून support करतच आले आहेत, त्यामुळे तो संवाद फक्त विषय मांडणी करता आहे. )\nLabels: जरासा करा विचार\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभा असणारा, आपल्या सुखात स्वतःच सुख मानणारा, असं काहीसं ज्याकडे असेल त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला वेळ, काळ, रंग, जात-पात, उंची, जाडी या काश्शाचीही गरज नसते. फक्त दोन मन जुळायला लागली कि हळूहळू ते एका चांगल्या नात्याचं रुपांतर घेत जात. योग्य त्यावेळी त्याला योग्य तसा आकार दिल्यास आयुष्यभर साथ देणारी भक्कम व्यक्ती आपण आपल्या जवळ बाळगू शकतो. मग इतर कोणाचीही गरज भासत नाही आपल्याला.\nप्रश्न असा आहे कि, आजच्या वातावरणात असं कोणी सापडेल का हो आपल्याला\nआजकाल ज्यावयात मुलांना स्वतःची चड्डी सांभाळता येत नाही, त्याच्याकडेच ४-४ girlfriends असतात, आणि तो मुलगापण हे असं सांगत असतो कि जणू कुठे फार मोठी लढाई जिंकून १०-१२ किल्ले जिंकले असावेत.\nहे असत कहो प्रेम\nकि प्रेम या नावाचा गैरवापर करून, दोन्ही बगलेत २-२ प्रेमिका कवटाळून, आपली छाती आणि मान वर करून चालणाऱ्या कडून शिकायचं का प्रेम म्हणजे काय ते\nमुलींचंहि तसंच, आजकाल सर्रास २-३ boyfriends फिरवणाऱ्या मुलींचीही कमतरता नाही आहे आपल्या समाजात.\nकाय चाललंय नेमक ते खरच समजण्या पलीकडच आहे.\nपाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब वाढलाय हे मान्य आहे कि, पण कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा आणि कशाचा नाही इतकी अक्कल तरी आजकाल सगळ्यांच्याकडे असेलच. जे चांगल ते घ्या कि, जे वाईट आहे ते नकोच, त्याची गरजच नाही आहे, पण आपण नेमक तेच शिकतोय त्यांच्याकडून, आणि त्या वाईट गोष्टी हळूहळू आपण आपल्या समाजात आपल्याच रूढी-परंपरे सारख्या वापरत आणि पसरवत आहोत.\nहे फार धोक्याच आहे, अजून त्याने बाळसं धरलेलं नसलं तरी येणाऱ्या काही वर्षात याचा फार मोठा त्रास आपल्या युवा वर्गाला होणार आहे.\nस्पष्ट भाषेत सांगायचं झाल तर मी हे अशाकरता म्हणतोय कि,\nस्पर्धा वाढली आहे, रोज आपल्याला फार मोठ्या तानतणाव खालून जाव लागतंय. आणि तो तानतणाव दूर करण्यासाठी आपला तरुण वर्ग सरळसरळ आपल्या partner वरच अवलंबून आहे. त्यामुळे आणि आत्ता तर सरकारी कायद्यामुळे (१८+ कायदा) एकमेकांशी physical होण्याकरता कशाचीहि बाधा येणार नाही.\nतुम्ही काय हव ते करा हो. आम्ही कोण सांगणार करा किंवा नको ते.\nपण याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम तुम्ही समजून घ्या इतकाच.\nमुलांना याचा काही त्रास होत नाही, हे science आहे. पण मुलींचं काय, त्यांना खरच फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत. भले सगळ safe असलं तरी.\nहे झाल एक कारण,\nपण तुमच्या आयुष्यभराचा जेंव्हा प्रश्न येईल तेव्हा जर तुमचा partner असला तर ठीक, पण नसला तर त्यावेळेस काय करणार परत दुसऱ्या कुणावर प्रेम\nम्हणजे परत नव्याशी सगळ तेच rewind करायचं जे आधी झालंय\nपण कितीही प्रयत्न केला तरी तो पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, विसरू शकाल\nमाणूस प्राण्याला इतरांपेक्षा वेगळा मानलं जात कारण तो आपल्या एकाच सह्चारीकेसोबत स्वतःच अख्खं आयुष्य व्यतीत करतो. नाहीतर आपल्यात आणि इतर प्राण्यामद्धे फरक तो काय\nप्रेम करा, खूप प्रेम करा, पण फक्त योग्य व्यक्तीवर करा, आणि असं करा कि त्याच्याशिवाय इतर कोणाचाही कधीच विचार येणार नाही आपल्याला.\nहिर-रांझा, लैला-मजनू, अशी उदाहरणं आपण प्रेम करताना एकमेकांना देत असतोच ना.\nत्यांनी कधीच शारीरिक सुखासाठी नव्हत हो केलं प्रेम.\nपण आजकालच पोषक वातावरण ह्या सगळ्या प्रेमवीरांच्या गोष्टींना मारक असं आहे.\nफक्त तुम्ही त्याचा भाग होऊ नका आणि आपल्या भडक प्रेमाचं उदाहरण ठेवू नका.\nLabels: जरासा करा विचार\nतुम्ही म्हणाल कि याला दुसरं काही सुचत कि नाही.\nपण खर म्हणजे हा विषय आहेच इतका खोल कि त्याच कधीच कोणीही मोजमाप करू शकणार नाही.\nपण तरीही आज जरा वेगळ्या दृष्टीने या प्रेमाकडे बघण्याची वेळ आली आहे .\nआज जिकडे बघावं तिकडे आपल्याला प्रेमी युगुल एकमेकांवर प्रेमाचा (त्यांच्या भाषेत बर का) वर्षाव करत असतात,\nदिवसभर mobile वर बोलत असतात, ते झाल कि म Facebook chat, Gtalk आणि आता Whatsapp, इतक उतू जाणार प्रेम आणतात तरी कुठून हा माझ्यापुढचा फार मोठा प्रश्न आहे. (कारण याच मुळे मला फार शिव्या पडतात तिच्याकडून, तिच्या मते मी बोलतच नाही म्हणे, असो )\nपण खरच काहो हे दिवसभर इतके close राहिल्यावरच तुमच एकमेकावरच प्रेम वाढत असेल\nह्या विषयाला नंतर कधीतरी सविस्तर बघूया.\nपण अस बोलता बोलता किती वेळ वाया घालवतोय हे आपण कधी पाहिलंय\nआपण गणितच मांडू त्यापेक्षा,\nसकाळी उठल्यावर अर्धातास whatsapp वर (अंथरुणात पडल्या पडल्याच)\nत्यानंतर collage किंवा office ला जाताना जीतका काही वेळ मध्ये येईल तेवढा वेळ फोन वर,\nतरी आपण १ तास धरू.\noffice मध्ये गेल्यावर आजकाल तर सगळ्यांकडे WiFi असल्यामुळे दिवसभर Facebook सुरूच असते, तरी त्यातला फक्त १ तास आपण धरू,\n( collage मध्ये जाणारे बसतात का कधी lectures ला ते हिशेबात नको )\nत्यानंतर घरी जाताना परत १ तास फोन वर.\nघरी आल्यावर पुन्हा whatsapp चालू तो रात्री १-२ वाजल्याचे भान नसे पर्यंत.\n(आई किंवा वडिलांनी कंबरेत लाथ घालेपर्यंत म्हणा हव तर)\nम्हणजे कमीतकमी आणि जवळजवळ ५ ते ६ तास आपण एकमेकांशी connected असतो\n(हा सरकारी आकडा नाही बर का, नाहीतर press वाले धरतील मला )\nआता फक्त एवढा विचार करा कि ह्या वेळात आपण काय काय करू शकलो असतो.\nमला सांगायची गरजच नाही.तुम्हाला माहित आहेच कि या वेळात आपण काय काय करू शकतो ते. (अर्थात तुम्ही सगळे समंजस आहातच. )\nसांगायचं एवढच कि प्रेम करा, प्रेम हे व्हायलाच पाहिजे एकदातरी आयुष्यात. प्रेमासारखी दुसरी कोणतीच गोष्ट किंवा भावना ह्या सृष्टीत सापडणारच नाही किंवा आहेच नाही अस म्हटलं तरी त्याची अतिशयोक्ती होणार नाही,\nपण त्याच प्रेमासाठी आपला Timepass होणार नाही याची फक्त काळजी घ्या.\nजीवन सुंदर आहे, पण ती सुंदरता जरा जपून वापरा, आपल्याच हातून गळा नका घोटू त्या सुंदरतेचा. आपल्या पुढच्या आयुष्यासाठी राखा काहीतरी, किंवा निरस असे बेचव आयुष्य जगायची तयारी करा.\n(जरा नवी पद्दत आज वापरली आहे, तरी सांभाळून घ्या)\nLabels: जरासा करा विचार\nयोग्य तो वकत पाहावा | तेव्हाची उठाव हाणावा ||\nसोडूनी मोहाचे पाश | व्यवहार आपला जाणावा ||\nमनी नसावी कसची चिंता | समयी आळवावे भगवंता ||\nआपण आपुले कर्म करावे | बाकी भाड में जाये जनता ||\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/ranji-trophy-cricket-nashik-vs-baroda-19220", "date_download": "2018-04-23T07:37:59Z", "digest": "sha1:FDXOO6LF22CH45ZC6QRFUBB46QGHIE3N", "length": 10710, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ranji Trophy Cricket in Nashik UP v/s Baroda रणजी ट्रॉफी: नाशिकमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध बडोदा सामना सुरु | eSakal", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: नाशिकमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध बडोदा सामना सुरु\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nनाशिक : येथे सुरु असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेदरम्यान आज (बुधवार) उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा सामना सुरू आहे. बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उत्तर प्रदेशच्या 27 षटकात 3 बाद 97 धावा झाल्या आहेत.\nगोल्फ क्‍लब मैदानावर सुरू आजच्या सामन्याचे उद्‌घाटन नाशिकचे महापौर अशोक मूर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या उपस्थितीत झाले.\nनाशिक : येथे सुरु असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेदरम्यान आज (बुधवार) उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा सामना सुरू आहे. बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उत्तर प्रदेशच्या 27 षटकात 3 बाद 97 धावा झाल्या आहेत.\nगोल्फ क्‍लब मैदानावर सुरू आजच्या सामन्याचे उद्‌घाटन नाशिकचे महापौर अशोक मूर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या उपस्थितीत झाले.\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-narayan-rane-election-update-481940", "date_download": "2018-04-23T07:17:11Z", "digest": "sha1:UV7W5GECSJEFRXTRF426TR7MDBDGRTWC", "length": 14880, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?", "raw_content": "\nमुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट\nमाजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nमुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट\nमुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट\nमाजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6495-sangli-chicken-famous-living-with-dogs", "date_download": "2018-04-23T07:35:12Z", "digest": "sha1:PV6RUKHXDSLOKQNBPWT7GIVJCMWTRI66", "length": 6053, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "घर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली\nआपण बोलणारा आणि अण्णा म्हणणारा कोंबडा पाहिलाय. सांगलीत एका कोंबड्याची चक्क कुत्र्यासोबत मैत्री जडलीय. विशेष म्हणजे हा कोंबडा मालकाच्या घराऐवजी 24 तास कुत्र्यांच्या कळपातच असतो. दोन वर्षे वयाच्या या कोंबड्याला कुत्र्याचा आणि त्याच्या पिलांचा इतका लळा लागला आहे की, हा कोंबडा या कुत्र्याच्या कळपापासून बाजूलाच जात नाही.\nजिकडे कुत्री जातील त्यांच्यामागे हा कोंबडा जातो आणि कुत्र्याच्या अंगावर बसून दंगामस्तीही करतो. एवढेच नाही तर कुत्र्याच्या अंगावर खेळणे, आणि कुत्री जिकडे जातील तिथे मागोमाग फिरणारा कोंबडा सांगलीत चर्चेचा विषय बनलाय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2012/02/blog-post_21.html", "date_download": "2018-04-23T07:25:35Z", "digest": "sha1:CPYKZ7XNZAWVRXHJQOWDUXJ3UPZ7JDZH", "length": 8276, "nlines": 160, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती", "raw_content": "\nदोन फुलपाखरे प्रेमात पडली होती\nदोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके\nदिवशी ते लपा-छपि खेळत होते,\nमुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन\nखेळ आपल्या दोघांच्यात ....\nमुलगी फुलपाखरू :- हो चालेल \nमुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये,\nसकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये\nजो सर्वात प्रथम बसलेला असेल\nतो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....\nमुलगी फुलपाखरू :- हो चालेल \nदुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी,\nमुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन\nउभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट\nतो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल\nआणि तिला दाखवून देईल कि त्याचे\nतिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....\nथोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर\nती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये\nमरून पडली होती ........ कारण, रात्रभर\nती त्या फुला मधेच राहिली होती फक्त\nह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच\nआणि ते फुल उमलताच\nती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप\nघेईल आणि त्याला दाखवून देईल\nकि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते\nआणि खरेच तिचे प्रेम जीवापाडच होते .....\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nतिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी\nतुला पाहील कि अस वाटत\nप्रेमात खरेच जादू असते\nदोन फुलपाखरे प्रेमात पडली होती\nउमललेल्या गुलाबाला मरणाच दुखं नसत\nसावलीचा या गंध वेगळा\nONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे..\nकाळ देहासी आला खाऊ - संत नामदेव\nना उन सपनो को देखो जो टूट जाये,\nयेशील ना तेव्हा तुही.......राख माझी वेचण्यासाठी\nइतकं सुंदर असूच नये एखाद्यानं\nउन्हाच्या महाली आज आठवांनी दरवळणारे जुने ते दिवस\nखरच आयुष्य खुप सुंदर आहे\nखेळ-मी खेळ मांडियला होता\nघेऊन तिरडी खांद्यावरी मी चालीत आहे\nसांग ना कोठे हरवलीस तू\nउन्हें गर शगल है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-rules-116120700018_1.html", "date_download": "2018-04-23T07:13:40Z", "digest": "sha1:5UOIP4QGO2HXQGP5K7RYYP22DO5C3U4F", "length": 7808, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सेक्सचे विचित्र नियम | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रत्येक देशाचे सेक्सप्रती दृष्टिकोन वेगवेगळे आहे. काही देश सेक्स नियमांप्रती उदार आहे तर काही देश याप्रती सक्त आहे. परंतू काही देश असेही आहे जिथे विचित्र नियम आहे. हे विचित्र ‍सेक्स नियम ऐकल्यावर आपणही आश्चर्यात पडाल:\n* कोलंबिया येथील कालीमध्ये लग्नानंतर नवरा-बायको आपल्या आईच्या उपस्थितीत सेक्स करतात.\nअमेरिकाच्या वेस्टर्न पॅसिफिक ओशियनमध्ये स्थित गुआम येथे पुरुषांना हेच काम आहे की त्यांनी पूर्ण राज्यात फिरून व्हर्जिन तरुणींचे कौमार्य भंग करावे. तरुणी त्यांच्या जीवनातील पहिल्या सेक्सचा अनुभव देण्यासाठी किंमतही देते. येथे व्हर्जिन मुलींचे लग्न होत नसतात.\nवॉशिंग्टनच्या एका राज्यात कोणत्याही परिस्थितीत व्हर्जिनसह सेक्स करणे बेकायदेशीर आहे. यात फर्स्ट नाइटदेखील सामील आहे.\n'सेक्स लाईफ' फुलवण्यासाठी 'हिप्नोथेरेपी'\nलव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स\nइंजाय करायचं असेल तर या ठिकाणी करा सेक्स\nजाणून घ्या कोणती रास आहे आपली पर्फेक्ट सेक्स पार्टनर\nमहिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचे कारण\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/a-boy-murdered-mother-and-father-in-pune-276166.html", "date_download": "2018-04-23T07:11:11Z", "digest": "sha1:QTDZ5XJ3OGBAJ5L35SJTZ4VLYSFQEAKM", "length": 11060, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात मुलानेच केली आई वडिलांची हत्या", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपुण्यात मुलानेच केली आई वडिलांची हत्या\nएका मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.\n06 डिसेंबर: पुण्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.\nपुण्यातल्या मध्यवर्ती अशा शनिवारवाडा भागाजवळ हा प्रकार घडला आहे. आशा क्षीरसागर आणि प्रकाश क्षीरसागर अशी मयत व्यक्तींची नावं आहेत. पराग क्षीरसागर असं मुलाचं नाव असून त्याचं वय 30 वर्षे आहे. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. आज पहाटेची ही घटना आहे. आरोपी जखमी आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचं कळतंय. आरोपने आईवडिलांचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.\nदरम्यान पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2013-09-13T12:03:00-07:00&max-results=10&reverse-paginate=true", "date_download": "2018-04-23T07:16:58Z", "digest": "sha1:B2IWJQCQHH7ILDMFW44XLPSSQEAQQ6TK", "length": 9244, "nlines": 150, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\nशब्दाविना बोलणारा, स्पर्शातूनी भेटणारा,\nमुका गोड अनुराग तू..♥♥♥\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2014/12/speed-dial-in-smartphones-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:35:21Z", "digest": "sha1:UNMNIO3LG5NOZ7TFBJIBZJCAKPRUUTQL", "length": 6219, "nlines": 37, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: आपल्या स्मार्टफोनवर स्पीड डायल कसे करावे", "raw_content": "\nशनिवार, 13 दिसंबर 2014\nआपल्या स्मार्टफोनवर स्पीड डायल कसे करावे\nया लेखामध्ये आपण आपल्या स्मार्टफोनवर स्पीड डायलची सेटिंग कशी करावी हे पाहू. थोड्या बहुत फरकाने हे बहुतेक अँड्रॉइड फोनवर सारखे असेल.\nपहिल्यांदा आपल्या अँड्रॉइड स्मार्ट फोनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या फोनचे आईकॉन निवडा.\nत्यामुळे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन वर खालील प्रमाणे मेनू उघडेल.\nआता यानंतर तुमच्या फोनच्या खालील बाजूस स्क्रीनच्याही खाली असलेले तीन बटन आहेत त्यापैकी डाव्या बाजूचे बटन प्रेस करा, म्हणजे एक कॉनटेक्स्ट मेनू उघडेल.\nत्यापैकी स्पीड डायल निवडा. त्यामुळे खालील प्रमाणे मेनू उघडेल.\nयामध्ये पहिला नंबर व्हॉईस मेल साठी आहे. तर बाकीचे नऊ नंबर तुम्ही स्पीड डायल साठी वापरू शकता.\nस्पीड डायल साठी क्रमांक निवडा त्यासाठी त्या क्रमांकावर टॅप करा ( म्हणजे हळूच टिचकी मारा ), असे केल्यावर तुमच्या फोनवर असलेल्या फोन नंबर ची यादी उघडेल. ही यादी खाली दाखवल्या प्रमाणे \"contacts\" आणि इतर कुठला अॅप असेल तर त्यामध्ये ही असू शकते.\nतर आपल्याला हवी ती यादी निवडून \"Just once \" हा पर्याय निवडावा, म्हणजे तुम्हाला पुढील वेळी दुसरी यादी निवायची असेल तर तसे करता येते.\nयामुळे तुमच्या फोनच्या contact ची यादी दिसू लागेल. त्यापैकी आपल्याला ज्या क्रमांकासाठी स्पीड डायल सेट करायचे असेल तो क्रमांक निवडावा. असे केल्यानंतर तो क्रमांक निवडला गेल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल. जर क्रमांक बदलायचा असेल तर स्पीड डायल च्या यादी मधील क्रमांका सामोर असलेल्या (- ) उणे च्या चिन्हा ला निवडल्यास तो क्रमांक काढून टाकला जातो.\nआता पुढील वेळी जेव्हा तुम्ही दयाल करता तेव्हा पूर्ण क्रमांक टाईप करीत बसण्या ऐवजी फक्त त्याच्या स्पीड डायल नंबर वर बोट ठेवावे तर तो नंबर टाईप होईल. तर हे बोट काही सेकंद तसेच ठेवल्यावर त्या नंबर ऐवजी पूर्ण फोन नंबर टाईप होऊन त्या नंबरला कॉल देखील जातो. तर अशा रीतीने 2 ते 9 क्रमांकावर आपण नऊ नंबर साठी स्पीड डायल वापरू शकतो.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410205035/view", "date_download": "2018-04-23T07:34:03Z", "digest": "sha1:E7CSEXQ64SDSZN7SHSUCHBAA35A755KH", "length": 15781, "nlines": 305, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पदे ५८१ ते ५८५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे ५८१ ते ५८५\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nपदसंग्रह - पदे ५८१ ते ५८५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\nपदे ५८१ ते ५८५\nसंत दयाळु मोठे गे बाई ॥ध्रु०॥\nपरब्रह्म मूर्तिमंत ॥ लीलाविग्रही संत ॥ उद्धरिती जीव जंत गे ॥१॥\nपाहुनियां कृपाद्दष्टीं ॥ करिती परमामृतें वृटी ॥ निजानंदें भरिती सृष्टी गे ॥२॥\nत्वतमसीवाक्येंकरुनी ॥ जन्मांतरिंचां दु:खें हरुनी ॥ देती हातीं रघुवीर धरुनी गे ॥३॥\nसर्वांभूतीं भूतदया ॥ सारखीच रंका राया ॥ द्वैतबुद्धि गेली विलया गे ॥४॥\nसर्व संगीं ते नि:संग ॥ सहजीं सहज पूर्ण रंग ॥ निजानंद अभंग गे ॥५॥\nश्रीहरिचरणीं अनन्य ते धन्य रे ॥ध्रु०॥\nअनन्य ते धन्य ॥ ब्रह्मादिकांसी मान्य ॥ पाण पण्य केलें शून्य रे ॥१॥\nदेहबुद्धीं नव्हति विभक्त ॥ ऐक्यरूपें होती भक्त ॥ चर्मदेहीं जीवन्मुक्त रे ॥२॥\nअभेद भक्तिबोधें ॥ सिद्धांत शास्त्रशोधें ॥ रंगले निजानदें रे ॥३॥\nसद्नुरुच्या उपकारा माय ॥ उतराई मी होऊं काय ॥\nह्र्दयीं धरुनि त्याचे पाय ॥ राहों सर्वदां ॥१॥\nमज म्यां हरविलें होतें ॥ नव्हतें दिगंताहीपरतें ॥\nसांपडलें सद्नुरुच्या हातें ॥ माझें मजपाशीं ॥२॥\nपरि तें मजला काय होय ॥ ऐसें झालें होतें माय ॥\nदेहबुद्धिनें अवघें जाय ॥ केलें तें वायां ॥३॥\nअवलोकितां कृपाद्दष्टीं ॥ झाली परमामृतवृष्टी ॥\nनिजानंदें भरली सृष्टी ॥ समसाम्यें तेव्हां ॥४॥\nअनन्य व्यतिरेकेवीण ॥ छेदभेद रहीत पूर्ण ॥\nजेथें नाहीं गुणागुण ॥ तें माझें मजपाशीं ॥५॥\nअज्ञानाचा आवरणभंग ॥ होतां सहज पूर्ण रंग ॥\nरंगीं रंगुनियां नि:संग ॥ होउनियां ठेला ॥६॥\nरामरूपीं जडली प्रीति ॥ राम-मय झाली वृत्ति ॥\nअंतर्बाह्म सर्वाभूति ॥ रामचि भासे ॥१॥\nअशनीं शयनीं भोजनीं पानीं ॥ गमनागमनीं जनीं वनीं ॥\nरामरुप नयनीं मनीं ॥ रामचि भासे ॥२॥\nजें जें द्दश्य पाहों जाय ॥ तें तें रामरूप होय ॥\nपाहातें पाहणें तेंही माय ॥ रामचि भासे ॥३॥\nमागें पुढें तळीं वरी ॥ रामरूप चराचरीं ॥\nसबाह्माभ्यंतरीं ॥ रामचि भासे ॥४॥\nदिगंताही परता राम ॥ भासे अवघा पूर्णकाम ॥\nमुनिजनमनविश्रामधाम ॥ रामचि भासे ॥५॥\nपाहातां राम निजमूर्ति ॥ रंगीं रंगली स्फूर्ति ॥\nनेति नेति शब्दें गाती ॥ वेदश्रति सर्वदां ॥६॥\nमी देह ह्मणवी जो त्यासी ॥ आत्महत्या पापरासी ॥\nपदोपदीं निश्वयेंशीं ॥ घडती सर्वदां ॥१॥\nअंतर्बाह्म सर्वव्यापी ॥ देहबुद्धिनें त्यासी लोपी ॥\nआत्मघातकी तो पापी ॥ अवलोकूं नये ॥२॥\nस्वस्वरूपविस्मरणें ॥ अज अव्यया जन्ममरणें ॥\nऐसा हा दुस्तर निस्तरणें ॥ भवसिधू कैसा ॥३॥\nनाहं देही न मे देहो ॥ पूर्ण ब्रह्म तें मी पाहाहो ॥\nऐसा हा अनुभवीं राहो ॥ अनुभव सर्वदां ॥४॥\nब्रह्माहमस्मि-बोधें ॥ रंगलीया निजानंद ॥\nस्वप्नींचीं जैसीं द्वंद्वें ॥ प्रबोधीं मिथ्या ॥५॥\nपु. ललकार्‍या ; हुजर्‍या ; भाट . भालदार चोपदार नकीब देवनाथ , कटिबंध ६ . १ . लागलीच नकीब पाठवून सर्व फौजेतील लोकांस वरील मसलतीप्रमाणे .... दिला . - थोरले मल्हारराव होळकर चरित्र १६१ . [ अर . नकीब ]\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/Hour-of-Code-Star-Wars.html", "date_download": "2018-04-23T07:25:29Z", "digest": "sha1:KGSB5QAKM5EGMKAECV25SMXPE6OXYC4M", "length": 4607, "nlines": 46, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्टार वार्स अवर ऑफ कोड", "raw_content": "\nबुधवार, 30 मार्च 2016\nस्टार वार्स अवर ऑफ कोड\nया शैक्षणिक अॅक्टिविटीमध्ये तुम्हाला हसत खेळत प्रोग्रामिंग शिकवले जाते. सहा वर्षावरील मुलांसाठी ही एक्टिविटी आहे. यामधे खेळाचे दोन ऑप्शंस आहेत. ब्लॉक्स आणि जावा-स्क्रिप्ट. या ठिकाणी आपण ब्लॉक्स चे लेवल्स पाहू. तुम्हाला जावा स्क्रिप्ट शिकण्यामध्ये उत्सुकता असेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता. हे दोन्ही पर्याय खालील लिंक वर उपलब्ध आहेत.\nयामध्ये एकूण पंधरा लेवल्स आहेत. तुम्हाला एका रोबोटच्या हालचाली प्रोग्राम करायच्या असतात. त्याच बरोबर एखाद्या कॉम्प्युटर गेम मधील वेगवेगळ्या बाबी, जसे त्यामधील पात्रे, बॅकग्राउंड, पॉइंट्स केव्हा मिळतील आणि कमी होतील ते ठरवणे इत्यादी बाबी तुम्हाला प्रोग्रामिंग करून नियंत्रित करता येतात.\nखाली या स्टार वार्स अवर ऑफ कोड मधील प्रत्येक लेवल चे सुरवातीचे आणि त्यानंतर लेवल पूर्ण झाल्यानंतरचे किंवा लेवलची अॅक्शन चालू असतानाची चित्रे दाखवलेली आहेत. त्याच बरोबर प्रत्येक लेवल पूर्ण करण्यासाठी केले जाणारे कोडींग ही दिलेले आहे. तुम्ही हे अवर ऑफ कोड स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि कुठे अडल्यास या पानावर त्या लेवलचे उत्तर पहा.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/akshay-trutia-113051300013_1.html", "date_download": "2018-04-23T07:10:05Z", "digest": "sha1:VC3HPBNUSO5AA4I2GPMLXNCCWMUS7NDM", "length": 14796, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अक्षय तृतीया | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. या दिवशी केलेल देवपूजेमुळे घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात. माणसाच्या हातून रोज अनेक चुका होत असतात. शुभ कार्य घडले, परीक्षेत यश मिळाले, लग्न झाले, पैसा मिळाला, सफल समारंभ झाले, एखाद्याला आशीर्वाद दिला अशा घटना घडल्यावर आपली पूर्ण पुण्याई कमी होत असते.\nजोर्पत पूर्वपुण्याई शिल्लक असते तोर्पत काही त्रास होत नाही, पण त्यानंतर त्रासाचे दिवस सुरू होतात. हाती घेतलेली कामे होत नाहीत. आरोग्य वारंवार बिघडू लागते. आर्थिक अडचणी सुरू होतात. निष्कारण गैरसमज निर्माण होतात. भांडणतंटे सुरू होतात. व्यसने जडतात, घरातील वातावरण बिघडते. यासाठी पुण्याईचा साठा वाढविणे ही काळाची गरज आहे. कुणाचे प्रारब्ध कसे असेल त्यानुसार पुण्य कमी जास्त होत असते. विनाशकाली विपरीत बुध्दी असं म्हणतात. आपला विनाशकाळ जवळ आला म्हणजे माणसाची बुध्दी बिघडते. हे कलियुग असल्याने कुणी कुणाचा मान ठेवत नाहीत. माणसाचा कल देवधर्माकडे नसतो. पुण्याई शिल्लक असेर्पत परिणाम दिसून येत नाहीत. नंतर मात्र दुष्कर्माचे चटके बसू लागतात.\nपुण्याईचा साठा वाढणण्यासाठी अक्षय तृतीयेचे पूजन सांगितले आहे. शक्यतो कुलदेवतेची पूजा करावी. कुलदैवत माहिती नसल्यास कुठल्याही देवाची पूजा करून कुलदैवतौ नम: असे म्हणावे. या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. जलदान, वृक्षसंवर्धन आणि मुक्या प्राणंना जीवनदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात.अक्षय ततीयेला केलेली पूजा ही घराणतील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उध्दार करते. शक्य असेल तर या दिवशी पाणपोया सुरू कराव्यात. पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी. झाडे जगवा झाडे वाचवा हे तत्त्व धनात ठेवावे.\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीयावर धन प्राप्तीसाठी 6 सोपे उपाय\nHindu Dharma : तेहतीस कोटी देव कोणते \nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/home-remedies-to-clean-dark-underarm-118041000015_1.html", "date_download": "2018-04-23T07:39:45Z", "digest": "sha1:TAWLBJDOU6PNLVS2V6MIFWGOTSVZ7J2B", "length": 10463, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काळपट अंडरआर्म्स पासून मुक्तीसाठी 6 घरगुती उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाळपट अंडरआर्म्स पासून मुक्तीसाठी 6 घरगुती उपाय\nया सहा नैसर्गिक उपाय अमलात आणून आपण नेचरली काळपट अंडरआर्म्सचा रंग हलका करू शकतात.\nबटाटा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. याने इतर ब्लीचिंग एजंटप्रमाणे त्वचेत इरिटेशन होत नाही. बटाट्याचा पातळ तुकडा कापून अंडरआर्म्सवर चोळावा. वाटल्यास याचे रस काढून काळ्या भागेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.\nबटाट्याप्रमाणे काकडीही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. याने त्वचेचा रंग हलका होण्यात मदत मिळते. काकडीची स्लाइस किंवा रस अंडरआर्म्सवर लावा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय दिवसातून दोनदा अमलात आणू शकता.\nलिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग, अँटीबॅक्टिरियल आणि अँटीसेप्टिक एजंट आहे. अनेक त्वचासंबंधित आजारासाठी लिंबाचा रस वापरण्यात येतो. लिंबू कापून अंडरआर्म्सवर चोळा किंवा लिंबाचा रस प्रभावित भागेवर लावून 15 मिनिट राहून द्या. आपण लिंबाच्या रसात जरा साखरही मिसळू शकता. असे आठवड्यातून 2-3 वेळा करा. लिंबाने त्वचा कोरडी पडते म्हणून नंतर लगेच मॉइस्चराइजर लावा.\nडेड स्कीन हटवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. वाळल्यावर अंडरआर्म्स चोळून स्वच्छ करा. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.\nसंत्र्याची साल त्वचेचे रंग हलके करण्यात फायदेशीर ठरते. साल काही दिवस उन्हाळ्यात वाळवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा. आता दोन ते तीन चमचे पावडर गुलाब पाण्यात किंवा दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर 10 ते 15 मिनिट लावून ठेवा नंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.\nनारळाच्या तेलात व्हिटॅमिन इ आढळतं. हे रंग स्वच्छ करण्यात तसेच नैसर्गिक डिओडरेंटचे काम करतं. कोकोनट ऑयलने अंडरआर्म्सची मालीश करून 10 ते 15 मिनिट तसेच राहू द्या. नंतर हलक्या साबण वापरून धुऊन टाका. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा अमलात आणू शकतो.\nघरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर\nउन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nसौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-ashram-school-girl-student-security-80210", "date_download": "2018-04-23T07:14:31Z", "digest": "sha1:HCMQJOSY35KFH6LXBB7PMFJF4QUEOFRI", "length": 18119, "nlines": 87, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news ashram school girl student security आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा \"राम-भरोसे' | eSakal", "raw_content": "\nआश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा \"राम-भरोसे'\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nनाशिक - राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा \"राम-भरोसे' आहे. अपुरे मनुष्यबळ आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे निर्माण झालेली असुरक्षितता कायम आहे. नाशिक, नागपूर, ठाणे, अमरावती या अप्पर आदिवासी आयुक्‍त कार्यालयांतर्गतच्या शाळांमधील सुरक्षा कागदोपत्रीच आहे. यात आश्रमशाळांच्या संरक्षक भिंतींचे घोंगडे भिजत पडले आहे.\nनाशिक - राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा \"राम-भरोसे' आहे. अपुरे मनुष्यबळ आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे निर्माण झालेली असुरक्षितता कायम आहे. नाशिक, नागपूर, ठाणे, अमरावती या अप्पर आदिवासी आयुक्‍त कार्यालयांतर्गतच्या शाळांमधील सुरक्षा कागदोपत्रीच आहे. यात आश्रमशाळांच्या संरक्षक भिंतींचे घोंगडे भिजत पडले आहे.\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 529 आश्रमशाळा आहेत. त्यात पावणेदोन लाख विद्यार्थी शिकताहेत. यात पाऊण लाखांवर विद्यार्थिनी आहेत. 20 हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. मात्र मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर आहे. खामगाव (जि. बुलडाणा) भागातील आश्रमशाळेमधील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यावर संबंधितांचे निलंबन झाले. सर्व सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळांची तपासणी महिला अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्याच्या आदेशानुसार समिती स्थापन झाली. चार दिवसांमध्ये तपासणी झाली. तक्रारी बंदपेटीत टाकल्या. मात्र त्यांचे पुढे काय झाले, याचे उत्तर गुलदस्तात आहे. अनेक शाळांमध्ये समितीला विद्यार्थी आढळले नाहीत. अनेकांनी भीतीपोटी तक्रार देणे टाळले. बुलडाणा, ठाणे, नाशिक इत्यादींसह राज्यातील अनेक शाळांमध्ये असे प्रकार घडले. त्याची वाच्यता कुठेही झाली नाही. अशा तऱ्हेने गंभीर घटनांनंतर कारवाई करण्यापुरती विद्याथिनींची सुरक्षा सीमित राहिली. प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात मश्‍गुल आहे. आश्रमशाळांसाठी सुरक्षारक्षकांची 491 पदे मंजूर असली, तरीही आजअखेर 181 पदे रिक्त आहेत. सुरक्षारक्षकांअभावी आश्रमशाळेसाठी महिला अधीक्षक उपलब्ध असल्यास त्यांना अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागते. अधीक्षिका नसलेल्या आश्रमशाळांत प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांच्या शिक्षिकांना काळजी घ्यावी लागते. उपलब्ध माहितीनुसार, 75 टक्के आश्रमशाळांच्या इमारतींची अवस्था बिकट आहे. संरक्षक भिंती नसल्याने सुरक्षेचे तीन तेरा वाजत आहेत.\nआश्रमशाळांत आरोग्य, स्वच्छतेचा मुद्दाही गांभीर्याने हाताळला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्पदंश, पाण्यात बुडणे, आजारपण याकडे दुर्लक्ष होते. 2002 पासून ते 2017 पर्यंत राज्यातील 1 हजार 300 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.\nविदर्भात स्वतंत्र व्यवस्थेची मागणी\nनागपूर : विदर्भातील आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या स्वतंत्र व्यवस्थेबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी प्रलंबित आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. अमरावती जिल्ह्यात 46, यवतमाळ 80, वर्धा 8, चंद्रपूर 12, गोंदियामध्ये 24 आश्रमशाळा आहेत. विदर्भातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या 30 हजारांवर आहे.\nभंडारा जिल्ह्यात अनेक आश्रमशाळा भाड्याच्या इमारतीत असल्याने, मुलींच्या सुरक्षेची समस्या गंभीर आहे. विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शारीरिक समस्यांच्या निराकारणासाठी समुपदेशकांची आवश्‍यकता आहे. मांडवा (जि. वर्धा) येथील आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाने मुलींवरील अत्याचारप्रकरणी बंद केली. पांढुर्णा (ता. आष्टी) येथील अत्याचार प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सिंदीविहिरी (ता. कारंजा) आणि नवरगाव (ता. सेलू) येथील आश्रमशाळा विद्यार्थ्यांअभावी बंद आहेत. गेल्या वर्षी आंबागड (जि. भंडारा) येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा आजाराने मृत्यू झाला. पिपरिया (जि. गोंदिया) येथे दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली होती.\nऔरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या विविध संस्थांतर्फे चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळांची सुरक्षा ढासळली आहे. जिल्ह्यात 38 आश्रमशाळांमध्ये 10 हजारांपर्यंत विद्यार्थी आहेत. विद्यार्थिनींची संख्या साडेचार हजारांपर्यंत आहे. त्यांच्याकरता स्वतंत्र व्यवस्था नाही. एकाच आश्रमशाळेत मुलींचा विभाग वेगळा केलेला असतो. मुलींसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नाही. रात्रीच्या पहारेकऱ्याच्या पदाला मान्यता नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांतून रात्रीच्या वेळी एकाची रोटेशन पद्धतीने \"ड्यूटी' लावली जाते.\nसोलापूर - जिल्ह्यात \"समाजकल्याण'च्या 93 आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये 42 प्राथमिक, 31 माध्यमिक आणि 20 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. मुलींसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था आहे. सरकारकडून माध्यमिक आश्रमशाळांसाठी महिला अधीक्षक पद मंजूर आहे. मात्र, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी महिला अधीक्षकाची नियुक्ती केली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या 2 आश्रमशाळा आहेत.\nराज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विषय गंभीर आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी एकमेकांवर अतिरिक्त जबाबदारी देऊन आश्रमशाळांचा कारभार चालविला जातो. त्यामुळे विद्यार्थी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही उदासीनता थांबावी.\n- रवींद्र तळपे (उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते)\nआश्रमशाळेप्रमाणेच वसतिगृहांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. मुलींच्या वसतिगृहांसाठी सुरक्षारक्षक नाहीत. त्यात भर म्हणजे, संरक्षक भिंतीही नाहीत. खासगी सुरक्षा कंपन्यांकडून सुरक्षारक्षक पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला, मात्र त्याची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच आहे. आजही अपुऱ्या मनुष्यबळाअभावी विद्यार्थिनींच्या समस्या दुर्लक्षित आहेत.\n- लकी जाधव (अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, उत्तर महाराष्ट्र)\nआश्रमशाळांना सरकारने 1952 पासून पहारेकरी आणि स्वच्छतागृह साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नेमणूक केलेली नाही. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पहारेकऱ्याची नेमणूक आवश्‍यक आहे. त्याचबरोबर महिला अधीक्षकांची नेमणूकही सरकारकडून व्हावी.\n- महेश सरवदे (प्राचार्य, नालंदा आश्रमशाळा, सोलापूर)\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/your-rashi-and-food-habits/", "date_download": "2018-04-23T07:51:16Z", "digest": "sha1:F67PGG6GZ6SM5WVCQHOXHV2XQCKBZ2C4", "length": 33343, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "तुमच्या राशीनुसार आहार घ्या, सशक्त व्हा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nतुमच्या राशीनुसार आहार घ्या, सशक्त व्हा\n>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद )\nसण साजरे कराल तर स्वस्थ राहाल हा लेख मागच्या बुधवारी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सामनामध्ये प्रसिद्ध झाला. वाचकांना तो लेख प्रचंड आवडला. आपले सणवार हे आपल्या फायद्यासाठीच साजरे करायचे असतात आणि तोच उद्देश आहे. आपली सर्व शास्त्र आपल्या शरीर शास्त्रानुसार बनवली गेलेली आहेत असं मला वाटतं. पंचमहाभूतांनी व्याप्त असं आपलं ब्रम्हांड आणि तसंच आपलं शरीर. ही शरीर रचना समजायची एक पद्धत म्हणजे – ज्योतिषशास्त्र. आज थोडक्यात मी ह्या पद्धतीचा आढावा देणार आहे आणि आपण काय काळजी घेतली म्हणजे शरीर सुदृढ राहील ह्याच्या काही टिप्स देणार आहे.\nपूर्वीच्या काळी वैद्य जेव्हा रुग्णाला औषधे देत असत तेंव्हा रुग्णाची राशी आणि नक्षत्र विचारात असत. ह्या राशीवरून आणि नक्षत्रावरून रुग्णाची नैसर्गिक शरीर रचना कशी आहे ते क्षणात लक्षात यायचे आणि त्याप्रमाणे औषधोपचार केला जायचा. जर अग्नितत्वाची प्रकृती असेल तर त्याप्रमाणे औषधं दिली जायची. नाहीतर हल्ली सर्व रोगांना एकाच पद्धतीचे औषध दिले जाते आणि अग्नितत्वाच्या रुग्णांना ह्या औषधांनी उष्णता वाढते. (तोंड येतं,पित्त वाढतं इ. ) मग ह्या उष्णतेवर पून्हा दुसरे औषध घ्यावे लागते. त्यापेक्षा आधीच जर रुग्णाची प्रकृती समजून घेतली तर त्याप्रमाणे उपचार करता येतील आणि रुग्णाला त्रास होणार नाही. बघा विचार करून.\nआपल्या सर्व बारा राशी चार तत्वांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ही चार तत्व म्हणजे -अग्नितत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि जलतत्व.\nअग्नितत्व राशी – मेष,सिंह आणि धनु\nपृथ्वीतत्व राशी – वृषभ, कन्या आणि मकर\nवायुतत्व राशी – मिथुन,तूळ आणि कुंभ\nजलतत्व राशी – कर्क,वृश्चिक आणि मीन\nअग्नितत्व -: अग्नितत्वचा संबंध आपल्या शरीरातील उष्णतेशी आहे,आपल्या पोटातील अग्निशी आहे. अग्नितत्वाची लग्नरास असेल तर अशा व्यक्तिंमध्ये शारीरिक उष्णता अधिक आढळून येते. त्यांचे हाताचे तळवे नेहेमी गरम असतात. ह्या व्यक्तिंना घामही खूप येतो. ह्यांची उंची आणि शरीराची रुंदी व्यवस्थित असते. बांधेसूद असतात. मेष,सिंह आणि धनु ह्या राशी मुळातच दुसऱ्यांवर अधिकार गाजवणाऱ्या आहेत. ह्यांच्यावर कोणी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तो सहन होत नाही आणि म्हणूनच ह्या राशीच्या व्यक्तिंना नोकरीत जास्त त्रास होतो. ह्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त असतो. ह्या व्यक्तिंना रागही खूप येतो.\nअग्नितत्वाचा संबंध पोटाशी म्हणजेच पचनक्रियेशी आहे. हे तत्व बिघडले तर पचनक्रिया बिघडू शकते. आपल्या शरीरातील Blood Circulation चा संबंध अग्नितत्वाशी आहे. हे Circulation थांबले म्हणजे शरीर थंड पडते परिणामी मृत्यूच. शरीरातील उष्णता फार वाढू देऊ नये किंवा ती कमी होता काम नये. उष्णता वाढली म्हणजे पित्त खवळणार. म्हणून ह्या लोकांनी पाण्याचे प्रमाण वाढवावे. प्रमाण वाढवायचे म्हणजे काय करायचं तर पाणी युक्त आहार घायचा.\nकाकडी,कलिंगड,टरबूज,टोमॅटो, हिरव्या भाज्या ह्याचा आहारात अवलंब करावा. सब्जाचं पाणी,वाळ्याचे पाणी पिणे. दुर्वांचा -बेलाच्या पानांचा रस पिणे. (अर्थात हे सर्व तुमच्या डॉक्टरांना विचारून )\nपिवळ्या गोष्टी म्हणजेच – पपई,भोपळा,तिखट चमचमीत पदार्थ ह्याचे प्रमाण कमी असावे. पांढऱ्या गोष्टींचा समावेश आहारात असावा. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.\nसकाळी आणि संध्याकाळी जमल्यास अनवाणी पायांनी बागेत हिरव्या गवतावरून चालावे.\nपृथ्वीतत्व – : पृथ्वीतत्व म्हणजे शारीरिक ताकद साठवणे. ह्या राशीच्या व्यक्ति फार आजरी पडत नाहीत परंतु ह्यांचे आजार दीर्घकाळ चालणारे असतात. पृथ्वीतत्वाच्या अंमलाखाली खांदे -मान,आतडी आणि गुडघे येतात. ह्या व्यक्तिंचा बांधा फार सडपातळ किंवा बांधेसूद नसतो. तब्येत सांभाळून असतात. ह्यांना धर्माचे अवडंबर माजवलेले आवडत नाही. देवळात जाणे, धार्मिक विधी ह्या सगळ्याला त्यांचा विरोध असतो. जीवनाबद्दल “Practical” विचार असतात. अत्यंत मुडी असतात. वृषभ,कन्या आणि मकर ह्या राशी पृथ्वीतत्वाखाली येतात. ह्या राशींपैकी मकर ही रास फार “Social” नसते. आपण भले आणि आपले काम भले अशी वृत्ती असते. वृषभेला स्वतःची स्तुती करून घ्यायला फार आवडते तर कन्येला व्यवसायात फार रस असतो. ह्या तिन्ही राशींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना पैसे कसे कामवावेत ह्याचा नैसर्गिक sense असतो. परंतु ह्या व्यक्ति लवकर सगळ्यांमध्ये मिसळू शकत नाहीत. हे फार “expressive” नसतात.\nह्यांना होणार त्रास मुख्यत्वे आतड्यांचा असतो. त्यांनी आपले Diet व्यवस्थित पाळले आणि रोज थोडे चालणे ठेवले तर प्रकृती ठणठणीत राहील. ह्या व्यक्तिंना वाताचा त्रास असतो. म्हणून थंड पदार्थ, शिळे पदार्थ घेऊ नयेत. आता शिजवले आता जेवलो हा कानमंत्र सुट्टीच्या दिवशी तरी पाळावा. कोमट पाणी थंडीच्या दिवसात घ्यावे. पचनक्रिया सक्रिय राहील असा आहार घ्यावा. चालणे जरूर असावे.\nवायुतत्व – : वायुततत्वाच्या राशी म्हणजे मिथुन,तुळ आणि कुंभ. ह्या तत्वाखाली येणारे शरीराचे अवयव म्हणजे – फुफ्फुसे, पोटाच्या नाभीखालील भाग,मूत्रपिंड आणि पोटऱ्या/पाय. ह्या व्यक्ति स्थूल असतात. आहार इतका नसतो परंतु वजन जास्त असते. वजन जास्त असले तरी बलवान नसतात. ह्या राशींची बुद्धिमत्ता इतर राशीपेक्षा उच्च कोटीची असते. परंतु बुद्धीचा चांगला वापर झाल्यास अशा व्यक्ति आयुष्यात पुढे येतात. आयुष्यात “success” जर मिळाला नाही तर मात्र मानसिक आजाराशी ह्यांना झगडावे लागते.\nह्यांचीं प्रकृती “sensitive” असते म्हणजे ह्यांना वातावरणातील बदल लगेच समजून येतो. ह्यांना ऍलर्जी लगेच होते. वातावरणात जरा बदल झाला की खोकला होणे,सर्दी होणे,त्वचेवर पुरळ उठणे ह्या गोष्टींचं त्रास होतो. नुसता वातावरणातील बदलामुळेच ह्यांना त्रास होतो असे नाही तर ह्यांच्यासाठी काही खाण्याचे पदार्थही ऍलर्जिक असतात. अशा पदार्थांचा अवलंब टाळलेला बरा . ह्यांना सांधे दुखीचाही त्रास असतो.\nह्यांनी आपल्या आहारात खालीलप्रमाणे बदल करावेत – एकाचवेळी जेवून घेऊ नये. थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने खात रहावे. म्हणजे अन्न व्यवस्थित पचेल. पोटऱ्यांना “Cramps” येत असतात. विशेषतः थंडीत झोपण्याआधी पायांना राईच्या तेलाने मालिश करावे आणि कोमट पाण्याने शेक द्यावा म्हणजे “Cramps” येणार नाहीत. योगासने शिकून घ्यावीत. श्वसनसंस्थेशी निगडीत आसने करावीत. ओंकार साधना करावी. त्याने नक्की फरक दिसून येईल.\nजलतत्व – : जलतत्व नावातच जल म्हणजे पाणी आहे. ह्या व्यक्ति अत्यंत भावुक असतात. सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्यक्ति म्हणजे कर्क,वृश्चिक आणि मीन. त्यांच्या ह्या स्वभावामुळे घरातील इतर व्यक्ति ह्यांच्यावर नाराज असतात. हे स्थुल प्रकारात मोडतात आणि बांधेसूद म्हणता येईल अशी शरीररचना अजिबात नसते. सतत काही ना काही विचार सुरूच असतात. विचार करता करता डोळ्यातून अश्रू ढाळणे हे चालूच असते. त्यामुळेच ह्यांना सर्दी खफाचा त्रास असतो. लहानपणी लक्ष न दिसल्यास निमोनियाचा त्रास होतो. अन्न पचत नाही आणि आतड्यांचा त्रास होत असतो. जितक्या व्यक्तिंना “Piles” किंवा आतड्यांचा त्रास झालेला आहे त्यांनी आपल्या कुंडलीतील वृश्चिक रास तपासावी. त्या राशीत चंद्र किंवा मंगळ असणारच. पायाचे तळवे सतत दुखत असतात. दुसऱ्यांसाठी सतत पळापळ असते मग पायाचे तळवे दुखणे आलेच की \nह्यांना शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त असतो. मानसिक त्रास म्हणजे सततच्या विचारांनी होणारी डोकेदुखी, धावपळीने स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता येणे. मग ह्या धावपळीचा परिणाम म्हणजे ह्या व्यक्ति दीर्घकाळासाठी आजारी असतात. त्यांच्या ह्या आजारात सर्वांनी यावे त्यांना भेटावे ही माफक इच्छा त्यांची असते. परंतु सर्वांना इतका वेळ मिळेलच ही शाश्वती नसते. मग ह्यांचे मन अजून खट्ट होते की – मी सर्वांसाठी धावाधाव करते परंतु माझ्यासाठी कोणाकडे वेळ नाही. काय पटतंय का \nह्यांनी आहारकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. जेवतांना मोबाईल,टी.व्ही. बंद असावा. हिंदी -मराठी सिरिअल्स बघूच नये. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवून कार्य करू नये.\nआहारात थंड गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स अजिबात घेऊ नयेत. भात आणि भाताचे प्रकार टाळावेत. पिवळ्या वस्तूंचा आहारात समावेश असावा जसे की – पपई,भोपळा,गहू,उडीद,मूग,संत्र,मोसंबी.\nह्यांनी meditation शिकून घ्यावे. रोज संध्याकाळी meditation केल्यास प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.\nवर दिलेली माहिती ही फक्त राशीप्रमाणे आहे. राशी म्हणजे कुंडलीचा १०% भाग. संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून व्यक्तिला डाएट तर देता येईलच परंतु त्याचे “Counselling” ही करता येईल. वर दिलेला आहार हा तुमच्या डॉक्टरांना विचारून अवलंबणे. प्रत्येक व्यक्ति भिन्न आहे त्यामुळे त्याचा आहार वेगळा असतो. वर ढोबळमानाने मी आढावा दिला आहे ह्याची नोंद घेणे.\nआपल्या ज्योतिषशास्त्र वेदांचे अंग आहे. वेद म्हणजे भारतीय ज्ञानाचा पाया. ह्या वेदांचे मुख्यत्वे चार भाग – अथर्ववेद,सामवेद,यजुर्वेद आणि ऋग्वेद. ऋग्वेदाच्या एकवीस शाखा, यजुर्वेदाच्या एकशे-एक शाखा, सामवेदाच्या सहस्र शाखा व अथर्ववेदाच्या नऊ शाखा प्रचलित आहेत. ऋग्वेदाच्या संहितांपैकी शाकल संहिता ही सध्या मुख्यतः प्रचलित आहे. यजुर्वेदाचे कृष्ण व शुक्ल असे दोन मुख्य भेद आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या काठक, कपिष्ठल, मैत्रायणी आणि तैत्तिरीय अशा चार शाखा प्रसिध्द असून शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व आणि माध्यंदिन अशा दोन शाखा प्रचलित आहेत. सामवेदाच्या संहितांपैकी कौथुम, जैमिनीय व राणायनीय या तीन संहिता प्रसिध्द आहेत. अथर्ववेदाची शौनक व पैप्पलाद संहिता प्रसिध्द झाल्या असून दुसऱ्या पैप्पलाद संहितेची नवीन हस्तलिखिते अलीकडे सापडली आहेत. या सर्व वाड्मयाला श्रुती अशी संज्ञा आहे. कारण ते कोणी रचलेले नसून त्याचा साक्षात्कार ऋषींना झाला होता, अशी धार्मिक श्रध्दा आहे. याशिवाय वैदिक वाङ्‌मयात अंतर्भूत नसलेली पण त्या वाड्मयाच्या ज्ञानाकरिता उपयुक्त शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदःशास्त्र व ज्योतिषशास्त्र अशी सहा वेदांगे आहेत.\nज्योतिषशास्त्राचा वापर फक्त भविष्य जाणण्यासाठी होता कामा नये असे मला व्यक्तिशः वाटते. हा वेदशास्त्राचा अभ्यास आहे. त्याचा उपयोग समाजकल्याणाकरिता व्हावा. ज्योतिषशास्त्राला नेहेमी हिणवले जाते परंतु ह्या भारतीय वेदाचा मी अभ्यास केला आहे ह्याचा मला अभिमान आहे.\nप्रतिक्रिया जरूर कळवा. [email protected]\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअब्बूने रडता रडता आम्हाला रेल्वेतून फेकून दिलं \nपुढील‘टायगर जिंदा है’ मध्ये सलमान,कॅटरीना दहशतवाद्यांशी लढणार \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग १६ -शेअर बाजारात ट्रेडिंग करावी की दीर्घकालीन गुंतवणूक\nपैशांचा पाऊस भाग १५- शेअर गुंतवणूक आणि लाभांश (Dividend)\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=2484", "date_download": "2018-04-23T07:28:30Z", "digest": "sha1:ZEL3TWTIARWRJXMU2ARXMPDVNYVRL6UO", "length": 7244, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहळदीच्या कार्यक्रमात उशिरापर्यंत डीजे, पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची\n346 कोटींची अधिक वसुली होऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलधाड सूरूच\nशिफु संस्कृतीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय\nसोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान\nपंतप्रधान ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा बंद\nआमदार बच्चू कडूंची जीभ पुन्हा घसरली, सचिन तेंडुलकरची कबुतराशी केली तुलना\nधार्मिक देणग्यांवर बंधन, विनापरवानगी देणगी गोळा करता येणार नाही...\n24 तास ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांसाठी आनंदाची बातमी\nहायवे दारूबंदीवरून दिवाकर रावतेंचा सरकारला घरचा आहेर\nबाबरी पाडणं हे कटकारस्थान कसं असेल- संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल\nAC लोकलमध्ये तांत्रिक दोष- रेल्वेमंत्र्यांची कबुली\nनालासोपाऱ्यातील तुळींज स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले\n मुंबईच्या समुद्रात हा अनोखा मासा कसा आला\nकाँग्रेस नेत्यांकडून नारायण राणेंची समजूत काढण्याचे प्रयत्न\n...तर एअर इंडिया प्रवाशांना 15 लाखांपर्यंतचा दंड ठोठावणार\nनव्या ईव्हीएम मशिनला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, अशी असेल नवी ईव्हीएम मशिन...\nरखरखत्या उन्हातही फोफावतोय स्वाईन फ्लू\n'संघर्ष' यात्रेतील नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून उठाबशा काढाव्यात - बच्चू कडू\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2016/09/shikshak-din-marathi-sms-message.html", "date_download": "2018-04-23T07:40:25Z", "digest": "sha1:I6U2JJZLOTRASK7VNRRR3F2BX3YNYYSD", "length": 2260, "nlines": 18, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Shikshak din marathi sms message whatsapp status", "raw_content": "\nअरे कुंभारासारखा गुरु, नाही रे जगात,\nवरी घालतो धपाटा, आत आधाराचा हात\nआधी तुडवी, तुडवी, मग हाते कुरवाळी\nओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी,\nघट थोराघरी जाती, घट जाती राऊळात \nकुणी चढून बसतो, गावगंगेच्या मस्तकी\nकुणी मद्यपात्र होतो, राव राजांच्या हस्तकी\nआव्यातली आग नाही, कुणी पुन्हा आठवत \nकुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ\nदेता आकार गुरूने, ज्याची त्याला लाभे वाट\nघट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात \nशिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आज आपल्याला घडविणार्या एकाद्या शिक्षकाला आठवून मनोभावे वंदन करा हीच सार्या शिक्षकांना शुभेच्छा.\nमाझ्यातर्फे सार्या प्रबोधनकार शिक्षकांचे त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2018-04-23T07:48:09Z", "digest": "sha1:4MO6KSZXEU64FPNMDHLSUWUV3QSNUJO5", "length": 6016, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७४० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे\nवर्षे: १७३७ - १७३८ - १७३९ - १७४० - १७४१ - १७४२ - १७४३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी ६ - पोप क्लेमेंट बारावा.\nएप्रिल २५ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.\nमे ३१ - फ्रीडरीक पहिला, प्रशियाचा राजा.\nइ.स.च्या १७४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2009_01_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:41:24Z", "digest": "sha1:KIG46NLAAGNNAWVHSZPJWJKKHVITV2UD", "length": 14443, "nlines": 98, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: January 2009", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nस्फुट प्रकरणे - भाग २\nउपरिचर वसूची कथा :\nउपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, ’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’ असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनाम्चा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय.\nया कथेतील रूपके मला उलगडली नाहीत पण यांत गुढीपाडव्याच्या प्रथेचे मूळ स्पष्ट दिसते. मात्र आजकाल गुढीपाडव्याच्या प्रथेच्या या मूळ कथेचे स्मरण फारसे कोणाला नाही गुढीला आपण शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक मानतो. इंद्रपूजा मानत नाही.\nव्यासांची माता सत्यवती ही या उपरिचर वसूची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होय. महाभारतात सत्यवती ही धीवरांना मत्स्यीच्या पोटांत मिळाली व त्यांनी तिला राजा उपरिचराकडे नेऊन दिले असे म्हटले आहे. मत्स्यीच्या पोटात एक बालकही मिळाला होता. मात्र राजाने मुलाला ठेवून घेतले व कन्येला धीवरालाच देऊन ’तूंच हिचा सांभाळ कर’ असे सांगितले पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश ते भाग्य सत्यवतीला मिळाले नाही.\nमहाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १\nया लेखात आता काही स्फुट प्रकरणांचा परामर्ष घ्यावयाचा आहे. यांत काही नवीन वा आजच्या काळाला सुसंगत अशा गोष्टी नजरेला आल्या त्याबद्दल लिहावयाचे आहे.\nभारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य दोन्ही पक्ष मिळून लढले. बहुतेक सर्व राजांनी एकेक अक्षौहिणी सैन्य आणले होते. कृष्णाने आपले तीन कोटि गोपालांचे सैन्य दुर्योधनाला दिले होते. मात्र कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याच्या मोजदादीत हे कृष्णाचे सैन्य अजिबात मोजलेले दिसत नाही.\nएक अक्षौहिणी म्हणजे काय याचा पूर्ण खुलासा दिलेला आहे. १ रथ, १ हत्ती, ३ घोडे व ५ पायदळ सैनिक मिळून १ पत्ति होते. ३ पत्ति म्हणजे एक सेनामुख व त्यानंतर ३-३ च्या पटीत गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनीकिनि व अक्षौहिणि असे कोष्टक दिलेले आहे. एकूण एका अक्षौहिणीत २१८७० रथ, तितकेच हत्ती, ६५६१० घोडे व १,०९,३५० पायदळ समाविष्ट होत. नवल म्हणजे, आजहि ३ सैनिक म्हणजे एक ग्रूप, ३/४ ग्रूपचा एक सेक्शन, मग त्याच पटीत प्लॅटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिविजन, कोअर अशीच व्यवस्था असते मधल्या काळात, युरोपियन, मुघल, मराठे वा इतरांच्या सैन्याचीहि अशीच व्यवस्था असे काय\nअक्षौहिणीतील रथ व हत्ती यांची तुलना टॅंक, आर्टिलरी (तोफखाना) यांच्याशी होईल. घोडदळाची जागा आता चिलखती वाहनानी घेतली आहे. काही पायदळाच्या डिव्हिजन्स, आर्टिलरी डिविजन्स, आर्मर्ड डिव्हिजन्स एकत्र करून बनणार्‍या आर्मीची अक्षौहिणीशी तुलना करता येईल. अशा कित्येक आर्मी ग्रूप दुसर्‍या महायुद्धात दोन्ही पक्षांतर्फे लढले. एकेका राजाचे एक अक्षौहिणी सैन्य चतुरंग व स्वयंपूर्ण होते.\nअठरा अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकूण २५ लाख माणसे एवढ्याशा कुरुक्षेत्रावर कशीं लढलीं असतील दुसर्‍या महायुद्धात काही शहरांसाठी झालेल्या युद्धात, उदाहरणार्थ स्टालिनग्राड, मॉस्को वगैरे, दोन्ही पक्षांकडून सात आठ लाख सैन्य लढले पण तीं युद्धक्षेत्रे खूप विस्तृत होतीं. भारतीय इतिहासातील मोठ्या लढायांत, उदा. तालिकोट, पानिपत वगैरेत ४-५ लाखांवर मजल गेली नव्हती. तेव्हां महाभारतांतील आकडेवारी खूप अतिशयोक्त म्हटली पाहिजे.\nया ब्लॉगवर महाभारतातील काही विषयांवर मी लेखन केले ते आपणास साधारणपणे पसंत पडले असे दिसले. माझ्या मनात असलेले सर्व विषय पुरे झालेले असल्यामुळे या ब्लॉगवरील लेखन मी (सध्यातरी) थांबवत आहे. पुढे कधी काही नवीन सुचले तर पुन्हा लिहीन. आपल्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.\nअशाच प्रकारचे काही लेखन रामायणावर करण्याचा विचार आहे व त्यासाठी नवीन ब्लॉग लवकरच सुरू करणार आहे. आपण वाचाल अशी आशा आहे. ब्लॉग सुरू झाला की ’मराठी ब्लॉग विश्व’ वर दिसेलच\nस्फुट प्रकरणे - भाग २\nमहाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/zakir-naik-arrest-warrant-against-39969", "date_download": "2018-04-23T07:37:21Z", "digest": "sha1:64Y7HCXRY3B2B4VJ4Y2WIMB3UOFOPXDS", "length": 10788, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Zakir Naik, an arrest warrant against झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट | eSakal", "raw_content": "\nझाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nमुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याबाबतचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.\nमुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याबाबतचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.\nसक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अनेकदा समन्स पाठवूनही नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही, त्यामुळे तो तपासाला मदत करत नसून संपूर्ण प्रक्रियेमुळे तीन महिने वाया गेले. त्यामुळे याप्रकरणी त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी सोमवारी न्यायालयाकडे करण्यात आली होती. नाईकने ई-मेल व त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही चौकशीला सामोरे जाण्याची मागणी केली होती; पण ईडीने त्याला नकार दिला होता. या वॉरंटमुळे नाईकच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. वॉरंटनंतर आता ईडी नाईकचे पारपत्र रद्द करण्याची मागणी करण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर त्याच्याविरोधात \"एलआर' तसेच रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्याची मागणी करू शकते. या सर्व कायदेशीर प्रक्रिया असून त्या वेळोवेळी केल्या जातील, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2525-pandharpur-vitthal-temple-tokan-darshan", "date_download": "2018-04-23T07:49:03Z", "digest": "sha1:CDT2CZTYGRWJLSKG5AS4CFDTDG2FYZTR", "length": 7529, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन ! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर\nचंद्रभागेच्या तीरावर वसलेले महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच पंढरीचा विठुराया. पंढरपूरातील वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा त्रास लवकरच संपणार आहे.\nभाविकांना आता विठुरायाचे दर्शन अतिशय सुलभरित्या घेता येणार आहे. टोकन पद्धतीने दर्शन घेण्याचा निर्णय समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी घेतला आहे.\nलाखो भाविक ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता दहा-दहा किलोमीटरपर्यंत रांगेत उभे राहतात. मात्र आता लवकरच भाविकांचा हा त्रास संपवण्याचा निर्णय आज मंदिर समितीच्या बैठकीत झाला आहे. कार्तिकी एकादशी पासून प्रायोगिक तत्वावर टोकन पध्दतीने भाविकांना दर्शन मिळणार आहे.\nयासाठी शासकीय मान्यताप्राप्त कंपनीकडून पंढरपुरात विविध ठिकाणी टोकन केंद्र उभारणी होणार असून भाविक आल्यानंतर थंब इम्प्रेशन द्वारे ही सर्व प्रक्रिया होणार आहे. यामुळे टोकन पद्धतीमुळे पंढरपुरातील अर्थव्यवस्था सुध्दा सक्षम होण्यास मदत होईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.\nपंढरपुरच्या चंद्रभागेचा घाट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी स्वच्छता करण्यासाठी समिती स्वतः सहभाग घेणार आहे. लवकरच स्वच्छ पंढरपूरसाठी निविदा प्रक्रिया राबवणार असून नामांकित कंपनीची निवड या माध्यमातून होणार आहे.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2015_06_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:26:47Z", "digest": "sha1:K7GCWPCJI62XFIRJDIXDNX5BBYMGTIPS", "length": 3647, "nlines": 101, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: June 2015", "raw_content": "\nतो रात्री हळूच दार उघडून आत आला… पण तिनं त्याला पकडलंच\nओशाळं हसत त्यानं बूट काढले…\n\"मी असा रात्री घरी येतो ना तेव्हा डाव्या हाताचा पंजा पाठून हळूच हुंगतो\nसुंदर फिक्का गंध येत असतो त्याला…\nकोणत्या बरं मुलीच्या परफ्युमचा असेल तो\nसुंदर लाल ड्रेस घातलेली ती थोडीशी मोटू, हसरी मुलगी… जी साल्सा करताना भिंगरी सारखे टर्न्स घेत होती… तिचा\nकी ती किंचित रागीट उंच शिडशिडीत सफेद ड्रेसवाली पोरगी… जिच्याबरोबर वॉल्ट्झ केलं… तिचा\nकी हिरव्या चाफ्यासारख्या रंगाच्या हॉट-पॅन्ट्स घातलेली, नूडल्स सारखे केस असलेली मैत्रिण…\nजिच्याबरोबर जाईव्ह करताना आम्ही दोघं खिदळत होतो… तिचा\nआय थिंक या वासासाठी नाचतो मी\"\nती त्याच्याकडे बघत उमजून हसली\nतो पंजा हळूच हुंगत म्हणाला, \"ए तुला मी थोडा क्रॅक वाटतो ना\n\"ते मला तुला जन्म दिल्यापासून माहितीये… झोपा आता वेडोबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2011/12/blog-post_9473.html", "date_download": "2018-04-23T07:36:31Z", "digest": "sha1:4WUDDE3VEJPH2N2R3SGWMJ2H3AUHIMKI", "length": 15109, "nlines": 188, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत", "raw_content": "\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nविकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी.\nकॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे\nते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी\nसोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही\nअभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत.\nप्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर\nमित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.\nविकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या\nआईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा\nप्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर\nफिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या\nसात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.\nकॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या\nइतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे.\nप्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला ‍चिडवायचे. मात्र, प्रियाला\nकॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.\nमात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात\nमित्र त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होते.\nमग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त\nकाळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला\nनव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.\nएकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला\nपाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले.\nप्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला\nमोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे\nलग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या\nनिस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.\nमोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने\nत्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला\nटाळू लागला. कॉलेजातह‍ी तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ\nघालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला\nलागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग\nप्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय\nजडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून\nमित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट\nवाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली\nप्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.\nसात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती...\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची\nकुणाला इतकाही वेळ देवू नये\nबरं झालं जाताना तिने\nबरं झालं जाताना तिने\nवैर हे निशेतले राहणे दूर ते\nपुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला\nनातं तुझं नि माझं\nस्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी\nकधी कधी वाटे तुला फक्त बघत राहावे\nबाहूत त्यास घेता देहास आग लागे\nडोळे आंधळे झाले म्हणून नजर तुला पहायचे सोडून देत न...\nसुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं\nएक अप्रतिम प्रेम कहाणी\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....\nहि गुलाबी थंडी थोडेच दिवस आहे,\nया चांदण्या रात्री साथ तुझी हवी ......\nमी अस नाही सांगत की प्रेम करू नका...\nएवढे एक करशील ना\nयेइल का गं तुला माझी आठवण\nजिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं\nआधीच ठरले होते तुझे माझे नाते\nदेव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी\nजाते मी असं तिचे बोलणे होते ..\nतुला पाहून मन माझे फुलले\nतू दिलेलं गुलाबाचं फुल\nएक ख्वाब थी वो छू पाता किस तरह\nहीच का ती झिंगलेली रात आहे\nमैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत\nएकदा बस स्टोप समोर एक मुलगा सिगारेट ओढत असतो.\nतुला भेटण्याची ओढ प्रत्येक भेटीनंतर वाढतच जाते\nतुझी तशीच असेल का माझी जी स्थिती\nसकाळी सकाळी 'उठ ना' म्हणत त्याच्या अंगावरून बोट फि...\nका रे......तू असं का केलंस...\nआजचा ही दिवस गेला वाट तिची पहाण्यात\nहाकेला तुझ्या मी साद देईन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:58:49Z", "digest": "sha1:GF264HCFOIQ5SF5PLXKHWSW7TDBI6WTD", "length": 27355, "nlines": 221, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: मोदी आनेवाला है...", "raw_content": "\nलाखभर गावांत प्रचार रथांचा माहोल\nभारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घवघवीत यश मिळविणे आवश्यक आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ओळखले आणि अमित शहा यांच्यावर महत्त्वपूर्ण अशा उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली. मोदी यांचे अत्यंत जवळचे असलेल्या अमित शहा यांनी प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांची अदलाबदली केली. त्यांना 'कट टू साइज' केले. मात्र, एवढेच करून भागणार नव्हते. फक्त एवढेच करून यश मिळणार नाही, हे त्यांना माहिती होते. गावागावांपर्यंत जाऊन आणि नरेंद्र मोदींचे नाव पोहोचविण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागणार होते. भाजपची यंत्रणा आणि नेटवर्क होतेच. मात्र, त्याच्यावर अवलंबून राहण्यास अमित शहा तयार नव्हते. त्यांना त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावागावांपर्यंत पोहोचायचे होते. त्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आली सीएजी... अर्थात, सिटीझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स... अमित शहा आणि सुनील बन्सल यांच्या डोक्यातून ही आयडिया आली आहे. उत्तर प्रदेशात जर खरोखरच पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्यास त्याचे निम्मे श्रेय सीएजीला देण्याइतपत जबरदस्त काम त्यांनी केले आहे.\nसीएजीने असं काय काम केलंय बुवा... काही माध्यमांमध्ये याबद्दल थोडेफार छापून आले आहे. काही प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली आहे. थोडे अधिक सविस्तर सांगणे उचित आहे, असे मला वाटते म्हणून हा ब्लॉग. शंभर ते दीडशे उच्चशिक्षित व्यावसायिकांनी एकत्रित येऊन सीएजी ही संस्था सुरू केली आहे. यात सॉफ्टवेअर इंजीनिअर, आयआयटीयन्स, आयआयएम झालेले, माध्यमांचे प्रतिनिधी, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकिल, जाहिरात क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, सेफॉजॉलिस्ट असे विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये आहेत. एक वर्ष मोदींसाठी, एक वर्ष उत्तम सरकारच्या निर्मितीसाठी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मंडळींनी व्यावसायिक कारकिर्दीचं एक वर्ष संस्थेसाठी देण्याचं निश्चित केलं. देशभरात संस्थेचे दहा ते पंधरा हजार स्वयंसेवक आहेत. चाय पे चर्चा, मोदींच्या थ्री डी सभा, स्टॅच्यु ऑफ युनिटी, युनिटी दौड वगैरे कार्यक्रमही याच संस्थेच्या मार्फत राबविण्यात आले होते.\nउत्तर प्रदेशातील 80 हजार गावांपर्यंत पोहोचण्याचं प्लॅनिंग या संस्थेनं केलं. या गावांमध्ये पोहोचण्यासाठी सुमारे चारशे ते साडेचारशे 'मोदी आनेवाला है...' रथांची निर्मिती करण्यात आली. मोदी आनेवाला है... म्हणजे तुमच्या गावात मोदी येणार आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे देशभरातही मोदीच येणार आहे असाही अर्थ. बिहारमध्येही अशाच पद्धतीने रथ तयार करण्यात आले असून त्याचे नाव मात्र, वेगळे देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील 80 हजार गावांची निवड करण्यात आली. टप्प्या टप्प्यानुसार हे रथ कोणत्या गावांमध्ये जाणार याचे प्लॅनिंग करण्यात आले. कोणत्या दिवशी कोणता रथ कोणत्या गावात असेल, तो कोणत्या मार्गाने जाईल, संबंधित गावामध्ये प्रचार केल्यानंतर तो कोणत्या मार्गाने कुठे जाईल, रात्री कुठे थांबेल याचे सविस्तर नियोजन करून त्याची माहिती 15 मार्च 2014 रोजीच निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. रथामध्ये कोणकोण असेल, ते कुठले आहेत, वगैरेची माहिती देण्यात आली होती. पूर्वी असे रथ तयार व्हायचे. मात्र, निवडणूक आयोगाची मान्यता वेळेत न मिळाल्याने ते तसेच पडून रहायचे, असा अनुभव होता. त्यामुळे आम्ही आधीच सर्व प्लॅनिंग करून मान्यता मिळविली, असे या टीमचा प्रमुख सदस्य असलेल्या ऋषिराज सिंह याने सांगितले.\nप्रत्येक रथामध्ये एक एलईडी किंवा एलसीडी, जनरेटर, स्पीकर, माईक आणि भाजपचे प्रचार साहित्य जसे उपरणी, टोप्या, पत्रके, स्टीकर्स, पॉकेट कॅलेंडर, झेंडे वगैरे वगैरे आहे. हा प्रचार रथ गावात गेल्यानंतर गावात फिरून तो नागरिकांना गावातील एका ठिकाणी येण्याचे आवाहन करतो. मोदी आणि भाजपच्या प्रचाराची गाणी लावण्यात आलेली असतात. विशिष्ट ठिकाणी मंडळी एकत्र आल्यानंतर मग त्यांच्यासमोर मोदींच्या भाषणाची सोळा मिनिटांची क्लिप दाखविली जाते. त्यामध्ये मोदी मी इथे का आलो, मी गुजरातमध्ये काय केले आहे, देशात काय करायचे आहे, मला मत द्या वगैरे वगैरे मुद्दे मांडतात. नंतर आलेल्या लोकांना प्रचार पत्रके आणि इतर साहित्याचे वाटप होते. एका गावात असा प्रचार केल्यानंतर हा रथ दुसऱ्या गावात मार्गस्थ होतो.\nदुसऱ्या गावातही अशाच पद्धतीने प्रचार. अर्थात, प्रचार रथ व्यवस्थितपणे काम करतो आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी त्रिस्तरीय किंवा चार स्तरीय यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रचार रथामध्ये तीन जण असतात. एक ड्रायव्हर, एक भाजपचा कार्यकर्ता आणि एक सीएजीचा स्वयंसेवक. गावात गेल्यानंतर प्रचार रथाने काय काय केले, त्याचा गावकऱ्यांवर काय परिणाम झाला, त्यांना मोदींचे भाषण ऐकून काय वाटले, याचा फॉलोअप घेण्यासाठी कॉलसेंटरची व्यवस्था आहे. मोदींच्या त्या भाषणासाठी उपस्थित असलेल्यांचे संपर्क क्रमांक घेऊन ते मुख्य ऑफिसकडे पाठविले जातात. गावातील काही जणांचे क्रमांक आधीच जमा केलेले आहेत. अशा दोघांशीही संपर्क साधून भाषण आणि एकूणच आयडिया कशी वाटली, याचा फॉलोअप घेतला जातो. प्रचार रथ येऊन गेल्यानंतर गावातील वातावरण कसे होते, याची माहिती घेतली जाते.\nदुसरे म्हणजे ड्रायव्हर आणि सीएजीच्या स्वयंसेवकांशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली जाते. लोकांचा प्रतिसाद कसा आहे, हे त्यांच्याकडूनही जाणून घेण्यात येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गाड्यांना जीपीएस यंत्रणा आहे. त्यामुळे सध्या वाहन ठरलेल्या नियोजनाप्रमाणे काम करते आहे किंवा नाही, मोदी प्रचार रथ कुठे आहे, प्रचार रथ चालविताना ड्रायव्हर ओव्हरस्पिडिंग करतो का... अशी इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मुख्य कार्यालयात बसलेल्या मंडळींना मिळत असते. गाडीला चावी लागली आहे किंवा नाही, इतकी बारीक माहिती मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. आता बोला.\nइतकेच नाही, तर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात भाजप कुठे मजबूत आहे आणि कुठे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोणत्या बूथवर आपले मतदार अधिक आहेत आणि तिथून सर्वाधिक मतदान व्हायला पाहिजे इतकी बारीकसारीक माहिती सीएजीने गोळा केली आहे आणि वेळोवेळी त्याचा उपयोग केला जातो आहे. भाजप कार्यकर्त्यांना ती पुरविली जाते आणि त्यातून पुढील नियोजन केले जाते, असे ऋषिराज सिंहने सांगितले.\nआताच जवळपास 80 हजार गावांपर्यंत संपर्क झाला असून आणखी वीस हजार म्हणजे एकूण एक लाख गावांपर्यंत आम्ही पोहोचू, असे ऋषिराज सांगतो. गावात पोहोचल्यानंतर शक्यतो कोणीही विरोध करीत नाही. लोक ऐकून घेतात, आवडीने पाहतात. एकूण 80 हजार गावांपैकी फक्त पंधरा ते वीस गावांमध्येच आम्हाला विरोध झाला आणि मोदींच्या भाषणाची टेप लावू दिली नाही. काही ठिकाणी रथावर दगडफेक झाली. टीव्ही फोडण्यात आले इत्यादी इत्यादी. मात्र, दोन तासांमध्ये सर्व साहित्य रिप्लेस करण्याची व्यवस्था आम्ही तयार ठेवली आहे. त्यामुळे प्रचार रथ पुढे जातच राहतो, खोळंबून राहत नाही.\nउत्तर प्रदेशातील फक्त दोन टप्पे बाकी असून राज्यातील सर्व मोदी वाहन आता त्या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या गावांमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. गाडीपासून ते एलईडी-एलसीडी आणि इतर साहित्य भाड्याने घेण्यात आलेले असून निवडणुकीनंतर ते परत करण्यात येणार आहे. त्यामुळे ते पुढे सांभाळण्याची जबाबदारी पक्षावर किंवा संस्थेवर असणार नाही. वर्षाखेरीस महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात मोदी आनेवाला है.. रथाला घवघवीत यश मिळाले तर कदाचित महाराष्ट्रातही अशा पद्धतीने गावागावांमध्ये भाजपचे रथ पोहोचताना नक्की दिसू शकतील.\nएक मात्र नक्की की उत्तर प्रदेशात मिशन फिफ्टी प्लस... चे ध्येय गाठण्यासाठी मोदी आनेवाला है... रथाचा पुरेपूर उपयोग झालेला आहे.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 11:44 am\nमोदी आनेवाला है...बहुत बडिया ब्लॉग ....\nचहा विक्रेत्या पासून इथपर्यत हा मनुश्य पोहोचला ह्यात नवल नाही भारताला हाच मनूस ठीक करू शकेल.\nनिवडणूक यंत्रणा इतकी प्रभावीपणे राबवता येवू शकते यावर खरोखरीच सामान्य माणसाचा विश्वासच बसणार नाही, या आधुनिक प्रणालीचा प्रत्यक्ष परिणाम , म्हणजेच निवडणूक निकाल ते लवकरच कळेल .ज्या अमीत शहा यांना कल्पना सुचली त्यांना hats off . आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांचे कौतुक …. अभिनंदन . प्रभू रामचंद्राचे चरणी प्रार्थना सर्व कार्य कर्त्यांच्या परिश्रमास उदंड यश लाभो\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…\nआशीर्वाद दे गंगा मय्या...\nमोदी लाटेची लिटमस टेस्ट\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2017/5/24/hindyutwa-hindudharma-hindujagat.html", "date_download": "2018-04-23T07:36:50Z", "digest": "sha1:4TQBZPN7WZ74LRKXSV37OVYAISSCYZ4N", "length": 16898, "nlines": 37, "source_domain": "savarkar.org", "title": " हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्", "raw_content": "\n'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.\nहिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)\n... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५)\nहिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही\nमहंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६)\nआसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका \nपितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥\n- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)\nसिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)\nहिंदू ह्या दोन अक्षरांत\nहे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे. - (स.सा.वा.२:४२९)\nहिंदुत्व हा एक शब्द नव्हे, तो इतिहास आहे. -(१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २)\nहिंदुत्वाचे स्फुल्लिंग जागृत ठेवा\nअग्निहोत्री ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १४३)\n'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)\nबहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )\nएक धर्मपुस्तक नाही हेच चांगले\nकारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. - (१९३७ हिं.स.प.पृ. ३७)\nहिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही\nहिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो. - (१९२७ हिं.प., स.सा.वा. ३ : ४०)\nग्राह्यतम धर्म - हिंदुधर्म\nकाही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२)\nमाझे राष्ट्रीयत्वही मानवराष्ट्रात विलीन पावेल\nजर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन. - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)\nहिंदू शब्दाचा भविष्य काळातील संभाव्य अर्थ\nएखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५४)\nहिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास ' असे उद्गारतो. हे बंधूंनो विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/it-rains-in-winter-in-raigad-274699.html", "date_download": "2018-04-23T07:34:16Z", "digest": "sha1:KXWKJ7VMGMGNYQVYJ5AFPPBS4O6QUN7I", "length": 12285, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रायगड जिल्ह्यात हिवाळ्यात पाऊस; नागरिकांची तारांबळ", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nरायगड जिल्ह्यात हिवाळ्यात पाऊस; नागरिकांची तारांबळ\nकर्जतमध्ये शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांची एकच धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या भात झोडणी सुरू असताना रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने भात गोळा करण्यासाठी तारांबळ उडाली आहे\n20 नोव्हेंबर: रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली आणि माथेरानमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ऐन हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात तसेच नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.\nकर्जतमध्ये शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांची एकच धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या भात झोडणी सुरू असताना रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने भात गोळा करण्यासाठी तारांबळ उडाली आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते आणि अचानक पाऊस सुरू झाल्याने माथेरान मध्ये आधीच थंड वातावरणात गारवा आलाय. तर खोपोली परिसरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे,त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहने जपून आणि सावकाश चालवावीत असं आवाहन अपघातग्रस्तांचा मदतीला या टीमने केले आहे\nआज पहाटे ५:३० वाजता खेड मध्ये आणि परिसरात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणी पावसाच्या हलक्या सरीला सुरवात झाली. काही वेळातच खेड शहरा सह, भरणे , लोटे , आणी खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली , सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपुन काढले ,\nआता पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी वातावरण ढगाळ आहे आणि अधूनमधून थंड वारा सुटलाय. अंबरनाथमध्येही पावसानं हजेरी लावली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T07:40:35Z", "digest": "sha1:G242DJKNRS6K33M3M2VYYDT2DT2OSPBP", "length": 4312, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार पर्यटन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► भारतातील पर्यटन‎ (४ क, २ प)\n► देशानुसार पर्यटनस्थळे‎ (२ क)\n\"देशानुसार पर्यटन\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २००५ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_2159.html", "date_download": "2018-04-23T07:36:33Z", "digest": "sha1:GTG2AHEAP3IRJJ5AGY7Z5UKQACDCFY6S", "length": 3066, "nlines": 44, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: कवी भूषणाने किल्ले रायगडाचे केलेले वर्णन", "raw_content": "कवी भूषणाने किल्ले रायगडाचे केलेले वर्णन\nकवी भूषणाने किल्ले रायगडाचे केलेले वर्णन\nपम्पा मानसर आदि तलाब लागे\nजेहिके परन मैं अकथ युग गथ के\nभूषन यों साज्यो रायगढ सिवराज रहे\nदेव चक चाहि कै बनाए राजपथ के\nबिन अवलम्ब कलिकानी आसमान मै है\nहोत बिसराम जहाँ इंदु औ उद्य के\nमहत उतंग मनि जोतिन के संग आनि\nकैयो रंगचक हा गहत रविस्थ के\nजेथे निवास करि रायगढी नृपाळ\nपंपासरोवर समान सरें विशाल\nतेथील राजपथ सुन्दर पाहुनी ते\nआश्चर्य होई हृदयी सुरदानवांते\nआधारहीन रविचन्द्र नभी फिरुनी\nघेतात विश्राम इथें रथ थाम्बवूनी\nरक्तप्रभा वरिति ती रविची अथां\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/solapur-lokmangal-sugar-factory-farmers-bhajan-andolan-480457", "date_download": "2018-04-23T07:19:16Z", "digest": "sha1:KUXWT2TMLDGVXRV4CNFP5ZC4TD4DTSU2", "length": 16671, "nlines": 149, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यासमोर भजन आंदोलन", "raw_content": "\nसोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यासमोर भजन आंदोलन\nसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे इथे असणाऱ्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री भजन-कीर्तन आंदोलन केलं.\nसुभाष देशमुखांना सुबुद्धी देवो आणि उसाला पहिली उचल 2700 रुपये द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.\nगेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचं लोकमंगल कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.\nत्यातूनच आक्रमक होऊन रात्री हे आंदोलन करण्यात आलं.\nदरम्यान, उपोषणामुळे सोलापूर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nसोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यासमोर भजन आंदोलन\nसोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यासमोर भजन आंदोलन\nसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे इथे असणाऱ्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री भजन-कीर्तन आंदोलन केलं.\nसुभाष देशमुखांना सुबुद्धी देवो आणि उसाला पहिली उचल 2700 रुपये द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.\nगेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचं लोकमंगल कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.\nत्यातूनच आक्रमक होऊन रात्री हे आंदोलन करण्यात आलं.\nदरम्यान, उपोषणामुळे सोलापूर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2017/5/24/jeevankram.html", "date_download": "2018-04-23T07:37:02Z", "digest": "sha1:BBG6HASEPRW42DDX446XGLX3CRLUOOQ6", "length": 12377, "nlines": 86, "source_domain": "savarkar.org", "title": " जीवनक्रम जीवनक्रम", "raw_content": "\n(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)\n१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि. नाशिक).\n१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.\n१८९९ सप्टें ५ पितृनिधन.\n१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना.\n१९०१ डिसे.१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.\n१९०१ जाने.२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.\n१९०४ मे. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.\n१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी.\n१९०५ डिसे.२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.\n१९०६ जून ९ लंडनला प्रयाण.\n१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.\n१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.\n१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.\n१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.\n१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.\n१९०९ जून वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.\n१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध.\n१९०९ आक्टो.२४ लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.\n१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक.\n१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी.\n१९१० डिसे.२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.\n१९११ जाने.३१ दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा.\n१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.\n१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.\n१९२० नोव्हें. धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.\n१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.\n१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.\n१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.\n१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.\n१९२५ जाने.७ कन्या “प्रभात” हिचा जन्म.\n१९२६ जाने.१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.\n१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा.\n१९२७ मार्च १७ पुत्र “विश्वास” याचा जन्म.\n१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन\n१९३१ फेब्रु.२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.\n१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.\n१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.\n१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.\n१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ\nनि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.\n१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.\n१९३७ डिसे.३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.\n१९३८ एप्रिल १५ ‘महाराष्ट्र-साहित्य-संमेलन’ २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.\n१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ प्रारंभ.\n१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.\n१९४१ डिसे.२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.\n१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.\n१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.\n१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.\n१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.\n१९४५ एप्रिल १९ अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.\n१९४५ मे ८ कन्या ‘प्रभात’ चा विवाह, पुणे.\n१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.\n१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.\n१९४८ फेब्रु. ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.\n१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका.\n१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा. नारायणराव यांचे निधन.\n१९४९ डिसे. अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.\n१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.\n१९५२ मे १०-१२ ‘अभिनव-भारत’ संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.\n१९५५ फेब्रु. रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.\n१९५६ जुलै २३ लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.\n१९५६ नोव्हें १० अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.\n१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.\n१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.\n१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने ‘डी-लिट’ सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.\n१९६० डिसें. २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).\n१९६१ जाने.१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).\n१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.\n१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)\n१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.\n१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले.\n१९६४ आक्टो. भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.\n१९६५ सप्टें गंभीर आजार.\n१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.\n१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३\n१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/details-of-presidency-election-263129.html", "date_download": "2018-04-23T07:17:59Z", "digest": "sha1:K23UQ2KTZ47YTRATKUS6QHVNHPNN2UBP", "length": 14628, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कशी होते राष्ट्रपतीची निवडणूक?", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकशी होते राष्ट्रपतीची निवडणूक\nआपल्या राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून होते. म्हणजेच लोकांना डायरेक्ट राष्ट्रपती निवडीचा अमेरिकेसारखा अधिकार नाही. तर लोकांनी निवडून दिलेले खासदार आमदार हे राष्ट्रपतीची निवड करतात.\n19 जून : आपल्या राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून होते. म्हणजेच लोकांना डायरेक्ट राष्ट्रपती निवडीचा अमेरिकेसारखा अधिकार नाही. तर लोकांनी निवडून दिलेले खासदार आमदार हे राष्ट्रपतीची निवड करतात. पाहुयात त्याची प्रक्रिया कशी असते.\nआपलं राष्ट्रपतीचं पद हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. देशाचा कारभार हा राष्ट्रपतीच्या नावावर प्रत्यक्षात पंतप्रधान हाकतात. राष्ट्रपतींकडे म्हणूनच प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख म्हणून पाहिलं जातं. लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुखही राष्ट्रपती आहे. पण हे सगळं नामधारी. प्रत्यक्षात सगळे अधिकार हे पंतप्रधानांकडे आहेत. बहुमतवाल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो तर राष्ट्रपतींची निवड खासदार आमदार करतात. पाहुयात ही प्रक्रिया कशी असते.\n- राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त निवडून\nआलेल्या खासदार, आमदारांना मतदान अधिकार\n- विधान परिषदेचे आमदार किंवा नियुक्त खासदारांना\nराष्ट्रपती निवडीचा अधिकार नाही\n-प्रत्येक खासदार, आमदाराच्या मताचं मूल्य ठरतं,\n-ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या आमदारांच्या\n-लोकसभा आणि राज्यसभा मिळून 776 खासदार\n-एका खासदाराच्या मताचं मूल्य हे 708 इतकं\n-29 राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशातले 4120 आमदार\n-मुल्यानुसार 10 लाख 98 हजार 882 इतकी\nगेल्या तीन वर्षात भाजपनं एका पाठोपाठ एक अशी राज्य जिंकलीयत. त्यात सर्वाधिक मूल्य असलेल्या उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. त्यामुळेच भाजपचं पारडं जड आहे. थोडीशी राजकीय गणितं आता पाहुयात.\nकाय आहे राजकीय स्थिती\nसध्यस्थितीत भाजप किंवा एनडीएची\n13 राज्यांमध्ये तर काँग्रेसची 6 राज्यात सत्ता\nएनडीएकडं 5 लाख 27 हजार 371 मतं आहेत\nहाफ मार्कसाठी 20 हजार मतं कमी\nयूपीएकडं 1 लाख 73 हजार 849 मतं आहेत\nतर इतर पक्षांकडे जवळपास 35 टक्के मतं\nएनडीएच्या मतांची टक्केवारी 48 टक्के आहे\nतर यूपीएच्या मतांची 15 टक्के\nभाजपला यूपीएत नसलेल्या इतर पक्षांचा\nभारतीय राष्ट्रपतीपदाच्या निवडीची प्रक्रिया तशी म्हटलं तर किचकट आहे. पण अधिकारांच्या बाबतीत मात्र स्पष्टता ठेवली गेलीय. सध्या ह्याच निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण बहुमत काठावर असताना राष्ट्रपतीची भूमिका निर्णायक आणि ऐतिहासिक ठरते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6474-film-award-2018-best-film", "date_download": "2018-04-23T07:36:26Z", "digest": "sha1:H7RMI5W7ABD74KBI2U3QA56Y6C7EFPLL", "length": 7139, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसंपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. यंदा मराठी चित्रपट आणि कलाकारांनी पुरस्कारांच्या विविध विभागांत चौफेर यश मिळवलंय. रवी जाधव दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला असून 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलंय. समीक्षकांनी नावाजलेला आणि 'ऑस्कर'ची दारं ठोठावणारा राजकुमार राव अभिनित 'न्यूटन' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळालाय. यावेळी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला गेला आहे. तर 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_02.html", "date_download": "2018-04-23T07:35:04Z", "digest": "sha1:V5SN4YLZXSBO5OIS5JGWSY7WYARCLFJK", "length": 1747, "nlines": 26, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: किल्ले रोहीडा", "raw_content": "\nदिनांक २० जुन रोजी आम्ही किल्ले रोहीडा उर्फ विचीत्रगडास भेट दीली तेथील काही फोटो\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5991-black-greps-help-from-blood-pressure", "date_download": "2018-04-23T07:47:07Z", "digest": "sha1:4X4J65I7N45WGNBAD45D76UIJFSMU37S", "length": 5352, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "काळ्या द्राक्षांमुळे ब्लड प्रेशर राहते नियंत्रित - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाळ्या द्राक्षांमुळे ब्लड प्रेशर राहते नियंत्रित\nकाळी द्राक्षे खालल्यानं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते...काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं आहे.\nतसंच काळी द्राक्षे खाल्ल्यानं शरीरातील रक्त वाढायलाही मदत होते. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ultimate-spot.com/satyakam/", "date_download": "2018-04-23T07:32:02Z", "digest": "sha1:TM2JVPOPG275GLTGLIBBDEHFDG3MMWMR", "length": 73535, "nlines": 133, "source_domain": "ultimate-spot.com", "title": "सत्यकाम Satyakaam http://ultimate-spot.com", "raw_content": "\nउपनिषादात “सत्यकाम” नामक एका बालकाची कथा आहे. त्या वेळेस प्रचलित असलेल्या चालिरितीनुसार मुलगा आठ वर्षाचा झाल्यावर शिक्षणासाठी त्याची रवानगी गुरुकुलात केली जात असे. सत्यकाम हा जबला नामक एका दासीचा मुलगा. अनेक घरची कामे करून तिने त्याला वाढविले होते. कष्टाने वाढवित असताना तिने त्याला सत्याची महती सांगितली होती. कोणत्याही स्थितीत सत्याचीच कास धरणे आणि असत्यापासून दूर राहाणे. सत्यकामच्या मनावर ते चांगलेच ठसले होते. गौतम मुनींचे “गुरू” या नात्याने नाव सर्वत्र सुपरिचित असे होते. त्यांच्या आश्रमात जायचे निश्चित झाले. आईला त्याने विचारले, “गुरुजींनी मी कोण कुठला असे विचारले तर काय उत्तर देवू, आई ” यावर जबाला त्याला म्हणाली, “बाळ सत्यकामा, मी तरुण असताना निरनिराळ्या घरी दासी म्हणून नोकरी करीत हिंडत असे. त्यातच केव्हा तरी तुझा जन्म झाला. तू दासीपुत्र आहेस. तुझ्या पित्याचे नावही मला माहीत नाही. माझे नाव जबाला, म्हणून तुझे नाव सत्यकाम जाबाल असेच गुरुजींना सांग.’ तितके त्याने मनात ठेवले, कारण त्याच्या दृष्टीने ते सत्य होते. सत्यकाम गौतमांच्या आश्रमात आला.गुरुंना वंदन करून तो म्हणाला, “भगवन, मला तुमच्याजवळ राहून शिकायचे आहे.” गौतममुनींनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “ठीक आहे. मला तुझे गोत्र सांग.” सत्यकाम किंचितही न अडखळता म्हणाला, “`भगवन्, माझे नाव सत्यकाम. आईचे नाव जबाला. म्हणून मी सत्यकाम जाबाल. ह्यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही.’ असे म्हणून सत्यकामाने आईने सांगितल्याप्रमाणे सर्व सांगितले. ज्या मुलाला आपले वडील कोण हे माहीत नाही, ही बाब शरमेची न मानता त्याहीपेक्षा सत्याला तो महत्त्व देत आहे ही गोष्ट गौतम मुनींना खूपच भावली आणि त्यानी आनंदाने सत्यकाम याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. आपल्या अंगभूत गुणांनी सत्यकाम लोकप्रिय तर झालाच शिवाय त्याने ‘सत्यमहत्त्व’ साधना किती समाजोपयोगी असू शकते हेही सिद्ध केले.\nसत्यकाम जाबाल याच्या जीवनापासून प्रेरणा घेतल्याची उदाहरणे आहेत तर साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले. बंगालचे एक लेखक नारायण संन्याल यानी “सत्यकाम” नावाची कादंबरी लिहिली. त्यावर एक आदर्शवत असा चित्रपट निघू शकेल अशी अभिनेता धर्मेन्द्र आणि त्याचे निकटचे एक मित्र पांछी यानी ठरविले. ही गोष्ट १९६७ ची. त्या वेळी धर्मेन्द्र ‘अनुपमा’ चित्रपटात नायकाची भूमिका करत होता. नायक असला तरी अनुपमा हा सर्वस्वी नायिकाप्रधान म्हणजे शर्मिला टागोर हिचाच चित्रपट होता. पण ती टीम छान जमली होती. पटकथा संवाद राजेन्द्रसिंग बेदी, गीतकार कैफी आझमी, छायाचित्रकार जयवंत पाठारे. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी याना तर ‘सत्यकाम’ कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याची इच्छा होतीच. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या प्रवासात त्याना स्वतःला आवडलेला चित्रपट म्हणून ते आणि धर्मेन्द्र केवळ “सत्यकाम” चे नाव घेतात…साल होते १९६९. स्वातंत्र्यानंतर वीस वर्षांनी देशाची स्थिती भ्रष्टाचाराने आणि असत्याने अगदी भरभरून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. बेकारीच्या जोडीला सरकारी यंत्रणेतील बेपर्वाईने जनतेला त्रस्त करून सोडले होते. असंतोष खदखदत होता सर्वच पातळीवर. ऋषिदांनी ‘सत्यकाम’ निर्मिती करताना कादंबरीचाचा काळ पाहिला तो सुरू होत होता १९४६ मध्ये….म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर १ वर्ष. याचाच अर्थ जो तरूण त्या वर्षात पदवीच्या अंतिम वर्षाला आहे त्याच्या नजरेसमोर स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या देशाचे सुजलाम सुफलाम स्वप्न पाहाणारा असणार…तसे युवक होतेही. तरीही स्वातंत्र्यानंतर त्याना आपण आपल्या मनी जे आहे ते सत्याच्या (आणि सत्याच्याच) आधारे करू शकू का याची खात्री वाटत नसावी. “तडजोड” नामक एक सोय आपल्या अंगी असणे गरजेचे आहे का अस्सल सोन्यासारखे न राहता दागिना बनवायचा असेल तर त्यात काही खोट घालावी लागते असे सोनार मानतात….मग आयुष्यातही कर्तबगारीच्या दागिन्यासाठी अशी खोट घालणे क्रमप्राप्त आहे का अस्सल सोन्यासारखे न राहता दागिना बनवायचा असेल तर त्यात काही खोट घालावी लागते असे सोनार मानतात….मग आयुष्यातही कर्तबगारीच्या दागिन्यासाठी अशी खोट घालणे क्रमप्राप्त आहे का अशा विविध विचारांनी १९४६-४७ मध्ये मनात गर्दी केलेली युवा पिढी होती. काही अशा तडजोडीला सहजी तयार होते पण एखादा “सत्यकाम” ही त्यात होता, ज्याने आपल्या घराण्याच्या परंपरेला तसेच शिकवणीला प्रामुख्याने स्थान देवून सत्य हाच माझा प्राण म्हणून या देशाच्या जडणघडणीत इंजिनिअर म्हणून भाग घेतला….सत्याने वागत गेला….आणि अगदी ठरल्याप्रमाणे असत्याच्या रौद्रात त्याने आपले जीवनही संपविले….ती कहाणी म्हणजेच चित्रपट “सत्यकाम”.\n(सत्यप्रिय आपल्या मित्राला आकाशातील स्वाती आणि चित्रा हे तारे दाखवित असताना….)\nचित्रपटाची कथा सांगत आहे नरेन्द्र शर्मा. हा नरेन् म्हणजे सत्यप्रिय आचार्य याचा हॉस्टेलमधील मित्र. दोघेही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. नरेन्द्रच्या दृष्टीने सत्यप्रिय आणि त्याचे आजोबा सत्यशरण हे एक आदर्श कुटुंबच. आजोबांच्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा खोलवर परिणाम सत्यप्रियच्या जडणघडणीवर झालेला आहे. कॉलेजमध्ये त्याला कित्येक प्रकारच्या स्वभावाचे मित्र भेटले आहेत. पण नरेन्द्र शर्मासमवेतची मैत्री त्याला प्रिय आहे. स्वप्नाळू दुनियेत हे युवक आहेत आणि अगदी काही महिन्यातच “स्वतंत्र भारत” अस्तित्त्वात येणार असल्याने या नव्या देशाला आपण इंजिनिअर्स किती हातभार लावू शकतो याचाही त्याना मनस्वी आनंद होत आहे. ज्या दिवशी परीक्षेच्या निकाल लागतो त्याच दिवशी उत्तीर्ण झालेले हे सारे युवक सहलीसाठी जातात. पण दुर्दैवाने त्यांच्या बसला अपघात होतो. इंजिनिअरिंगला प्रथम आलेला एक शीख विद्यार्थी मरण पावतो. सत्यप्रियही जखमी होतो अन्य काही मित्रांसमवेत. सुखरुप असतो तो फक्त नरेन्द्र शर्मा. त्या शीख युवकाचे आईवडील मुलाच्या चौकशीसाठी तात्पुरत्या बांधलेल्या छावणीत येतात तर त्यांच्यासमोर नरेन्द्र खोटे बोलू शकत नाही. तो त्या पालकांचा आक्रोश पाहून कोसळतोच. सत्यप्रिय रात्री त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. नरेन्द्र म्हणतो, “सत्य…ह्या जगात काय आहे नक्की आजच माणूस उद्या नाही. तू आज माझ्यासमोर आहेस उद्या कुठे जाशील हे मला माहीत नाही…हे संबंध, ही नाती…कितपत खरी आहेत आजच माणूस उद्या नाही. तू आज माझ्यासमोर आहेस उद्या कुठे जाशील हे मला माहीत नाही…हे संबंध, ही नाती…कितपत खरी आहेत ” सत्यप्रिय समजतो की आपला हा मित्र फार भावनीक झाल आहे. तो म्हणतो, “हे पाहा नरेन, अशा निराशाजनक विचार करू नकोस. जगात आपण कुठेही असलो तरी राहाणार या आकाशाच्या खालीच ना ” सत्यप्रिय समजतो की आपला हा मित्र फार भावनीक झाल आहे. तो म्हणतो, “हे पाहा नरेन, अशा निराशाजनक विचार करू नकोस. जगात आपण कुठेही असलो तरी राहाणार या आकाशाच्या खालीच ना …वर बघ त्या चमचम करणार्‍या तारकांकडे….ती एक डाव्या बाजूला दिसते ना….त्या तार्‍याचे नाव आहे स्वाती…” इथे सत्यप्रिय हलकेच स्मित करतो नरेनकडे पाहून आणि हळूच म्हणतो, “एक गुपीत सांगू तुला नरेन……वर बघ त्या चमचम करणार्‍या तारकांकडे….ती एक डाव्या बाजूला दिसते ना….त्या तार्‍याचे नाव आहे स्वाती…” इथे सत्यप्रिय हलकेच स्मित करतो नरेनकडे पाहून आणि हळूच म्हणतो, “एक गुपीत सांगू तुला नरेन… मी स्वातीच्या प्रेमात पडलो आहे…” नरेनही मग हसतो…ते पाहून सत्यप्रिय परत त्याचे आकाशाकडे लक्ष वेधतो, “स्वातीच्याच शेजारी लुकलुकणारा आणखीन एक तारा बघ…तिचे नाव आहे चित्रा….तू या चित्रावर प्रेम कर….म्हणजे जगात आपण कुठेही असलो तरी रात्रीच्या समयी असे तारकांकडे पाहताना आपल्याला एकमेकाची नक्कीच आठवण येणार…” सत्यप्रियचा हा आशावाद नरेनला भावतो….आणि दुसर्‍या दिवसापासून त्यांचे इंजिनिअर्स म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य सुरू होते.\nसत्यप्रिय आजोबांच्याकडे येतो. त्या ठिकाणी त्यांच्यासमवेत आनंदाचे चार दिवस घालवायचे असतात. नोकरीचे पहिले पत्रही तिथेच येते. आजोबांचा निरोप घेऊन सत्यप्रिय मुंबईला त्या पेपरमिल्सच्या ऑफिसमध्ये येतो मुलाखातीसाठी. पण तिथे आल्यावर तो काहीसा अस्वस्थही होतो. कारण ऑफिसमधील कुणीच व्यक्ती काहीही काम करीत नसते. आत चेम्बरमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी दोन सदस्य बसलेले आहेत, त्यांच्या बोलण्याचा आवाज येत आहे. सत्यप्रियजवळ कंपनीचा ओव्हरसीअर चटर्जी येतो. आपली ओळख करून देतो. थोड्यावेळाने सत्यप्रियला मुलाखतीसाठी आत बोलाविले जाते. तिथे त्या दोन व्यक्ती अगदी नावापुरती मुलाखत घेतात आणि “मि.आचार्य तुम्ही आजपासूनच कामावर हजर राहा” असे त्याला सांगतात. सत्यप्रियला अर्थातच आनंद होतो. “सायंकाळी बोर्डाचे सर्वच सदस्य येतील त्यावेळी आपल्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा आपण करू…” असे सचिव सांगतात. चटर्जीकडे कामाची चौकशी केल्यावर तो सांगतो की “सर, काम तर इथे काहीच नाही. पण आपल्याला बाहेरगावी जायाला लागणार आहे.” सायंकाळी सत्यप्रिय मीटिंगची वाट पाहात थांबतो. रात्र होत आली आहे पण त्याला आत कुणीच बोलावत नाही. अस्वस्थ होऊन तो स्वतःच दार उघडून मीटिंगमध्ये प्रवेश करतो. तिथे कुंवर विक्रम सिंग…जो एका संस्थानाचा राजकुमार आहे…आणि पेपरमिल्सचे डायरेक्टर्स चर्चा करीत आहेत. सत्यप्रियला पाहून सचिव त्याची “आपल्या प्रोजेक्टचे हे नवीन इंजिनिअर” ही ओळख करून देतो. प्रिन्सला ह्या इंजिनिअरच्या कामापेक्षा त्याच्या स्वाक्षरीची काही कागपत्रावर सही आवश्यक असते आणि त्याचा मुख्य हेतू संस्थानातील जमिनीच्या खाली जी काही खनीज संपत्ती दडलेली आहे तिच्यावर आपल्या हक्काची मोहोर उमटावयाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या काही हालचाली सुरू होत आहेत संस्थानिकांच्या अस्तित्वासाठी त्यात सरकार ह्या जमिनीही ताब्यात घेणार असल्याची भीती प्रत्येक राजाला वाटत होती. सत्यप्रियला भवानीगंज या संस्थानाच्या गावी घेऊन जाऊन तिथे पेपर मिल्सच्या नावाखाली केवळ सर्व्हेचे नकाशे तयार करायचे आहेत एवढीच बोर्डाची अपेक्षा असते. रेल्वेने सत्यप्रिय आपल्या सहकार्‍यांना घेऊन संस्थानाच्या गावी पोहोचतो. तिथे राजकुमारची रखेल रंजना हिच्याशी त्याची चहापानाच्यावेळी भेट होते. ना तो ना ती त्याच्याकडे पाहते. दोघेही स्वतंत्रपणे आपल्या कामाला लागतात. एके दिवशी संस्थानाच्या रेस्ट हाऊसवर सायंकाळी नकाशाचे काम करीत असताना त्याला खोलीबाहेर दोघांचे भांडणारे आवाज ऐकू येतात. रुस्तम हा राजकुमारचा सांगकाम्या जो आता दारुच्या नशेत आहे आणि त्याच्याकडे राहत असलेली ती देखणी मुलगी रंजना…तिला खेचत तो सत्यप्रियच्या खोलीत आणत आहे. सत्यप्रियला हा गोष्टीचा संताप येतो. रुस्तम बरळत म्हणतो, “बघा, सर. ही किती मस्तवाल मुलगी आहे एवढा मोठा राजकुमार हिला आपली हो म्हणत आहे आणि ही नकार देत आहे. तुम्ही तरी हिच्या डोक्यात काहीतरी अक्कल घाला…” सुरुवातीला चिडलेला सत्यप्रिय आता रडत उभी असलेल्या रंजनाच्या अवस्थेकडे पाहून रुस्तमला तिला या स्थितीपर्यंत आणल्याबाबत दोष देतो. पण रुस्तम ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. तो रंजनाला सत्यप्रियच्या खोलीत सोडून निघून जातो.\n(अचानकच आपल्या खोलीत आलेल्या रंजनासोबत संवाद साधून तिच्याविषयी माहिती विचारत असलेला सत्यप्रिय)\nसत्यप्रियला रंजनाकडून तिच्यासंदर्भात बरीच माहिती समजते त्यापैकी महत्त्वाची म्हणजे रंजना ही काही कुठली अनौरस मुलगी नसून तिची आई ह्या रुस्तम नामक ड्रायव्हरबरोबत घरातून पळून गेलेली स्त्री आणि रंजना त्यांचे अपत्य. आता रुस्तम हा राजकुमार कुंवर विक्रमचा दास असल्याने तो स्वत:च रंजनाला त्याच्या दावणीला बांधत आहे. सत्यप्रियला जगात अशाही गोष्टी चालतात याचे दु:ख होते. तो दुसर्‍या दिवशी चटर्जीला घेऊन साईटवर निघतो तर रंजनाही त्याच्यासोबतीला सुट्टी घालवायची ह्या बहाण्याने येते. राजकुमार दिल्लीला गेले आहेत. त्याच्यासोबत दिवाणजी आणि रुस्तमदेखील आहेत. संस्थानाच्या त्या मोकळ्या वातावरणात रंजना आता सत्यप्रियसारखा युवक सोबतीला असल्याने उल्हसित झाली आहे….ती त्या दोघांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी घेते….ते कामात असताना मनमोकळेपणाने नदीकाठाने हिंडते, फिरते, गाते….आणि सत्यप्रियवरील आपले मुग्ध प्रेमही इशार्‍यातून व्यक्त करत राहते. सत्यला हे सारे अर्थातच समजते पण त्याला माहीत आहे की आजोबांच्या शिकवणीनुसार आपण वर्तन करायचे असल्याने एका विशिष्ट मर्यादेबाहेर जाऊन आपण कुणालाही कसले वचन देऊ शकत नाही. तो आपल्या मनावर ताबा ठेवतो. पण एके रात्री ती वेळ येतेच ज्यावेळी रंजना मन घट्ट करून सत्यप्रियला आपली स्थिती सांगायचे ठरविते. चांदण्या रात्री तंबूबाहेर बसून तो नरेन्द्रला पत्र लिहित आहे इथल्या परिस्थितीविषयी, ते पाहून रंजना तिथे येते. पत्राविषयी विचारते. तो सांगतो….त्या ओघात रंजना बोलून जाते, “तुम्ही इथले काम संपले की निघून जाल…पण मला सांगा मी इथे काय करू ” यावर सत्यप्रियकडे अर्थातच उत्तर नसते. तो अवघडतो, म्हणतो “रुस्तमजीनी तुझ्या भविष्याविषयी काही तरी विचार केला असेलच ना ” यावर सत्यप्रियकडे अर्थातच उत्तर नसते. तो अवघडतो, म्हणतो “रुस्तमजीनी तुझ्या भविष्याविषयी काही तरी विचार केला असेलच ना ” रंजना विशादाने म्हणते, “त्यांचा एकच विचार….कुंवरजीची रखेल म्हणून राहा….” सत्यप्रिय काहीच बोलत नाही हे पाहून रंजना मन घट्ट करते आणि म्हणते, “बाबूजी, तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चला….तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करा असे मी म्हणणार नाही….मी तुम्हा दोघांची दासी होऊन तुम्ही राहाल तिथे काम करीन…पण मला या नरकातून बाहेर काढा….” यातील कळवळीचा मुद्दा सत्यप्रियपर्यंत पोचतो पण तोही आता अस्वस्थ आहे, म्हणतो, “रंजना, आज खुद्द मीच कुठे पक्का नाही. मला नव्याने सुरू करायचे आहे सारे. फिरावे लागणार…तुला कुठे घेऊन जाऊ मी ” रंजना विशादाने म्हणते, “त्यांचा एकच विचार….कुंवरजीची रखेल म्हणून राहा….” सत्यप्रिय काहीच बोलत नाही हे पाहून रंजना मन घट्ट करते आणि म्हणते, “बाबूजी, तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चला….तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करा असे मी म्हणणार नाही….मी तुम्हा दोघांची दासी होऊन तुम्ही राहाल तिथे काम करीन…पण मला या नरकातून बाहेर काढा….” यातील कळवळीचा मुद्दा सत्यप्रियपर्यंत पोचतो पण तोही आता अस्वस्थ आहे, म्हणतो, “रंजना, आज खुद्द मीच कुठे पक्का नाही. मला नव्याने सुरू करायचे आहे सारे. फिरावे लागणार…तुला कुठे घेऊन जाऊ मी आणि गेलो म्हणजे आपणा दोघांना एकत्र राहावे लागणार….अशा परिस्थितीत माझ्याकडून काही अपराध झालच तर आणि गेलो म्हणजे आपणा दोघांना एकत्र राहावे लागणार….अशा परिस्थितीत माझ्याकडून काही अपराध झालच तर ” रंजनाला त्या शक्यतेची पर्वा वाटत नाही. ती त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणते, “तसे झालेच तर मी तुमचा तो हक्क आहे असेच मानेन…” ह्या थेट उत्तराचा सत्यप्रियला राग येतो….”असा विचार तरी तू कसा करू शकतेस ” रंजनाला त्या शक्यतेची पर्वा वाटत नाही. ती त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणते, “तसे झालेच तर मी तुमचा तो हक्क आहे असेच मानेन…” ह्या थेट उत्तराचा सत्यप्रियला राग येतो….”असा विचार तरी तू कसा करू शकतेस तू निघून जा आता इथून रंजना…” ती उठते आणि चिडून म्हणते, “जाते मी…काय व्हायचे तो होऊ दे माझे, पण मी आता १९ वर्षाची आहे, मोठी आहे, असे सांगायला येऊ नका…”. ती जाते तोच दुसर्‍या बाजूने रुस्तम संस्थानाची जीप घेऊन तिथे येतो आणि रडणार्‍या रंजनाला घेऊन वाड्यावर जातो. तिथे कुंवर विक्रमसिंग जो दिल्लीतील अपयशी वाटाघाटीमुळे आलेल्या नैराश्याने ग्रासलेला आहे आणि नशेतही आहे. त्याला आता रंजना हवी आहे….त्याची इच्छा रुस्तम पुरी करतो. नकाराचा आटापिटा करण्यार्‍या त्या पाखराचा हा ससाणा भक्ष्य करतो…रंजना मोडून जाते. इकडे जंगलातील तंबूत चटर्जी सत्यप्रियला “तुम्ही सर रंजनाबरोबर जायला हवे होते….त्या बिचारीला आज कुंवर सोडणार नाहीत हे खरे…” चटर्जीच्या या बोलण्यवर सत्यप्रिय चिडतो कारण त्याच्याही मनी तोच विचार आलेला असतो. पण त्या रात्री तो काहीच करू शकत नाही. सकाळी उठून तो रुस्तमच्या घरी जातो. तिथे पाहतो तर रंजना एका कॉटवर हुंदक्यांनी रडत आहे तर रुस्तम खाली मान घालून बाजूला बसला आहे. सत्यप्रिय जाणतो की रात्री ह्या मुलीवर काय संकट कोसळले असेल. तो सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करतो पण रंजना संतापाने उसळते, “तुम्ही यात पडू नका…हे माझ्या नशिबी आले आहे ना….तर मी भोगते सारे आता…” सत्यप्रिय रुस्तमला म्हणतो, “तुम्ही परवानगी देत असाल तर मी रंजनाला माझ्यासोबतीने घेऊन जातो इथून…” रुस्तम नकार देताना स्पष्टच म्हणतो, “तुम्ही घेऊन जाणार म्हणजे तिच्याबरोबर तुम्ही काय लग्न करणार तू निघून जा आता इथून रंजना…” ती उठते आणि चिडून म्हणते, “जाते मी…काय व्हायचे तो होऊ दे माझे, पण मी आता १९ वर्षाची आहे, मोठी आहे, असे सांगायला येऊ नका…”. ती जाते तोच दुसर्‍या बाजूने रुस्तम संस्थानाची जीप घेऊन तिथे येतो आणि रडणार्‍या रंजनाला घेऊन वाड्यावर जातो. तिथे कुंवर विक्रमसिंग जो दिल्लीतील अपयशी वाटाघाटीमुळे आलेल्या नैराश्याने ग्रासलेला आहे आणि नशेतही आहे. त्याला आता रंजना हवी आहे….त्याची इच्छा रुस्तम पुरी करतो. नकाराचा आटापिटा करण्यार्‍या त्या पाखराचा हा ससाणा भक्ष्य करतो…रंजना मोडून जाते. इकडे जंगलातील तंबूत चटर्जी सत्यप्रियला “तुम्ही सर रंजनाबरोबर जायला हवे होते….त्या बिचारीला आज कुंवर सोडणार नाहीत हे खरे…” चटर्जीच्या या बोलण्यवर सत्यप्रिय चिडतो कारण त्याच्याही मनी तोच विचार आलेला असतो. पण त्या रात्री तो काहीच करू शकत नाही. सकाळी उठून तो रुस्तमच्या घरी जातो. तिथे पाहतो तर रंजना एका कॉटवर हुंदक्यांनी रडत आहे तर रुस्तम खाली मान घालून बाजूला बसला आहे. सत्यप्रिय जाणतो की रात्री ह्या मुलीवर काय संकट कोसळले असेल. तो सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करतो पण रंजना संतापाने उसळते, “तुम्ही यात पडू नका…हे माझ्या नशिबी आले आहे ना….तर मी भोगते सारे आता…” सत्यप्रिय रुस्तमला म्हणतो, “तुम्ही परवानगी देत असाल तर मी रंजनाला माझ्यासोबतीने घेऊन जातो इथून…” रुस्तम नकार देताना स्पष्टच म्हणतो, “तुम्ही घेऊन जाणार म्हणजे तिच्याबरोबर तुम्ही काय लग्न करणार लग्न न करता ठेवलेल्या मुलीला रखेल म्हणतात. चालेल तुम्हाला लग्न न करता ठेवलेल्या मुलीला रखेल म्हणतात. चालेल तुम्हाला ” सत्यप्रिय खाली मान घालून म्हणतो, “मी जरी हिच्यासोबत लग्न करू शकत नसलो तरीही कुणा एका खुल्या विचाराच्या युवकाबरोबर हिचे लग्न लावून देईन मी….” ऐकून रंजना परत चिडते, “ती काळजी तुम्ही का करता बाबूजी….मरू दे ना मला माझ्या नशीबाकडे पाहून…” सत्यप्रिय मनाशी एक पक्का निर्णय घेतो आणि दोघांकडे पाहून म्हणतो, ‘ठीक आहे, रंजना…मी तुझ्याबरोबर लग्न करीन.” रंजना व रुस्तम अविश्वासाने त्याच्याकडे पाहतात…”म्हणजे काल रात्री जे काही घडले, ते जाणूनसुद्धा ” सत्यप्रिय खाली मान घालून म्हणतो, “मी जरी हिच्यासोबत लग्न करू शकत नसलो तरीही कुणा एका खुल्या विचाराच्या युवकाबरोबर हिचे लग्न लावून देईन मी….” ऐकून रंजना परत चिडते, “ती काळजी तुम्ही का करता बाबूजी….मरू दे ना मला माझ्या नशीबाकडे पाहून…” सत्यप्रिय मनाशी एक पक्का निर्णय घेतो आणि दोघांकडे पाहून म्हणतो, ‘ठीक आहे, रंजना…मी तुझ्याबरोबर लग्न करीन.” रंजना व रुस्तम अविश्वासाने त्याच्याकडे पाहतात…”म्हणजे काल रात्री जे काही घडले, ते जाणूनसुद्धा ” सत्यप्रिय म्हणतो, “होय, ते माहीत असूनसुद्धा…काल मी असे का वागलो याचे उत्तर नाही माझ्याकडे…पण मी आज हिला पत्नी मानतो…”.\nसंसार सुरू होतो सत्यप्रिय रंजनाचा. संस्थान सोडून देशाच्या विविध भागात इंजिनिअर म्हणून सत्यप्रियला नोकर्‍याही ठिकठिकाणी मिळतात. पण ह्याच्या सत्यवचनी वृत्तीचा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला तापच होत जातो आणि सत्यप्रियला देश स्वतंत्र होऊनसुद्ध कुणालाच या देशाची भ्रष्टाचारासमोर कसलीही फिकीर नाही याची जाणीव त्रस्त करू लागते. तरीही एकला चलो रे या नात्याने तो आपल्या सत्याची कास कधीच कुठेही सोडत नाही वा तडजोडही करीत नाही. वेळप्रसंगी तो पटत नसले तर जागेचा राजीनामा देऊन मोकळा होतो, नवीन गावी रुजू होण्यासाठी. रंजना गरोदर राहते. मुलगा होतो. बाळाला आजोबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तो पत्नीला घेऊन गुरुकुलाच्या ठिकाणी येतो. रंजनाला तो बैलगाडीत मुलासह बसवितो आणि गुरुकुलाच्या बाहेर उभे राहूनच “दादाजी….” अशी आजोबांना हाक मारतो. आनंदाने “कोण सत्य ” असे म्हणत दादाजी बाहेर येतात. सत्यप्रिय रंजनाला खूण करून बोलावितो आणि “दादाजी ही माझी पत्नी रंजना…” अशी ओळख करून देतो. रंजना आजोबांच्या पायाला हात लावणार असते परंतु सत्यप्रिय ते तिला करू देत नाही. मुलगा गाडीत रडत आहे ते पाहून रंजना तिकडे जाते. आजोबांना कळत नाही की हे सारे काय चालले आहे. ते विचारतात, “ही मुलगी कोण तू लग्न कधी केलेस… तू लग्न कधी केलेस… आणि तिला नमस्कार का करू दिला नाहीस आणि तिला नमस्कार का करू दिला नाहीस ” सत्यप्रिय नम्रपणे सत्य सांगतो, “मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला पटले तरच तिला तुम्हाला नमस्कार करता येईल. ही मुलगी आपल्या घराण्यातील नाही. हिच्याशी मला लग्न करावे लागले आहे….” आजोबा गोंधळतात, “ते ठीक आहे, पण लग्न केव्हा केलेस ” सत्यप्रिय नम्रपणे सत्य सांगतो, “मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला पटले तरच तिला तुम्हाला नमस्कार करता येईल. ही मुलगी आपल्या घराण्यातील नाही. हिच्याशी मला लग्न करावे लागले आहे….” आजोबा गोंधळतात, “ते ठीक आहे, पण लग्न केव्हा केलेस ” “आठ महिने झाले, दादाजी….”. मुलाच्या रडण्याचा आवाज येतो…आजोबा मनी काहीतरी हिशोब करतात, “म्हणजे तुझ्या पापवर पांघरून घालायला हवे म्हणून तुला या मुलीशी लग्न करावे लागले असे म्हण ना…” सत्यप्रिय ठामपणे म्हणतो, “मी कसलेही पाप केलेले नाही दादाजी. लग्न केले आहे, तो मुलगा माझा आहे पण माझ्यापासून नाही.” ह्या सत्यस्फोटामुळे आजोबा अगदी मुळापासून हादरून जातात….त्याना आता काय बोलावे हे समजत नाही. कसेबसे म्हणतात “बरे झाले…बरे झाले असल्या मुलीला तू मला नमस्कार करायला लावला नाहीस…” असे म्हणून जणू काही आपल्या नातवाकडे कायमची पाठ फिरविल्यासारखे गुरुकुलाचा दरवाजा लावून घेतात…..सत्यप्रिय रंजना आणि बाल काबुल यांच्यासह तिथून निघून जातो, कायमचा.\nसत्यप्रियच्या नोकरीच्या स्थितीत कसलाही फरक पडत नाही. जिथेजिथे लाचखोरी आणि दफ्तरदिरंगाई, वरीष्ठांची दडपशाही चालूच आहे. सरकारी खाती अगदी त्या विभागाच्या मंत्र्यापर्यंत भ्रष्ट झाल्याचे पाहून सत्यप्रियमधील स्वप्नाच्या आधारे आदर्श भारत पाहू इच्छिणारा तरुण आता कोलमडत चालला आहे. त्याला सिगारेटचे व्यसन लागते. रंजनासोबत संसार तर चालू आहे पण त्याने लग्न केले ते एका युवतीला नरकातून वाचविण्यासाठी. तिच्याकडे तो परंपरेने चालत आलेल्या “पत्नी” पदाला पात्र असे पाहात नाही. खुद्द रंजनाला त्याचे अतीव दु:ख आहे. काबुलला तो आपला मुलगा मानतो, प्रेमही देतो…गुरुकुल पद्धतीने त्याला शिकवितही आहे, पण रंजनाला कधी हातही तो लावण्याचा विचार करीत नाही. रंजना ही सारी कहाणी त्याचा परममित्र नरेन्द्रला सांगते. तो आता डिव्हिजनल इंजिनिअर झाला आहे आणि त्याच्या विभागातील एका सेक्शनमध्ये सत्यप्रिय आचार्य नामक इंजिनिअर आहे हे समजल्यावर अगदी आनंदाने तो त्या सेक्शनकडे जातो. दोन्ही मित्र इतक्या वर्षांनी भेटल्याचे पाहून आनंदाने मिठी मारतात. रेसिडेन्शील विभागात जाऊन तो रंजना आणि काबुलला भेटतो. चहासाठी “मी सत्यला घेऊन येतो…” असे रंजनाला सांगतो पण ती घाबरून “नको नको त्याना नका बोलावू. साडेपाचच्या आत एक मिनिटेही ते इकडे येणार नाहीत” असे सांगते. पण नरेनला आपल्या मैत्रीची तो इतकीही किंमत करणार नाही का असे म्हणत सत्यच्या कार्यालयात जाऊन “चल, सत्य…चहा घेऊन रंजनाभाभीसमवेत..” असे हसत म्हणतो, पण सत्यप्रिय त्याला नकार देतो. “माझी ऑफिसची वेळ अजूनी संपलेली नाही. मी त्या अगोदर नाही येऊ शकत…सॉरी.” सत्याने वागण्याचा हा अतिरेक होतोय असे नरेनला वाटते आणि चिडून तो म्हणतो “मी तुझा बॉस आहे…त्या नात्याने मी तुला सांगतोय की तू चल माझासोबत…” तर त्यालाही उत्तर असते सत्यचे “तुम्ही बॉस आहात हे मान्य. पण सांगितलेली गोष्ट योग्य असेल तरच मी ती मानेन…” संतापलेला नरेन रंजनाचा वरवर निरोप घेऊन निघून जातो.\nकाही दिवसांनी नरेन्द्रच्या ऑफिसमध्ये दारावर टकटक करत ओव्हरसीअर चटर्जी आत येतो आणि नरेन्द्रला “मी सत्यप्रिय आचार्य यांच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे. त्यानी तुमचे नाव सांगितले म्हणून आलो आहे…आचार्यसरांना दवाखान्यात ठेवले आहे” नरेन्द्रला आश्चर्य वाटते “का काय झाले आहे ” चटर्जी खाली मान घालून पुटपुटतो…”त्यान कॅन्सर झाला आहे सर….शेवटच्या स्टेजला आहेत…” नरेन्द्रला हा मोठा धक्का असतो. तो लागलीच चटर्जीसोबत दवाखान्याकडे जातो. एका रूममध्ये प्रकृतीची अवस्था झालेला सत्यप्रिय पडलेला असतो….एकेकाळी रुबाबदार असलेला हा देह आता वाळून गेलेल्या ओंडक्यासारखा झाला आहे. देशात असलेल्या भ्रष्टाचारुपी कॅन्सरने माझ्या मित्राचा घास घेतला आहे हे नरेन्द्र जाणतो….त्याच्या रडण्याच्या आवाजाने सत्यप्रिय जागा होतो….मित्राला इतक्या जवळ पाहून स्मितहास्यही करतो. मरणासन्न स्थितीतही नरेन्द्रला विचारतो, “माझ्या मागे रंजना आणी काबुलचे काय होईल याचीच चिंता लागून राहिली आहे…” नरेन्द्र त्यांच्याविषयी तू काळजी करू नकोस मी त्या दोघांना माझ्याकडे आणू शकतो….थोड्या वेळाने नरेन्द्र आणि त्याची पत्नी निघतात….लिफ्टची वाट पाहात असताना त्याची पत्नी म्हणते, “तुम्ही रंजना आणि काबुलची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका….आईना ते आवडणार नाही. दरमहा आपण काहीतरी रक्कम देत जाऊ त्याना…” नरेन्द्रही विचारात पडतो…”बरं ते असू दे…त्यावर करू नंतर विचार…” म्हणत लिफ्टमध्ये जातो. विशेष म्हणजे पतीपत्नीचा आपल्या भविष्याविषयीची हा संवाद जिन्यावर असलेली रंजना ऐकते. आपल्या भविष्याविषयी अन्यांवर जबाबदारी नको म्हणणार्‍या रंजनाजवळ जगण्यासाठी आता एकच मार्ग आहे तो म्हणजे एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मि.लाडकर यानी तिच्याजवळ दिलेली काही कागदपत्रे.\n(कागदपत्रावर सह्या मागण्यासाठी आलेली रंजना)\nबांधकामासंदर्भात इंजिनिअर सत्यप्रिय आचार्य यानी त्यांचे काही पेमेंट थांबवून ठेवले आहे. ती रक्कम बरीच मोठी आहे. त्या कागदपत्रावर जर सत्यप्रिय आचार्य यानी सही केल्यास कॉन्ट्रॅक्टर लाडकर याना सरकारकडून बरेच मोठी रक्कम मिळणार असते, त्यातील काही रक्कम ते रंजनाला देऊ करतात म्हणजे त्याच्या आधारे सत्यप्रियच्या मृत्युनंतर स्वतंत्र उद्योगधंदा सुरू करू शकतील आणि स्वतःचा तसेच काबुलचाही सांभाळ करतील. सुरुवातीलाच रंजनाने हा प्रस्ताव धुडकावलेला असतो. पण आता बदलत्या परिस्थितीत आपल्याला अशा पैशाचा आधार घेणे गरजेचे ठरणार असा समज ती नरेन्द्र आणि त्याच्या पत्नीचा संवाद ऐकून करून घेते. सत्यप्रियच्या रुममध्ये येते. त्याला औषध देत असतानाच “नरेन आला होता…त्याला तुझ्याविषयी अर्थातच माहीत आहे….तो म्हणाला तुला त्याच्याकडे जाता येईल….” तत्क्षणी रंजना त्याच्यावर संतापून चिडीने म्हणते, “नरेन नरेन नरेन….जगात दुसरे कुणी नाही का तुम्हाला का त्यानी माझी जबाबदारी स्वीकारावी का त्यानी माझी जबाबदारी स्वीकारावी ऐकणार आहात तुम्ही ते आणि त्यांची पत्नी काय म्हणत गेले माझ्याविषयी ऐकणार आहात तुम्ही ते आणि त्यांची पत्नी काय म्हणत गेले माझ्याविषयी आहे हिंमत तुमच्यात आयुष्यभर निव्वळ सत्य सत्य करीत राहिला आणि आज मरणाच्या दारात आलात तरी तुम्हाला कळत नाही सत्य प्रत्यक्षात काय असते….” सत्यप्रिय अवाकच होतो रंजनाचा हा उद्रेक पाहून….कसाबसा म्हणतो, “काय झाले रंजना…” ती आता अन्य काही न बोलता मुद्यावर येते, “मी आले होते हे काही डॉक्युमेन्टस तुम्हाला दाखवायला आणि फेकून द्यायला…पण आता पटते की याच्याशिवाय आम्हाला जगण्यासाठी दुसरा पर्याय नाही….मला मि.लाडकर यानी ही कागपत्रे दिली आहेत. यावर तुमची सही झाली की ते मला काही मोठी रक्कम देतील, त्याआधारे मी आणि काबुल जगू शकू….” सत्यप्रिय अविश्वासाने पत्नी आणि त्या कागदपत्रांकडी पाहात राहतो….त्याला सुचेनासे होते….डोळे मिटून घेतो… विचार करतो.\nरात्री कॉन्ट्रॅक्टर लाडकर यांच्या घराचा दरवाजा वाजतो. बाहेर नरेन्द्र आला आहे रंजनाला इस्पितळात नेण्यासाठी. सत्यप्रिय शेवटच्या घटकेत असल्याची बातमी देतो. रंजना त्या अगोदर नरेन्द्रला निक्षून सांगते “मी येतेच पण तुम्ही तातडीने दादाजींना बोलावून घ्या….अंत्यसंस्कार काबूल नाही करणार. ते करतील…” नरेन्द्र काही न बोलता तसे करतो असे वचन देतो आणि रंजनाला दवाखान्यात सत्यप्रियच्या खोलीत आणतो. तिथे गर्दी असतेच. नरेन्द्र जवळजवळ बेशुद्धीत असलेल्या सत्यप्रियजवळ जाऊन हलकेच विचारतो, “काही सांगायचे आहे सत् ” सत्यप्रिय नजरेने रंजनाकडे खूण करतो…नरेन्द्र खोलीतून सर्वांना बाहेर यायला सांगतो. रंजना रडतरडत या असलेल्या पण नसलेल्या नवर्‍याजवळ येऊन बसत, त्याच्या प्राण जात असलेल्या चेहर्‍याकडे पाहते. तो तिच्याकडेच पाहत उशीखालून ती डॉक्युमेन्ट्स काढतो, तिच्याकडे देतो आणि शून्य नजरेने तिच्याकडे पाहात राहतो….रंजना भीतीने कापत आहे आता….ती कागदपत्राकडे पाहाते आणि तळात नवर्‍याने केलेली मंजुरीची “एस.पी.आचार्य” ही सही तिला दिसते….”माझ्यासाठी ” सत्यप्रिय नजरेने रंजनाकडे खूण करतो…नरेन्द्र खोलीतून सर्वांना बाहेर यायला सांगतो. रंजना रडतरडत या असलेल्या पण नसलेल्या नवर्‍याजवळ येऊन बसत, त्याच्या प्राण जात असलेल्या चेहर्‍याकडे पाहते. तो तिच्याकडेच पाहत उशीखालून ती डॉक्युमेन्ट्स काढतो, तिच्याकडे देतो आणि शून्य नजरेने तिच्याकडे पाहात राहतो….रंजना भीतीने कापत आहे आता….ती कागदपत्राकडे पाहाते आणि तळात नवर्‍याने केलेली मंजुरीची “एस.पी.आचार्य” ही सही तिला दिसते….”माझ्यासाठी माझ्यासाठी…तुम्ही हे केलेत तुम्ही तुमच्या सत्य घराण्याची परंपरा तोडलीत नाही होऊ देणार मी…नकोय मला हे सारे….” असे रडतरडत हुंदक्यांनी ती आपल्या भावनांना वाट करून देते आणि ती सहीची सारी डॉक्युमेन्ट्स टराटरा फाडून टाकते….ते पाहाणार्‍या सत्यप्रिय आचार्यला आनंद अनावर होतो. निदान एका तरी व्यक्तीला सत्याचे महत्त्व काय असू शकते हे समजल्याचा तो आनंद आहे….तो रंजनाला प्रथमच बाहुपाशात घेण्यासाठी आपले हात पसरतो तेव्हा रंजनाही आवेगाने त्याच्या कवेत जाते. तिला पती मिळतो तो असा.\nरात्री आजोबा सत्यचरण येतात आणि ते नातवाची अवस्था पाहून दु:खी तर होतात पण त्याने कधीही सत्यापासून स्वतःला अलग केले नाही याचाही अभिमान आहेच त्याना. त्यांच्या मंत्रोच्चाराच्या घोषात सत्यप्रिय आचार्य प्राण सोडतो. स्मशानात अग्नी देताना आजोबा काबुलला ते काम करू न देता “तो लहान आहे अजूनी” असे म्हणत स्वतःच नातवाच्या प्रेताला अग्नी देतात. नरेन्द्र शर्माच्या घरी सारी मंडळी जमली आहेत. तो म्हणतो “रंजनाभाभी आणि काबुल यांची जबाबदारी मी घेतो, दादाजी….” दादाजीना त्यात आक्षेप घेण्यासारखे काही वाटत नाही. “ते तू ठरव नरेन. सत्यप्रियचे दिवस घालण्याची जबाबदारी मी पार पाडेन…” नरेन्द्रचे पुरोहित जवळच असतात, ते म्हणतात, “पण आचार्यजीना मुलगा असताना तुम्ही ते करावे हे योग्य नाही…” त्यावर आयुष्यात प्रथमच दादाजीना खोटे बोलावे लागते, “नको, तो अजूनी लहान आहे, म्हणून…” नरेन्द्रच्या शेजारी बसलेला छोटा काबुल सार्‍यांसमोर मोठ्याने म्हणतो, “असे नाही….मी लहान आहे म्हणून नव्हे तर मी बाबांचा मुलगा नाही…यासाठी दादाजी नको म्हणतात…” दादाजींना सत्याचा हा एक नवाच पदर दिसतो. “काय काय म्हणालास तू ” काबुल म्हणतो, “होय, मला माहीत आहे मी सत्यप्रिय आचार्य यांचा मुलगा नाही. मला आईने सारे सांगितले आहे. ती कधीही खोटे बोलत नाही.” सत्याचा मार्ग कधीही न सोडणार्‍या सत्यशरण याना हा एक तडाखाच असतो…अन् तोही अशा एका मुलीकडून जिच्या घराण्याबद्दल वा तिच्या मुलाबद्दल यानी चांगले उदगार काढलेले नसतात. सत्यता ही कुठल्या विशिष्ट घराण्याची, जातीची, धर्माची मालकी नसून ती आहे संस्काराची. संस्कार कुणावर आणि कसे घडतात हे त्या व्यक्तीचे वर्तन सांगते….जात नाही. हा महत्त्वाचा धडा या मुलाला अशा आईने शिकविला जिला आपण आपली मानले नाही.\nडोळ्यात पाणी आणून…”माझी गावाकडे जाण्याची तेवढी सोय कर” असे ते सांगतात. नरेन्द्र “तशी मी सोय केली आहे. पण जाण्यापूर्वी रंजाना तुम्हाला नमस्कार करू इच्छिते. तेवढी परवानगी द्या…” ते होकार देतात. पांढर्‍या साडीतील रंजना बाहेर येते….दादाजींच्या पायावर डोके ठेवते….तोच ते तिला धीर देत म्हणतात, “अगं नमस्कार काय करतेस चल तुझी बॅग घे….काबुलला घे….आपल्याला जायचे आहे गुरुकुलला…तिथे तुझ्या मुलाला शिकवायचे आहे ना चल तुझी बॅग घे….काबुलला घे….आपल्याला जायचे आहे गुरुकुलला…तिथे तुझ्या मुलाला शिकवायचे आहे ना ” आनंदाचा धक्का बसलेली रंजना स्फुंदून स्फुंदून रडू लागते…तिच्या खांद्यावर हात ठेवून तर आपल्या खांद्यावर पणतूला घेऊन सत्यशरण आचार्य नवा “सत्यकाम” तयार करण्यासाठी चालू लागतात.\nकलाकार व भूमिका :\nअशोककुमार – सत्यशरण आचार्य\nधर्मेन्द्र – सत्यप्रिय आचार्य\nशर्मिला टागोर – रंजना\nसंजीवकुमार – नरेन्द्र शर्मा\nतरुण बोस – कॉन्ट्रॅक्टर लाडकर\n– अशोक पाटील, कोल्हापूर\nलिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio\n“क्लिओपात्रा” इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी\nलॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची “शलॉट”….\nPrevious Article १३ जानेवारी १८८८ ते २०१५…. १२७ वर्षाचा झाला हा तपस्वी \n“कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट एक गूढ… शोध आणि तर्क\nलिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio\nShailendra - “कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट एक गूढ… शोध आणि तर्क\nAshok Patil - “कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट एक गूढ… शोध आणि तर्क\nमाझा लेख तुम्ही इथे प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे खास आभार, शैलेन्द्र जी. तुमच्या ब्लॉगच्या भरभराटीसाठी हार्दिक...\nलिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio\n“क्लिओपात्रा” इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी\nलॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची “शलॉट”….\nहॉलिवूड सुवर्णकाळ प्रतिनिधी….कर्क डग्लस….नाबाद १०० \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/complaints-sexual-abuse-six-school-girl-15404", "date_download": "2018-04-23T07:26:51Z", "digest": "sha1:KZG2F4JQ2USGMMWFLALMV5WOIFNY2GMP", "length": 15847, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Complaints of sexual abuse of six school girl लैंगिक अत्याचाराच्या सहा विद्यार्थिनींच्या तक्रारी - विष्णू सवरा | eSakal", "raw_content": "\nलैंगिक अत्याचाराच्या सहा विद्यार्थिनींच्या तक्रारी - विष्णू सवरा\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nखामगाव - आश्रमशाळेत सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. एसआयटीमार्फत त्याची चौकशी केली आहे, अशी खळबळजनक माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज खामगाव येथे दिली. पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करून दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल, असे सांगून या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nखामगाव - आश्रमशाळेत सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. एसआयटीमार्फत त्याची चौकशी केली आहे, अशी खळबळजनक माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज खामगाव येथे दिली. पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करून दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल, असे सांगून या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nबुलडाणा जिल्ह्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अनेक विद्यार्थिनींचे गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक शोषण सुरू होते. या मुली दिवाळीच्या सुटीत आपल्या गावी गेल्या असता त्यांनी नातेवाइकांना माहिती दिल्यावर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.\nएका विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थाध्यक्ष गजानन निंबाजी कोकरे, शिपाई इतूसिंग काळुसिंग पवार, मुख्याध्यापक प्राथमिक भरत विश्‍वासराव लाहुडकार, मुख्याध्यापक माध्यमिक डिगांबर राजाराम खरात, लॅब टेक्‍निशियन स्वप्निल बाबूराव लाखे, वसतिगृह अधीक्षक नारायण दत्तात्रय अंभोरे, स्वयंपाकी दीपक अण्णा कोकरे, कारकून विजय रामूजी कोकरे, स्त्री अधीक्षक ललिता जगन्नाथ वजिरे, स्वयंपाकी मंठाबाई अण्णा कोकरे, स्वयंपाकी शेवंताबाई अर्जुन राउत यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. दरम्यान, हे प्रकरण राज्यभर गाजत असून, सरकारवर टीका होत आहे.\nआदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार एकनाथ खडसे, आमदार आकाश फुंडकर यांनी आज पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेत भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर खामगाव येथे मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. विरोधकांनी राजकारण करू नये, असे सांगितले. दरम्यान, मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.\nअल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nआज पाळा येथे आदिवासी आश्रमशाळेला भेट दिली. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व महिला बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा.\n- चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://muktdhara.blogspot.com/2011/08/blog-post_14.html", "date_download": "2018-04-23T07:09:30Z", "digest": "sha1:CN4SWFKY6ZJYMCZ4IWLPGNOSM2IIXMWF", "length": 5367, "nlines": 43, "source_domain": "muktdhara.blogspot.com", "title": "मनस्वी: पुस्तकं", "raw_content": "\n१. चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर\nपुस्तकं, जंगल, चित्रकला या तीनही गोष्टींबद्दल आदर आणि आवड असल्यामुळे हे पुस्तक मला फारच आवडलं. खूप मोठे लेखक लहानपणीच का वाचले नाहीत याबद्दलची खंत आता वाटते, त्यात व्यंकटेश माडगूळकरांचं नाव अॅड झालं.\nत्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल (ज्यातली काही जंगल सफर, निसर्गाभ्यासावर आहेत), केलेल्या शिकारींबद्दल – नंतर मतपरिवर्तन झाल्यामुळे सोडलेल्या या छंदाबद्दल, पु. भा. भाव्यांसारख्या आवडत्या स्नेही कथाकाराबद्दल, परदेशातल्या चित्रांच्या-शिल्पांच्या संग्रहालयांबद्दल, व्हॅन गॉगच्या गावात, कर्मभूमीत गेल्याच्या अनुभवाबद्दल, तिथे विकत घेतलेल्या चित्रकलेच्या साहित्याच्या अप्रुपाबाबत, गावातल्या जुन्या-नव्या माणसांबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे.\nखरी, मनापासूनची आणि देशी भाषा वाचून मला खूप छान वाटलं. आणि माडगूळकरांनी काढलेली स्केचेस पाहून यांनी चित्रकलेत अजून लक्ष घातलं असतं तर मला तेही एक पुस्तक घेता आलं असतं असं वाटलं.\n२. एका खेळियाने.. – दिलीप प्रभावळकर\nइतक्या विविध भूमिका का आणि कशा केल्या, ज्या भूमिका लिहिल्या, त्या का लिहिल्या, पूर्वी केलेली नाटकं, मालिका नंतरचे मराठी आणि हिंदीही चित्रपट, या सगळ्या कामांदरम्यान भेटलेली माणसं, आलेले अनुभव याबद्दल अत्यंत नेटकेपणाने कुठेही लिखाण भरकटू न देता केलेलं हे पुस्तक आहे.\n‘चिमणरावाच चऱ्हाट’, ‘साळसूद’ या मालिकांबद्दलचे अनुभव वाचायला मला जास्त मजा वाटली कारण ‘साळसूद’ मी दूरदर्शनवर पूर्ण पाहिलेली आणि अतिशय आवडलेल्या मोजक्या मालिकांतली एक आहे आणि ‘चिमणराव’ संपूर्ण मालिका पाहिली नसली तरी (‘बालचित्रवाणी’मध्ये बहुधा) त्याचे काही भाग पाहिल्याचं आठवतंय.\nमुळात लहानपणीच्या, केवळ दूरदर्शनच (तेही आईबाबांच्या परवानगीने) बघता येण्याच्या काळातल्या खूपशा आठवणी या पुस्तकाने जाग्या झाल्या. म्हणून या पुस्तकाचं महत्त्व वाटतं.\nखेरीज दिलीप प्रभावळकरांचं नट आणि माणूस म्हणूनही श्रेष्ठत्व वाटत राहातं.\nतू पुन्हा ब्लॉग लिहायला चालू केलास हे पाहून आनंद वाटला / झाला...\nपूर्वी सारखच तू अप्रतिम लिहितेयस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4928331824932901000&title=Va.%20Pu.Kale,%20Kunudini%20Ranganekar,%20Ma.%20Pa.%20Bhave,%20Satvsheela%20Samant&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:57:00Z", "digest": "sha1:WHNT4MAO5DWQTTPTLY4PWMFBVUPWYOQA", "length": 14190, "nlines": 137, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "व. पु. काळे, कुमुदिनी रांगणेकर, म. पां. भावे, सत्त्वशीला सामंत", "raw_content": "\nव. पु. काळे, कुमुदिनी रांगणेकर, म. पां. भावे, सत्त्वशीला सामंत\n‘एकच क्षण भाळण्याचा बाकी सारे सांभाळण्याचे’, ‘आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक’यांसारख्या असंख्य चमकदार अर्थपूर्ण वाक्यांनी ज्यांच्या कथाकादंबऱ्या सजलेल्या असतात असे लोकप्रिय लेखक व. पु. काळे, कादंबरीकार कुमुदिनी रांगणेकर, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ’हे गोड गीत लिहिणारे कवी म.पां. भावे, आणि भाषातज्ज्ञ सत्त्वशीला सामंत यांचा २५ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी'मध्ये त्यांच्याविषयी...\n२५ मार्च १९३२ रोजी जन्मलेले वसंत पुरुषोत्तम काळे हे ‘वपु’ या सुटसुटीत आद्याक्षरांनी अवघ्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे साहित्यिक. त्याचं लेखन हे मराठी मध्यमवर्गीय, पांढरपेशी भावविश्वाभोवती फिरत असलं तरी त्यांची तत्त्वज्ञानप्रचुर, हलकीफुलकी, सोप्पी सुभाषितवजा वाक्यं समाजातल्या सर्वच स्तरातल्या लोकांवर विलक्षण मोहिनी टाकणारी असत.\nपेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या ‘वपुं’नी कथा आणि कादंबरी लेखन तर केलंच पण आकाशवाणी आणि दूरदर्शनसुद्धा आपल्या छोट्या छोट्या प्रहसनांनी गाजवलं. श्रोत्यांवर गारूड घालणारं कथाकथन म्हणजे तर त्यांचा हातखंडा पैलू त्यांनी आपल्या खास शैलीत १५००हून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम करत आपलं लेखन गावोगावी तर पोहोचवलंच, पण त्यांच्या कथाकथनाच्या ऑडियो कॅसेट्समुळे ते अक्षरशः घराघरात जाऊन पोहोचले होते. त्यांच्या कथांवर एकांकिका, नाटकं आणि सिनेमे निघाले होते. वपु स्वतःही उत्तम अभिनेते होते.\nआपण सारे अर्जुन, भुलभुलैय्या, चिअर्स, दोस्त, दुनिया तुला विसरेल, घर हरवलेली माणसं, ही वाट एकटीची, इन्टिमेट, गोष्ट हातातली होती, पार्टनर, का रे भुललासी, काही खरं काही खोटं, मी माणूस शोधतोय, तू भ्रमात आहासी वाया, ऐक सखे, वलय, बाई बायको आणी कॅलेंडर, चतुर्भुज, गुलमोहर, कर्मचारी, कथाकथनाची कथा, मायाबाजार, नवरा म्हणावा आपला, निमित्त, वन फॉर द रोड, प्लेझर बॉक्स भाग १ आणि २, प्रेममयी, रंगपंचमी सखी, संवादिनी, स्वर, तप्तपदी, ठिकरी, झोपाळा, वपुर्वाई, मोडेन पण वाकणार नाही, रंग मनाचे -अशी त्यांची कित्येक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\nत्यांच्या बहुसंख्य पुस्तकांमधल्या चमकदार आणि सुभाषितवजा वाक्यांचा संग्रह ‘वपुर्झा’ या नावाने प्रसिद्ध आहे.\n२६ जून २००१ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.\n(व. पु. काळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)\n२५ मार्च १९०६ रोजी जन्मलेल्या कुमुदिनी रांगणेकर या कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी अनुवादक म्हणूनही स्वतःचं विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं. अपूर्व साहित्य, हुकमी एक्का, मखमली वल्ली, पत्त्यातली राणी, प्रेमाचा हुकमी त्रिकोण, अनियमित जग, प्रीतीचा शोध, फुललेली कळी, क्षणात वैधव्य, ढगाळलेलं मन - अशी तब्बल २३६ पुस्तकं त्यांनी लिहिली होती.\n१७ मार्च १९९९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n(कुमुदिनी रांगणेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)\n२५ मार्च १९२४ रोजी जन्मलेले मधुसूदन पांडुरंग भावे हे कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत.\nत्यांनी ‘औट घटकेचा कारभार ’ नावाचं लोकनाट्यही लिहिलं होतं. ‘असा मी काय गुन्हा केला’ ही कादंबरीही त्यांच्या नावावर आहे. मसाला पान, श्रीरामकृष्ण संगीत गाथा, गीत कृष्णायन, भंपकपुरीचा फेरफटका - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’ हे आशाबाईनी गायलेलं त्यांचं गीत अफाट लोकप्रिय आहे.\n१९ मे २००३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n२५ मार्च १९४५ रोजी जन्मलेल्या सत्त्वशीला विठ्ठल सामंत या भाषातज्ज्ञ, कोशकार आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत.\nव्याकरणशुद्ध लेखनप्रणाली, त्रैभाषिक विषयवार व्यवहारोपयोगी शब्दकोश, बोरकरांची समग्र कविता खंड २, शब्दानंद, आहेर - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि होमी भाभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एक मे २०१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n(सत्त्वशीलासामंत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/12/learn-python-in-marathi-tuples.html", "date_download": "2018-04-23T07:11:08Z", "digest": "sha1:UJB3EXVQSJ6REFVELCHLNWAHOIJIRZPS", "length": 4855, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi - Tuples", "raw_content": "\nशुक्रवार, 29 दिसंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये टुपल कशाला म्हणतात ते पाहू. मागील आर्टिकल मध्ये आपण लिस्ट बद्दल माहिती घेतली. जर तुम्हाला पायथॉन मधील लिस्ट समजली असेल तर टुपलला समजणे फारच सोपे आहे.\nपायथॉन मध्ये लिस्ट आणि टुपल हे दोन्ही ही डाटा टाईप आहेत. जेव्हा आपण एक लिस्ट बनवतो तेव्हा [ ] या स्केअर ब्रॅकेट्स चा वापर करतो. तर एक टुपल बनवताना ( ) अशा ब्रॅकेट्सचा वापर केला जातो. एक टुपल ही एक लिस्टच आहे. पण लिस्ट बनवून झाल्यानंतर आपण त्यात दुसरे एलिमेंट्स जोडू किंवा काढू शकतो, तसे आपण टुपल मध्ये करू शकत नाही. याला आपण असे समजू की टुपल एक फायनल लिस्ट आहे ज्यात काही बदल केला जावू शकत नाही.\nयासाठी आपण एक लिस्ट बनवू आणि त्याच एलिमेंट्स / तीच नावे वापरून [ ] ऐवजी ( ) लिहून त्याला टुपल बनवून दोन्हीमध्ये काय बदल दिसतो ते पाहू. पायथॉनच्या शेल मध्ये कोणत्याही लिस्ट चे नाव लिहून त्यासमोर एक डॉट . देवून थोडा वेळ थांबा, तुम्हाला एक पॉप अप दिसेल ज्यात काही फंक्शन्स की लिस्ट दिसेल. तर ही यादी कोणत्याही लिस्ट सोबत वापरले जावू शकणाऱ्या फंक्शन्सची आहे.\nआता हीच नावे वापरून आपण एक टुपल बनवू अणि त्या नावासमोर एक डॉट देऊन थोडा वेळ थांबल्यास फंक्शन्स ची लिस्ट दिसेल\nयावरून आपल्याला लिस्ट आणि टुपल मधील फरक लक्षात येईल. पायथॉन मध्ये टुपल ही एक लिस्ट आहे ज्यात बदल करता येत नाही. म्हणजे एकदा टुपल तयार झाल्यावर त्यात बदल करता येत नाही\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-junnar-girijatmaj-ganesh-darshan-81219", "date_download": "2018-04-23T07:15:08Z", "digest": "sha1:4P2UEMODRBNH75CTRK32RIHU45GEJMKY", "length": 12900, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news junnar girijatmaj ganesh darshan गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी | eSakal", "raw_content": "\nगिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nअंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटेपासून भाविकांची गर्दी, परिसरास यात्रेचे स्वरूप.\nजुन्नर : अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (मंगळवार) अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. अंगारकी संकष्टी चतुर्थीमुळे लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे यांनी दिली.\nदेवस्थानच्या वतीने दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. पहाटे ४.०० वा. देवस्थानचे विश्वस्त कैलास लोखंडे यांच्या हस्ते भाविकांच्या उपस्थितीत श्रीं ना विधीवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर पूजा व आरती झाली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते.\nअंगारकी चतुर्थीमुळे दिवसभर मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होती. देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे, सेक्रेटरी गोविंदराव मेहेर, खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे,प्रभाकर जाधव व कार्यलयीन सचिव रोहिदास बिडवई उपस्थित होते, दिवसभर पुणे,नगर,मुंबई,ठाणे,नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते.\nमंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री 9.13 वा. गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nआधार असूनही वृद्ध झाले निराधार\nमला शांततेत जगायचे आहे : अमिताभ बच्चन\nनोटाबंदीचा निर्णय चुकल्याचे मान्य करा: मनमोहनसिंग\nराजसाहेब, आता मात्र अती झाले \nमला शांततेत जगायचे आहे: अमिताभ बच्चन\nनोटाबंदीचा निर्णय चुकल्याचे मान्य करा: मनमोहनसिंग\nआता कराडिया राजपूत समाजाचा भाजपला इशारा\nमाध्यमांनी थोडे अधिक कष्ट घ्यावेत: मोदी\nसोशल मीडिया: अभिव्यक्ती स्वातंत्र्य भोचक तज्ज्ञांचे\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nनाशिक - महाराष्ट्र-गुजरातच्या पाण्याविषयी सुरू असलेल्या संघर्षाने आता नवीन वळण घेतले असून, दमणगंगा नदीच्या उगमस्थानाजवळ पाणी पेटले आहे. आमच्या...\nसातारी ज्ञानशिदोरीने गडचिरोलीकर तृप्त\nसातारा - आयपीएस अधिकार म्हणजे करारी, मग त्याचे भले-बुरे अनुभव असतात. तरीही याच अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले तर निश्‍चित समाजात...\nगोरक्षक शिर्केंची तडीपारी रद्द\nमालेगाव - सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश मुंबई उच्च...\nकऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन\nकऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSV/MRSV030.HTM", "date_download": "2018-04-23T07:42:28Z", "digest": "sha1:WRRKSBBNFOKMHK566A4OSWOKVEM7OMMZ", "length": 7401, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्विडीश नवशिक्यांसाठी | हाटेलमध्ये – तक्रारी = På hotellet – klagomål |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्विडीश > अनुक्रमणिका\nनळाला गरम पाणी येत नाही आहे.\nआपण त्याची दुरुस्ती करून घ्याल का\nखोलीत टेलिफोन नाही आहे.\nखोलीत दूरदर्शनसंच नाही आहे.\nखोलीला बाल्कनी नाही आहे.\nखोलीत खूपच आवाज येतो.\nखोली खूप लहान आहे.\nखोली खूप काळोखी आहे.\nमला ते आवडत नाही.\nते खूप महाग आहे.\nआपल्याजवळ काही स्वस्त आहे का\nइथे जवळपास युथ हॉस्टेल आहे का\nइथे जवळपास बोर्डींग हाऊस आहे का\nइथे जवळपास उपाहारगृह आहे का\nसकारात्मक भाषा आणि नकारात्मक भाषा\nबहुतांश लोक आशावादी किंवा निराशावादी असतात. पण त्याशिवाय भाषांसाठीही हे लागू पडते शास्त्रज्ञांनी वारंवार भाषेमधील शब्दांच्या अर्थांचे विश्लेषण केले आहे. ते करत असताना त्यांना विस्मयकारक निष्कर्ष मिळाले. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये नकारात्मक शब्द होकारार्थी शब्दापेक्षाही जास्त आहेत. नकारात्मक भावनांचे शब्द होकारार्थी शब्दाच्या जवळजवळ दुप्पट आहेत. पाश्चात्य समाजातील वक्त्यांचा शब्दसंग्रहावर प्रभाव असतो. त्या ठिकाणी लोक अनेकदा तक्रार करत. ते बर्‍याच गोष्टींवर टीका करत असत. त्यामुळे ते पूर्णपणे अधिक प्रमाणावर नकारात्मक स्वराने भाषा वापरतात. पण नकारार्थी शब्दही काही कारणास्तव मजेशीर असतात. त्यांमध्ये होकारार्थी शब्दांपेक्षा जास्त माहिती असते. याचे कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडू शकते. धोके ओळखणे हे सर्व सजीव गोष्टींसाठी नेहमी महत्त्वाचे होते. ते धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देऊ लागले. त्याशिवाय, ते इतरांना धोक्यांबाबत बजावत होते. त्यामुळे अत्यंत जलद माहिती पुढे पुरवणे आवश्यक होते. जास्तीत जास्त शक्य झाल्यास कमी शब्दांत सांगितले पाहिजे. त्याव्यतिरिक्त, नकारात्मक भाषेचे कोणतेही वास्तविक फायदे नाहीत. असे कोणालाही कल्पना करणे सोपे आहे. जे लोक केवळ नकारात्मक बोलतात ते नक्कीच खूप लोकप्रिय नसतात. शिवाय, नकारात्मक भाषा आपल्या भावनांवर परिणाम करते. दुसरीकडे, सकारात्मक भाषा आशावादी परिणाम करू शकते. जे लोक नेहमी सकारात्मक आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिक यश असते. त्यामुळे आपण अधिक काळजीपूर्वक आपली भाषा वापरली पाहिजे. कारण आपण तो शब्दसंग्रह निवडतो ज्याचा वापर आपण करतो. तसेच आमच्या भाषेत आम्ही आमचे खरेपण तयार केले पाहिजे. म्हणून: सकारात्मक बोला\nContact book2 मराठी - स्विडीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/demolition-temple-against-in-nashik/", "date_download": "2018-04-23T07:55:02Z", "digest": "sha1:G2ZOWHD5WFY74WN4P4SR3VMA776JWRVJ", "length": 16588, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "मंदिरे हटविण्याच्या मोहिमेविरोधात आज नाशिक बंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमंदिरे हटविण्याच्या मोहिमेविरोधात आज नाशिक बंद\nउच्च न्यायालयाच्या आदेशाने बुधवार, ८ नोव्हेंबरपासून अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक मठ मंदिर बचाव संघर्ष समितीने दिली आहे.\nमहापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. हे सर्वेक्षण चुकीचे असल्याने फेरसर्वेक्षण करावे, असे आदेश सोमवारी महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. मात्र, न्यायालयाचा आदेश असल्याने कारवाईवर महापालिका प्रशासन ठाम आहे. भद्रकालीतील श्रीमंत साक्षी मंदिराजवळ मठ मंदिर बचाव संघर्ष समितीची बैठक झाली. न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून पुरातन, प्राचीन, तसेच रहदारीस अडथळा नसलेली मंदिरेही हटविली जात आहेत. न्यायालयाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून मंदिरावर हातोडा मारण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला.\nन्यायालयाने १९६० किंवा सन २००९ असा कुठलाही उल्लेख केलेला नाही, अंतिम मुदत दिलेली नाही, असे असताना ही चुकीची कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले. लोकाश्रय असलेली मंदिरे हटवू नयेत, रस्त्यात येत नाही, कुणालाही त्रास नाही किंवा तशी तक्रार नाही, अशी मंदिरे हटवू नये, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी नाशिक बंदचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, महंत शिवमदास महाराज, महंत भगवानदास महाराज, महंत नरसिंहाचार्यजी महाराज, सतिश शुक्ल, गजानन शेलार, सुनील बागुल हे हजर होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकल्याणमध्ये इसिसचा ‘स्लिपर सेल’\nपुढीलचिमुरडय़ाचे अपहरण करताना क्लोरोफॉर्मने चेहरा होरपळला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/supreme-court-rules-aadhaar-not-mandatory-for-it-returns-and-pan-262526.html", "date_download": "2018-04-23T07:37:08Z", "digest": "sha1:JYD6N5DNAX3BST32CHGZ3E575GPFBZPN", "length": 11792, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IT रिटर्न भरा आधारमुक्त, आता आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्याची आवश्यकता नाही", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nIT रिटर्न भरा आधारमुक्त, आता आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्याची आवश्यकता नाही\nघटनापीठाचा निर्णय होईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.\n09 जून : आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. घटनापीठाचा निर्णय होईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.\nसुप्रीम कोर्टाने आर्थिक व्यवहाराला आता आधारमुक्त केलंय. आयकर अधिनियमानुसार आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आणि पॅनकार्ड तयार करण्यासाठी आधारकार्ड जोडणे अनिवार्य होतं.\nपण आज सुप्रीम कोर्टाने ज्यांच्याकडे आधारकार्ड नाहीये, त्यांना आधारकार्ड शिवाय पॅनकार्डद्वारे आयकर रिटर्न भरण्यास परवानगी दिलीये. पण ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांना आपलं खातं लिंक करावं लागणार असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.\nन्यायमूर्ती ए.के.सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आधारकार्डबाबत निर्णय राखून ठेवला होता. या याचिकांमध्ये आयकर अधिनियम कलम 139 एए याला आव्हान देण्यात आलं होतं. ज्यात यावर्षीच्या बजेट आणि वित्त अधिनियम 2017 मध्ये जारी करण्यात आलंय.\nआयकर अधिनियम कलम 139 एए नुसार एक जुलैपासून आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी पॅनकार्डसोबत आधारकार्ड लिंक करणे आवश्यक होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/vidharbh-jungale-safari-116102100010_1.html", "date_download": "2018-04-23T07:29:25Z", "digest": "sha1:Q3VGBTVDQXXCAIAIHJ3DWWY36B7PO5QR", "length": 10643, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जंगल सफारी विदर्भातील | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. य अभयारण्यांना\nभेट देण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय\nप्राणिसंग्रहालय लवकर झाले तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.\nगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी निविदा काढली होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्राणिसंग्रहालाचा विकास करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळ आणि खासगी गुंतवणूकदारांच्या भागीदारीतून कंपनीची स्थापना केली जाणार आहे. परंतु एकही निविदा प्राप्त न झाल्याने राज्य सरकारच्या 2019 पर्यंत प्राणिसंग्रहालय विकासाला खीळ बसणार आहे. प्राणिसंग्रहालाच्या विकासासाठी अद्याप निविदा आल्या नाहीत.\nनागपूर येथील अशफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला पूर्वीच 1 कोटी 90 लाख रुपये दिले आहेत. कंपनीने या संपूर्ण प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी बांधकामाचा आराखडा आणि डिझाइन तयार केले असून त्यात काही त्रुटी आहेत.\nप्राणिसंग्रहालयाची वैशिष्टय़े अशी आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग पर्यटनास चालना देणे. वन्यजीवन संवर्धनासाठी संशोधन आणि शिक्षण, जखमी झालेल्या आजारी प्राण्यांच्या तसेच परवानगी नसलेल्या आणि जप्त प्राण्यांचे पुनर्वसन, मानव आणि वन्य प्राणी यांचतील संघर्षाच्या घटना कमी करणे, अद्यावत प्रशिक्षित केंद्र विकसित करणे, रोजगार आणि स्वंरोजगार उपलब्ध करणे, प्रकल्पातील सुविधा, गोंडवाना बायोपार्क, इंडियन सफारी आफ्रिकन सफारी, रिझर्व्ह राइड, गोरेवाडा रिझर्व्ह, वन्यप्राणी नागरिकांना बघण्यासाठी ठेवणारा बचाव केंद्र आणि प्रजनन केंद्र, पर्यटकांसाठी सुविधा, शिक्षण आणि संशोधन यांचा समावेश राहणार आहे.\nसध्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. सकाळ, दुपार, संधकाळ अशा तीन वेळात पर्यटक सफारीचा आनंद लुटत आहेत. आतापर्यंत वन्यप्राणी बचाव केंद्रे उभारली. निसर्ग वाट आणि जंगल सफारी सुरू झाली असून शासनाने परिपत्रक काढले आहे. वन्याप्राणी दत्तक घ्या, त्यांचे मित्र व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nभारतातही लाल कानांचा हत्ती\nताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/bal-ganesh-drawings-268294.html", "date_download": "2018-04-23T07:41:16Z", "digest": "sha1:ABTFVFBU332FQQ5PSDT52RX2DRPINY52", "length": 10413, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बालगणेश: प्रेक्षकांनी रेखाटलेले गणेश (भाग 4)", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबालगणेश: प्रेक्षकांनी रेखाटलेले गणेश (भाग 4)\nबालगणेश: प्रेक्षकांनी रेखाटलेले गणेश (भाग 4)\nसाईराज मुकेश आळवे मुंबई\nडॉ धर्मेंन्द्र मुल्हेरकर नाशिक\nस्वप्निल संजय राऊत ,घणसोली,नवी मुंबई\nश्रेयस श्रीकांत फाटक ,बांद्रा\nफोटो गॅलरी 4 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nस्पोर्टस 6 days ago\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र 6 days ago\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nफोटो गॅलरी 1 week ago\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://uniquefeatures.in/anubhav/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-04-23T07:20:23Z", "digest": "sha1:UAKTWZGVTBBVFEX3PVJOAUKC3FU36AVK", "length": 23868, "nlines": 142, "source_domain": "uniquefeatures.in", "title": "निर्माण | युनिक फीचर्स", "raw_content": "\nतरुणांच्या उर्जेला विधायक वळण\nगेल्या पाच-सहा वर्षांत आलेल्या ‘स्वदेश’, ‘युवा’, ‘रंग दे बसंती’ यासारख्या चित्रपटांनी तरुणवर्गात एक वेगळंच चैतन्य निर्माण केल्याची चर्चा मधल्या काळात चालू होती. उच्च शिक्षण, लठ्ठ पगाराची नोकरी, गाडी, बंगला, परदेशवार्‍या अशा चक्रात अडकलेल्या, चंगळवादी आणि स्वकेंद्री म्हणवल्या जाणार्‍या युवापिढीचा एक अनोखा चेहरा या चित्रपटांनी समाजासमोर ठेवला. पडद्यावरचे हे ध्येयवादी तरुण प्रत्यक्षातसुद्धा तरुणवर्गाला कुठे तरी भावले म्हटल्यावर समाजासाठी ‘काही तरी’ करण्याची सुप्त ऊर्मी आजच्या तरुणांमध्येही आहे हे त्यातून जाणवलं. पण बहुसंख्य वेळेला हे ‘काही तरी’ म्हणजे नक्की काय याचं उत्तर या तरुणांना मिळत नाही आणि मार्गदर्शनाअभावी त्यांच्यातील ठिणगी विझून जाते. असं होऊ नये म्हणून आजच्या तरुणाईतल्या याच ऊर्मीला साद देत डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेतून २००६ साली ‘निर्माण’ ही युवा चळवळ सुरू झाली. ‘निर्माण’ची संकल्पना महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या ‘नई तालीम’ या अभिनव शिक्षणप्रक्रियेवर बेतलेली आहे. स्वत:च्या जीवनाचा अर्थ शोधून नवा समाज निर्माण करण्यासाठी लढणार्‍यांची तरुण पिढी तयार करणं हे निर्माणचं मुख्य उद्दिष्ट आहे.\n'निर्माण'च्या शिक्षणप्रक्रियेदरम्यान तरुण मी, माझं कुटुंब, माझ्या मित्रमैत्रिणी याच्या बाहेर पडून ‘मी कोण’ यापेक्षा ‘मी कोणाचा’ या प्रश्नाचा शोध घेतो. माझं शिक्षण, अंगी असलेली कौशल्यं आणि समाजाची गरज यांची सांगड घालून मी समाजासाठी काय करू शकतो याविषयीचं मार्गदर्शन तरुणांना या प्रक्रियेदरम्यान मिळतं.\n१९६०च्या दशकात कामगार व दलित चळवळींनी सामाजिक जाणिवांना धार आणण्याचं काम केलं. १९७०च्या दशकात हेच काम युक्रांदने पुढे नेलं. परंतु पुढे मात्र हे चित्र पालटलं. सर्वच चळवळी मंदावल्या. मध्यमवर्गीयांना आणि उच्च-मध्यम वर्गीयांना औद्योगिकीकरणामुळे भारतात आणि भारताबाहेर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे चळवळीतील तरुणांचा सहभाग अत्यल्प झाला. शिक्षण आणि नोकरीत दलितांची पहिली पिढी नुकतीच स्थिरावत होती व जुनं, अनुभवी नेतृत्व कमी होत होतं. अशा परिस्थितीत समाज प्रबोधनाचे मूळ प्रेरणास्रोतच लोप पावल्यामुळे चळवळींना मरगळ आली. ही स्थिती १९९०पर्यंत कायम राहिली. पण त्यानंतर समाजातील धार्मिक विद्वेष वाढले, आर्थिक तङ्गावत वाढली. सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी खंबीर तरुण नेतृत्व निर्माण करण्याची गरज समाजातूनच उत्पन्न झाली. समाजातील समस्या सोडवण्यासाठी तरुणांना पद्धतशीर कृती कार्यक्रम देण्याचा असाच काहीसा प्रयत्न ‘निर्माण’ करत आहे.\nगडचिरोलीतील ‘शोधग्राम’ इथे होणारी निवासी शिबिरं हे ‘निर्माण’चं ठळक वैशिष्ट्य. चार शिबिरांची एक मालिका. वर्षातून दोनदा होणार्‍या या शिबिरांना महाराष्ट्रातील निवडक ६०-७० मुलं एकत्र येतात. आतापर्यंत शिबिरांच्या २ मालिका पूर्ण झाल्या असून, तिसरी मालिका जून २०११ मध्ये संपेल. महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक तरुण ‘निर्माण’ प्रक्रियेला जोडले गेले आहेत.\n‘निर्माण’च्या शिबिरात नेमकं काय घडतं ‘मी कोणाचा’ या प्रश्नाचा शोध घेताना ‘मी कोण ‘मी कोणाचा’ या प्रश्नाचा शोध घेताना ‘मी कोण’ या प्रश्नाची जाण असणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच स्वभाव, स्वधर्म, युगधर्म या सूत्राने डॉ. अभय बंग शिबिराची सुरुवात करतात. याशिवाय पाणीप्रश्न, शेती, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रांतील आव्हानांचा परिचय करून देणारी सत्रंही शिबिरांदरम्यान आयोजित केली जातात. या निमित्ताने त्या त्या क्षेत्रात सक्रिय सहभागी असणार्‍या व्यक्तींशी भेटी होतात. पुस्तकं वाचली जातात, परस्परांमध्ये चर्चा होतात आणि समाजात अस्तित्वात असणार्‍या शंभर समस्यांपैकी मी नेमक्या कोणत्या समस्येवर काम करू शकतो याचं उत्तर हळूहळू मिळत जातं.\nगडचिरोलीतील निवासी शिबिरांदरम्यान विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत मर्यादा येतात. साठहून अधिक विद्यार्थ्यांना इथे सहभागी करणं शक्य होत नाही. हा प्रश्न विविध शहरांमध्ये भरवल्या जाणार्‍या स्थानिक शिबिरांद्वारे सोडवला जातो. या शिबिरांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद अभूतपूर्व असतो. आतापर्यंत मुंबई, औरंगाबाद, नाशिक, सांगली व मेळघाट या ठिकाणी स्थानिक शिबिरं झाली असून आतापर्यंत त्यात २०० तरुण सहभागी झाले आहेत. स्थानिक गटांच्या कामाला वेगळाच जोर असतो. मुळात हे सर्व तरुण एकाच भागातील असल्यामुळे सांघिकवृत्ती बळकट होण्यास मदत होते. तिथल्या स्थानिक समस्या, गरजा त्यांना माहिती असतात. त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो. नाशिक, मेळघाट आणि मुंबईच्या आसपास या मुलांनी वाचनालयं सुरू केली आहेत. नाटकं, गाणी या माध्यमांतून धान्यापासून दारूविरोधी निदर्शनं सुरू केली आहेत. वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. समाजोपयोगी कामं करायला गडचिरोली, जव्हार-मोखाडलाच जावं लागतं असं नाही, हे या स्थानिक गटांनी सिद्ध केलं आहे.\nएका टप्प्यावर ‘निर्माण’च्या शिबिरांमधून बाहेर पडल्यावर मिळालेलं ज्ञान बाहेरच्या जगात अजमावण्याची शिबिरार्थींना गरज वाटू लागली आणि यातूनच ‘निर्माणीं’नी एखाद्या विषयावर पूर्ण वेळ काम करण्याची संकल्पना पुढे आली. शिबिरार्थींनी आपल्या जिव्हाळ्याचा विषय निवडून त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्थेत कामाचा अनुभव घेणं, यात अपेक्षित आहे. म्हणूनच एका वर्षानंतर स्वत:तील क्षमता आणि मर्यादा अजमावल्यावर त्या विद्यार्थ्याने संस्थेपासून विलग होऊन स्वतंत्रपणे काम करावं असंही अपेक्षित आहे. आतापर्यंत ‘निर्माण’च्या १४ विद्यार्थ्यांनी एम.के.सी.एल., सर्च, बाएफ, ग्राममंगल यासारख्या संस्थांमध्ये असं काम केलं आहे. प्रत्यक्ष कामातून आलेलं शहाणपण आणि त्यांनी कमावलेला आत्मविश्वास हा खरोखरच उल्लेखनीय आहे.\nमूळचा जळगावचा गोपाळ महाजन, पुण्यात धान्याधारित मद्य निर्मितीविरुद्ध लढा देत असलेला सचिन तिवले, पर्यावरणीय असमतोलावर काम करत असलेली अमृता प्रधान, रोजगार हमीशी जोडला गेलेला प्रियदर्शन सहस्रबुद्धे असे अनेक तरुण ‘निर्माणी’ महाराष्ट्रभरात कामाला लागले आहेत. काही स्वयंप्रेरित, काही दुसर्‍याच्या कामातून प्रेरणा घेऊन.\n‘कुमार निर्माण’विषयीही इथे सांगायला हवं. ‘निर्माण’ ही नुसती शिक्षणप्रक्रिया न राहता हळूहळू जीवनपद्धती व्हायला हवी, ‘निर्माण’चं काम आणि दैनंदिन जीवन हे वेगळं नसावं, प्रत्येक कृतीला सामाजिक बांधिलकीची पार्श्‍वभूमी असावी आणि ही भावना जर लहानपणापासूनच मनात रुजवली तर अजून ४० वर्षांनी ‘निर्माण’ची गरज कदाचित संपूनच जाईल अशी ‘कुमार निर्माण’ या नवीन उपक्रमामागची संकल्पना आहे. यात आठवी-नववीचा शालेय कुमारगट डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक मूल्यांचं महत्त्व सांगणार्‍या सत्रांचा समावेश केला आहे. शांतीचं महत्त्व, पर्यावरणाचा र्‍हास, दारूचे विपरीत परिणाम हे सर्व नाटुकल्यांच्या रूपाने किंवा गोष्टींच्या माध्यमातून ‘निर्माण’चे स्वयंसेवक मुलांसमोर मांडतात. हा उपक्रम प्राथमिक स्वरूपात पुणे, नाशिक, सांगली इथे सुरू झाला आहे.\nगेल्या चार वर्षांत ‘निर्माण’ने काय साध्य केलं याचं उत्तर द्यायला ‘निर्माण’ खरं तर बाल्यावस्थेत आहे. पण आज निर्माणच्या यशाला विविध परिमाणं लावता येतील. समाजात असंख्य प्रश्न आवासून उभे आहेत आणि त्याला धैर्याने सामोरं जाण्याची गरज आहे याची जाणीव ‘निर्माण’ तरुणांना देऊ पाहत आहेत. महाराष्ट्रातल्या भिन्न शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तरांतील युवक-युवतींना समाज नवनिर्माणाच्या समान सूत्राने बांधून ठेवण्याचं यश निर्माणच्या पाठीशी नक्कीच आहे. निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वीचा तरुण आणि नंतरचा तरुण यात झालेला बदल लक्षणीय असतो. आता त्याला आपणहून प्रश्न पडतात, त्या आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी तो पडत धडपडत का होईना, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आज महाराष्ट्रातल्या अनेक महाविद्यालयीन तरुणांना ‘माझ्या शिक्षणाचं पुढे काय’ ही समस्या भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यात ‘निर्माण’ची प्रक्रिया नक्कीच सहाय्य करते आहे. अर्थात आपल्याला सगळ्या समस्यापूर्तींचा हमखास फॉर्म्युला मिळाला आहे असा आव ‘निर्माण’ आणत नाही, पण समाजातील अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी मात्र ‘निर्माण’ने या युवकांना नक्कीच दिली आहे. जैसे थे परिस्थितीत बदल घडवण्यासाठी धोपटमार्ग सोडून एकमेकांच्या साहाय्याने आडवाटेने प्रवास करण्याचं धाडस शिबिरार्थींनी या प्रक्रियेत मिळवलं आहे.\nसमाजातील प्रश्न तर खुणावत आहेत, पण त्यासाठी आयुष्याची घडी विस्कटण्याची हिंमत मात्र होत नाही. ही कोंडी ङ्गोडण्यास निर्माणची शिक्षणप्रक्रिया तरुणांना नक्कीच साह्य करेल अशी आशा दिसते आहे ती त्यामुळेच.\n‹ बचतगटांनी दिला उतारा ‘त्या चार दिवसां’वरचा up कायदा साक्षरतेतून लढाई रोजगार हक्काची up कायदा साक्षरतेतून लढाई रोजगार हक्काची\n'युनिक फीचर्स'ची पंचविशी - सुहास कुलकर्णी\nधडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट\nव्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nइरोम शर्मिला नावाचे प्रश्नचिन्ह\nनिमित्त झाकीर नाईक - हिनाकौसर खान पिंजार\nसैराट : कुणीच दगड का भिरकावला नाही\nकरंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे\nमातांच्या नजरेतून भारत - राजेश्वरी देशपांडे\nबहुतांची स्थलांतरे रोखण्यासाठी - कौस्तुभ आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2008/12/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:57:39Z", "digest": "sha1:JFW7NPOJM6FQNZWCNASAHZT2FZLSPXXE", "length": 22257, "nlines": 194, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: शूरा मी वंदिले...", "raw_content": "\nमाणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु... जिंकू किंवा मरु... अनेक वर्ष फक्त टीव्ही वर पाहिलेलं हे समरगीत... या गीताचा प्रत्यक्ष अनुभव आला तो अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरल्यानंतरच... प्रत्यक्षात पुढं मृत्यू उभा ठाकल्यानंतरही निधड्या छातीनं फक्त आणि फक्त देशासाठी प्राण देण्याची तयारी म्हणजे काय हे मुंबईवरच्या हल्ल्यामुळं अगदी जवळनं अनुभवता आलं. मृत्युच्या गुहेत शिरुन मृत्यूचाच खातमा करणं प्रचंड अवघड, थरारक आणि जिगरीचं काम... पण एनएसजी कमांडो, लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलिस हे काम जीवावर उदार होऊन करत होते. अगदी दिवस-रात्र... तब्बल सलग सत्तावन्न तास...\nअतिरेक्‍यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र सामुग्री नसेलही... पण आहे त्या शस्त्रांनिशी लढण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाच्या चर्चा आता खूप होतील. पण तक्रार न करता आहे त्या शस्त्रांनिशी युद्धभूमीवर जायला आणि शत्रूचा सामना करायला अंगात धमक लागते. ती महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना सलाम.\nहेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांनी आधी पूर्ण माहिती घेऊन नंतरच मैदानात उतरायला हवं होतं, असा सूर आता ऐकू येतोय. पण प्रतापराव गुजरांच्या या महाराष्ट्रात शत्रूला संपवण्यासाठी वेडात हे तीन वीर दौडले त्यांचा पराक्रम अगदी बिनतोड... संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आणि ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर फिल्मी मंडळींसह टूर काढायला पोलिस म्हणजे काही राजकारणी नाहीत. माझ्या मुंबईत काही तरी विपरित घडलंय आणि मला ते थांबवायचंय. त्यासाठी मला तातडीनं घटनास्थळी गेलंच पाहिजे, हेच अधिकाऱ्यांच्या डोक्‍यात होतं. हे प्रकरण आपल्या जीवावर बेतू शकेल, याचा अंदाज त्यांना कदाचित असेलही. पण असं असतानाही तातडीनं \"फिल्ड'वर येऊन प्राणांची आहुती देणाऱ्या प्रतापराव गुजरांच्या या तीन सरदारांना सलाम.\nअग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसाठी आगीची धग तर नेहमीचीच. पण दहशतवादाची धग ते प्रथमच अनुभवत होते. युद्धभूमीप्रमाणे गोळीबार सुरु आहे. ग्रेनेड हल्ले होत होते. पण तरीही हॉटेलचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि लागलेली आग तातडीनं विझवायचीय हेच त्यांचं महत्वाचं काम होतं. त्यासाठी ते प्राणांची बाजी लावत होते. गोळीबार सुरु असताना ताजला लागलेली आग विझवण्यासाठी झटत होते. आपलं मरण डोळ्यासमोर असतानाही जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम.\nअतिरेक्‍यांना संपवून टाकण्यासाठी युद्ध सुरु होतं. हे युद्ध कव्हर करण्यासाठी काही अतिउत्साही पत्रकारही आले होते. तसंच काही नागरिक क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येतात तसे ही लढाई पाहण्यासाठी आले होते. ही बघ्यांची गर्दी आवरण्याचं काम शीघ्र कृती दलाचे जवान, महाराष्ट्र पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या जवानांची होती. नेमून दिलेलं काम चोख पार पाडून ऑपरेशला मदत करणाऱ्या या सर्वांना सलाम.\nराष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजीचे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या अभिनंदनासाठी तर शब्दच अपुरे पडतील, अशी परिस्थिती आहे. अतिरेक्‍यांना कंठस्नान घालून त्यांनी मुंबईकरांसह सर्व भारतीयांना मोकळा श्‍वास घेण्याची संधी दिलीच. पण हे करताना हॉटेलमधल्या बंधकांना सोडविण्याची अवघड कामगिरीही त्यांनी पार पाडली. अतिरेक्‍यांचा खातमा करताना एकाही नागरिकाचा प्राण जाणार नाही, याची काळजी जवानांनी घेतली.\nस्वातंत्रपूर्व काळात क्रांतिकारक जसे हातावर प्राण घेऊन इंग्रजांशी लढायचे. तशाच पद्धतीनं आधुनिक काळातले हे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु लढत होते. कुणासाठी फक्त देशासाठी... हल्ली देशासाठी काहीतरी करण्याची बोल बच्चनगिरी करणारे पुष्कळ आहेत. पण प्रत्यक्ष कृती करणारे अगदी थोडे. त्या यादीत लष्कराचे जवान किंवा एनएसजीचे कमांडो यांचं स्थान अगदी वरचं. ही यादी त्यांच्यापासूनच सुरु होते, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळंच कमांडो आणि जवानांना त्रिवार नव्हे, शतशः नव्हे, लाखो नव्हे अगदी अनंत अगणित सलाम.\nअतिरेकी कितीही असो... आम्हाला कोणतंही काम अवघड नाही... जोपर्यंत एनएसजी आहे तोपर्यंत भारताकडे कोणीही वाकडा डोळा करुन पाहू शकत नाही, असं सांगणाऱ्या एनएसजी कमांडोजच्या आत्मविश्‍वासाला सलाम. सारं करुनही आपण काहीच न केल्याच्या आर्विभावात वावरणाऱ्या लष्करी जवानांच्या निरपेक्ष वृत्तीला सलाम. ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर प्रेमानं दिलेलं गुलाबाचं फुल स्वीकारण्यासाठी शंभरदा विचार करणाऱ्या जवानांच्या निस्वार्थी हेतूंना सलाम. काळ्या कपड्यात राहूनही पांढऱ्या कपड्यांमधल्या बगळ्यांपेक्षा अधिक स्वच्छ आणि शुद्ध असलेल्या जवानांच्या खऱ्याखुऱ्या देशभक्तीला सलाम. अतिरेक्‍यांशी लढण्यात इस्रायलचे जवान सर्वाधिक पटाईत. अशा इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या एनएसजी कमांडोजच्या शौर्याला आणि लढवय्या वृत्तीला सलाम.\nअतिरेक्‍यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सलाम, जखमींना रुग्णालयात नेऊन माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देणाऱ्या मुंबईकरांना सलाम, जखमी रुग्णांवर अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्‍टर तसंच परिचारकांना सलाम, हल्ला झाल्यानंतर रक्तदानासाठी तातडीनं ब्लड बॅंक गाठणाऱ्या रक्तदात्यांना सलाम, दक्ष मुंबईकरांना सलाम, युद्धजन्य परिस्थितीतही प्रेक्षकांपर्यंत सर्व माहिती पोचवणाऱ्या पत्रकारांना सलाम, काही न्यूज चॅनेल्सच अफवा पसरवत होती. पण तरीही या अफवांवर विश्‍वास न ठेवणाऱ्या आणि स्वतः अफवा न पसरवणाऱ्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सलाम...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 3:18 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nबंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न\nप्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2012/08/blog-post_17.html", "date_download": "2018-04-23T07:55:40Z", "digest": "sha1:BHJIV4OWALC4HSFAWR7G4S7BOBTLTY3I", "length": 19607, "nlines": 209, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar", "raw_content": "\nएक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है... नाना पाटेकरचा एक प्रचंड गाजलेला डायलॉग. त्या डायलॉगची आठवण करून देणारा एक अफलातून पिक्चर सध्या तेलुगूमध्ये धुमाकूळ घालतोय... त्याचं नाव इगा. इगा म्हणजे माशी.\nनेहमीच्या कथानकापेक्षा हटके स्टोऱ्या घेऊन प्रेक्षकांपर्यंत जाणं ही दाक्षिणात्य चित्रपटांची खासियत. इगा चित्रपटांत त्याचा अगदी मस्त अनुभव येतो. अर्थात, तेलुगू पिक्चरची माहिती ब्लॉगवर देऊन फायदा काय, असा विचार मनात येऊ शकतो. पण लवकरच हा पिक्चर हिंदीमध्ये डब करण्यात येत असून हृतिक रोशन वगैरे मंडळींचा आवाज चित्रपटाला असणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वांनाच हा चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.\nवास्तविक पाहता, तेलुगू समजत नसेल तरी चित्रपट अगदी व्यवस्थित समजतो. चित्रपट हे दृष्य माध्यम असल्यामुळे शब्दांविना अडत नाही. त्यामुळेच ई टीव्हीत काम करीत असताना जवळपास वीस ते पंचवीस तेलुगू चित्रपट पाहिले होते. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ चित्रपट पाहून पाहून समजायला लागतात. त्यामुळे भाषेचे प्राथमिक ज्ञानही हळूहलू वाढत जाते. तेव्हा सध्याचा तुफान गर्दी खेचणारा इगा पाहण्याची संधी मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा सोडली नाही. आमच्या दिलसुखनगर भागातच असलेल्या मेघा थिएटरवर अवघ्या चाळीस रुपयांमध्ये मस्त एसीत बसून चित्रपट पाहिला. स्वस्त तिकिटे आणि मस्त थिएटर हे हैदराबादचे किंवा एकूणच दाक्षिणात्य राज्यांचे वैशिष्ट्य.\nनानी आणि त्याच्या घरासमोर राहणाऱ्या बिंदू नावाच्या एका मुलीची ही गोष्ट. नानी हा फटाक्यांची रोषणाई वगैरे करणारा एक होतकरू तरुण आणि ती एका शैक्षणिक एनजीओमध्ये काम करणारी कन्यका म्हणजे बिंदू. सुरुवातीच्या साधारण अर्ध्या तासात दोघांमध्ये प्रेम फुलत जातं. त्या दोघांमध्ये अपेक्षेप्रमाणे एक व्हिलन एन्ट्री मारतो. व्हिलनची भूमिका कन्नड अभिनेता सुदीपनं उत्तम वठवलीय. रग्गड श्रीमंत असलेला सुदीप पैशांच्या जोरावर बिंदूकडून प्रेमाची अपेक्षा करीत असतो. (चित्रपटातील व्हिलनचे प्रेम म्हणजे शरीरसंबंध हे ओघानं आलंच.)\nअसा हा सुदीप बिंदूवर मरणाऱ्या नानीचा खून करतो. ते सुद्धा बिंदू जेव्हा त्याच्या प्रेमाला होकार देणार असते अगदी तेव्हा. नानी मेल्यानंतर बिंदू आपलीच होणार, अशा थाटात सुदीप वावरत असतो. मात्र, नानी एका माशीच्या रुपाने पुनर्जन्म घेतो आणि बदला घेण्यासाठी सज्ज होतो. जसे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है..., एक मुंगी हत्तीला लोळवू शकते तसेच एक माशी व्हिलनला कशी नेस्तनाबूत करते, हे चित्रपटातून अगदी समर्थपणे दाखविण्यात आले आहे. अर्थातच, ऍनिमेशनच्या सहाय्याने.\nमाशी म्हणून तिला जन्मल्यानंतर येणाऱ्या अडचणी, व्हिलनचा मुकाबला करताना जाणविणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करून लढविलेल्या विविध क्लृप्त्या अशा एक से बढकर एक गोष्टींमुळे चित्रपट रंजक आणि पाहणेबल झाला आहे. आता इगा कोणकोणत्या क्लृप्त्या लढविते आणि कसे कसे व्हिलनला चरफडविते, हे वाचण्यापेक्षा पाहण्याचाच अनुभव अधिक भारी आहे. नानी म्हणजे सुदीपला मेटाकुटीस आणणारी माशी आहे, हे बिंदूला समजते का, एका छोट्याशा माशीला मारून टाकण्यासाठी सुदीप कसे कसे प्रयत्न करतो, त्यांना इगा कशी पुरून उरते, हे प्रत्येकाने अगदी जरुर जरुर पाहण्यासारखे आहे.\nभारतातही इतके चांगल्या दर्जाचे ऍनिमेशन असलेले चित्रपट तयार होऊ शकतात, हे रोबोटने दाखवून दिले होते. आता इगानेही त्याच पंक्तीत जाऊन बसण्याची कामगिरी केली आहे. तेव्हा हिंदीमध्ये इगा येईल तेव्हा अगदी जरूर पहा. तो पर्यंत यू ट्यूबवरील गाण्यांवर आणि ट्रेलरवर समाधान माना...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 3:46 pm\n Tyache karan vegla ahe :-) ASO... Bhadak असले तरी sunder असतात. परत एकदा जुन्या आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल आभार..\nखरगोश का संगीत राग रागेश्री पर आधारित\nहै जो कि खमाज थाट का सांध्यकालीन राग है, स्वरों\nमें कोमल निशाद और बाकी स्वर\nशुद्ध लगते हैं, पंचम\nइसमें वर्जित है, पर हमने इसमें अंत में पंचम का प्रयोग भी किया\nहै, जिससे इसमें राग बागेश्री भी झलकता है.\nहमारी फिल्म का संगीत वेद नायेर ने दिया है.\n.. वेद जी को अपने संगीत कि प्रेरणा जंगल में चिड़ियों\nकि चहचाहट से मिलती है.\nअरे भाऊ तुम्ही तर आमचेच भाऊ निघालात... राज्य कोणतेही असो किवा देश कोणताही असो...सिनेमा पाहायला भाषेचा संबंध नसतो... मी आजवर १३ भाषेतले प्रादेशिक सिनेमे पाहिले आहेत... तेलुगु तर खूप जास्त....आता ईगा हि नक्की पाहणार ... मुंबई माटुंग्याला अरोरात लागला आहे... साउथचा भडकपणा आवडत नसला तरी त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला आपला सलाम आहे...\nअरे भाऊ तुम्ही तर आमचेच भाऊ निघालात... राज्य कोणतेही असो किवा देश कोणताही असो...सिनेमा पाहायला भाषेचा संबंध नसतो... मी आजवर १३ भाषेतले प्रादेशिक सिनेमे पाहिले आहेत... तेलुगु तर खूप जास्त....आता ईगा हि नक्की पाहणार ... मुंबई माटुंग्याला अरोरात लागला आहे... साउथचा भडकपणा आवडत नसला तरी त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला आपला सलाम आहे... सिनेवेडा मंगेश वरवडेकर\nरिव्यू खूप सही आहे. आधी वाचायला हवा होता. हा पिच्चर नक्कीच थियेटर मध्ये पहिला असता.\nहे वाचल्यावर युट्युब वर ट्रेलर पहिला आणि लागलीच मित्रांना हा मेल पाठवला.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nएक साली मख्खी.... इगा इगा इगा एक मच्छर साला आ...\n असं म्हणतात, की स्वतः मे...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2013/12/marathi-sms-do-you-know.html", "date_download": "2018-04-23T07:42:32Z", "digest": "sha1:MYKCA6IHKGH4NQMKWL4LT6CDPKLXZRAE", "length": 5758, "nlines": 61, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Marathi Social awareness sms", "raw_content": "\n भारताच्या अर्थमंत्र्यानी जाहीर केल्यानुसार\n भारताचे वार्षिक उत्पन\n१ लाख कोटी रु आहे,\nभारतातील मंदिराचे वार्षिक उत्पन\n22 लाख ५० हजार कोटी रु.आहे.\n✅ म्हणजेच देशाच्या एकूण उत्पनापेशा अधिक आहे.\n- भारत सरकार जवळ\n३ हजार २५० टन सोन आहे.\n- मंदिरामध्ये ३०,००० टन सोन आहे .\n✅(जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेपेशा कितीतीरी पटीने अधिक)\n- आपल्या देशावर १५ लाख कोटीच कर्ज आहे , तर केरळच्या एकट्या पद्म्नाथस्वामी मंदिरात २५ लाख कोटी पेशा जास्त संपत्ती आहे. म्हणजे एकच मंदिर देशावरचे कर्ज फेडू शकते .\n- तसेच तिरुपती बालाजी , शिर्डी , सिद्धिविनायक यासारख्या बिग बजेट असलेली अनेक मंदिरे भारतात आहेत . या व आशा सर्व मंदिराकडे हजारो कोटीची संपत्ती आहे.\n- शिर्डीच्या साईबाबाना गेल्या ५ वर्षात दीड हजार कोटी मिळाले आहेत. या सर्व संपत्तीमध्ये मंदिराकडे असलेल्या हजारो एकर जमिनी व इतर मालमत्ता नाही. हा सर्व आकडा जर एकत्र केला , तर आपल्याला मोजताही येणार नाही.\nआता आपण देशातील इतर गंभीर बाबीकडे पाहू....\n-जागतिक बँकेच्या अहवाला नुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपेकी\n४१.६ % लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली जगत आहे,त्याचे उत्पन दिवसाला २० रू आहे .\n- नेशनल कोन्शिल ऑफ अप्लाइड इकॉनामिक रिसर्चच्या अहवालानुसार देशातील\n११ कोटी ५० लाख कुटुबाचे महिन्याचे उत्पन साडेसात हजारा पेशा कमी आहे. \n- सेन गुप्ता सर्व्हे रिपोर्टनुसार देशातील ७० % लोकांचे रोजचे उत्पन २० रु आहे .\n✅ एकीकडे मंदिरात ऐवढा पैशा फक्त पडून आहे, तर दुसरीकडे देशातील लोक भिकेला लागले आहेत .\n✅ काही लोक स्विस बँकेतील पैसा भारतात परत आणण्यासाठी आदोलन करतात, पण त्यांना मंदिरातील पैसा दिसत नाही.\n✅ स्विस बँकेतील भारतियाचे २.८ लाख कोटी रु. असल्याचा अदाज आहे. मंदिरातील संपत्तीसमोर हा पैसा चिल्लर आहे...\n गँभीरता से विचार करें सोचो और देश के आर्थिक परीस्थिती के अनुसार फैसला लेँ\nमराठी विनोद कविता जोक\nदसरा शुभेच्छा Marathi sms\nBest Marathi charolya मराठी प्रेम चारोळी\nमराठी पाऊस कविता Marathi rainy sms\nतुझ्या आईने पकडलं तर Marathi Jokes\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6436-aurangabad-mit-collage-student-suicide-injured", "date_download": "2018-04-23T07:33:55Z", "digest": "sha1:WUZDFXZQFWUFU7RLWH7BZY75Z333ZYCQ", "length": 7471, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nऔरंगाबादमधील एमआयटी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यानं कॉलेजच्या बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन वाघ असं त्या विद्यार्थ्याचं नाव असून तो नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पाहिल्या वर्षात शिकत आहे. बिल्डिंगवरून उडी मारल्यानंतर तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.आज सकाळी सचिन वाघ हा नर्सिंग कोर्सच्या पहिल्या वर्षाचा पेपर देत होता.\nपेपर सुरू झाल्यानंतर तासाभरात तो कॉपी करताना पकडला गेला. त्यामुळे प्राध्यापकांनी त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. त्यानंतर तो कॉलेजच्या परिसरात फिरत होता साधारणतः बारा ते साडेबाराच्या सुमारास तो बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तो उडी मारणार हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याला खाली बोलावण्याचा प्रयत्न केला.मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता अखेर त्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. या घटनेचा व्हिडीओ पाहताच अनेकांचा थरकाप उडालाय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/labour-leader-1/", "date_download": "2018-04-23T07:14:36Z", "digest": "sha1:WBZ3M5HE3YBAR3VLBVLEVN7ELQYHTMXD", "length": 35914, "nlines": 142, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला लाभलेले सर्वोत्कृष्ट असे कामगार नेते… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला लाभलेले सर्वोत्कृष्ट असे कामगार नेते…\nबाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं. शेकडो मजूरांच्या नोकऱ्या गेल्या. आणि त्यातून उभा राहीला होता औद्योगिक कलहाचा वाद. सप्टेंबर 1938 साली मुंबई विधिमंडळात औद्योगिक कलहाचे विधेयक विचारासाठी मांडले गेले. बाबासाहेब आणि जमनादास मेथा यांनी त्याला कडाडून विरोध केला. कारण त्या विधेयकाअन्वये ‘विशिष्ट परिस्थितीत संप करणे बेकायदेशीर ठरविले होते. ‘बाबासाहेब म्हणाले, ”संप करणे हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे. मनाच्या इच्छेविरुध्द त्याला काम करण्यास भाग पाडणे म्हणजे कामगाराला गुलाम बनविणे होय. संप म्हणजे कामगारांचा आपण कोणत्या अटीवर नोकरी करण्यास तयार आहोत, हे सांगावयाचे स्वातंत्र्य असलेला हक्क होय.”\n‘कामगारांच्या नागरिक स्वातंत्र्याच्या गळचेपीचा कायदा’ या विषयावर बाबासाहेबांची सभापतींशी वादळी चर्चा झाल्याने बाबासाहेबांनी सभागृहाबाहेरच संप पुकारण्याचा पवित्रा घेतला. जवळपास लाखाची सभा झाली. त्यात ९० टक्क्यांहून अधिक तर स्वतंत्र मजूर पक्षाचेच होते. हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला. त्यात ७२ कामगार जखमी झाले. ३५ कामगारांना अटक झाली. पण संप यशस्वी झाला. कामगार संघटनांचा विजय झाला. स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला. या कामगारांच्या लढ्यामुळे मालक, भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली होती. संपाच्या सांगता सभेत बाबासाहेब म्हणाले, ”केवळ सभेत उपस्थित राहून घसा फुटेपर्यंत काळया कायद्याचा निषेध करून कार्य होणार नाही. आपले प्रतिनिधी निवडून देऊन तुम्ही राज्यसत्ता हस्तगत केली पाहिजे.” आता बाबासाहेबांची प्रतिमा प्रथम श्रेणीचेकामगार नेते म्हणून झाली होती. यानंतर लगेच 1938 च्या मातंग (पंढरपूर) परिषदेनंतर बाबासाहेब शेतावर राबणाऱ्या मजूरांच्या प्रश्नाला भिडले. त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटले. पुन्हा मोर्चासमोर झालेल्या भाषणामुळे मजूर या विषयाचे क्षेत्र तर व्यापक झालेच, तसेच ‘कामगार नेतेपद’ ही अधोरेखित झाले. यानंतर दि. 12 जुलै 1941 रोजी म्युनिसिपल कामगार संघाच्या अधिवेशनात बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले. या सर्व चिंतनाचा, कार्याचा परिणाम असा झाला की, तत्कालीन व्हाइसरॉय लिनलिथगो यांनी 2 जुलै 1942 रोजी आपल्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांचा समावेश केला.\nबाबासाहेबांनी कामगारांना दिलेली अजून एक बहुमूल्य देणगी म्हणजे मजूरांचा थेट संबंध संसदीय लोकशाहीशी जोडणं. तोपर्यंत मजूरांचा संबंध केवळ सत्ता उलथवणे, रक्तरंजीत क्रांति करणे इथपर्यंतच होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यासंबंधी ‘मजूर आणि संसदीय लोकशाही’ या विषयावर त्यांनी एका शिक्षणवर्गात केलेले भाषण प्रसिध्द आहे. आपण जरूर ते मिळवून वाचावे ही नम्र विनंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनोमन इच्छा होती की, मजुरांच्या मूलभूत गरजांबरोबर आधुनिक राजकीय प्रवाहात मजुरांनी सहभाग घ्यावा. स्वतःचा राजकिय उत्कर्ष करावा. आणि म्हणूनच मजूरमंत्री या नात्याने त्यांनी 8 नोव्हेंबर 1943 रोजी संसदेत एक विधेयक आणले. ते होते ‘मजूर संघटनांना मान्यता देण्याची सक्ती करणारे विधेयक’. आपल्या कामाला समाजमान्यता, सरकारमान्यता मिळणे फार मोठी गोष्ट असते. बाबासाहेबांनी हे विधेयक मांडले आणि स्वतःच्या वाक्चातुर्याच्या जोरावर विधेयक मंजूर देखील करून घेतली.\nआजवर केवळ एक बिगारी कामगाराचा दर्जा असलेला मजूर आता सुबुध्द नागरिक आणि कर्मचारी गटात गेला. त्याला त्याच्या अस्तित्वाची हमखास ओळख मिळाली. याहून मोठं काम काय असू शकतं. कारण सरकारच्या लेखी मजूरांचं जगणं आता दखलपात्र गोष्ट बनली होती. सरकारला मजूरांच्या समस्यांना अग्रक्रमाने प्राधान्य देणं बंधनकारक बनलं होतं. बरं एवढ्यावर थांबतील ते बाबासाहेब कसले. ते निडर होते तसे अॅडव्हेंचरस सुद्धा. मी मंत्री आहे. मातीत जाणार नाही. हात काळे करणार नाही वगैरेसारख्या गोष्टींना फाट्यावर मारणारा माणूस. एकदा त्यांचा दौरा बिहार प्रांतात होता. तत्कालीन वर्तमानपत्रांतून बिहारमधील खाण कामगारांच्या एकुण दयनीयतेच्या बातम्या छोट्या छोट्या स्वरूपात प्रसिद्ध होत होत्याच. बाबासाहेबांनी स्वतः तिथं जाण्याचा निर्णय घेतला. सुटा-बुटातला मंत्री खाणीत थेट साडे-चारशे फुट खोल जाऊन त्यांनी कामगारांशी संवाद साधला. आणि तिथून सुरू झाला खाण कामगारांच्या उत्कर्षाचा नवा अध्याय. खाण मजूरांची मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था आणि आरोग्य सुविधा ह्या कामाच्या ठिकाणी तसेच त्यांच्या वसाहतीत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आणि ते पूर्ण करणे हे सरकारला बंधनकारक असल्याचे नोंदवून ठेवले. खाणकामगारांसोबतची बाबासाहेबांची भेट त्या काळात प्रचंड गाजली. त्यामुळे विविध स्तरांतील कामगार बाबासाहेबांची तातडीनं भेट घेऊ लागले. कामगारांच्या नानाविध समस्या ऐकून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, मोठमोठ्या कंपन्या, फॅक्टरीजमध्ये मालक लोक कामगारांच्या संघटनांना मान्यताच देत नाहीत. त्यामुळे कामगारांना स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे मंच उपलब्ध नाहीत. अशातच बाबासाहेबांकडे येणारा प्रत्येक कामगार समुह त्यांना आता स्वतःचे नेतृत्व करण्याचे साकडे घालत होता. नेतृत्वाची चालत आलेली आयती संधीला भूलले तर ते बाबासाहेब कसले.. त्यांनी स्पष्ट शब्दात नेतृत्व करण्याचे नाकारले उलट म्हणाले.. तुम्ही निश्चिंत रहा. पुढच्या आठवड्याभरात यावर निराकरण होईल. १३ नोव्हेंबर, १९४३ रोजी विधीमंडळाच्या आधिवेशनात बाबासाहेबांनी बोलण्यास सुरूवात केली. कामगारांचे प्रश्न त्यांना आपल्या संघटनेमार्फत मांडता यावेत याकरिता १३ नोव्हेंबर, १९४३ रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही त्यांनी विधिमंडळामध्ये मांडले. या विधेयकामध्ये कामगार संघटनांना मान्यता देण्याचे बंधन मालकांवर टाकण्यात आले होते; तसेच कामगार संघटनांनी पूर्तता करायच्या अटी नमूद केल्या होत्या. मुद्दा असा की, कामगार नेते म्हणून बाबासाहेबांनी कामगारांना ज्या अमूल्य देणग्या दिल्या आहेत त्याचा विसर कदाचित सर्वच कामगार संघटनांना पडलेला आहे. यारहो.. हे सारं काही आपल्यालाच सांगायचे आहे. नाहीतर कुणी सांगणार नाही यावर आता माझा पक्का विश्वास बसलाय. बरं वर उल्लेख केलेले सर्व नियम, सुचना, कायदे आजही जसेच्या तसे कार्यान्वित आहेत हे सुद्धा नोंदीत ठेवावे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात विविध क्षेत्रांत जेथे जेथे स्किल्ड लेबरची गरज असे तिथे भारतीय कामगारांना एंट्री नव्हती. तेथे काम करण्यासाठी इंग्लंडवरून कामगार आयात केले जात आणि जे काही स्किल्ड वर्कर होते त्यांना नेमकं कसं हुडकून काढावं याचा मोठा पेच ब्रिटीशांपुढे होता. त्यामुळे अनेक कामांसाठी इंग्लंडवरून कामगारांची मोठी आयात होत असे. बाबासाहेबांनी मजूर मंत्री पदाचा चार्ज सांभाळताच सर्वात आधी ही आयात थांबवली. आणि येथील कामगारांच्या हक्काचे काम त्यांना मिळवून दिले.\n1. बाबासाहेबांनी १९५३ साली ‘मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३ हा कायदा गठीत करण्यात आला.\n2.१३ मार्च १९५४ ला कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, मजूर खात्याचा नोकरवर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद यावर डॉ. आंबेडकरांनी भरीव काम केले.\n3. ज्याप्रमाणे पुरुष खाण कामगारांबद्दल डॉ. आंबेडकरांनी विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही २९ मार्च १९४५ ला विधेयक आणून चर्चा केली. स्त्री कामगारांचे हित जोपासले. प्रसुतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, रोख मदत इत्यादी तरतुदी केल्या.\n4. किमान चार आठवडे प्रसुती भत्ता मिळावा तसेच कामगार गैरहजर असताना त्यांना पगारी सुट्ट्या मिळाव्यात त्याचबरोबर कायद्याखाली नियम करण्याचा अधिकार आणि खाण कामगारांना शॉवर बाथची योजनासुद्धा अंमलात आणली होती.\n5. युद्धकाळातही मजुरांना योग्य न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यातील नोकरीच्या अटशक्तीचा लवाद, मजुराचे प्रश्न व मजूर खाते, स्त्री पक्ष मजूर परिषदेचे महत्त्व, मजुराचे बहुरंगी पुढारी, पगारी सुट्यांचे वर्गीकरण केले.\n6. हे सर्व कायदे आजही अंमलात आहेत. एंम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये फॉर्म भरणाऱ्या मुलांना ही गोष्ट ठाऊक असायला हवी. आज सरकारी सेवेतील महिलांना मिळणारी प्रसूती रजा. स्वरक्षणाचे हक्काची व्याख्या नैसर्गिक हक्क म्हणून करणे, चाईल्ड केअर लिव साठी दोन वर्षे भरपगारी रजा हे सारं काही बाबासाहेबांनीच करून ठेवलंय.\n6. भारतीय फेक्टरी कायदा (Indian Factory Act)\nबाबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच, पण या कार्याबरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी भारतीय महिला व पुरुष कामगार, कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाण झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान खालील प्रमाणे आहे.\n१. शेतकर्यांबसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली.\n२. १९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासंबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.\n३. १९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.\n४. वरील बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली.\n५. १९३८ मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.\n६. बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला.\n७. २ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्रीमंडळात कामगार मंत्री झाले. ह्या कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले.\n८. २ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.\n९. युध्द साहित्य निर्माण करणार्या व कारखान्यात एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन केली.\n१०. सेवा योजन कार्यालय (Employment Exchange) ची स्थापना केली.\n११. कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.\n१२. कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच `किमान वेतन कायदा १९४८’ ची निर्मिती झाली.\n१३. औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली.\n१४. सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले.\n१५. ३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले.\n१६. ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदार्याा यावर विचारविनिमय करणार्याप स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी मौलिक सूचना केल्या.\n१७. ८ एप्रील १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्यासंबंधीचे बिल संमत केले.\n१८. ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.\n१९.`भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंतमध्ये काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.\n२०.‘दि.माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर) रजा देण्याची शिफारस केली.\n२१.‘दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली.\n२२.१९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १० तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.\n२३. अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली.\n२४.२१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड) ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्यासंबंधीचे विधेयक मांडले.\n२५.१९ एप्रील १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर झाले.\n२६.बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड) नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणार्यान स्त्रियांनाही मिळावा अशी घटनात्मक तरतूद केली.\n२७.घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.\n२८. कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्नय करावेत अशी तरतूद केली.\n२९. कलम ४३ नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक संधी देण्यासाठी प्रयत्नर करण्याची तरतूद केली.\n३०.‘स्टेट्स ऍण्ड मायनॉरिटीज’ या ग्रंथामध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रश्नासला हात घालतांना बाबासाहेब ‘वेठबिगार हा गुन्हा आहे’ असे मत मांडले आहे.\n३१.कामगारांचे आथिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक धोरण स्पष्ट केले. त्यातील आर्टीकल २ सेक्षन २ (४) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त समान वाटणी करण्याबद्दलक राज्याने प्रयत्न करावेत अशी सुचना केली.\n३२.शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकर्यांसच्या उत्कर्षासाठी लॅंड मॉर्गेज बॅंक, शेतकऱ्यांची पतपेढी, खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापण करण्याविषयी धोरण व्यक्त केले.\nकामगार मित्रांनो. बाबासाहेबांचे वरील बहुमूल्य योगदान पाहतां आज कामगारांची जी सुस्थिती दिसत आहे, त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे.\n← असा असावा सहचर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/04/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T07:21:21Z", "digest": "sha1:NORRO26DKHEHNK6PVOOSH3XH4KLWG6AB", "length": 14893, "nlines": 94, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: पांडव विवाह - भाग ५", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nपांडव विवाह - भाग ५\nभीम-अर्जुन परत आल्यावर बाहेरूनच त्यांनी ’भिक्षा आणली आहे’ असे कुंतीला म्हटले व तिने ’पाचांत वाटून घ्या’ असे म्हटले. द्रौपदी दृष्टीला पडल्यावर मग तिने युधिष्ठिराला, ’आता तूच योग्य काय ते ठरव’ म्हटले. त्याने प्रथम अर्जुनालाच ’तूच द्रौपदीशी विवाह कर’ म्हटले. त्याने ’प्रथम तुझा, मग भीमाचा व मग माझा विवाह होणे उचित तेव्हा तूच विचार कर’ असे म्हटले. विचारांती त्याने द्रौपदी पांचांची पत्नी होईल असा निर्णय दिला. हा सर्वपरिचित कथाभाग एक बनाव वा नाटक होते व त्याच हेतु वेगळाच होता, पांचांनी द्रौपदीला वरावे असे कुंती व पांडवांचे पूर्वीच ठरलेले होते असे वाटते. याचा खुलासा यथावकाश करूं.\nयानंतर लगेचच कृष्ण व बलराम आले व आपली ओळख देऊन इतर कुणाला हे पांडव आहेत हे एवढ्यात कळू नये म्हणून घाईने परत गेले. पाठोपाठ धृष्टद्युम्न येऊन गुपचुप पांडवांची व द्रौपदीची हालहवाल पाहून गेला. त्याने द्रुपदाला पांडवाचे आचारविचार, बोलणीं यावरून हे पांडवच आहेत असे म्हटले व आपला हेतु सफळ झाला असे सांगितले. रात्र उलटली. सकाळी द्रुपदाचा पुरोहित येऊन युधिष्ठिराला भेटला व ’आपण पांडवच ना’ असे विचारले. युधिष्ठिराने मुत्सद्देगिरीने ’ज्याने पण जिंकला तो सामान्य माणूस नव्हेच, द्रुपदाला इच्छेप्रमाणे उत्तम जावई मिळाला आहे’ असे ऐकविले पण स्पष्ट ओळख दिली नाही व पांचांचा द्रौपदीशी विवाह करण्य़ाचा बेत मुळीच कळू दिला नाही. पांडव द्रुपदाच्या वाड्यावर गेल्यावर त्यांच्या चालचलणुकीवरून द्रुपदाची खात्रीच पटली कीं हे पांडवच. त्याने स्पष्टच विचारल्यावर युधिष्ठिराने सर्वांची ओळख करून दिली. द्रुपदाने वारणावताची हकीगत समजून घेतली, धृतराष्ट्राची निर्भर्त्सना केली व पांडवांना त्यांचे राज्य मिळवून देण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर द्रुपदाने म्हटले की आजच अर्जुनाने द्रौपदीचे पाणिग्रहण करावे. येथून घोटाळ्याला सुरवात झाली\nप्रथम युधिष्ठिराने म्हटले की मलाही विवाह करावयाचा आहे. त्यावर द्रुपदाने त्याला व इतर पांडवांना, ’माझ्या वा माझ्या कुळातील इतर कोणाच्याही कन्या तुम्ही पसंत करा.’ म्हटले. मात्र द्रुपदाची सूचना न स्वीकारतां युधिष्ठिराने ’आम्हा पाचही भावाना द्रौपदीशी विवाह करावयाचा आहे’ असे म्हटले हे ऐकून द्रुपद हतबुद्धच झाला. ’ही धर्मविरुद्ध, वेदविरुद्ध व जगरहाटीविरुद्ध गोष्ट करावी असे तुला वाततेच कसे हे ऐकून द्रुपद हतबुद्धच झाला. ’ही धर्मविरुद्ध, वेदविरुद्ध व जगरहाटीविरुद्ध गोष्ट करावी असे तुला वाततेच कसे’ असे त्याने म्हटले. यावरचे युधिष्ठिराचे उत्तर अतिशय महत्वाचे आहे. त्यात त्याच्या विचारांचा पाया कशावर आधारला आहे हे दिसून येते. त्याने तीन-चार गोष्टी मांडल्या. १. धर्माची गति गहन आहे. २. माझी वाणी असत्य बोलत नाही ३. माझ्या आईचा माझ्यासारखाच विचार आहे. ४ हा प्राचीन काळापासूनचा आमच्या पूर्वजांचा आचार आहे. ५. हा शाश्वत धर्म आहे. नवलाची गोष्ट म्हणजे हे विचार ऐकल्यावर द्रुपदाने हात झटकले व ’तू, तुझी आई व धृष्टद्युम्न काय ते ठरवा’ असे म्हटले’ असे त्याने म्हटले. यावरचे युधिष्ठिराचे उत्तर अतिशय महत्वाचे आहे. त्यात त्याच्या विचारांचा पाया कशावर आधारला आहे हे दिसून येते. त्याने तीन-चार गोष्टी मांडल्या. १. धर्माची गति गहन आहे. २. माझी वाणी असत्य बोलत नाही ३. माझ्या आईचा माझ्यासारखाच विचार आहे. ४ हा प्राचीन काळापासूनचा आमच्या पूर्वजांचा आचार आहे. ५. हा शाश्वत धर्म आहे. नवलाची गोष्ट म्हणजे हे विचार ऐकल्यावर द्रुपदाने हात झटकले व ’तू, तुझी आई व धृष्टद्युम्न काय ते ठरवा’ असे म्हटले द्रौपदीची काय इच्छा आहे हे कोणीच विचारले नाही द्रौपदीची काय इच्छा आहे हे कोणीच विचारले नाही या वेळी नेमके व्यासांचे आगमन झाले.\nद्रुपदाने प्रष्न त्यांच्यासमोर मांडला व हा माझ्या दृष्टीने निव्वळ अधर्म आहे असे म्हटले. धृष्टद्युम्नाने तेच म्हटले. युधिष्ठिराने पुन्हा आपल्या मनाचा व आईच्या मताचा निर्वाळा दिला व कुंतीनेहि त्याला दुजोरा दिला. यावर व्यासांनी ’हा सनातन धर्म आहे व हे कसे ते मी तुला एकट्यालाच सांगतो’ असे म्हटले. मग एकांतात व्यासानी द्रुपदाला द्रौपदीची पूर्वजन्मीची कथा सांगितली. पांडव हे इंद्र, द्रौपदी ही लक्ष्मी, द्रौपदीने तप करून उत्तम पति दे असा वर पांच वेळा मागितला व शंकराने तो दिला. पांच वरांचे फळ म्हणून पांच पांडवांचा व द्रौपदीचा विवाह हा देवांनीच, विशेषत: शंकरानेच योजलेला आहे असे बरेच काही सांगितले यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे ’शंकरानेच हे योजले असेल तर मग हा धर्म असो वा अधर्म, माझ्याकडे दोष नाही’ असे म्हणून, अजूनही द्रौपदीला न विचारतांच द्रुपदाने विषय समाप्त केला यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे ’शंकरानेच हे योजले असेल तर मग हा धर्म असो वा अधर्म, माझ्याकडे दोष नाही’ असे म्हणून, अजूनही द्रौपदीला न विचारतांच द्रुपदाने विषय समाप्त केला त्यानंतर पांचहि पांडवांचा एकेका दिवशी क्रमाक्रमाने द्रौपदीशी विवाह झाला. द्रुपदाने अनेक अहेर केले. नवल म्हणजे पांडवाचे तर्फे कौरव, यादव वा इतर कोणीही उपस्थित नव्हते. कृष्णाने अहेर पाठवून दिले. विवाहांची बातमी स्वयंवराला जमलेल्या राजेलोकांना गुप्तदूताम्कडून कळली त्यानंतर पांचहि पांडवांचा एकेका दिवशी क्रमाक्रमाने द्रौपदीशी विवाह झाला. द्रुपदाने अनेक अहेर केले. नवल म्हणजे पांडवाचे तर्फे कौरव, यादव वा इतर कोणीही उपस्थित नव्हते. कृष्णाने अहेर पाठवून दिले. विवाहांची बातमी स्वयंवराला जमलेल्या राजेलोकांना गुप्तदूताम्कडून कळली पांडव लाक्षागृहांतून वांचल्याचे कळ्ल्यावर या राजांनी कौरवांची, खुद्द भीष्माचीहि, निंदा केली व सर्व परत गेले. कौरवही पांडवांना वांचलेले पाहून चरफडत हस्तिनापुराला परत गेले. अशा प्रकारे हा लोकविलक्षण विवाह पांडव व द्रुपद यांनी गुपुचूप उरकून घेतला पांडव लाक्षागृहांतून वांचल्याचे कळ्ल्यावर या राजांनी कौरवांची, खुद्द भीष्माचीहि, निंदा केली व सर्व परत गेले. कौरवही पांडवांना वांचलेले पाहून चरफडत हस्तिनापुराला परत गेले. अशा प्रकारे हा लोकविलक्षण विवाह पांडव व द्रुपद यांनी गुपुचूप उरकून घेतला प्रत्यक्ष विवाहाची कथा येथे संपली. याचे मागील खरी कथा पुढे पाहू.\nपांडव विवाह -भाग ७\nपांडव विवाह - भाग ६\nपांडव विवाह - भाग ५\nपांडव विवाह - भाग ४\nपांडव विवाह - भाग ३\nपांडव विवाह - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2010/11/blog-post_19.html", "date_download": "2018-04-23T07:20:07Z", "digest": "sha1:JE7RRJF6UGDER2A7UL553CBDTEKPGPTD", "length": 19614, "nlines": 143, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५\nपदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )\nपांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.\nकौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण\nकाका, हाही भाग नेहेमीप्रमाणे उत्तमच.\nभीष्म कुरुकुलाचा सेवक या नात्याने राजसिंहासनाशी बांधला गेला असल्याने कौरव पांडवांमध्ये निर्णायक हस्तक्षेप करु शकला नसेल काय जे जे होईल तैसेची पहावे म्हणूनही तो तटस्थ राहीला असेल काय\nभीष्म हा सर्ववेद पारंगत, सर्व युद्धकलाविशारद असतानाही कौरव पांडवांना सर्व शिक्षण देण्यासाठी कृप, द्रोण यांची गरज का भासावी का राजकुळातील विद्यार्थ्यांनी बाहेरील गुरुकडूनच शिक्षण घ्यावे असा त्याकाळी दंडक होता. तसेच त्याकाळी गुरुगृही जाण्याची परंपरा असूनही कौरव पांडवाना हस्तिनापुरातच का प्रशिक्षण देण्यात आले असावे\nतसेच अंगराज्य हे दुर्योधनाने जिंकलेले एखादे मांडलिक राज्य असावे त्यामुळेही इतरांना त्यात हस्तक्षेप करता आला नसावा.\nमहाभारत हा विषय खरच फार गुंता-गुंतीचा, रहस्यमय आहे. तुम्ही तो फार सोप्या शब्दांत मांडत आहात. अधिक वाचायला विशेष आवडेल. काही वर्षांपूवी केवळ दूरदर्शनसारख्या माध्यमाद्वारे या कथेचा अनुभव घेता आला. त्यानंतर डॉ. प. वि. वर्तक यांच्या भीमावर लिहिलेल्या स्वयंभू या पुस्तकातून त्याचे वैदज्ञानिक पैलू वाचनात आले.\nपुढील लिखाणाची वाट पहात आहे.\nभीष्म कुरुकुलाचा सेवक नव्हे तर प्रमुख होता. त्याने आपले अधिकार वापरण्याचे सोडून दिल्यामुळे कुळाची अपरिमित हानि झाली असे माझे मत बनले आहे.\nभीष्माने कौरव-पांडवच काय पण इतर कुणालाही शिकवलेले नाही. ’शिकवणे’ ही एक वेगळीच कला असते हे आजहि सत्य आहे. कृप-द्रोणांपेक्षा जास्त लायक गुरु कोठून मिळणार होते\nतुमच्याइतके ज्येष्ठ असलेले, आणि स्वतः अनुदिनी लिहीणारे मराठी लोक खरोखरीच दुर्मिळ आहेत.\nतुम्ही ज्या सातत्याने आणि साक्षेपाने लिहीत आहात त्याचा, स्टार माझाच्या निवडीमुळे सन्मान झाला आहे असे मला वाटते.\nह्या निवडीखातर आपले मनःपूर्वक अभिनंदन\nसर्वप्रथम आपले अभिनंदन. :) माझ्या असे वाचनात आले आहे की 'संपूर्ण महाभारत' हे एकाच लेखकाने लिहिलेले नाही. त्यामुळे त्यात कधी कधी विसंगती व काही व्यक्तिमत्वे अर्ध्यावर सोडलेली दिसून येतात.\nआपला ब्लॉग हा इतका अभ्यासपूर्ण आहे की आपल्याला परीक्षक म्हणून घ्यायला हवे.\nडिझर्व्हिंग ब्लॉगला बक्षीस मिळालं..खूप आनंद झाला.\nआपणा सर्वांच्या अभिनंदनाबद्दल मनापासून धन्यवाद. स्पर्धेतील यशापेक्षहि माझे साधेसुधे लेखन अनेक वाचकाना आवडत आले आहे याचा मला खरा आनंद आहे. वाचकाना आवडते म्हणून तर अजूनहि काहीबाही लिहितो आहे.\nरोहन चौधरी ... said...\nस्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन... :)\nमहाभारतातील इतक्या गोष्टी माहिताही नव्हत्या. वाचायला हव्या शांतपणे.\nकुणीतरी सांगितले की महाभारतातील ते श्री क्रुष्ण, आर्जुन यांचे रथावरील चित्र घरात लावू नये. तर दुसरा म्हणाला \"कुठल्या घरात रामायन नसतं\nखरे आहे नाही का\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/aai-ek-naav-asta/", "date_download": "2018-04-23T07:25:37Z", "digest": "sha1:OWXRLJF7K3IGIFQOYOA4MO733NO67V2R", "length": 10753, "nlines": 79, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "आई एक नाव असतं… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nआई एक नाव असतं…\nशाळेतल्या वर्गात दोन मुलं होती सोबतीला. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांत बरीच साम्य होती. दोघांनाही आई नव्हती. आमच्यापैकी कुणीच त्यांना दहावी पर्यंत हसलेलं पाहीलंच नव्हतं. बापाच्या छत्रछायेत वाढलेली पोरं काहीतरी अजाण दुःखानं ग्रासलेली. लहानपणापासून अनेकांच्या सहानुभूतीवजा अत्याचाराला बळी पडलेली.\nपहिली किंवा दुसरीला असू. फारसं आठवत नाही. राज्याच्या नकाश्यावरही स्थान नसलेल्या विठ्ठलवाडीतली राजे शिवाजी विद्यालय. पाच बाय पाच चे कोंदट वर्ग. शाळा सुटली रे सुटली मुलं आपल्या आयांना बिलगून घराची वाट धरायची. ती दोघं पोरं बापाच्या हातात करंगळ्या सोपवून रस्ता कापताना दिसायचे. त्यांच्याकडे बघून इतर मुलं म्हणायची.. “आई-आई… तीला ना आई नाहीए…” त्या वयात ते वाक्य फारसं लागत नव्हतं. आता त्याची तीव्रता कळतेय. कदाचित हाच त्रास अत्याचार बनून त्यांच्या अबोलपणाला कारणीभूत ठरला असावा. तो अबोला स्वभाव दहावीपर्यंत कायम होता.\nआठवी ला शाळा बदलली गेली. शिरस्त्याप्रमाणे उल्हासनगरच्या उल्हास विद्यालयात दाखल झालो. पण ही पोरं होती त्याच स्थितीत. त्या दिवशी आमच्या मराठीच्या शिक्षिका रजेवर होत्या. बदली शिक्षिका म्हणून शहाणे मॅडम वर्गावर आल्या. तशा शहाणे मॅडम आमच्या सर्वांच्या लाडक्या. त्या आल्या अन् म्हणाल्या. आज तुम्हाला एक शिकवेन. खरं तर ती तुम्हाला वर्षाच्या शेवटी शिकवायला हवी पण मी आज शिकवतेच.\nअट एकच कोणीही पुस्तक वर काढायचं नाही. जमलं तर बाकांवर मस्त मांडी घालून बसा. आपापली दप्तरं भरून घ्या. शाळा सुटली की घाई नको. आम्ही सर्व मुलांनी होकार दिला. बाईंनी कवितेचं वाचन सुरू केलं. त्याआधी कवीबद्दलची जुजबी माहीती वगैरे सगळं सांगितलं. दुध अन् दुधावरची साय, गाय-वासरू यांच्यातलं अबोल नातं वगैरे वगैरे जेवढं सांगता येईल तेवढं नीट प्रेमानं, आईच्या मायेनं समजावून सांगितलं. बाईंच्या शब्दागणिक आम्ही भान हरपून गुंग होत चाललो होतो. ट्रांस काय असतो ते त्या वेळेस अनुभवलं होतं. त्या क्षणाला फक्त बाईंच्या आवाजाकडेच लक्ष होतं. अन् बाईंनी कवितेचं पहिलं कडवं वाचून काढलं.\nआई एक नाव असतं\nघरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं\nसर्वात असते तेव्हा जाणवत नाही\nआता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही\nवर्गातल्या एकुण एका मुला-मुलींच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आपण का रडतोय याचं साधं भान सुद्धा कुणाला नव्हतं. बाईंनी अख्खी कविता ज्या आवेगात वाचली त्यानं आम्ही सारे शहारून गेलो होतो. पण याचा सगळ्यात जबरदस्त परिणाम झाला तो त्या दोन मुलांवर…\nती मुलं त्या दिवशी प्रचंड रडली . कदाचित त्यांच्या जन्मापासून ते आजवरच्या पंधरा वर्षांच्या आयुष्यातलं सगळं रडणं त्यांनी पहिल्यांदाच बाहेर काढलं असावं. कदाचित बाईंना सुद्धा तेच अपेक्षित असावं. बाईंनी हातातलं पुस्तक उपडं तसंच टेबलावर ठेवलं. त्या पोरीजवळ गेल्या. तीचे डोळे पुसले. कपाळाचा मुका घेतला. आणि छातीशी घट्ट दाबून धरलं. आईविना वाढलेली पोरं खुप रडली हमसून हमसून रडली. आणि शांत झाली. त्या मुलाच्या बाबतीतही तेच झालं. त्यानं होत नव्हतं ते सारं बाहेर काढलं. हुंदके देऊन देऊन प्रचंड थकला. पण बाईंना बिलगताच त्यानं ज्या समाधानानं डोळे मिटले कदाचित तो त्याच्या आयुष्यातील वात्सल्य अनुभवण्याचा सर्वोच्च क्षण असावा. आम्ही सारेच स्तब्ध होतो. इतक्यात शेवटची घंटा झाली. पण आम्ही सारे तसेच स्तब्ध. आपापल्या शर्टाच्या बाह्यांनी, ओढणीनं ओले डोळे कोरडे करत राहीलो होतो. वंदे मातरम सुरू झालं. संपलंही. पण आम्ही मांडी घातलेल्या अवस्थेत होतो ते तसेच होतो. इतर वर्गातली पोरं वेगात पळत शाळेच्या आवारात पोहोचली. परंतू आम्ही अजूनही वर्गातच होतो. यथावकाश आम्ही बाहेर पडलो. शांततेत पावलं टाकत घरी आलो. काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळीही सगळी पोरं अजूनही शांत होती. अपवाद त्या दोघांचा. त्या दिवशी ते हसत होते. आपणहून इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ठाऊक नाही. फ.मुं. च्या कवितेतून म्हणा की बाईंच्या गर्भातून…पण त्यांना जन्म मिळाला होता… त्यांच्या जन्माचा उषःकालच त्यांना लाभला होता. ती पोरं पुन्हा नव्यानं जन्माला आली होती. ताज्या टवटवीत फुलांसारखी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://silverlinemoments.blogspot.com/2016/09/blog-post_30.html", "date_download": "2018-04-23T07:17:24Z", "digest": "sha1:CJJNEEKQNPF2GDBBNFJ2MOFEEW6P42V7", "length": 9679, "nlines": 161, "source_domain": "silverlinemoments.blogspot.com", "title": "Sports, Money and Lifestyle: भारतीय घटना दुरुस्ती", "raw_content": "\nमहत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय\nक्र. घटना दुरूस्ती वर्ष घटना दुरूस्तीचा विषय\n1. 1 ली घटना दुरूस्ती 1951 नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.\n2. 5 वी घटना दुरूस्ती 1955 राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.\n3. 15 वी घटना दुरूस्ती 1963 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.\n4. 26 घटना दुरूस्ती 1971 संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.\n5. 31 वी घटना दुरूस्ती 1973 लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.\n6. 36 वी घटना दुरूस्ती 1975 सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला\n7. 42 वी घटना दुरूस्ती 1976 मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.\n8. 44 वी घटना दुरूस्ती 1978 संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.\n9. 52 वी घटना दुरूस्ती 1985 पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती\n10. 56 वी घटना दुरूस्ती 1987 गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.\n11. 61 वी घटना दुरूस्ती 1989 मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.\n12. 71 वी घटना दुरूस्ती 1992 नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.\n13. 73 वी घटना दुरूस्ती 1993 पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची\n14. 74 वी घटना दुरूस्ती 1993 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची\n15. 79 वी घटना दुरूस्ती 1999 अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत\n16. 85 वी घटना दुरूस्ती 2001 सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण\n17. 86 वी घटना दुरूस्ती 2002 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण\n18. 89 वी घटना दुरूस्ती 2003 अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना\n19. 91 वी घटना दुरूस्ती 2003 केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.\n20. 97 वी घटना दुरूस्ती - सहकारचा विकास\n21. 108 वी घटना दुरूस्ती - महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण\n22. 109 वी घटना दुरूस्ती - मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.\n23. 110 वी घटना दुरूस्ती - महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण\n24. 113 वी घटना दुरूस्ती - ओडिशा राज्यातील नावातील बदल\n25. 115 वी घटना दुरूस्ती 2011 जिएसटी कराच्या संदर्भात\nशिंका येणे, घसा खवखवतोय, निद्रानाश उपाय\nकाविळ रोग लक्षणे उपचार औषध आहार Kavil rog lakshane...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/interview-of-dr-dhananjay-datar-by-rajesh-powle/", "date_download": "2018-04-23T07:55:27Z", "digest": "sha1:R6FZVLTINXSOV7YDC6N4HUSV7YKQTEL6", "length": 25719, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "मराठी तरुणांनी मोठी स्वप्ने बघावीत… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमराठी तरुणांनी मोठी स्वप्ने बघावीत…\n‘रामायणा’त एक गोष्ट आहे. लंकेत सीतेच्या शोधाला जाण्याआधी हनुमानाला स्वतःच्या शक्तीची ओळखच नव्हती. ही कामगिरी आपल्याला जमेल की नाही याबाबत तो साशंक होता. अखेर जांबुवंताने त्याला त्याच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव करून दिली आणि त्याच्यातील साहस, आत्मविश्वास जागवला. मराठी तरुणांबाबत आज हीच स्थिती आहे. त्यांनी स्वतःची अंगभूत वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्र भूमीचे महत्त्व ओळखले पाहिजे. एका छोट्याशा दुकानापासून बहुराष्ट्रीय विस्तार असलेला उद्योगसमूह घडवणारे मसाला किंग धनंजय दातार सांगताहेत मराठी तरुणांना समृद्धीचा मंत्र…\nमराठी तरुण उद्योजकतेपासून दूर का राहतो\nसर्वच मराठी तरुण उद्योजकतेपासून दूर नाहीत. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित लोक उद्योजकतेपासून दूर राहतात असे मला जाणवते. शिकून चांगल्या पगाराची नोकरी पकडली की, आयुष्याची चिंता मिटते हा समज आजही प्रबळ आहे. महिन्याला ठरावीक तारखेला मिळणाऱ्या पगाराचे आकर्षण त्यामागे असते. व्यवसाय म्हणजे जोखीम आणि आर्थिक चढ-उतार या अनिश्चिततेला लोक घाबरतात. म्हणून ते नोकरीचा समोर असलेला सोपा मार्ग शोधतात. मीसुद्धा याला अपवाद नव्हतो. आमच्या घराण्यात सगळे नोकरदार आणि धंद्याशी त्यांचा कधीच संबंध आला नाही. माझे वडील दुबईला नोकरीसाठी गेले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीसुद्धा तिकडे नोकरीला जाण्याचे स्वप्न बघत होतो. गंमत म्हणजे ते स्वप्नही पोरकट विचारांवर आधारित होते. मुंबईतून आखाती देशांत जाणारे लोक दोन वर्षांनी परत येत तेव्हा त्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी, हातात परदेशी कंपन्यांची घड्याळे, ट्रान्झिस्टर दिसत. ते बघून मला दुबई हा स्वर्ग वाटू लागला. झटपट श्रीमंत होण्याच्या आकर्षणापायी मी दुबईला नोकरीसाठी जायचा हट्ट धरून बसलो होतो.\nमराठी समाजाची मानसिकता उद्योजकतेला अनुकूल आहे का\nहोय, नक्कीच. मात्र त्यासाठी आपल्याला मनातील गैरसमजाची जळमटे झटकावी लागतील. राजकारण, समाजसेवा, लष्कर, विद्वत्ता, शेती, कला, विज्ञान, क्रीडा, कला, साहित्य आदी सर्व क्षेत्रांत मराठी समाजाने दिग्गज व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. उद्योगाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. फार थोड्या लोकांना ठाऊक असेल की, पेशवाईच्या काळात महाराष्ट्रातील पहिला कारखाना एका मराठी माणसानेच सुरू केला होता आणि गुजरातमध्येही बडोदा संस्थान असताना जे पहिले दोन-तीन कारखाने सुरू झाले त्यापैकी एक कौले बनवण्याचा मोर्वीतील कारखाना एका मराठी माणसाचाच होता. इतकी गौरवशाली परंपरा असताना उद्योगाचे क्षेत्र आपल्यासाठी नाही हा न्यूनगंड प्रथम टाकून द्यायला हवा. मराठी तरुणांनी बिनधास्त धंद्यात उतरावे.\n…पण उद्योगासाठी काही कौशल्ये किंवा गुण गरजेचे असतात ना\nहाही एक गैरसमज आहे. उद्योग सुरू करण्यासाठी केवळ निर्धार पुरेसा असतो. ‘शेंडी तुटो किंवा पारंबी’ असा चेव अंगात असावा लागतो. गंमत म्हणजे एकदा तुम्ही व्यवसाय सुरू केलात की, तोच तुम्हाला शिक्षक बनून शिकवतो. तुमच्या अंगात नवे गुण आणि कौशल्ये येऊ लागतात. मी त्याचा पडताळा घेतला आहे. माझ्याकडे उद्योगासाठी आवश्यक कोणतेही कौशल्य नव्हते. शिरखेड या खेडेगावातून मुंबईत शाळेसाठी आलो तेव्हा माझ्या खेडवळ बोलीला सगळे हसायचे. शाळेत मी मुखदुर्बळ होतो आणि चाचरत बोलायचो. सर्व विषयांत काठावर पास व्हायचो. गणिताची तर इतकी भीती होती की, दहावीला पाचवेळा गणितात नापास झालो होतो. दुबईला वडिलांना दुकानात मदत करायला गेलो तेव्हा मला इंग्रजी आणि अरबी या भाषा येत नव्हत्या. केवळ हिंदी आणि मराठी बोलायचो, पण माझ्यातील सगळ्या त्रुटी व्यवसायाने दूर केल्या. मी आज आत्मविश्वासाने चारही भाषा बोलतो, जाहीर व्याख्याने देतो, कोट्यवधींचे व्यवहार करतो. या व्यवसाय क्षेत्रानेच एकेकाळी दुकानात झाडू-पोछा करणाऱ्या मला ‘दुबईचा मसाला किंग’ म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.\nमराठी तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल\n‘हजारो मैलांचा प्रवास घडू शकतो, गरज फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची असते’ अशी म्हण आहे. मराठी तरुणांमध्ये निर्धार, हिंमत, सहनशीलता आहेच. त्याच जोरावर त्यांनी व्यवसायात उतरावे, भांडवलाची काळजी करू नये. आजच्या काळात सरकारसह अनेक संस्था नवउद्योजकांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहतात. तरुणांनी कष्टाने उद्योग वाढवावा आणि नफ्यासाठीच करावा. अल्पसंतुष्ट न राहता मोठी स्वप्ने बघावीत. फक्त दोन गोष्टींचे भान बाळगावे. धंदा करताना ‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर’ ठेवावी (संताप, भांडण आणि द्वेष टाळावा) आणि प्रामाणिकपणा कधीही सोडू नये. हिंदुस्थान आणि महाराष्ट्र या बाजारपेठांची ताकद खूप मोठी आहे. देशाची सवाशे कोटी लोकसंख्येची बाजारपेठ परदेशांना भुरळ घालते, तर आपण का नको त्याचा फायदा घ्यायला महाराष्ट्राची ताकदही समजून घ्या. येथे रस्ते, रेल्वे यांचे उत्तम जाळे उभारले गेले आहे. दर ५० किलोमीटरच्या अंतरात एखादे तरी छोटे-मोठे गाव किंवा शहर आहे. जगातील पहिल्या १५ मोठ्या भाषांपैकी असलेली मराठी बोलणारी ११ कोटी लोकसंख्या आहे. नयनरम्य पर्यटनस्थळे, औद्योगिक विस्तार, मुबलक पाणी, सुपीक शेती, पायाभूत सुविधांचा विकास, काय म्हणून नाही महाराष्ट्राची ताकदही समजून घ्या. येथे रस्ते, रेल्वे यांचे उत्तम जाळे उभारले गेले आहे. दर ५० किलोमीटरच्या अंतरात एखादे तरी छोटे-मोठे गाव किंवा शहर आहे. जगातील पहिल्या १५ मोठ्या भाषांपैकी असलेली मराठी बोलणारी ११ कोटी लोकसंख्या आहे. नयनरम्य पर्यटनस्थळे, औद्योगिक विस्तार, मुबलक पाणी, सुपीक शेती, पायाभूत सुविधांचा विकास, काय म्हणून नाही देवाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्याचा फायदा उठवा. आपण हातातील संधी सोडली आणि ती दुसऱ्या कुणी साधली तर मागाहून तक्रार करण्यात अर्थ नसतो.\n‘MBX’ या मराठी बिझनेस एक्स्चेंज परिषदेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. ९ आणि १० नोव्हेंबरला ही परिषद होईल. दिनांक ९ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ठाणे येथील टिपटॉप प्लाझामध्ये ‘MBX’ मराठी बिझनेस एक्स्चेंज २०१७ चं उद्घाटन दुबईतील मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते होणार आहे. होतकरू मराठी उद्योजकांना व्यावसायिक ज्ञान, आपला उद्योग कसा वाढवावा, व्यवसायातील संधी तसंच आर्थिक भरभराटीसाठी उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत मिळणार आहे. डॉ. धनंजय दातार याचं अमूल्य मार्गदर्शन मिळवण्याच्या या संधीचा उद्योजकांनी नक्कीच लाभ घ्यावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमोडी लिपी अस्तंगत होणार नाही\nपुढीलगुरुत्वीय लहरींच्या संशोधनात हिंदुस्थानी शास्त्रज्ञ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/karishma-in-kool-summer-look-118040900015_1.html", "date_download": "2018-04-23T07:40:02Z", "digest": "sha1:TMDCMGBWGZ4NONOUUT66RXPERDKN5JWO", "length": 7921, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करीश्माचा \"कुल समर लुक\" | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकरीश्माचा \"कुल समर लुक\"\nउन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची असते की उन्हामुळे आपल्या त्वचेचे नुकसान न व्हावे, आणि त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेतो. उन्हाळ्यात वापरण्यासाठी खास कपडे आपल्यासाठी उपलब्ध आहेत. \"समर फॅशन\" आता सगळीच तरुणाई फॉलो करताना दिसते, यंगस्टर्स खासकरून सेलिब्रिटीजला फॉलो करताना दिसतात.\nआपला फेव्हरेट स्टार आपल्या सोशल मीडियावर काय अपडेट करतो याकडे सर्वांचेच लक्ष असते. बॉलिवूडमध्ये सर्वांची फेव्हरेट करिश्मा सध्या तिच्या समर लूकमुळे जास्तच चर्चेमध्ये आहे. आपल्या फ्रेंड्स सोबत बाहेर जात असताना सफेद आणि पॉकेट स्कर्ट मॅक्सि अशा हटके कॉम्बिनेशन असलेला लूक केला आहे. डिझायनर इशा अमीन यांनी डिझाईन केलेला \"लिवा\" च्या स्पेशल समर लूकमध्ये करिश्मा एकदम कुल दिसत होती. या लूक ला नेटिझन्सने चांगली पसंती दिलेली आहे.\nघरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\nउन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2018-04-23T07:50:14Z", "digest": "sha1:ED67P7DY3Q2TVQYF3QVLZNMLTBR5BJZB", "length": 5984, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७५० चे - ७६० चे - ७७० चे - ७८० चे - ७९० चे\nवर्षे: ७७० - ७७१ - ७७२ - ७७३ - ७७४ - ७७५ - ७७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\n७ संदर्भ आणि नोंदी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nमणिपूरचा राजा खाँगतेकचा याचा मृत्यू. याच्या १० वर्षाच्या राज्यकालदरम्यान मैतेई लिपीची सर्वप्रथम नोंद आढळते.[१]\nइ.स.च्या ७७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी २०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-hungama-in-sanjay-nirupam-s-rally-at-ghatkopar-482780", "date_download": "2018-04-23T07:11:24Z", "digest": "sha1:J5CP2AHMG4ZTLSLZBGHM4P3AVJ55YQYE", "length": 15284, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : संजय निरुपम यांच्या घाटकोपरमधील सभेत मनसेचा गोंधळ", "raw_content": "\nमुंबई : संजय निरुपम यांच्या घाटकोपरमधील सभेत मनसेचा गोंधळ\nफेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि मनसेमध्ये पुन्हा एकदा राडा पहायला मिळाला. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nब्रेकफास्ट न्यूज : उद्धव ठाकरेंचा नाणार दौऱ्याला ग्रामस्थांचा विरोध नाहीच : विनायक राऊत\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nमुंबई : संजय निरुपम यांच्या घाटकोपरमधील सभेत मनसेचा गोंधळ\nमुंबई : संजय निरुपम यांच्या घाटकोपरमधील सभेत मनसेचा गोंधळ\nफेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि मनसेमध्ये पुन्हा एकदा राडा पहायला मिळाला. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pimpari-chinchwad-sharad-pawar-appreciation-to-ajit-pawar-468888", "date_download": "2018-04-23T07:10:39Z", "digest": "sha1:UR25MVOWB47QT4QICRIAPDJMW62U2UZJ", "length": 16275, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पिंपरी : पिंपरीतील विकासकामांची सतत चर्चा, शरद पवारांकडून अजित पवारांचं कौतुक", "raw_content": "\nपिंपरी : पिंपरीतील विकासकामांची सतत चर्चा, शरद पवारांकडून अजित पवारांचं कौतुक\nअजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड भागात केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड अचिव्हर्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व गौरव कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील उद्योजकांना पवारांच्या हस्ते सत्कार देऊन गौरवण्यात आले.\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nब्रेकफास्ट न्यूज : उद्धव ठाकरेंचा नाणार दौऱ्याला ग्रामस्थांचा विरोध नाहीच : विनायक राऊत\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nपिंपरी : पिंपरीतील विकासकामांची सतत चर्चा, शरद पवारांकडून अजित पवारांचं कौतुक\nपिंपरी : पिंपरीतील विकासकामांची सतत चर्चा, शरद पवारांकडून अजित पवारांचं कौतुक\nअजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड भागात केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड अचिव्हर्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व गौरव कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील उद्योजकांना पवारांच्या हस्ते सत्कार देऊन गौरवण्यात आले.\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-dr-arvind-natu-24457", "date_download": "2018-04-23T07:39:36Z", "digest": "sha1:FHHHRN5Q4JM73KOWXL2B4WWKRU5WDBRB", "length": 21463, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical dr. arvind natu घालू रोगट जनुकावर घाव... | eSakal", "raw_content": "\nघालू रोगट जनुकावर घाव...\nडॉ. अरविंद नातू (‘आयसर’चे समन्वयक)\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nअसाध्य रोगांवर मात करण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञानात संशोधन सुरू आहे. त्यातूनच ‘रोगी जनुक’ कापून टाकण्याचे तंत्र विकसित झालेय. हे यश मोठेच असले तरी त्यातून काही नवे प्रश्‍नही समोर आले आहेत.\nअसाध्य रोगांवर मात करण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञानात संशोधन सुरू आहे. त्यातूनच ‘रोगी जनुक’ कापून टाकण्याचे तंत्र विकसित झालेय. हे यश मोठेच असले तरी त्यातून काही नवे प्रश्‍नही समोर आले आहेत.\nप्रत्येक प्राणिमात्राच्या शरीरात शिरलेल्या बाहेरच्या जंतूंना घालविण्यासाठी प्रतिकारशक्ती काही प्रमाणात असतेच. मात्र तिचे प्रमाण कमी जास्त असल्याने एकाच्या शरीरात जंतूंचा शिरकाव सहज होतो तर दुसऱ्याच्या बाबतीत काहीसा कठीण. याची कारणमीमांसा वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊन उपचारही केले जातात. मात्र १९९९ मध्ये फेंग डाँग याच्या लक्षात आले, की काही विशिष्ट बॅक्‍टेरियांना विषाणू संसर्ग होत नाही. संशोधनानंतर त्याला आढळले, की येणाऱ्या विषाणूचा नायनाट होण्यासाठी ‘क्रिस्पर ९’ हे वितंचक आवश्‍यक आहे. त्याच्याच साह्याने विषाणूंचा संहार केला जातो.\nक्रिस्पर ९ संच हा समजायला एकदम सोपा आहे. अनावश्‍यक डीएनए तोडणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे काम पद्धतशीरपणे केले जाते. जसे यंत्रशाळेत तोडायची वस्तू (कापड, पत्रा) प्रथम पकडीत आणली जाते व त्यानंतर कात्री नेमक्‍या ठिकाणी चालवून वस्तू कापली जाते. म्हणजे एकाने पकडायचे आणि दुसऱ्याने वार करायचा. पहिल्या प्रथम छोटासा योग्य त्या क्रमाचा आरएनएचा तुकडा (२० बेसवाला) मार्गदर्शक म्हणून नेमका तोडायच्या डीएनएवर जाऊन बसतो. रोगप्रसारात भाग घेणाऱ्या नेमक्‍या जनुकावर जणू काही आधुनिक दिशादर्शकच (GPRS) व्यवस्थाच असते. तो Cas ९ या वितंचकाला निमंत्रण देतो आणि ते त्या ठिकाणी जाऊन अनावश्‍यक रोगी डीएनए जनुके तोडण्याचे/जोडण्याचे काम करते व रोगापासून संरक्षण होते. झालेल्या तुकड्यातून तात्पुरती रोगप्रतिबंधक यंत्रणा तयार केली जाते. आता असा प्रश्‍न येईल, की डीएनए-आरएनए प्रथिने ही जीवनप्रणाली सुखरूप चाललेली असताना त्यात बदल करण्याची गरजच काय आणि ते निसर्गाविरुद्ध होणार नाही काय\nजनुकांचे नेमके कार्य समजून घेण्यासाठी या बदलाचा प्रथम वापर केला गेला. रोगी जनुकांचा मुकाबला करण्यासाठी आपल्या शरीरातले नेमके कोणते जनुक/प्रथिन आवश्‍यक आहे, हे ठरविण्यासाठी याचा उपयोग होतो. काही वेळा एखादेही जनुक हे परिवर्तन घडवून आणू शकते. यापूर्वी यासाठी रसायन अगर किरणस्रोताचा वापर करत असत. मात्र हा बदल अनियंत्रित असे. त्यानंतरही इतर तंत्रज्ञाने विकसित झाली. पण तीही फारशी अचूक नव्हती. वेळखाऊ नि महागडीही होती. त्यामुळे नैसर्गिक जनुकाची मोडतोड करण्यासाठी एखाद्या सोप्या, स्वस्त आणि जलद पद्धतीची गरज होती. त्याला लागणारे सर्व घटकही सहज हाताशी असायला हवेत. म्हणजे जनुकाला पकडणारी पक्कड आणि कापणारी कात्री ही एकाच ठिकाणी असायला हवीत. क्रिस्परच्या ‘टूल बॉक्‍स’ मध्ये वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही हत्यारे सहज उपलब्ध होती आणि तीही एका पेशीत. परंतु ही फक्त नैसर्गिक प्रक्रिया होती. यातून फक्त तत्त्वच समजले; पण आपल्याला हवा तो नेमका बदल आणण्यासाठी झॅंगने प्रयोगशाळेत बनलेले आरएनएचे तुकडे वापरण्यास सुरवात केली. केवळ २० base pair वाल्या आरएनएचा आपल्या वीस हजार जनुकांमधून हव्या त्या जनुकाला पकडणे महाकठीण. पुढे पुढे तर तो हे नेमके आरएनएचे तुकडे Cas वितंचकाबरोबर जोडूनच हव्या त्या जनुकाची तोडमोड सुलभतेने करत असे. आणि तेही कोणत्याही प्राण्याच्या/ वनस्पतीच्या पेशीमध्ये. प्रयोग करण्यासाठी आरएनए व Cas9 दोन्ही उंदराला टोचावी लागत असत. पुढे झॅंगने ही पद्धत आणखी सुलभ केली. त्याने Cas9 असलेल्या उंदराची निर्मिती केली. या उंदराचे प्रजोत्पादनही सुलभ झाले. म्हणजे आता फक्त आवश्‍यक तो आरएनए टोचायचा. थोडक्‍यात, कात्री शरीरात पक्की होती; पक्कड बाहेरून आली आणि प्रयोग करणे सुलभ झाले.\nआता ही पद्धत संशोधनात सर्रास वापरली जाते. पूर्वी महिनोन्‌महिने लागत असलेल्या प्रयोगासाठी आता दिवसही पुरेसा होतो. या तंत्राचा वापर करून फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या जनुकावर हल्ला चढवला गेलाय. एरिक लॅंडर या शास्त्रज्ञाच्या मते कोणत्याही पेशीत कर्करोगात कारणीभूत असलेल्या जनुक निर्दालनासाठी हे तंत्र वापरले जाऊ शकते. एड्‌ससारख्या विषाणूत औषधांपासून पळ काढणाऱ्या कर्करोग पेशींनाही आता अटकाव केला जाऊ शकेल. सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिससारख्या जनुकीय रोगातही आवश्‍यक जनुकात बदलाव करता येईल व रोग मुळातच नष्ट करण्याच्या दिशेने ते योग्य पाऊल ठरेल. मधुमेह, स्वकेंद्रता, आत्ममग्नता, स्मृतिभ्रंश व कर्करोगात अनेक जनुकांची गुंतागुंत असते. त्यात नेमके रोगीजनुक शोधून काढणे शक्‍य होईल. मलेरियासाठी जबाबदार अशा परजीवींना अटकाव करणाऱ्या डासांच्या निर्मितीचा प्रयत्न चालू आहे.\nअवयवरोपणासाठीही याचा वापर करता येईल. डुकराच्या पेशीपासून आवश्‍यक ते अवयव तयार करण्यात अडथळा होता, तो डुकराच्या पेशीमध्ये असलेल्या मानवाला हानिकारक अशा विषाणूंचा. नुकतीच त्या पेशीमधली संबंधित जनुके काढून टाकण्यात यश आल्याने आता ती अवयवरोपणासाठी सहज उपलब्ध होतील. नवीन तंत्रज्ञान नि वाद हे ठरलेलेच. Krispar च्या चाकूमुळे चुकून आवश्‍यक अशा जनुकांची मोडतोड झाली आणि तो तसाच पुढच्या पिढ्यांत गेला, तर काय दुष्परिणाम होतील आणि मुख्य म्हणजे चित्रपटात दाखविल्याप्रमाणे अंशतः तरी कृत्रिम मानव तयार करण्याच्या दिशेने ही पावले नाहीत ना आणि मुख्य म्हणजे चित्रपटात दाखविल्याप्रमाणे अंशतः तरी कृत्रिम मानव तयार करण्याच्या दिशेने ही पावले नाहीत ना तसेच सर्व प्रकारच्या गर्भात एकाच प्रकारचे तंत्रज्ञान चालेल काय तसेच सर्व प्रकारच्या गर्भात एकाच प्रकारचे तंत्रज्ञान चालेल काय त्याचे दूरगामी परिणाम काय होतील त्याचे दूरगामी परिणाम काय होतील भविष्यात आपल्याला हव्या त्या गुणांनी युक्त असा गर्भ तयार करता येईल का भविष्यात आपल्याला हव्या त्या गुणांनी युक्त असा गर्भ तयार करता येईल का असे अनेक नैतिक व इतरही प्रश्‍न समोर आहेत. १९७४ मध्ये जपानी संशोधकांनी सुरू केलेली ही साधना आता अमेरिकेतल्या डॉ. झॅंगचा संघ आणि बर्कलेमधल्या डौना या शास्त्रज्ञांतल्या चढाओढींमुळे निर्णायक टप्प्यावर आहे. या संशोधनाला नोबेल मिळण्याचीही शक्‍यता दाट आहे. अर्थात विजय कोणाचाही होवो; पण मानवी कल्याणार्थ पूर्णपणे सुरक्षित तंत्रज्ञान तयार व्हावे आणि रोगमुक्त जीवनाकडे वाटचाल सुलभ व्हावी, हीच विज्ञानप्रेमींची इच्छा.\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nगेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी...\nबॅंक संचालकाची पाण्यासाठी आत्महत्या\nवालचंदनगर (जि. पुणे) - नीरा डावा कालव्यातून गेली दोन वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार...\nदादू : (मखलाशीने फोन फिरवत) म्यांव म्यांव सदू : (गंभीरपणे खर्जात) किती वर्ष असे मांजराचे आवाज काढणारेस, दादूराया सदू : (गंभीरपणे खर्जात) किती वर्ष असे मांजराचे आवाज काढणारेस, दादूराया शोभतं का तुला\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/04/blog-post_30.html", "date_download": "2018-04-23T07:20:27Z", "digest": "sha1:ARDAWKZ3FLIYWTHUAL4L5OCSYZKJ4V4G", "length": 14139, "nlines": 98, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: पांडव विवाह -भाग ७", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nपांडव विवाह -भाग ७\nपांडवांचा द्रौपदीशी संसार पुढे कसा चालला याही विषयाला अनेक पदर आहेत. सर्व पांडवांनी इतरही विवाह केले. भीमाचा हिडिंबेशी संबंध पूर्वीच आला होता व त्याला घटोत्कच हा पुत्रही झाला होता. मात्र त्याचा दुसऱ्या कोणा स्त्रीशी विवाह झाल्याचा उल्लेख नाही. युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांचे दुसरे विवाह कधी झाले त्याचा उल्लेख नाही पण ते झाले हे नक्की. अर्जुनाचे तर अनेक विवाह झाले. पांडव-द्रौपदी विवाहानंतर पांडव इंद्रप्रस्थाला राज्य करू लागल्यावर एकदा नारद त्यांच्या भेटीला आले असतां त्यांनी सुंदोपसुंदांची कथा त्याना सांगून पत्नीवरून तुमच्यांत वितुष्ट येऊ देऊ नका असा सल्ला दिला. पांडवांनी स्वत:च यासाठी नियम केला की एका भावाच्या द्रौपदीशी एकांताचा दुसऱ्याने भंग केला तर अपराध्याने तीर्थयात्रा करावी व ब्रह्मचर्य पाळावे. किती काळ ते स्पष्ट नाही. नारदाने याला संमति दिली. मात्र पांच भावानी द्रौपदीचे पतित्व, एकमेकांशी वितुष्ट येऊ न देता कसे उपभोगावे याबद्दल या नियमात काहीच सांगितलेले नव्हते फक्त एकांतभंगाला शिक्षा ठरवून दिली होती. पण मग, हा वेळपर्यंत व येथून पुढेहि आयुष्यभर, पांडव कोणता नियम पाळत होते फक्त एकांतभंगाला शिक्षा ठरवून दिली होती. पण मग, हा वेळपर्यंत व येथून पुढेहि आयुष्यभर, पांडव कोणता नियम पाळत होते याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही\nबहुपतित्वाचा रिवाज पाळणाऱ्या समाजात अजूनही जी चाल आहे असे म्हणतात व जी नैसर्गिक म्हणावी लागेल ती म्हणजे एकेका भावाने क्रमाक्रमाने, पतित्व उपभोगावे व अपत्यजन्मानंतर पतिहक्क पुढील भावाकडे जावा. संततीच्या पितृत्वाबद्दल निरपवादित्व असण्यासाठी ही चाल योग्यच म्हटली पाहिजे. पांडवांनीहि अर्थातच हाच क्रम चालवला असला पाहिजे. अर्जुन तीर्थयात्रेला गेला तोपर्यंत द्रौपदीला अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. युधिष्ठिरापासून व मग भीमापासून तिला अपत्य झाल्यावर मग अर्जुनाचा क्रम येणार होता हा वेळपर्यंत त्याचा इतरही कोणाशी विवाह झालेला नव्हता. त्यामुळे वैतागून जाऊन, द्रौपदीसाठी वाट पहात बसण्यापेक्षा बाहेर पडावे हे बरे असे त्याने ठरविले असावे. चोरांपासून ब्राह्मणांच्या गायी सोडवण्यासाठी शस्त्रागारात जावे लागून युधिष्ठिर-द्रौपदी यांचा एकांत भंग केल्याचे कारण त्याला आयतेच मिळाले. नियमच केलेला असल्यामुळे त्याला अडवताही आले नाही हा वेळपर्यंत त्याचा इतरही कोणाशी विवाह झालेला नव्हता. त्यामुळे वैतागून जाऊन, द्रौपदीसाठी वाट पहात बसण्यापेक्षा बाहेर पडावे हे बरे असे त्याने ठरविले असावे. चोरांपासून ब्राह्मणांच्या गायी सोडवण्यासाठी शस्त्रागारात जावे लागून युधिष्ठिर-द्रौपदी यांचा एकांत भंग केल्याचे कारण त्याला आयतेच मिळाले. नियमच केलेला असल्यामुळे त्याला अडवताही आले नाही ठरलेल्या नियमाप्रमाणे खरेतर त्याने तीर्थयात्रेच्या काळात ब्रह्मचर्य पाळावयास हवे होते. ते त्याने अजिबात पाळले नाही. उलुपी व चित्रांगदा यांचेशी त्याने विवाह केले. चित्रांगदेला बभ्रुवाहन हा पुत्रही झाला. मात्र तीं दोघें तिच्या पित्याच्या घरीं राहिली. अर्जुन पुन्हा एकटाच ठरलेल्या नियमाप्रमाणे खरेतर त्याने तीर्थयात्रेच्या काळात ब्रह्मचर्य पाळावयास हवे होते. ते त्याने अजिबात पाळले नाही. उलुपी व चित्रांगदा यांचेशी त्याने विवाह केले. चित्रांगदेला बभ्रुवाहन हा पुत्रही झाला. मात्र तीं दोघें तिच्या पित्याच्या घरीं राहिली. अर्जुन पुन्हा एकटाच तीर्थयात्रेच्या अखेरीला तो द्वारकेला गेला असतां सुभद्रा त्याला दिसली व आवडली. बलरामाची संमति मिळणार नव्हती तेव्हा कृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे त्याने सुभद्रेला सरळ पळवून नेली. अर्जुनाशी कोण लढणार तेव्हा यादव अखेर कबूल झाले. मात्र विवाह करण्यापूर्वी दूत पाठवून युधिष्ठिराची संमति विचारली. बहूधा अर्जुनाला भीति वाटली असावी कीं ही पण पांचांची पत्नी होणार नाही ना तीर्थयात्रेच्या अखेरीला तो द्वारकेला गेला असतां सुभद्रा त्याला दिसली व आवडली. बलरामाची संमति मिळणार नव्हती तेव्हा कृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे त्याने सुभद्रेला सरळ पळवून नेली. अर्जुनाशी कोण लढणार तेव्हा यादव अखेर कबूल झाले. मात्र विवाह करण्यापूर्वी दूत पाठवून युधिष्ठिराची संमति विचारली. बहूधा अर्जुनाला भीति वाटली असावी कीं ही पण पांचांची पत्नी होणार नाही ना सुभद्रेला घेऊन तो इंद्रप्रस्थाला परत आला. लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्जुनाने नाही पण इतर पांडवांनी या काळात बहुधा ब्रह्मचर्य पाळले असावे. कारण अजूनहि द्रौपदीला अपत्य झालेले नव्हते सुभद्रेला घेऊन तो इंद्रप्रस्थाला परत आला. लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्जुनाने नाही पण इतर पांडवांनी या काळात बहुधा ब्रह्मचर्य पाळले असावे. कारण अजूनहि द्रौपदीला अपत्य झालेले नव्हते सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु जन्मल्यानंतर मात्र एकएक वर्षाच्या अंतराने तिला एकेका पांडवापासून एकेक पुत्र झाला. यावरून स्पष्ट दिसते की पांडवानी वर उल्लेखिलेला रिवाजच पाळला.\nतेथून पुढे जीवनाच्या अखेरीपर्यंत द्रौपदी सर्व सुखदु:खात, हाल अपेष्टांत, तसेच ऐश्वर्यांत पांडवांची पत्नी व सखी ल्हाली. कुंतीचा या विवाहामागे जो पांचांना एकत्र ठेवण्याचा हेतु होता तो निश्चितच सफळ झाला. पांडवांचे उदाहरण इतर कोणी गिरवल्याचे मात्र दिसून येत नाही. असा संसार यशस्वी करणे हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांनाच शक्य, येरागबाळाचे काम नोहे हे त्याचे कारण म्हणतां येईल.\nमाझा एक प्रश्न आहे. युधिष्ठिर-द्रौपदी हि दोघं एकांतांत असताना एक कुत्रा युद्धिष्टीराची दारात ठेवलेली पादत्राणं उचलून घेवून जातो. ह्या घटनेमूळे कुत्रांच्या जमातीला एक शाप मिळतो. तो कुत्रा तोच असतो कां, जो युद्धिष्टीराला स्वर्गाच्या दारापर्यंत साथ देतो. त्या शापाचा स्वर्गात जाण्याशी संबंध आहे का\nपांडव विवाह -भाग ७\nपांडव विवाह - भाग ६\nपांडव विवाह - भाग ५\nपांडव विवाह - भाग ४\nपांडव विवाह - भाग ३\nपांडव विवाह - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/youth-created-foldable-electric-two-wheeler-36435", "date_download": "2018-04-23T07:29:29Z", "digest": "sha1:WJYRFBEYX7QRBQ2TFSPRAAHR3TNDJUJI", "length": 13687, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth created foldable electric two wheeler युवकांनी बनवली फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलर | eSakal", "raw_content": "\nयुवकांनी बनवली फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलर\nगुरुवार, 23 मार्च 2017\nशेऱ्यातील जॅकीसह चार युवकांची निर्मिती; बॅटरीवर चालणार, इंधनात होणार बचत\nशेऱ्यातील जॅकीसह चार युवकांची निर्मिती; बॅटरीवर चालणार, इंधनात होणार बचत\nरेठरे बुद्रुक - दिवसागणिक वाढत चाललेल्या डिझेल, पेट्रोलच्या दराने वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली जात आहे. यात वाहनधारकांना दिलासा मिळावा व त्यांची इंधन खर्चातून सुटका व्हावी, या हेतूने शेरे (ता. कऱ्हाड) येथील जॅकी जगदीश गुरव या युवकाने मित्रांच्या मदतीने फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलर बनवली आहे. या बाईकला ‘जेओएसटी- १६’ हे नाव देण्यात आले आहे. जॅकी गुरव, ओंकार भंडारे, शुभम साळुंखे व तुषार भोसले यांनी ही बाईक तयार केली आहे. अनेक प्रकारच्या प्रदूषणामुळे सध्या जागतिक तापमान वाढत आहे. वायू व ध्वनी प्रदूषणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर विविध पातळ्यांवर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे. प्रदूषण टाळण्यासाठी ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न सुरू ठेवलेत. जगभरात इंधनाचा साठा मर्यादित आहे. इंधनाचे दर प्रति दिन वाढत आहेत.\nत्यामुळे इंधनाचे नवनवीन स्त्रोत शोधले जात आहेत. शिवाजी विद्यापीठामधील तंत्रज्ञान विभागातील अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षासाठी इनोव्हेटिक प्रोजेक्‍ट नावाचे प्रात्यक्षिक असते. त्यामध्ये जॅकी, ओंकार, शुभम व तुषार या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी गाडी तयार करण्याचे ठरवले.\nत्यातून फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलरची निर्मिती झाली. या गाडीला ‘जेओएसटी- १६’ असे नाव देण्यात आले आहे. ते म्हणजे ‘जे’ जॅकी, ‘ओ’ म्हणजे ओंकार, ‘एस’ म्हणजे शुभम आणि ‘टी’ म्हणजे तुषार असे संदर्भ आहेत. या गाडीची फीचर्स जबरदस्त आहेत. ५० किलो वजनाची गाडी ताशी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने धावते. गाडीसाठी १२ व्होल्टच्या चार बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. पाच तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी ६० किलोमीटर चालू शकते. गाडी बनविण्यासाठी १५ दिवस लागले. तर खर्च २५ हजार रुपये आला आहे. ही गाडी फोल्डिंगची असल्याने चारचाकीच्या डिग्गीतून इतरत्र घेवून जाता येते. गाडीचा आकार लहान असल्याने पार्किंगसाठी कमी जागा लागते. गाडी ६० किलोमीटर चालविण्यासाठी अवघा १५ रुपये खर्च येतो. मेंटनन्स फ्री असल्याने भविष्यातील खर्चातही बचत होते. या गाडीला प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवान्याची गरज भासत नाही. या विद्यार्थ्यांना सहायक प्रा. ए. एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. या गाडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास इंधन व आर्थिक खर्चातही बचत होणार आहे.\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\nपवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे मूलद्रव्य होतेय विकसित\nवातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन पवनचक्क्यांच्या टर्बाईनची झीज मोठ्या प्रमाणात होते. वातावरणातील घटकांचा प्रतिरोध करण्याची क्षमता असलेले नवीन...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/693-beed-parli-track", "date_download": "2018-04-23T07:50:22Z", "digest": "sha1:R2LV3WKABHLEC2UEN57NCEGQ5UTSH4RD", "length": 5411, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपाताचा प्रयत्न - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपाताचा प्रयत्न\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nबीडच्या परळी रेल्वे स्टेशनवर घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nरेल्वे रूळांवरील 125 ते 150 चाव्या काढलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तीनं या चाव्या काढल्यात.\nयाप्रकरणी तपास सुरू झाला आहे. याआधीही अनेक रेल्वे रूळांवर घातपाताचा प्रयत्न करण्यात आला होता.\nमात्र, रेल्वे चालकांच्या सतर्कतेमुळे घातपात टळला होता.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/saina-nehwal-118033000013_1.html", "date_download": "2018-04-23T07:36:46Z", "digest": "sha1:SCGF3ZCYLUFKMOMXDKK7JQO4GT5OVXRU", "length": 10587, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना\nभारताच्या सायना नेहवालला मागील काही स्पर्धांत चमकदार कामगिरी करता आलेली नाही; पण गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 2010च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.\nसायना म्हणाली, नवी दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकतक्त्यात भारत दुसर्‍या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक होता आणि भारताने 99 पदके जिंकली होती. शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषसंघाची अंतिम लढत आणि बॅडमिंटन महिला एकेरीची अंतिम लढत होती.\nमी सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी संघाने रौप्यपदक. सुवर्णपदक जिंकून शंभरावे पदक भारताच्या खात्यात जमा करू शकले, याचा आनंद आहे.' त्या वेळी सायना अवघ्या 20 वर्षांची होती. त्या वेळी ती राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.\nत्याचबरोबर तिच्या सुवर्णपदकाने भारताने (38 सुवर्ण) पदकतक्त्यात इग्लंडला (37 सुवर्ण) मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे 2010च्या स्पर्धेच्या आठवणी कधीही विसरणार नाही, असे सायना म्हणाली.\nगोपीचंद अॅकॅडमीत सायना नेहवालचे प्रशिक्षण सुरु\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, साई प्रणीथ यांची विजयी सलामी\nआजपासून सुरू जागतिक बॅडमिंटन स्पर्धा\nनक्षलवाद्यांकडून अक्षयकुमार आणि सायनाला धमकी\nसर्वोत्तम खेळापासून मी दूर नाही - सायना नेहवाल\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-rules-116120700018_2.html", "date_download": "2018-04-23T07:24:59Z", "digest": "sha1:HTDPXY3XNXMCKX2QGVAONUJH4KWLYMHJ", "length": 7003, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सेक्सचे विचित्र नियम | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* इंडोनेशियात हस्तमैथुन करणार्‍यांचे डोके धडापासून वेगळे करण्याची शिक्षा आहे.\nबहरीन येथे डॉक्टरांना तपासणी करताना स्त्रीचे अवयव पाहणे कायदेशीर अधिकार आहे, परंतू यासाठी ते ये अवयव प्रत्यक्ष रूपात न बघता आरशा वापरतात.\nवॉशिंग्टन येथे जनावरांसोबत सेक्स करण्याला मान्यता प्राप्त आहे, मात्र जनावराचे वजन 40 पाउंडाहून अधिक असावे.\nनेवाडा येथे कंडोमविना सेक्स करणे कायद्याने गुन्हा आहे.\n'सेक्स लाईफ' फुलवण्यासाठी 'हिप्नोथेरेपी'\nलव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स\nइंजाय करायचं असेल तर या ठिकाणी करा सेक्स\nजाणून घ्या कोणती रास आहे आपली पर्फेक्ट सेक्स पार्टनर\nमहिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचे कारण\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/new-born-infant-dies-torture-30373", "date_download": "2018-04-23T07:31:31Z", "digest": "sha1:LL5BPHMA7MWLWI3J3CDQJLQLYSU2GQXO", "length": 11052, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "new born infant dies of torture नवजात शिशूंचा चटके दिल्याने मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनवजात शिशूंचा चटके दिल्याने मृत्यू\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nअमरावती : आदिवासी बहुल भागात अद्यापही अंधश्रद्धा कायम आहेत. आजार बरा करण्यासाठी नवजात शिशूंना चटके दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात मृत्यू झाल्याने हे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. रविवारी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.\nअमरावती : आदिवासी बहुल भागात अद्यापही अंधश्रद्धा कायम आहेत. आजार बरा करण्यासाठी नवजात शिशूंना चटके दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात मृत्यू झाल्याने हे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. रविवारी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.\nजन्मल्यानंतर चिखलदरा तालुक्‍यातील काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी उपचाराकरता दोन शिशूंना दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. कमी वजन आणि जंतुसंसर्ग यासोबतच दोन्ही शिशूंच्या पोटावर चटक्‍यासारखे व्रण होते. रुग्णालयाने पोलिसांना याबबाबतची माहिती दिली.\nही बालके कमी वजनाची होती; परंतु दोन्ही नवजात शिशूंच्या शरीरावर आढळून आलेले चटके कुणी आणि कशासाठी दिले, यासंदर्भात ठोस माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. मात्र, अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.\nदीक्षाने दिले सहा जणांना नवजीवन\nअमरावती - शिकण्यासवरण्याच्या वयात तिला आजाराने कवेत घेतले, बळावलेल्या आजारापुढे डॉक्‍टरांनी हात टेकले...\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\nतोपर्यंत तर उडतो भडका\nपुणे - शहरातील एकाही झोपडपट्टीत अग्निशामक दलाचे वाहन (बंब) सहजपणे जाईल अशी स्थिती नाही. झोपडपट्टीतील रस्ते अरुंद असल्यामुळे अग्निशामक दलाला आपत्‍...\nअमरावतीच्या तरुणीवर शिर्डीमध्ये बलात्कार\nशिर्डी - लग्न जुळवून देण्याच्या आमिषातून अमरावती येथील २९ वर्षीय तरुणीवर एकाने आठ वर्षे शिर्डीत वारंवार बलात्कार केला. तिला अश्‍लील ई-मेल पाठवून ‘...\nटाळी एका हाताने वाजत नाही \nसरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस कॉंग्रेससह सात पक्षांनी दिली आहे. देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. अति-असाधारण परिस्थितीत उपसले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/politics-behind-the-ncert-cartoon/", "date_download": "2018-04-23T07:34:53Z", "digest": "sha1:REXS2T5Y5H73NYLGNC6UNO75CVLAOZZU", "length": 17140, "nlines": 76, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "व्यंगचित्रामागील मानसिकता | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल वादग्रस्त व्यंगचित्रामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्याची परिणीती पुण्यात प्रा. पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाली. जवळपास सार्‍याच प्रसारमाध्यमांनी एकसुरी प्रतिक्रिया देताना व्यंगचित्रात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. काही पत्रकारांनी पुण्यातील हल्ल्याचा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीच्या अभ्यासाचे वावडे असल्याचे बेजबाबदार विधान देखील करून टाकले. चित्रसाक्षरतेचा मुद्दा उपस्थित करून व्यंगचित्राला विरोध करणार्‍या सार्‍या विरोधकांना चित्र-निरक्षर ठरवले गेले. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील तरुणाईची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…\nसमाजातील अपप्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करण्याचे एक ताकदवर साधन म्हणून व्यंगचित्रे फार मोलाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्रे, नियतकालिकात व्यंगचित्रे प्रकाशित होणे हा एक वेगळा भाग असतो. कारण वृत्तपत्रांतील संपादकीय सदरे वाचणार्‍या वाचकांचे विचार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळे क्वचितच एखादे व्यंगचित्र प्रभाव पाडते. परंतू क्रमिक पाठ्यपुस्तकांत एखादे कार्टून छापण्याची परिमाणे ही पूर्णतः वेगळी आहेत. अभ्यासक्रमातील पुस्तकात असणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करत असते. पाठ्यपुस्तके ही ज्ञानाचे भंडार असून त्यात मांडलेले विचार हे आयुष्यातील प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे मुल्यशिक्षण आपण प्रत्येक इयत्तेत घेत असतो. त्या वादग्रस्त व्यंगचित्रात नेहरु चाबुक उगारताना दाखवले गेले आहेत. संविधान स्विकृतीअगोदर हजारो वर्षे येथील मनूवादी व्यवस्थेने येथील शोषित उपेक्षित आणि वंचिताना कायम पायदळी तुडविले. त्यासाठी चितारल्या गेलेल्या अनेक चित्रांत चाबकाचा वापर सर्रास केला गेला आहे. मग कार्टूनिस्ट शंकर यांनी काढलेले चित्र हे कोणत्या मानसिकतेचे प्रतिक मानण्यात यावे हा पहिला सवाल उपस्थित होतो.\nनियमितपणे प्रकाशित होणार्‍या व्यंगचित्राचे आयुष्य हे जेमतेम दिवसभराचे. अर्थात काही व्यंगचित्रे याला अपवाद आहेत. मात्र प्रा. पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांच्या कमेटीने त्या वादग्रस्त व्यंगचित्राला अजरामर करून टाकले. खरे तर उगारलेला हंटर असलेले ते व्यंगचित्र पुस्तकात टाकण्याची गरज नसताना देखील ते का टाकले गेले याचे समर्पक उत्तर दिले गेले नाही. या व्यंगचित्राचे समर्थन करता येईल असा एकही ठोस मुद्दा मांडला नाही. बरं जे बुद्धिवादी विचारवंत सदर व्यंगचित्राचे समर्थन करीत आहेत ते या चित्राचा व्हिज्युअल इम्पॅक्ट हा किती विचित्र आहे याकडे ज्या पद्धतीने दूर्लक्ष करित आहेत त्याला काय म्हणावे \nव्यंगचित्रात चितारलेले हंटर हे हिंसेचे प्रतीक आहे. गुलामांवर अत्याचार करण्यासाठी कायमच हंटरचा वापर करण्यात येई. मग उगारलेल्या हंटरने विद्यार्थ्यांना नेमके काय सुचित करवून द्यायचे असेल कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल ज्या पंडित नेहरू आणि आंबेडकरांनी हंटरवादासारख्या नीच रुढी आणि प्रवृत्तींना कायम कडाडून विरोध केला त्यांच्याच हातात हंटर दाखवून नेमके काय साध्य होणार आहे या प्रश्नांची उत्तरे आजवर नाही मिळालीत. कदाचित त्या व्यंगचित्राचा उलटा परिणाम बाजूला दाखवल्या गेलेल्या चित्राप्रमाणे देखील झाला असावा. संविधान निर्मितीला उशीर होत आहे असे दाखवणारे चित्र छापताना त्याच्याच अगदी बाजूला कारणीमीमांसा छापणे देखील गरजेचे होते. संविधान सभेची काटेकोर शिस्त, प्रत्येक विषयावर झालेली गहन चर्चा, महिलांना संप्पत्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष, मसुदा समितीच्या इतर सहा सदस्यांची निष्क्रियता देखील मांडायला हवी होती. पण तसे केले गेले नाही. किंवा चित्राचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी देखील हे वास्तव मांडले नाही.\nएनसाईआरटीने तयार केलेला अभ्यायक्रम पहिल्यांदाच वादात अडकलाय असेही नाही. याआधी १९७७ ते १९८० या जनता पार्टीच्या तर १९९८ ते २००४ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात सीबीएसईचा अभ्यासक्रम हा हींदूत्ववादी विचारधारेला अनुसरून बनवला गेला असल्याचे आरोप एनसीईआरटीवर झालेले आहेत. जे डॉ. योगेंद्र यादव यांना आपण एक उत्कृष्ट राजकीय समीक्षक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध आंदोलनासंबंधी घेतलेल्या भूमिका मात्र प्रतिगामीच राहिल्या आहेत. देशातील सो-कॉल्ड बुद्धिजीवी वर्ग जेव्हा जेव्हा स्व-अस्मिता जागृत करण्यासाठी टोकाची भुमिका घेतो तेव्हा त्यांचे पक्षधर असणारे योगेंद्र यादव हे नेहमी पुढेच असतात. रामलीला साकारताना लोकपालच्या हुकुमशाही अटींचे समर्थन करणारे असो किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करणारा सल्ला देणारे लेख लिहीणे असो, जातिनिहाय जनगणनेला विरोध असो किंवा अपूर्ण महिला आरक्षण विधेयकाला दिलेले उथळ समर्थन असो. यासंदर्भात जेएनयूचे प्रा. तुलसी राम यांनी व्यक्त केलेलं मत दूर्लक्षित करून चालणार नाही. “एनसीईआरटीच्या कमिटीमध्ये सामाजिक न्यायाचे समर्थन करणारा एखादा जरी सदस्य असता तर कदाचित ह्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी संमती मिळालीच नसती.\nआत्ता मुद्दा उरला तो प्रा. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या सचिन खरात आणि त्यांच्या साथीदारांचा. त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीयच आहे. बाबासाहेबांना अस्खलितपणे अभ्यासलेला तरुण कधीच अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करीत नाही. परंतु, सचिन खरात आणि त्यांचे तीन-चार मित्र म्हणजे अख्खा आंबेडकरी तरुण वर्ग नव्हे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा मार्ग म्हणजे तोडफोड करणे नव्हे. आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणार्‍या तरुणांची कृती ही कायमच परिवर्तनवादी राहीली आहे. राडेबाजीला थोडेसेही स्थान या चळवळीत मिळू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर्वोत्कृष्ट बुद्धिवादी कृतीशील विचारवंत होते. त्यांना आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा दर्जा मिळण्याऐवजी त्यांची ओळख कायम दलितांचे कैवारी अशी बिंबवण्यात इथल्या शिक्षणव्यवस्थेने फार मोठा हातभार लावला. डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या सामुहिक शेतीचा विचार आजच्या काळासाठी परफेक्ट आहे. त्यांचे लोकसंख्या धोरण, जलनीती, नदीजोड प्रकल्प, भाषावार प्रांत-पुनर्रचना पासून ते राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे तत्वज्ञान कायमच असपृश्य ठरवले गेले. बाबासाहेबांना विचारात उतरवण्याऐवजी पुतळ्यात बंदिस्त करून टाकले. बाबासाहेबांना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर विचार म्हणून स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मनूवादी संस्कारांनी लिप्त असलेल्या मेंदूला एकदा रिफ्रेश करण्याची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:58:21Z", "digest": "sha1:PIKLFKY6CRUDPL3N5KATFUC4M4OX5V5F", "length": 11951, "nlines": 177, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...", "raw_content": "\nतांत्रिक अडचणींपासून मिळाले स्वातंत्र्य...\nतांत्रिक अडचणी किती त्रासदायक असून शकतात आणि त्यामुळं किती पारतंत्र्य येऊ शकतं, हे मी गेले काही महिने अनुभवत होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे मला ब्लॉग लिहिणं शक्य झालं नव्हतं. पण आता ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे आणि तांत्रिक अडचणींपासून मला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमानं ब्लॉग लिहीन असं म्हणतोय. मध्यंतरी अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले, अनेक चित्र-विचित्र अनुभव आले, त्यावर लिहायची खूप इच्छा होती. पण मला ते शक्य झालं नाही. उल्लेखच करायचा झाला तर आमची कोकणची ट्रीप, आमचं कोकणातलं देवरुख जवळचं घर, ऐन पावसात भिजून घरी गेल्यानंतर ओरपलेलं गरमागरम कुळथाचं पिठलं-भात आणि मुंबईहून पुण्याला येताना कर्जतच्या घाटातली निसर्गाची नवलाई हे दोन प्रसंग लिहिण्याची अतीव इच्छा होती. पण ती उत्स्फूर्तता आता नाही. माझ्या लेखनाचा मेगाब्लॉक सुरु असताना अनेकांनी मी ब्लॉग बंद केला आहे का, असा थेट सवालही केला. पण माझा नाईलाज होता. इच्छा असूनही मी काहीच करु शकत नव्हतो. पण आता मार्ग सापडला आहे आणि मी पुन्हा लिहिता झालो आहे.\nठिकठिकाणच्या वडापावपासून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मिळणा-या रगडा पावापर्यंत आणि सचिवालय जिमखान्यापासून ते पुण्यातील अभिषेकपर्यंत अनेक ठिकाणचा आस्वाद घेतला आहे. परळमधल्या प्रकाश सारख्या गावाची आठवण आणणा-या हॉटेलवर लिहायचं आहे. अनेक विषय आहेत. तेव्हा आता वारंवार भेटतच राहू.\nहिंदुस्थानच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...\nहिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना...\nजयहिंद आणि जय महाराष्ट्र...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 12:41 am\nविक्रम एक शांत वादळ said...\nभारतीय स्वातंत्र्य दिनाबरोबरच तुम्हाला ब्लॉग पारतंत्र्यातून मुक्त झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा\nतुम्ही लिहित राहा आम्ही वाचत राहूच\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/high-par-active-118041100019_1.html", "date_download": "2018-04-23T07:34:03Z", "digest": "sha1:7UMG54LAXGLI6EN36AFUX3AERJTIY5KX", "length": 9319, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हायपर अॅक्टिव्ह नियंत्रण? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहायपर अॅक्टिव्ह, म्हणजेच अत्यधिक प्रमाणामध्ये सक्रिय असणारी मुले घरामध्ये असणे, ही घरातील सर्वच मोठ्या माणसांच्या धावपळीचा आणि सहनशक्तीचा कस लागेल अशी बाब आहे. ही मुले अतिशय चंचल म्हणता येतील. ह्याचे न एका गोष्टीवर फार काळ स्थिर राहू शकत नाही. तसेच ही मुले एका ठिकाणी फार वेळ बसू शकत नाहीत. त्यांना सतत काहीतरी नवीन लागते. अशी मुले नेही काहीतरी उचापती करून घरच्या मंडळींच्या नाकीनऊ आणत असतात. या मुलांना एकटे, देखरेखीच्या विना सोडूनही चालत नाही. कुठल्या क्षणी ह्यांच्या मनामध्ये कोणती कल्पना येईल याचा नेमका अंदाज घेणे कठीण असते.\nअशा अति सक्रिय मुलांचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील ऊर्जेला व्यवस्थित चालना देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. अशा मुलांना खेळांमध्ये किंवा कामांमध्ये गुंतवावे, ज्यामध्ये त्यांची शारीरिक ऊर्जा खर्च होईल. तसेच ह्या मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना बोर्ड गेम्स, कोडी सोडविणे अशा प्रकारचे बौद्धिक व्यायाम आवश्यक आहेत. अति सक्रिय मुलांचे मन शांत करण्यासाठी धुर, संथ संगीतचा उपयोग करण्याचा सल्ला मनोवैज्ञानिक देतात. तसेच टीव्ही, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम्स, मोबाइल ह्यांचा वापर मर्यादित ठेवायला हवा. ह्या साधनांच्या अतिवापराने मुलांचे मन आणखी सक्रिय होत असते. तसेच ह्या साधनांधील मोठे, कर्कश आवाज, भडक रंग यांचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचे मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.\nHealth Tips : सकाळी हे 5 काम टाळा\nकोबी-फ्लॉवरचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचा कठोरपणा कमी होतो\nतंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/22/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-23T07:20:18Z", "digest": "sha1:PRV5RXT6WPEF6BYBRCCATTUR2IFK4X6V", "length": 19750, "nlines": 128, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "मंडल आयोग आंदोलनाच्या नोंदी | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nमंडल आयोग आंदोलनाच्या नोंदी\nभारतीय समाजकारणात आरक्षणाच्या राजकारणाचे विशेष असे महत्त्व राहीले आहे. मागील आरक्षण भाग १ मध्ये आपण आरक्षण या संकल्पनेची जडणघडण पाहीली होती. या ठिकाणी भाग २ मध्ये ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंडल आयोगाची वाटचाल नमुद केली आहे.\n१९७८ सालच्या अखेरिस म्हणजेच डिसेंबरच्या महीन्यात तत्कालीन जनता दलाच्या मोरारजी देसाई सरकारने भारतातील सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर मागास राहीलेल्या जाती आणि जमातींचे अध्ययन आणि त्यांचे वर्गीकृत विश्लेषण करण्यासाठी एक सहा सदस्यीय आयोग नेमला. प्रस्तूत आयोगाच्या नेतृत्वाची धुरा ही तत्कालीन समाजवादी विचारवंत आणि खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पुढे हाच आयोग आणि त्यांच्या शिफारसी ह्या अनुक्रमे ‘मंडल कमीशन’ आणि ‘मंडल रिपोर्ट’ म्हणून कायम चर्चेत राहीले.\n१९७९ सालाच्या पहिल्या दिवशीच मंडल आयोगाच्या नेमणुकीची तसेच त्याच्या संवैधानिक पातळीवर आवश्यक असणार्‍या बाबींच्या पूर्ततेसाठीची शासकीय अधिसुचना जारी केली गेली.\nमंडल आयोगाने डिसेंबर १९८० साली तत्कालीन गृहमंत्री ज्ञानी जैल सिंग यांना आयोगाच्या अहवालाची प्रत सादर केली. या अहवालात ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी २७% आरक्षणाची शिफारस केली.\n१९८२१९८२ साली मंडल आयोगाचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला.\n१९८९ चे वर्ष हे खर्या अर्थाने भारतीय राजकारण आणि समाजकारणाला कलाटणी देणारे ठरले. आत्तापर्यंत केवळ सडक, बिजली पाणी, वंशवाद, घराणेशाही, भ्रष्टाचारावर निवडणुका आणि सामाजिक आंदोलने लढवली जात होती. परंतू ८९ सालच्या निवडणुकांच्या वेळी जनता दलाने मंडल आयोगाच्या शिफारसींना आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सामील करून घेतले, आणि तसा प्रचार देखील सुरू झाला. येथूनच भारतीय राजकारणात कास्ट पॉलिटिक्स उघडपणे खेळली जाऊ लागली. त्याचवेळी दुसरीकडे आडवणींची रथयात्रा आणि राममंदीराचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्याची परिणीती ही धार्मिक राजकारणात झाली.\nतत्कालीन प्रधानमंत्री वी. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या अहवालाची आणि शिफारसींच्या अंमलबजावणीची घोषणा केली.\nघोषणेच्या अगदी दोन दिवसानंतरच तत्कालीन उप-प्रधानमंत्री देवीलाल चौधरी यांनी विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे तडकाफडकी आपल्या उप-प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला.\nलगोलग तिसर्‍या दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट १९९० ला मंडल आयोगाच्या ओबीसींना देण्यात येणार्‍या २७ % आरक्षणाच्या विरोधात देशभर संप, आंदोलने, निषेध मोर्च्यांचे सत्र सुरू झाले.\nराष्ट्रव्यापी निषेधसत्र सुरू असतानाच मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा अध्यादेश (अधिसुचना) काढण्यात आला.\n१४ ऑगस्ट १९९० रोजी आरक्षण विरोधकांचे नेते उज्जवल सिंग यांनी आरक्षण पद्धतीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.\nकेवळ महिन्याभरातच आरक्षण विरोधाचा आगडोंब एवढा उसळला की दिल्ली विदयापीठाच्या दोन तरूणांनी आत्मदहनाचा मार्ग स्विकारला. या दोन तरूणांची नावेः- एस. एस . चौहान आणि राजीव गोस्वामी. यातील एस.एस.चौहान हा युवक तात्काळ मृत्यू पावला आणि राजीव गोस्वामी हा गंभीररीत्या भाजला गेला.\n१९९१ सोलच्या जानेवारी महिन्यात ओबीसी आरक्षणावर विधायक पावले उचलताना तत्कालीम केंद्र सरकारने मागासवर्गांची एक सूची तयार केली.\n८ ऑगस्ट १९९१ रोजी समाजवादी नेते आणि सध्याचे लोजपा चे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी तत्कालीन केंद्र सरकारवर मंडल आयोगाच्या शिफारसींची योग्य स्वरूपत अंमलबजावणी करत नसल्याप्रकरणी ताशेरे ओढले. आणि दिल्ली येथील जंतर मंतर वर निषेध प्रदर्शन केले.\n२५ सप्टेंबर १९९१ रोजी पटना येथे आरक्षण विरोधक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात चार आंदोलकांचा दूर्दैवी मृत्यू झाला.\nसाऊथ दिल्ली मध्ये आरक्षण विरोधी विद्यार्थ्यांच्या मोर्च्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू.\n२५ सप्टेंबर १९९१नरसिंह राव सरकारने १९९१ सालच्या सप्टेंबर मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास जातींची ओळख आणि नोंद केली. आरक्षणाची मर्यादा वाढवून ५९.५% एवढी केली गेली. यात सवर्णांमधील आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचा देखील समावेश करण्यात आला.\n१ ऑक्टोंबर १९९१ रोजी सन्मा. सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकार कडून आर्ठिक आधारावर दिल्या जाणार्‍या आरक्षणावर स्पष्टिकरण मागवले.\n२ ऑक्टोंबर १९९१ रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये आरक्षण समर्थक आणि विरोधकांच्या गटांमध्ये हाणामार्‍या झाल्या. गुजरात मध्ये शैक्षणिक संस्थाने बंद केली गेली.\nइंदौर मधल्या राजवाडा चौक परिसरात शिवलाल यादव या तरूणाने आत्मदहनाचा अयशस्वी प्रयत्न केला.\n३० ऑक्टोंबर १९९१ रोजी सन्मा. सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगावरील सुनावणीवर उत्तर देताना संविधान पीठाने नऊ न्यायाधीशांच्या बेंचकडे हे प्रकरण पुढील सुनावाई साठी सुपूर्द केले.\nराजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उडीसा या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा आरक्षण विरोधाने उग्र रुप धारण केले. उत्तरप्रदेश मध्ये शेकडो आंदोलकांना अटक करण्यात आली. तर गोरखपूरमध्ये विरोधक आंदोलकांनी सोळा बसेस पेटवून दिल्या.\n१९ नोव्हेंबर १९९१ उत्तरप्रदेश आणि सोबतच्या चार राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचे लोण अवघ्या दोन दिवसांत राजधानीपर्यंत पसरले. दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमधली आजवरची सगळ्यात मोठी झडप झाली. या गदारोळात थोडेथोडके नव्हे तर चक्क ५० लाखाहून अधिक जखमी झाले. यात गंभीररित्या जखमींची संख्या अधिक होती.\n१६ नोव्हेंबर १९९२९१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गदारोळाच्या ठिक वर्षभरानंतर १६ नोव्हेंबर १९९२ सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात मंडल आयोगाचा अहवाल आणि अहवालात सुचविलेल्या शिफारसींना पूर्णपणे योग्य ठरविले. यासोबतच आरक्षणाची सीमा ही जास्तीत जास्त ५०% ठेवून मागास जाती- जमाती आणि इतर मागासवर्गातील विकसित घटकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा आदेश देण्यात आला.\nकेंद्र सरकाने इतर मागासवर्गीयांना २७% आरक्षण देण्याची अधिसुचना जाहिर केली.\nसरकारची अधिसुचना जाहीर होताच २० सप्टेंबर १९९३ रोजी राजीव गोस्वामी ने पुन्हा एकदा याविरोधात आत्मदहनाचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी ठिकाण होते क्रांती चौक.\n१९९१ नंतर आरक्षण विरोधात थांबलेले लोण पुन्हा एकदा पसरले. २० सप्टेंबर १९९३ रोजी इलाहाबाद येथील इंजीनिअरींग ची विद्यार्थीनी मीनाक्षी हिने आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात आत्महत्या केली.\n२० फेब्रुवारी १९९४ रोजी ओबीसी आरक्षणाचं पहिलं फळ दिसलं. मंडल आयोगाच्या शिफारसींनुसार वी राजशेखर हा नोकरी मिळवणारा पहिला तरूण ठरला. वी राजशेखर ने तत्कालीन समाज कल्याण मंत्री सीताराम केसरी यांच्याकडून नियुक्ती पत्र स्विकारलं.\n१ मे १९९४ रोजी गुजरात दिनाचे औचित्य साधून गुजरात सरकारने राज्य सरकारच्या नोकर्‍यांमध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींप्रमाणे आरक्षण लागू केले.\n२ सप्टेंबर १९९४मसूरी येथे झालेल्या आरक्षण विरोधी आंदोलनात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या हाणामारीत दोन महिलांसह ६ जण मृत्यूमुखी पावले. आणि ५० जण गंभीर जखमी झाले.\nउत्तर प्रदेशातील तत्कालीन सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्याद्वारे पुकारलेल्या संपात हिंसाचार घडून आला. यात पाच जणांना जीवाला मुकावे लागले.\nबरेली महाविद्यालयाच्या उदित प्रताप सिंग या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ह्या घटनेनंतर मात्र मंडल आयोगावरची रणधुमाळी शांत झाली. २४ फेब्रुवारी २००४ रोजी आरक्षण विरोधी आंदोलनाचा म्होरक्या राजीव गोस्वामीचे दीर्घ आजारानंतर निधन झाले.\nजातीपातींचा जीवघेणा चक्रव्यूह →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/", "date_download": "2018-04-23T07:09:08Z", "digest": "sha1:ZCXP6TQEPD4OL2OXNJO47Y4JCQTTUVMG", "length": 15625, "nlines": 241, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi News | Marathi Website | News in Marathi | Marathi Batmya | Marathi News Website | मराठी बातम्या", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nVastu Tips : घरासाठी योग्य लाकडाची निवड\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nसाप्ताहिक राशीफल 22 ते 28 एप्रिल 2018\nआता फुलांचे सेवन करा...\nपुरुषांना दमवणार्‍या सेक्सपेक्षा झोप बरी\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफ्लॅट खरेदी करत असाल तर चुकूनही या मजल्यावर घेऊ नका\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nदाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nआपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव कायम राहील.\nअनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याची जामीन देणे टाळा.\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर चांगली वेळ घालवा. आपले व्यवसाय देखील प्रगती करेल याची शक्यता आहे.\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. अतः मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी विषयांमध्ये काळ ठीक राहील. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील.\nकुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या आवश्यकता समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला सफाईचा हात देणे आपणास व्यस्त ठेऊ शकते.\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.\nआपणास या वेळी काही प्रेमपूर्ण अनुभव येऊ शकतात व हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतेंना देखील प्रेरणा आली आहे.\nइतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे.\nआपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.\nजोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये.\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nअमित शहा यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाला आग\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nSalt : मिठाचे काही चमत्कारिक प्रयोग, नक्की करून पहा\nतुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का\nनशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय\nपत्रिकेतील हा योग, व्यक्तीला बनवतो धनवान\nतुमची प्रेमकथा या कारणांमुळे अपूर्ण राहाते\nग्रह सांगतात आपल्याला कोणते पदार्थ आवडतात\n प्रेमात या राशीचे लोकं देतात धोका\nराहू व केतू म्हणजे काय\nकोणत्या वयात करावे सेक्स\nलग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे, पण का\nआकर्षक सेक्स लाईफसाठी 6 घरगुती टिपा\nमहिलांना तेव्हा करायचा असतो सेक्स....\nअंघोळ करताना करा हे काम, लग्न जमेल लवकर\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nया जनावरांना पाळले तर होते धनवर्षा\nएकही रस्ता नसलेले अनोखे शहर\nया मंदिरात तेवतो आहे जलदीप\nचना पिंडी (काबुली चणे पंजाबी पद्धत)\nजनावर निवडा आणि जाणून घ्या आपला स्वभाव\nकावळा आणि घुबडाची आवाज, जाणून घ्या काय संकेत देतात\nजेव्हा पूजेचे नारळ खराब निघत तेव्हा देव नाराज होतो का\nमुंबईमध्ये आयपीएलदरम्यान महिलेची छेडछाड\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nमुकेश अंबानी यांचा ड्रायवर कमावतो इतका पगार\nगायिका कविता राम यांचा फ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर\nहिंगाचे 7 अद्वितीय फायदे\nकाय Whatsapp वर सुरक्षित आहे आपला डेटा\nआस्थेच्या पलि‍कडे होणार्‍या हिंसेला कशा प्रकारे थांबविले जाऊ शकते\nतुमच्यामते गुजरात विधानसभा निवडणुकीत कोणाला जास्त जागा मिळतील\nतुमच्यामते गुजरात विधानसभा निवडणुकीत कोणाला जास्त जागा मिळतील\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/shiv-soldiers-fight-29630", "date_download": "2018-04-23T07:34:11Z", "digest": "sha1:G25C4UXOTW46KNEGPRDPIBIMTR4NUJT2", "length": 17542, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv soldiers to fight लढायला शिवसैनिक, मलिद्याला उपरे | eSakal", "raw_content": "\nलढायला शिवसैनिक, मलिद्याला उपरे\nसरदार करले - सकाळ वृत्तसेवा\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nकोल्हापूर - ‘लढायला निष्ठावंत शिवसैनिक आणि मलिद्याला उपरे’ ही परंपरा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेत कायम राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून सोईच्या राजकारणात नेते आयाराम असलेल्या तिसऱ्यालाच जवळ करतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.\nनिवडून येण्याची क्षमता असणाऱ्या शिवसैनिकाला डावलून उपऱ्यांना संधी देणाऱ्या नेत्यांच्या विरोधातच आता निष्ठावंत शिवसैनिक मोट बांधण्याच्या तयारीला लागला आहे.\nकोल्हापूर - ‘लढायला निष्ठावंत शिवसैनिक आणि मलिद्याला उपरे’ ही परंपरा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेत कायम राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून सोईच्या राजकारणात नेते आयाराम असलेल्या तिसऱ्यालाच जवळ करतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.\nनिवडून येण्याची क्षमता असणाऱ्या शिवसैनिकाला डावलून उपऱ्यांना संधी देणाऱ्या नेत्यांच्या विरोधातच आता निष्ठावंत शिवसैनिक मोट बांधण्याच्या तयारीला लागला आहे.\nशिवसेनेची पाळेमुळे जिल्ह्यात खोलवर रुजली आहेत. केवळ एका हाकेवर शेकडो कार्यकर्ते भगव्या झेंड्याखाली येतात. कार्यकर्त्यांची फळी शिवसेनेकडे आहे; पण या कार्यकर्त्यांना नेता होण्याचे भाग्य शिवसेनेत तरी मिळत नाही, हेच आजपर्यंत दिसून आले आहे. निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना शिवसैनिक आठवतो. या वेळी निष्ठावंतांना डावलले जाणार नाही, असा फुसका बार फोडला जातो. खंडेनवमीला जशी जुनी शस्त्रे आठवतात तसे ऐन लढाईच्या वेळी नेत्यांना निष्ठावंत शिवसैनिक आठवतात.\nउमेदवारी देताना किंवा निकालानंतर शिवसैनिक पुन्हा अडगळीत जातो. शिवसेनेची ही चालच आतापर्यंत अनुभवायला आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे.\nनिवडणुकीत उमेदवारी देताना निष्ठावंत हा निकष कधी बाजूला पडला, हे लक्षात येत नाही. निवडून येण्याची क्षमता हा निकष पुढे येतो आणि सच्चा शिवसैनिकाच्या हातात केवळ भगवा झेंडा राहतो. वर्षानुवर्षे झेंडा हातात घेण्यापलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वाने नेते आपले स्थान बळकट कसे होईल यालाच महत्त्व देतात. अन्याय झाला तर विचारायची सोय नाही, तत्काळ गद्दार ठरवण्याची भाषा होते. इतकी वर्षे शिवसेनेसाठी केलेले काम पाण्यात जाते.\nनेते केवळ स्वार्थाचा विचार करतात. आपले स्थान, संस्था बळकट करताना उपद्रवमूल्य असणाऱ्यांना उमेदवारी देऊन गप्प केले जाते. शिवसैनिकांमुळे शिवसेनेची पाळेमुळे रुजली; पण नेत्यांमुळे उपऱ्यांची पाळेमुळे शिवसेनेत आजपर्यंत रुजली. उपरा उमेदवार द्यायचा आणि तुमचा उमेदवार ‘धनुष्यबाण’, बाकीचा विचार नाही. भगवा फडकलाच पाहिजे, अशी भावनेला हात घालणारी भाषा करून शिवसैनिकाला गप्प बसवले जाते. कुठे बोलायची सोय नाही. आज ना उद्या कधी तरी सच्चा शिवसैनिकांना न्याय मिळेल, या आशेवर आजपर्यंत कार्यकर्ते शांत आहेत. पण कधी ना कधी उद्रेक होणार हे निश्‍चित आहे.\nनिवडणुका पैशावर जिंकता येतात आणि आमचा शिवसैनिक पैशाकडून मागे पडतो, असे सांगून उपऱ्याच्या उमेदवारीची भलावण केली जाते. शिवसेनेचे नेते काही गरीब नाहीत. एखाद्या सच्चा, निष्ठावंत शिवसैनिकासाठी चार पैसे खर्च करून त्याला पुढे आणण्याऐवजी त्याचा शस्त्र म्हणून उपयोग करून घेणे अधिक सोपे असल्याचे नेत्यांना चांगलेच ठाऊक झाले आहे. त्यामुळे स्वार्थासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांना वंचित ठेवण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे.\nउपऱ्याला उमेदवारी देताना त्याचे उपद्रवमूल्य किती, भविष्यात तो आपल्याला किती अडचणी आणू शकतो, त्याची आर्थिक स्थिती किती भक्कम आहे, समाजात दहशत आहे का, हेच पाहिले जाते. सच्चा शिवसैनिक अजूनही गप्प आहे. स्वतःच्या राजकारणासाठी त्याचा उपयोग करून घेतला जातो हे आता त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या वेळीही निवडणुकीत बंडखोरी करून नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nउमेदवारीसाठी निष्ठावंत निकष बाजूला; निवडून येण्याच्या क्षमतेला महत्त्व\nसोईच्या राजकारणात नेत्याकडून तिसराच जवळ\nसच्चा कार्यकर्त्याचा शस्त्र म्हणून उपयोग\nनेत्यांमुळे उपऱ्यांची पाळेमुळे शिवसेनेत रुजली\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nलोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ - शरद पवार\nमलवडी - पावसाचा थेंब न्‌ थेंब साठविल्याशिवाय माणची दुष्काळी तालुका ही ओळख बदलणार नाही. ही ओळख बदलण्याचा निर्णय माणवासीयांनी घेतला आहे. या लोकांच्या...\nटाळी एका हाताने वाजत नाही \nसरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस कॉंग्रेससह सात पक्षांनी दिली आहे. देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. अति-असाधारण परिस्थितीत उपसले...\nलोकन्यायालयात 4 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांची वसूली\nनिफाड : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/3625-avial-and-payasam", "date_download": "2018-04-23T07:24:05Z", "digest": "sha1:3IQZPDCPA64UE3JWDHDUQ75WJLJV2F3V", "length": 3754, "nlines": 123, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आयवल आणि पायसम - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/drought-in-india-118041600017_1.html", "date_download": "2018-04-23T07:20:28Z", "digest": "sha1:4HMREZCRPHFKY57IP43IS27L5AWVRP3N", "length": 10211, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यंदा देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयंदा देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त\nपाणीटंचाई आणि दुष्काळ सदृश परिस्थिती कायम असून देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचा अहवाल हवामान खात्याने दिला आहे. ऑक्टोबर २०१७ पासून ते मार्च २०१८पर्यंतच्या विविध राज्यांमधील पाण्याच्या स्थितीचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यात ४०४ जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानंतर १५३ जिल्हे हे अतिशय कोरडे आणि दुष्काळ सदृश जिल्हे असल्याचं समोर आलं आहे. तर त्या तुलनेने १०९ जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाची तर १५६ जिल्ह्यांत कमी स्वरूपाची पाणीटंचाई असणार आहे.\nगेल्या वर्षी ६३ टक्केच पाऊस झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे नद्यांची पातळी आटल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असणार आहे. यात प्रामुख्याने उत्तर, मध्य आणि पश्चिम हिंदुस्थानातील राज्यांचा समावेश आहे. त्यातही पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान अशा राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे हे पाणीसंकट टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.\nगरम पाणी पिण्याचे फायदे\nदहा जिल्हामध्ये पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा\nकेळी- गरम पाण्याने करा लठ्ठपणावर मात\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5640942829876152017&title=Athavnitil%20Goshti&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:57:08Z", "digest": "sha1:ESZNVSI7WYNYW5VG3Y7XCXQLVXKRQWTR", "length": 6750, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आठवणीतील गोष्टी", "raw_content": "\nवाचकांनी करमणूक करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या आठवणीपर गोष्टी, लेख आहेत, कृष्ण महादेव टेंग्से यांनी आपल्या मिष्कील शैलीतून मांडल्या आहेत. या छोटेखानी लेखांमध्ये त्यांनी भेटलेली माणसे, आसपास, सामाजिक बदल टिपले आहेत. ‘कल्पनारम्यताही दिसते’, ‘माझे चित्रगुप्ताशी गुफ्तगू’, ‘माझ्या बायकोला ऐकू येत नाही’, ‘वासरू केरसुणी खातंय’, ‘चिकॉद- एक देणे’ अशी लेखांची शिर्षक उत्कंठा निर्माण करतात.\nपुस्तकात प्राचीन आणि अवार्चीन असे दोन विभाग केले आहेत. प्राचीन विभागात विष्णु, द्रोपदी, भस्मासूर, नारद अशा व्यक्तिरेखाद्वारे विनोदनिर्मिती केली आहे. ‘पुराणकाळात विमान बनविण्याची कला फक्त देवांचा चीफ- इंजिनिअर किंवा सुतार ‘विश्वकर्मा’ यालाच अवगत होती’, ‘वर उल्लेखलेल्या दोन्ही ‘मद्यपान बंड्या’ द्वापार युगातल्या होत्या,’ अशी रंजक वाक्ये प्रसंगानुरूप वाचायला मिळतात. दुसऱ्या विभागाला ‘काळ बदलला’सारखे लेख समाविष्ट आहेत.\nप्रकाशक : संस्कार प्रकाशन\nकिंमत : १५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: आठवणीतील गोष्टीकृष्ण महादेव टेंग्सेलेखसंस्कार प्रकाशनAthavnitil GoshtiSanskar PrakashanKrushn mahadev TengseBOI\nलयमंजिरी तारा भवाळकर, वामन होवाळ ‘टीएमटी’च्या ताफ्यात नवीन बस सेवा ‘कामगारांच्या रोजगार, वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध’ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/modi-campain-on-public-money-ndtv/", "date_download": "2018-04-23T07:54:39Z", "digest": "sha1:J6TB3JJW7EGB7I7TB4OCQD5O53JXSN3X", "length": 16495, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "जनतेच्या पैशांवर भाजपचे सोशल मीडिया कॅम्पेन? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nजनतेच्या पैशांवर भाजपचे सोशल मीडिया कॅम्पेन\nउठसूठ ‘मोदी सरकार’च्या जाहिरातबाजीसाठी भाजपकडून जे मीडिया कॅम्पेन चालवले जाते ते जनतेच्याच पैशावर सुरू असल्याचा खळबळजनक दावा एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये भाजपने एक सोशल मीडिया कॅम्पेन चालवले. त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून म्हणजेच जनतेच्या पैशातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nतसेच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला अटक झाल्यानंतर हरयाणात झालेला हिंसाचार रोखण्यात मुख्यमंत्री एमएल खट्टर यांना अपयश आले. त्यानंतर विरोधकांनी खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी ट्विटरवर #HaryanaWithKhattar नावाने जे कॅम्पेन चालवण्यात आले ते भाजपनेच चालवल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.\nस्वत:ला भाजपचे सोशल मीडिया मॅनेजर म्हणवणाऱ्या भार्गव जैन यांनी #HaryanaWithKhattar कॅम्पेनतंगर्त ९२ मिनिटात ६३ ट्विट केले. त्या व्यतिरिक्त अहमदाबाद येथील सिल्वर टच टेक्नोलॉजी या कंपनीचे मॅनेजर म्हणून ते २०१६ डिसेंबर पासून काम पाहात आहेत. या कंपनीची स्थापना १९९२ साली करण्यात आली असून ही कंपनी जैन यांसारख्या व्यक्तींना कामावर ठेवते. त्यांच्याकडून आपली कामे करून घेते. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी ग्रुप, हिताची आणि निरमा ग्रुप सारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांसाठीही काम करते, असेही एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.\nसिल्वर टच ही कंपनी फक्त भाजपसाठी काम करत आहे, असे या कंपनीत काम करणाऱ्या मनोज नामक कर्मचाऱ्याने सांगितले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमान्सून महाराष्ट्रातून परतला, देशालाही २४ तासांत अलविदा करणार\nपुढीलअबब…बीसीसीआयला द्यावी लागणार ८५० कोटींची नुकसानभरपाई\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2018-04-23T07:44:26Z", "digest": "sha1:AMX6LZZFE77D3ISJYKW4HHWS4JCLALQP", "length": 13192, "nlines": 686, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी २० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n<< फेब्रुवारी २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५१ वा किंवा लीप वर्षात ५१ वा दिवस असतो.\n१४७२ - शेटलंड व ओर्कने हे द्वीपसमूह स्कॉटलंडने बळकावले.\n१७९२ - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात.\n१८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.\n१९१३ - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.\n१९६२ - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.\n२००३ - अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.\n१८२७ - महात्मा फुले, समाज सेवक.\n१९०१ - मुहम्मद नाग्विब, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.\n१९०२ - ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.\n१९०४ - अलेक्सेइ कोसिजिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.\n१९२३ - फोर्ब्स बर्नहॅम, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२७ - सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.\n७०२ - चान बाह्लुम दुसरा, मेक्सिकोतील पालेन्क या माया राज्याचा राजा.\n११९४ - टॅन्क्रेड, सिसिलीचा राजा.\n१२५८ - अल मुस्तसिम, बगदादचा खलिफा.\n१४३१ - पोप मार्टिन पाचवा.\n१५१३ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.\n१७७३ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.\n१७९० - जोसेफ पाचवा, पवित्र रोमन सम्राट.\n१९२० - रॉबर्ट पियरी, अमेरिकन शोधक.\n१९६६ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग (ॲडमिरल).\n१९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज.\n१९९९ - जीन सिस्केल, अमेरिकन चित्रपट समीक्षक, एबर्ट आणि सिस्केलचा अर्धा भाग.\n२००५ - हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: एप्रिल २१, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१७ रोजी २०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2008/12/blog-post_27.html", "date_download": "2018-04-23T07:58:36Z", "digest": "sha1:CVFO6HP7NW3OWXAZK272RHYMOSU5R5Y5", "length": 18085, "nlines": 182, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: बंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न", "raw_content": "\nबंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न\n\"तहान' पाणी प्रश्‍न सोडवण्याची...\nपाणी हाच धर्म... हे संत गाडगेबाबांचं ब्रीद शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या नावानं राज्य करणारी मंडळी विसरली आहेत की काय, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती नक्कीच आहे. निदान महाराष्ट्राच्या काही भागात तरी आहे. पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. भारनियमनाची बोंबाबोंब तर सगळीकडेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी आत्महत्यांचं लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही पसरलंय. आबांच्या \"सो कॉल्ड' कडक शासनानंतरही सावकारीचा पाश कायम आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाण्यावरुन दलित-सवर्ण वाद धगधगतोय. पाण्याच्या खासगीकरणाचा मुद्दा येत्या काही वर्षांत वादग्रस्त बनण्याची चिन्हे आहेत. पण या सर्व परिस्थितीकडे माध्यमांचं विशेषतः चित्रपट माध्यमवाल्यांचं फार कमी लक्ष जातं.\nमुळातच या विषयात काही सनसनाटी नाही. शहरी मध्यमवर्गाला आकर्षून घेण्याजोगा हा विषय नाही. शहरी मध्यमवर्गानं पाठ फिरवणं म्हणजे चित्रपट आपटण्याची हमखास हमी. त्यामुळं अशा गंभीर आणि धगधगत्या वास्तवाकडे वळण्याचं धाडस कोणी करताना दिसत नाही. पण हा किचकट आणि चित्रपटासाठी कंटाळवाणा ठरु शकणारा विषय हाताळण्याचं धाडस एका दिग्दर्शकानं केलंय. महाराष्ट्रातली समस्या मांडणारा हा माणूस मराठी नाही. हा माणूस आहे बंगाली. दासबाबू असं त्याचं नाव. गेली अनेक वर्षे दासबाबू यांनी \"दूरदर्शन'साठी काम केलंय. \"हे बंध रेशमांचे', \"एक धागा सुखाचा', \"वाजवा रे वाजवा' आणि \"श्रीमंताची लेक' असे अनेक चित्रपट-मालिका दासबाबू यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.\nदासबाबूंचा \"अशी ही तहान' हा चित्रपट सांगली आणि सातारापाठोपाठ आता मुंबईत प्रदर्शित झालाय. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुनील बर्वे, अश्‍विनी एकबोटे, विजय चव्हाण, कुलदीप पवार अशी स्टार कास्ट आहे. विषय चांगला आहे. पण विविध शहरांमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अनेक अडचणी आहेत. चित्रपटगृह हा चित्रपट लावून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं या चित्रपटातून मला फार काही पैसा मिळणार नाहीये. पण मी झगडतोय ते शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी. आत्महत्या न करता समस्यांच्या विरोधात पेटून उठा, असा संदेश देण्याचा प्रयत्न दासबाबू \"तहान'च्या माध्यमातून करताहेत. मुळात म्हणजे एका बंगाली माणसानं हा विषय हाताळला हीच गोष्ट कौतुकास्पद आणि काहीशी आश्‍चर्यकारक आहे. हा चित्रपट पाहताना तेलुगू चित्रपटांची आठवण येते. जमिनीच्या मुद्‌द्‌यावरुन शेतकऱ्यांना छळणारा सावकार किंवा जमीनदारांच्या विरोधात उभी राहणारी आंदोलनं हे विषयही तिथं चित्रपटात दिसायचे. त्याचीच आठवण \"तहान' पाहताना होते.\nकिशोर नांदलस्करला कर्जासाठी छळणारा सावकार, दलित असल्यामुळे अश्‍विनी एकबोटेला घरच्या विहिरीवर पाणी भरु न देणारी सावकाराची बायको, एक घागर पाण्यासाठी अश्‍विनी एकबोटेला आपल्याबरोबर शय्यासोबत करायला लावणारा सावकार (शरद समेळ), नदीचं खासगीकरण करुन गावकऱ्यांना पाण्याला मोताद करणारं सरकार, \"फिल्टर वॉटर'च्या कंपनीला नदी विकणारे आणि त्या कंपनीमध्ये भागीदारी करणारे मुख्यमंत्री असे अनेक प्रसंग वास्तवाची दाहकता दाखवून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्‍नी कसं राजकारण होतं, सरकार किंवा मंत्री जनतेची आणि पत्रकारांची कशी फसवणूक करतात हे अगदी योग्य रितीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लोकसत्ताचे पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. त्यामुळे ते \"दोन फुल एक हाफ' इतकेच दर्जेदार आहेत. जगदीश खेबुडकरांच्या गीतांनी (आणि एका लावणीनं...) चित्रपटात धमाल आणलीय. चित्रपटातली तीन गाणी पाणी या विषयाभोवतीच आहेत. \"टाकी तुडुंब भरा...' अशी लावणी दिलखेच आहे.\nही \"राजकीय फॅंटसी' आहे, असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यामध्ये कथा कशीही वळवली तरी ते विचित्र वाटत नाही. प्रत्यक्षात अनपेक्षित वाटणारे अनेक प्रसंग आणि घटना या चित्रपटामध्ये अगदी जोर देऊन चित्रित केले आहेत. शिवाय चित्रपटाचा वेग मंदावला आहे. हल्लीच्या वेगवान दुनियेत हा चित्रपट वेगाच्या दृष्टीनं म्हणजे \"दूरदर्शन'च्या जुन्या काळातली \"डॉक्‍युमेन्ट्री'च म्हटली पाहिजे. पण तरीही हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही. शहरी भागामध्ये पाण्याची समस्या इतकी जाणवत नाही. पण आपण जसजसं ग्रामीण भागात जातो तसतशी आपल्याला ही समस्या जाणवू लागते. त्यामुळंच ग्रामीण भागात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळेल, यात शंकाच नाही. समस्या आहे ती चित्रपटाला चित्रपटगृह मिळतील किंवा कसे याचीच. दासबाबू हे यासाठी प्रयत्नशील आहेत.\n(दिग्दर्शक, लेखक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक एमटीएनएल)\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 3:12 am\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nबंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न\nप्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathahand.blogspot.com/2015/04/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T07:16:25Z", "digest": "sha1:2UTOOR5ODQX6DG6KKIO3C62O4U7MH5L5", "length": 12196, "nlines": 131, "source_domain": "marathahand.blogspot.com", "title": "मराठाह्यांड: कतारमध्ये मराठमोळा फॅमिली स्पोर्ट्स डे", "raw_content": "बुधवार, २९ एप्रिल, २०१५\nकतारमध्ये मराठमोळा फॅमिली स्पोर्ट्स डे\nकतार येथील महाराष्ट्र मंडळातर्फे दोहा येथील अल जझिरा अकादमीच्या मैदानात नुकताच 'फॅमिली स्पोर्ट्स डे' साजरा झाला. यात आऊट डोअर आणि इन डोअर खेळ घेण्यात आले. सर्व वयोगटांतील स्पर्धकांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यात त्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. पाच वर्षांखालील मुलांसाठी चमचा गोटी, तसेच खुल्या आणि विशेष वयोगटांतील स्पर्धकांसाठी कॅरम, बुद्धीबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, धावणे, उंच उडी, खो-खो, कबड्डी आणि बॉक्स क्रिकेट आदी स्पर्धा घेण्यात आल्या.\nद्वारा पोस्ट केलेले Nilesh Patil येथे ११:१२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nNilesh Patil | अपना बैज बनाएं\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nशिवाजी महाराज की जय.....\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nअमेरिकेत मराठी रुजावे म्हणून...\nअमेरिकन लष्करातील मराठी कर्नल\nअमेरिकेतील ज्येष्ठ मराठी बांधवांची जुलैमध्ये परिषद...\nनाशिकच्या प्रसादची सतार लंडनमध्ये गुंजणार\nकतारमध्ये मराठमोळा फॅमिली स्पोर्ट्स डे\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nधन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे\nसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी महराज...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\n\"महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\" शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणाऱ्या कर्तुत्ववावांना मानाचा मुजरा \nwellcome. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/media.php?pageNum_rslist=1", "date_download": "2018-04-23T07:31:10Z", "digest": "sha1:FTDYO3NGCPUDEVUSY7YU6DCF7JTTYAYD", "length": 2856, "nlines": 50, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nसावता परिषद महामेळावा २०११\nसावता परिषद महामेळावा २०११\nसावता परिषद परिवर्तन मेळावा २०१४\nसावता परिषद परिवर्तन मेळावा २०१४\nसावता परिषद 2 रे त्रैवार्षिक अधिवेशन\nसावता परिषद जागृती मेळावा.\nसावता परिषद ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन, पुणे\nसावता परिषद जागृती मेळावा.\nसावता नागरी पतसंस्था उद्घाटन.\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/blog/3675-transgender-blog-manoj-joshi", "date_download": "2018-04-23T07:21:33Z", "digest": "sha1:V3HRGPDISKYFXC5I4SXLTAXVBOEV3YWZ", "length": 13691, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नजर नजर की बात है - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनजर नजर की बात है\nकिन्नर अर्थात तृतीयपंथी. यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, वेगवेगळ्या भावना असतात. बहुतांश लोकांच्या मनात भीती असते. त्यांच्या शिव्याशाप वाईट असतात, असा काहींचा समज आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये ते समोर येताच, काहींची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होते; विशेषत: बायकांची किन्नरांना पाहताच काहीजण लगेच पाकिटातून पैसे काढून हातात ठेवतात आणि किन्नर जवळ येताच, त्यांना ते पैसे देऊन टाकतात; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव असतो. काहीजण त्या समोर येताच, इथं-तिथं पहायला लागतात. तर, काहींच्या दृष्टीनं ती केवळ टिंगल करण्याचा विषय असतात. मी सुद्धा त्यांच्याकडं बघायचं टाळतो. पण एक अनुभव असा आला, की त्यांच्याकडं पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला \nआॅफिसला जाण्यासाठी मी दुपारी विरारहून दादर लोकल पकडतो. एक किन्नर मला काहीतरी म्हणून जात असे. सुरुवातीला मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण नंतर एक दिवस चिडून दरवाजातच जाऊन उभा राहिलो. ती आली आणि म्हणाली, ‘क्या सेठ, कैसा है मैं हमेशा बुलाती, तो तुम देखता नहीं.’ ‘ठीक हूँ,’ असं सांगून मी तिला पैसे दिले. नंतर नंतर हे रोजच झालं. जवळपास वर्ष झालं, आमच्या गप्पा सुरू आहेत.\nती हैदराबादची आहे. तिचं नाव ईश्वरी तिनं माझी आणि कुटुंबीयांची चौकशी केली. पुढे ती गप्पा मारताना माझ्या कुटुंबीयांचीही नियमितपणे चौकशी करीत होती.\nएक दिवस तिनं सांगितलं की, ‘आम्ही काही जणांनी मिळून आता दर गुरुवारी जिवदानीच्या पायऱ्यांजवळ गरीब निराधार वृद्धांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे. कधी तरी नुसताच येऊन जा.’ मी म्हणालो, ‘हो, येईन नक्की.’ अर्थात, माझं काही जाणं झालं नाही. आता विरार पश्चिमेला एका अनाथ आश्रमात ती महिन्यातून एकदा, दोनही वेळचं जेवण‍ देते.\nमध्यंतरी मला आणखी एक नवीन माहिती समजली. मी चकीतच झालो. तिनं एका लहान मुलाचं पालकत्व स्वीकारलंय तेही कायदेशीररीत्या त्यावेळी ते अगदी दोन दिवसांचं अर्भक होतं. हा मुलगा आता तीन वर्षांचा झाला आहे. आंध्र प्रदेशातील एका शाळेत त्याची अ‍ॅडमिशन झालीय तिथं ईश्वरीची आई त्याच्याकडे लक्ष देते. मे महिन्यात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात झाला. तिथं काहींना जेवण देण्यात आलं आणि स्त्रियांना साडी-चोळी दिली.\nअसं काही ऐकल्यानंतर काही बोलायला शब्दच नसतात. या मुलाला मायेची ऊब देणाऱ्या 'तिनं' मनात खूप आदराचं स्थान निर्माण केलंय.\nया किन्नराप्रमाणंच आणखी एक किन्नर परिचयाची आहे. विरारलाच भेट झाली. आता फार कमी भेटते.\nया दोघींची खासियत अशी की, त्यांचं ‘लचकणं-मुरडणं’ नसतं. शांतपणे समोर येऊन उभ्या राहतात, पैसे दिलेत, नाही दिलेत तरी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला जातोच. दोन रुपयांचं नाणं दिलंत तर, इमानेइतबारे एक रुपया परत करतात. पाच रुपये दिले तर, चार रुपये परत करतात.\nही दुसरी किन्नर ग्रॅज्युएट आहे अन् दक्षिणेकडचीच आहे. भाऊ शासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर. ‘आई आणि कुटुंबीय मला परत बोलावतात. पण मी अशी आहे, म्हणून परत जात नाही. त्यांना मी सांगितलं की, मी येणार नाही. माझं व्यवस्थित चाललंय,’ असं तिनं सांगितलं.\nरविवारी लोकलमध्ये नियमित प्रवासी नसतात. दुपारच्या वेळेस गाडीत अनेक जण जिवदानी देवीचं दर्शन घेऊन परत जाणारे असतात. त्यामुळे ही किन्नर डब्यात शिरल्यावर पहिल्यांदा ही गाडी कुठून कुठे जाणार आहे, कुठल्या स्थानकांवर थांबणार आहे, याची ओरडून माहिती देते आणि नंतर पैसे मागते.\nएकीकडं अत्याचाराच्या बातम्या समोर येत असतात... अनेकदा लहान मुलंच लक्ष्य केली जातात... तीही जवळच्याच व्यक्तीकडून (अशांना व्यक्ती म्हणायचं का (अशांना व्यक्ती म्हणायचं का) प्रोफेशनच ते असल्यानं पर्याय नसतो, वाचकांप्रमाणे पान उलटून टाळता येत नाही... मन उद्विग्न होतं...\nपण एक वेगळं जग आहे... चांगुलपणाचं... हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. आपण देशातलं राजकारण, आॅफिसमधलं राजकारण, वैयक्तिक हेवेदावे, जातपात, धर्मभेद या सर्व गुंत्यात अडकतो, न पेक्षा अडकवून घेतो. त्यापेक्षा आजूबाजूला घडत असलेल्या अशा पॉझिटिव्ह घटनांतून काही तरी शिकत, बोध घेत मनामध्ये कुठेतरी आता दडून बसलेल्या आणि अचानक केव्हा तरी बाहेर येणा-या ‘अविचारा’च्या रावणाचं दहन करायची, खरी गरज आहे...\n- मनोज जोशी, जय महाराष्ट्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/media.php?pageNum_rslist=2", "date_download": "2018-04-23T07:30:41Z", "digest": "sha1:6LJ672KEJFGP73PQYG4DAOVJR4WJX4H2", "length": 2960, "nlines": 50, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nसावता नागरी पतसंस्था उद्घाटन.\nसावता नागरी पतसंस्था उद्घाटन.\nसावता परिषद ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन, पुणे\nसावता परिषद ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन, पुणे\nसावता परिषद ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन, पुणे\nसावता परिषद ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन, पुणे\nसावता परिषद ३ रे त्रैवार्षिक अधिवेशन, पुणे\nसावता परिषद मोर्च्या, बीड\nसावता परिषद गोलमेज परिषद\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/kapil-sharma-and-sunil-grover-to-reunite/", "date_download": "2018-04-23T07:48:56Z", "digest": "sha1:RUES2GOADVDZ3AJ22X2S2SYKTFTM7N4V", "length": 15431, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nकपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार\n‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमातील कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या जबरदस्त कॉमेडी केमिस्ट्रीमुळे हा शो खूप हिट झाला होता. मात्र एका परदेश दौऱ्यावरून परतताना कपिलने दारुच्या नशेत सुनीलला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर सुनीलने कॉमेडी नाईट्स विथ कपिलला रामराम ठोकला होता. सुनीलने हा शो सोडल्यामुळे कपिलच्या शोची लोकप्रियता कमी होत गेली होती व नंतर तो शो बंदही पडला. मात्र आता हे दोघेही मतभेद विसरुन पुन्हा एकत्र येणार आहेत. लवकरच हे दोघे एकत्र येऊन एक नवा कॉमेडी शो सुरू करणार आहेत.\nकपिल शर्माने नुकतेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ‘मी आणि कपिल लवकरच एकमेकांना भेटणार असून पुढील कार्यक्रमाची चर्चा करणार आहोत. सध्या कपिल कॅनडात आहे. तो तेथून परत आला की आम्ही भेटू. आमच्या शो च्या इतर कलाकारांनाही आम्ही दोघे परत भेटणार आहोत. या मिटींगमध्ये आमच्या नव्या शोची चर्चा करणार आहेत’ असे कपिल शर्माने यावेळी सांगितले. सुनील व कपिलच्या वादानंतर सुगंधा मिश्रा, चंदन प्रभाकर, अली असगर यांनी देखील कपिलचा शो सोडला होता. आता सुनील सोबत ही मंडळी देखील परतणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवरुण धवनला महिला चाहतीने दिली आत्महत्येची धमकी\nपुढीलट्रम्पसाठी एका रात्रीत ड्रॅगनने हटवले आकाशातील धुके\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:58:53Z", "digest": "sha1:QLMUKVMHOVP654O7UZMA2WGVQJWD5YXO", "length": 17111, "nlines": 197, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar", "raw_content": "\nशाळेची आठवण देणारी 'शाळा'\nशाळा हा पिक्चर रिलीज झाला आणि कधी एकदा जाऊन पाहतोय, असं झालं होतं. पण पुस्तक वाचल्याशिवाय पिक्चर पाहू नकोस, असा मौलिक सल्ला अनेक जणांनी दिल्यामुळं सर्वप्रथम अवघ्या काही दिवसांत मिलिंद बोकील यांचं शाळा वाचून काढलं आणि नंतरच चित्रपट पाहिला. शाळा हे इतकं लयभारी पुस्तक आहे, ते आपण इतकी वर्षे का नाही वाचलं, याचं खरंच दुःख मला झालं. त्याची भाषा, मोकळेपणा, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात नेण्याची लेखकाची हातोटी आणि तुमच्या आमच्या मनात असलेले भाव लेखकानं अत्यंत योग्यपणे पुस्तकात मांडले आहेत. पुस्तक वाचताना हसून हसून प्रचंड लोळायला होतं. एकटेच आपण वेड्यासारखे हसत सुटतो. इतक्या प्रभावी पद्धतीनं बोकील यांनी पुस्तक लिहिलंय. त्यामुळंच पिक्चर पहायची खूप उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस ती इच्छा पूर्ण झाली.\nशाळा चित्रपटात मुक्या आणि शिरोडकर यांच्याप्रमाणेच इतरांच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत. पात्रांची निवड, त्यावेळची परिस्थिती, वेशभूषा, केशभूषा, संवाद, ठिकाणांची निवड आणि अनेक प्रसंग अगदी उत्तम रितीनं मांडण्यात आले आहेत. पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर सगळी शाळा जशी डोळ्यासमोर उभी राहते, तशीच शाळा आपल्याला चित्रपटातून दिसते. हे सर्व क्रेडिट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचं आहे. मुक्या आणि शिरोडकरनं अभिनयाची कमाल गाठली आहे. त्यांचं वागणं बोलणं, संवाद फेकण्याची लकब पुस्तकात वाचल्यासारखीच.\nथोडक्यात म्हणजे चित्रपट पाहताना पुस्तकच वाचतोय आणि पुस्तक वाचताना चित्रपटच पाहतोय, असा होणारा भास म्हणजे दोन्ही कलाकृती परस्परांना पूरक, तरीही परस्परांशी स्पर्धा करणारे. चित्रपटात फक्त एकच गोष्ट मिसिंग वाटते आणि ती म्हणजे पुस्तक वाचताना असलेला ओघ आणि एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात नेण्याची लेखकाची हातोटी. फक्त काही प्रसंग एकापाठोपाठ एक जोडून चित्रपट केल्यासारखा वाटतो. त्यामुळे ज्या मंडळींनी पुस्तक न वाचता चित्रपट पाहिला असेल, त्यांना तो पुस्तक वाचलेल्या मंडळींपेक्षा एकतर अधिक आवडेल किंवा अजिबातच समजणार नाही. कारण पुस्तकातील कथेची लय आणि सुसूत्रता चित्रपटात तुलनेने कमी आहे. टीका करण्याचा हेतू नाही. फक्त पुस्तक वाचल्यानंतर तातडीनं पिक्चर बघितला म्हणून जाणवलेला एक छोटासा मुद्दा शेअर करावासा वाटला म्हणून...\nजाणवणलेली आणखी एक गोष्ट म्हणजे मांजरेकर सरांचा किस्सा. आंबेकर त्यांच्यावर मरायची वगैरे आणि नंतर घडलेल्या घटना यासंदर्भात पुस्तकात रंगविलेले चित्र आणि चित्रपटातील चित्र किंचित वेगळे वाटते. शाळा पुस्तक वाचल्यानंतर मांजरेकर सर एकदम निर्दोष आहेत आणि आंबेकरचीच एकटीची चूक आहे, आहे जाणवते. मात्र, चित्रपटात त्या दृष्यामध्ये (आंबेकर वर्गात इंग्रजीत ओरडून सरांना सांगतो तो शॉट) आंबेकरप्रमाणेच सराचां पायही त्यात अडकलेला असावा आणि त्यांचाही त्यात दोष असावा, असे राहून राहून वाटते. अर्थात, बदल करण्याचा हक्क चित्रपट निर्मात्याचा आहे. आपण त्यावर कशाला उगाच बोला. दिसलं, जाणवलं म्हणून सांगितलं.\nबाकी सर्व एक नंबर जमलंय. त्यामुळंच पुस्तक वाचताना आणि पिक्चर पाहताना आमच्या शाळेतील काही किश्श्य़ांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. हे मिलिंद बोकील आणि शाळाच्या निर्मात्यांचंच यश म्हटलं पाहिजे.\n(ता. क. : शाळा चित्रपटातील सुऱ्या हा आमच्या वर्गातील ढेकणेसारखा दिसतो. आमच्या शाळेतील किस्से आणि ढेकणे या व्यक्तिमत्त्वाबद्दल लवकरच नव्या ब्लॉग लिहीन. लग्नात मुंज उरकण्यात अर्थ नाही.)\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 3:29 pm\nमी पुस्तक वाचलेलं नाही पण सिनेमा पहिला.. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे मला सिनेमात ओघ वाटला नाही .. बरेच वेळा प्रसंग तुटक आणि असंबद्ध वाटले..\nपण पारितोषिक मिळालेला सिनेमा म्हणून बघितला \nलहान मुलांची ऍकटिंग मुळे सिनेमा आवडला.\nह्या प्रकारच्या कथा \"मालगुडी डेज \" आणि इंग्रजीत \"वंडर इयर्स\" मध्ये हि सापडतात.\nह्या कथांची \"युनिवर्सालीटी\" मुळे हा सिनेमा / पुस्तक अनेकांना आवडलं असं मला वाटतं. माझा शाळा बद्दल चा ब्लॉग http://veedeeda.blogspot.in/2012/03/blog-post_18.html\nखरं तर \"शाळा\" वरचे खूप blog आणि खूप लेख वाचले आहेत मी..\nपण तुमच्या लेखांना जी धार असते ती इतर कोणत्याही लेखणीला नाही..\nमुद्देसूद मांडणी आणि विषयवार लेखन हा तुमचा हातखंडा..\nतुमच्या निरीक्षण कौशल्याची तर दाद द्यायला हवीये...अप्रतिम लेख....\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nशाळेची आठवण देणारी 'शाळा' शाळा हा पिक्चर रिलीज झ...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/11/puralax-free-puzzle-for-android.html", "date_download": "2018-04-23T07:37:55Z", "digest": "sha1:4U24PBUS6AXZGLQKTPLJ56CABLD3MAIG", "length": 3873, "nlines": 34, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Puralax अॅँड्रॉइड फोनसाठी पझल गेम", "raw_content": "\nसोमवार, 2 नवंबर 2015\nPuralax अॅँड्रॉइड फोनसाठी पझल गेम\nPuralax हा अॅँड्रॉइड फोनसाठी एक पझल गेम आहे. या गेम मध्ये तुम्हाला सारे ब्लॉक्स एकाच रंगामध्ये रंगवायचे असतात. यामध्ये सहा स्टेजेस असून प्रत्येक स्टेज मध्ये वीस लेवल्स आहेत.\nहा गेम इंस्टॉल करण्यासाठी प्रथम तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर \"Play Store\" उघडा, त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये \"Puralax\" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.\nया गेमचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या गेम बद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईल\nहा गेम इंस्टॉल करण्यासाठी कोणतीही विशेष परमिशन्स मागत नाही.\nहा गेम इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो\nहा गेम स्टार्ट केल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल\nहा गेम कसा खेळला जातो हे दाखवण्यासाठी मी एक छोटासा व्हिडीओ तयार केला आहे, तो तुम्ही खाली पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/media.php?pageNum_rslist=3", "date_download": "2018-04-23T07:30:55Z", "digest": "sha1:KC4ASNHKQ35CB6QVHWZLRRRYWCUCP7I6", "length": 2709, "nlines": 50, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nसावता परिषद गोलमेज परिषद\nसावता परिषद गोलमेज परिषद\nसावता परिषद गोलमेज परिषद\nसावता परिषद गोलमेज परिषद\nश्री क्षेत्र अरण माळी समाज ऐक्य मेळावा २०१५\nसावता परिषद २००७ ते २०१५ कार्य\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5297505777353436611&title=Sai%20Satcharitra%20Sound%20and%20Light%20Drama&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:05Z", "digest": "sha1:RMXSBCG3PGJ3F7D6PL5FXUR44WB5M5GE", "length": 9172, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘साई सत्चरित्र’ नाट्यप्रयोग सादर", "raw_content": "\n‘साई सत्चरित्र’ नाट्यप्रयोग सादर\nपुणे : पुण्यातील ‘विश्व जागृती मिशन ट्रस्ट’च्या पुण्यधाम आश्रमामध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या शिकवणुकीवर आधारित ‘साई सत्चरित्र’ या हिंदी भाषेतील ध्वनि-प्रकाश नाट्याचा प्रयोग नुकताच आयोजित करण्यात आला. ‘रामनवमीचा पवित्र मुहूर्त साधून, तसेच आश्रमात नुकत्याच उद्घाटन झालेल्या तेजस्वी साई मंदिराबाबत घोषणा करण्याचे औचित्य साधून, आम्ही हा नाट्यप्रयोग आश्रमात आयोजित करण्याचे ठरवले,’ असे आश्रमाच्या अध्यक्ष माँ कृष्णा कश्यप यांनी सांगितले.\nलोकप्रिय चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेते मुकुल नाग यांनी या नाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. दशकभरापूर्वी रामानंद सागर यांनी निर्मिती केलेल्या आणि स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या ‘सबका मालिक एक है’ या मालिकेत मुकुल नाग यांनी साईबाबांची प्रमुख भूमिका केली होती.\nसाईबाबांना जात, वंश, धर्म यांच्या पलिकडे जाऊन, समाजातील सर्व स्तरांतील भक्तगण लाभले आहेत. या नाटकालाही शेकडो साईभक्त उत्सुकतेने उपस्थित होते.\nविश्व जागृती मिशन ट्रस्ट, पुणे ही विना-नफा संघटना असून, तिच्यातर्फे पुण्यधाम आश्रम चालवला जातो. हा आश्रम म्हणजे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचे सुंदर व शांत परिसरातील घर आहे. आश्रमाच्या परिसरात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, कैलास शिखर, नवे तेजस्वी साई मंदिर, देशी वाणाच्या गायींची गोशाळा, ग्रंथालय, वाचनकक्ष आहे. याखेरीज येथे एकाच वेळी तीन हजार लोकांना सामावून घेणारे व सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरले जाणारे ‘कृष्ण अवतार सांस्कृतिक भवन’ही आहे.\nपुण्यधाम आश्रम अनेक सामाजिक कल्याण उपक्रमही राबवतो. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन, महाराष्ट्रातील बंडखोर प्रभावित भागांतील पात्र मुलींच्या शिक्षणाचे प्रायोजन, गरीब व वंचित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील उपवर मुला-मुलींसाठी सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, येरवडा तुरुंगातील महिला कैद्यांसाठी वैद्यकीय शिबिरे व प्रेरणात्मक कार्यक्रमांचे आयोजन, अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे.\nTags: PuneVishwa Jagruti Mission TrustPunyadham AashramSai SatcharitraKrishna KashyapMukul Nagपुणेविश्व जागृती मिशन ट्रस्टपुण्यधाम आश्रमसाई सत्चरित्रमाँ कृष्णा कश्यपमुकुल नागप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://savataparishad.com/media.php?pageNum_rslist=4", "date_download": "2018-04-23T07:30:27Z", "digest": "sha1:3N232FQRKXKT3UZNFXTNGOH7RKDJVTQO", "length": 2136, "nlines": 42, "source_domain": "savataparishad.com", "title": "Savata Parishad - Maharashtra", "raw_content": "\nआपण येथे आहात :\nमाळी समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा रविवार दि ३१ जानेवारी २०१६ दुपारी ३.०० वाजता स्थळ - आबासाहेब गरवारे कॉलेजचे मैदान , डेक्कन जिमखाना , पुणे\nसावता परिषद दि १६/०४/२०१५ गुरूवार रोजी होणारा माळी समाज एैक्य मेळाव्याची पुर्व तयारी करतांना मा कल्याणरावजी आखाडे साहेब व ईतर कार्यकर्ते\nसावता परिषद संघटनेच्या वतीने कांदा -मुळा -भाजी व विळा देऊन करण्यात आलेल्या सत्काराचा आनंदीत मुद्रेने स्विकार करताना ना . पंकजाताई साहेब मुंडे .\nपत्ता - सतं सावता माळी चौक,\nबीड , महाराष्ट्र , INDIA\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/kiran-jotwani", "date_download": "2018-04-23T07:39:22Z", "digest": "sha1:SVUMH6NESOSZSQNYEX3K3OQG53GVQ45T", "length": 14638, "nlines": 392, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक किरण जोत्वांनी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (457)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (46)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (33)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nकिरण जोत्वांनी ची सर्व पुस्तके\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/bollywood-stars-who-can-do-anything", "date_download": "2018-04-23T07:39:19Z", "digest": "sha1:Q7NR6TJ45DSYIQI3UB4G6RTOYVM4OCYB", "length": 12917, "nlines": 178, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "फेमस होण्यासाठी ह्या बॉलीवुड कलाकारांनी पहा कसली कसली कामे केली – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nफेमस होण्यासाठी ह्या बॉलीवुड कलाकारांनी पहा कसली कसली कामे केली\nआजच्या काळात प्रत्येक जन बॉलीवूड मध्ये याव अस विचार करत आहे पैसा सत्र प्रत्येका कडे असतो पण बॉलीवूड ची हि धून न जाने लोकांना का लागत असेल .लोक बॉलीवूड मध्ये त्यासाठी याव म्हणतात कि त्यांच्याकड खूप सर पैसा आणि नाव राहावं .तर आज आम्ही आपल्याला काही अश्याच प्रकारच्या सितार्याब्द्द्ल सांगणार आहोत ज्यांनी नावासाठी आपली सर्वच मर्यादा पार केली आहे .\nतर आमच्या लिस्ट चे पहिले नाव आहे जॉन अब्राहम याला आज सर्व जन ओळखत आहेत आणि ज्या वेळेस त्यांनी बॉडी बनवली होती त्या वेळी त्यांना त्याचे प्रदर्शन करणे अधिक चांगले वाती लागले मनुन ते फिल्म दोस्ताना मध्ये अश्या प्रकारे पिवळी चड्डी घालून दिसले होते\nबॉलीवुड ची हॉट आणि बोल्ड एक्ट्रेसइशा गुप्ता ची नेहमी फोटोज लिक झाल्या आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्याने शूट केलेले कपडे न घातलेले फोटोज किंवा अतिशय कमी कपडे घातलेले फोटोज .यामळे त्यांच्या फोटोज नेहमी लिक होत असत .\nखूपच लवकर बॉलीवूड मध्ये आपली चांगली ओळख बनवणारे हे एक तसे तर खूप लाजणारी प्रवृतीचे दिसतात पण यांचे फेन्स तेव्हा अतिशय शॉक झाले होते जेव्हा त्यांही फक्त टोवेल वरच फोटो शूट केला होता .\nबॉलीवूड ते हॉलीवूड पर्यंत गाजलेली प्रियांका या वेळी हॉलीवूड मध्ये अश्या अश्या प्रकारचे सीन देत आहे ज्या बद्दल त्यांच्या फेन्स नि कधी विचारपण केला नसेल .\nया लिस्ट मध्ये रणवीर कपूरचे पण नाव येते कारण सावरिया या गाण्यामध्ये ते बार बार आपले टोवेल कडून आपले अंग प्रदर्शन करत होते .परंतु त्याला या फ़ील्म मध्ये इतकी जास्त सफलता भेटली नाही जे हि असो पण त्याचे हे सीन कधी विसरू शकत नाही ..\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_6734.html", "date_download": "2018-04-23T07:20:11Z", "digest": "sha1:L4W4QMRVKIBDALBSJRDPQ6VQLBKNYANY", "length": 3964, "nlines": 44, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: शिव-प्रताप...", "raw_content": "\nघेऊनी ती सहस्त्र सेना, विजापूरचा यवन निघाला\nस्वत:च पूसुनि सौभाग्याला, काळ मिळे या महाभागाला..\nदीन दीन ची सेना आली, घोषाने त्या धरणी कापली\nघाव तो पहिला मातेवरती, गायही कापली तिच्याच पुढती\nअत्याचार ते अघोर केले, देवहि नाही त्याने सोडले\nबुत्शकिनच नाव तयाचे, कायमचे ते बूत राहीले\nम्हणे 'कुठे पळाला अजान चुहा, पकडण्यास आला बागुल-बुआ'\nबाहेर काढा त्या सिवला, शीर हवे मज बेगमेस दियाला....\n**इकडे शिवाजी महाराज आणि सगळे मावळे अफजल खानाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते\n**पंत अफजल खानाला भेटले त्याला हवी ती वचने दिली आणि प्रतापगाडाच्या पायथ्याला भेट पक्की झाली\nसापडेल ती 'ऊ' ही एकदा, हिडिंबेच्याही केसामधली\nहत्ती न सापडे कितीही शोधता, जावळ खोर्‍याचीही महती,\nदीसही ठरला, जागा ठरली, बसल्या मुहूर्त मेढा\nशामीयाना तो खुबच नटला, त्याला शिव-शहीचा वेढा\nअगडबंब त्या देहापूढती ठाकला, युक्तित्वाच ठेला,\nमनात वंदुनी जगत् मातेला, कवेत नृसिंह धावला\nकोतळ्यात खंजीर खुपसला, पोट फाडले अन्यायाचे\nप्रसन्न झाली दुर्गा माता, राज्य आपूल्या शिवरायांचे.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2007/07/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:56:43Z", "digest": "sha1:ZNR5J7L6O75LPXO6JZ6HYJZ7IJ465OKM", "length": 16865, "nlines": 192, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: भाषा व संस्कृती वेगळी असूनही पुणं भावलं!", "raw_content": "\nभाषा व संस्कृती वेगळी असूनही पुणं भावलं\nबास्केटबॉलपटू वॉल्श यांच्या डायरीतील नोंद\nपुणे, ता. 28 ः \"शहर पुणे... मुंबईपासून फक्त तीन तासांच्या अंतरावर... इथं बऱ्याच महिला तुम्हाला साडी नेसलेल्या दिसतील. वाहनचालक मोटारगाड्यांना सहजपणे \"ओव्हरटेक' करून \"रॉंग साइड'नं जाताना तुम्ही पाहू शकाल. पण माझ्या कायम लक्षात राहील ते नागरिकांचं बास्केटबॉल प्रेम व पाहुण्यांचं आदरातिथ्य महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला माझा सत्कार व विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारील खुर्चीवर बसण्याची मिळालेली संधी, हा मी सर्वोच्च सन्मान समजतो. इथली संस्कृती वेगळी आहे. भाषाही निराळी आहे. तरीही मला शहर भावलं. पुणेकरांनो, माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल विशेष धन्यवाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला माझा सत्कार व विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारील खुर्चीवर बसण्याची मिळालेली संधी, हा मी सर्वोच्च सन्मान समजतो. इथली संस्कृती वेगळी आहे. भाषाही निराळी आहे. तरीही मला शहर भावलं. पुणेकरांनो, माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल विशेष धन्यवाद\nही आहे जॉन डेव्हिड वॉल्श यांची डायरी. महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षकांना पुण्यात मोफत प्रशिक्षण देणारे जे. डी. वॉल्श कदाचित विस्मरणात गेले असतील. पण वॉल्श यांनी पुण्यातील अनुभव त्यांच्या वेबसाइटवर लिहिला असून, त्याची एक \"ई-मेल' प्रस्तुत प्रतिनिधीलाही पाठविली आहे. त्यातीलच हा काही भाग...\nबास्केटबॉलविषयी भारतामध्ये इतकं प्रेम आणि उत्सुकता असेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. फर्ग्युसन महाविद्यालयात गेलो तेव्हा तिथं कोर्टची रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्ती सुरू होती. उन्हाचा त्रास आणि पावसाची शक्‍यता लक्षात घेता मी सकाळी सात वाजताच सराव सुरू करण्यास सांगितलं. पहिल्या दिवशी कोर्टवर नारळ फोडण्यात आला. हे काय सुरू आहे, असा विचार माझ्या मनात आला. पण प्रशिक्षण शिबिरात विघ्न येऊ नये, म्हणून नारळ फोडण्यात आल्याचं मला सांगण्यात आलं.\nमग सुरू झाले प्रशिक्षणाचे धडे. पहिल्या दिवशी 80 खेळाडू आणि प्रशिक्षक होते. पण म्हणता म्हणता संख्या वाढली आणि अखेरच्या दिवशी हा आकडा 150 पर्यंत पोचला. पुण्यात बास्केटबॉल \"स्पिरीट' जिवंत असल्याचं मला जाणवत होतं. काही काही जण तर वीस-वीस तास अंतर कापून माझ्या शिबिरासाठी आले होते. तेही \"एसी' नसलेल्या गाड्यांमधून तेव्हाच माझ्यापाशी देण्यासारखे जेवढे काही आहे ते देण्याचा मी निश्‍चय पहिल्याच दिवशी केला. सोळा वर्षांचा सिद्धार्थ कोलकता येथून दोन दिवस प्रवास करून आल्याचं ऐकलं आणि माझ्या प्रशिक्षण शिबिराचं सार्थक झाल्याची भावना निर्माण झाली.\nखेळाडू व प्रशिक्षकांचा खेळाविषयीचा उत्साह व माहिती जाणून घ्यायची जिज्ञासा पाहून मला हुरूप आला. \"बॉल शूटिंग' आणि \"ड्रिबलिंग'चे धडे दिले. सुरवातीला कोर्टवरचे प्रशिक्षण व वर्गातील धडे खेळाडूंपर्यंत पोचण्यात अपयश येत होते. पण माझा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्यात अपूर्व सोनटक्के, ओंकार कदम, अमित आंबेडकर, अजिंक्‍य मेहता व गणेश बगाडे या डेक्कन क्‍लबच्या खेळाडूंची मला मदत झाली.\nपुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी छापून आलं होतं. भारतीय पत्रकाराची बास्केटबॉलविषयीची उत्कंठा किती आहे, हे मला पहिल्या पत्रकार परिषदेतचं जाणवलं. मला विचारलेला पहिलाच प्रश्‍न होता, \"अमेरिकेशी सामना करण्यासाठी भारतीय बास्केटबॉलपटूंना आणखी किती वेळ लागेल' भारतात बास्केटबॉलची सात-आठच \"इनडोअर कोर्ट' आहेत आणि खेळाडूंची सरासरी उंची पाच फूट पाच इंच. तरीही बास्केटबॉलमध्ये अमेरिकेशी स्पर्धा करण्याची इच्छा ऐकून मी चक्रावलोच.\nपुण्यामध्ये मला \"व्हीआयपी' वागणूक दिल्याने मी खूपच भारावून गेलो. महापौर राजलक्ष्मी भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे, विरोधी पक्षनेते प्रा. विकास मठकरी, बास्केटबॉल संघटनेचे विवेक मेहता आणि महापालिकेतील नगरसेवक यांनी माझा सत्कार केला. यापूर्वी मी असे कधीच अनुभवले नव्हते. शेवटी विरोधी पक्षनेत्याशेजारी बसण्याची विनंती मला केली गेली. मी तर उडालोच असो. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुणेकरांनो धन्यवाद.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 2:43 pm\nकूल...बास्केट्बॉल झाले, आता फुट्बॉलच्या खेळाडूंना कधी बोलविणार\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nचला खाऊया \"अंडा राईस'...\nस्पर्धा न जिंकताही \"ऑस्कर'\nभाषा व संस्कृती वेगळी असूनही पुणं भावलं\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/attack-corporator-shelake-30952", "date_download": "2018-04-23T07:24:31Z", "digest": "sha1:PUUXVIW7QB7DFTECU3GVYIOMPIK6EF5E", "length": 23889, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "attack on corporator shelake नगरसेवक शेळकेंवर एसटी गॅंगचा हल्ला | eSakal", "raw_content": "\nनगरसेवक शेळकेंवर एसटी गॅंगचा हल्ला\nशुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017\nकोल्हापूर - इतर प्रभागात विकासकामे केल्याच्या रागातून एस. टी. गॅंगच्या गुंडांनी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यावर खुनी हल्ला केला. गुंडांनी त्यांना दगड आणि लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेळके आणि त्यांचे मित्र दिलीप भुईंगडे जखमी झाले. शेळके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मुक्त सैनिक वसाहतीमधील शेळके यांच्या निवासस्थानासमोरच बुधवारी मध्यरात्री दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. आरडाओरड व नागरिकांच्या धावपळीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी एस. टी.\nकोल्हापूर - इतर प्रभागात विकासकामे केल्याच्या रागातून एस. टी. गॅंगच्या गुंडांनी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यावर खुनी हल्ला केला. गुंडांनी त्यांना दगड आणि लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेळके आणि त्यांचे मित्र दिलीप भुईंगडे जखमी झाले. शेळके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मुक्त सैनिक वसाहतीमधील शेळके यांच्या निवासस्थानासमोरच बुधवारी मध्यरात्री दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. आरडाओरड व नागरिकांच्या धावपळीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी एस. टी. गॅंगचा म्होरक्‍या स्वप्नील तहसीलदारचा भाऊ सागर व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुक्त सैनिक वसाहत प्रभाग क्रमांक 19 मध्ये ताराराणी-भाजप आघाडीकडून राजसिंह भगवानराव शेळके (वय 47) हे निवडून आले आहेत. मुक्त सैनिक वसाहत येथील प्लॉट नंबर 47 मध्ये त्यांचे निवासस्थान आहे. सध्या त्यांच्याकडे ताराराणी मार्केट विभागीय प्रभाग समिती सभापतिपद आहे. त्यांच्या प्रभागाशेजारी शाहू मार्केट यार्ड प्रभाग क्रमांक 20 चे प्रतिनिधित्व सुरेखा शहा करतात. त्यांचा सागर तहसीलदार हा नातू आहे. नगरसेवक शेळके हे समिती सभापती म्हणून आपल्या प्रभागासह इतर प्रभागांचीही विकासकामे करतात. त्यांनी शहा यांच्या प्रभागातील नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत. त्याचा राग सागर तहसीलदारला होता. याबाबत त्याने शेळके यांना जाबही विचारला होता.\nमुक्त सैनिक वसाहतमध्येच दिलीप अशोक भुईंगडे (वय 35) राहतात. ते शेळके यांचे मित्र आहेत. भुईंगडे यांचे ते काम करतात. त्या कंपनीत चार दिवसांपूर्वी एकाबरोबर भांडण झाले. याबाबत त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली. हे प्रकरण चर्चेतून सोडवण्याचा आग्रह भुईंगडे यांनी शेळके यांच्याकडे धरला होता. त्याच कामासाठी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते शेळके यांच्या घरी आले होते. त्यांनी शेळके यांना बाहेर बोलावून घेतले. शेळके शर्ट घालत गेटमधून भुईंगडे यांच्यासोबत बाहेर येत होते. दरम्यान तेथे सागर तहसीलदार व त्याचे पाच ते सहा साथीदार मोटारसायकलवर बसून उभे होते. त्यांना पाहून \"सागर काय विशेष', असे शेळकेंनी विचारले. त्यावर सागर व त्याच्या साथीदारांनी \"भागात लय शहाणपणा चाललाय, तुला बघून घेतो, खल्लास केल्याशिवाय गप्प बसणार नाही', अशी धमकी देत शेळकेंवर हल्ला चढवला. रस्त्यावरील मोठा दगड सागरने शेळके यांना फेकून मारला. तो त्यांनी उजव्या हाताने अडवला. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यापाठोपाठ इतरांनी त्यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. सागरने पुन्हा एक मोठा दगड शेळके यांना मारला. तो त्यांनी चुकवला. मात्र तो दगड भुईंगडे यांच्या तोंडावर बसून त्यात ते जखमी झाले.\nहा प्रकार पाहून शेळके यांच्या पत्नी रसिका धावत रस्त्यावर आल्या. त्यांनी गुंडाच्या तावडीतून शेळके यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश येत नसल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला. तसे नागरिक जमा झाले. त्यांना पाहून हल्लेखोर पळून गेले. दहा ते पंधरा मिनिटे सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.\nनातेवाईकांनी जखमी शेळके व भुईंगडे यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. हा प्रकार समजल्यानंतर नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी तेथे दाखल झाले. दरम्यान तहसीलदार यांचे नातेवाईकही तेथे आले. त्यांनी गुन्हा दाखल करू नका, असे शेळके यांना सांगण्यास सुरवात केली. मात्र शेळके परिवाराने त्याला विरोध केला. यानंतर त्यांनी शेळके यांना उपचारासाठी राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सकाळी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सागर तहसीलदार व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याचे चित्रीकरण शेळके यांच्या घराबाहेरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हल्ल्यात मोटारीवर पडलेले रक्ताचे डाग, हल्ल्यातील दगड पोलिसांना सापडले. त्याद्वारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.\nहल्लेखोर लवकरच जेरबंद करू\nएस. टी. गॅंगचा म्होरक्‍या स्वप्नील तहसीलदारसह 11 जणांवर खून, मारामारी, गुंडगिरी, दहशत अशा अनेक संघटित गुन्ह्यात मोका अंतर्गत राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या ते सर्व जण कारागृहात आहेत. तरीही भागात त्यांची दहशत कायम आहे. सागरवर आत्तापर्यंत पोलिस ठाण्यात एकच तक्रार दाखल आहे. सर्व हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करू असे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले.\nनगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, राहुल चव्हाण, अजित ठाणेकर, किरण नकाते, शेखर कुसाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे, माजी नगरसेवक राजू कसबेकर आदी लोकप्रतिनिधींनी रुणालयात भेट देऊन शेळके यांची विचारपूस केली.\nमुक्त सैनिक उद्यानातील बल्बही फोडले\nनगरसेवक शेळके यांनी येथील सैनिक उद्यानात बल्ब बसवून उद्यान उजळले आहे; मात्र हे बल्ब याच गुंडांनी फोडले आहेत. त्यामुळे उद्यानात आंधाराचे साम्राज्य पसरले असल्याची चर्चा उपस्थितांकडून सुरू होती.\nगुंडाकडून पतीवर हल्ला होत असलेले पाहून शेळके यांच्या पत्नी रसिका धाडसाने रस्त्यावर गेल्या. त्यांनी गुंडाच्या तावडीतून पतीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. एका गुंडाला त्यांनी ढकलूनही दिले. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना जमा केले. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यांच्या धाडसामुळे गंभीर प्रसंग टळला.\nसीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ला कैद\nपरिसरात वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे नगरसेवक शेळके यांनी काहीच दिवसांपूर्वी निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यामध्ये मध्यरात्री त्यांच्यावर झालेला खुनी हल्ला कैद झाला. त्यामध्ये हल्लेखोर कोण आणि किती हे ही स्पष्ट झाले. पुढील तपासासाठी पोलिसांना त्याची मदत मिळाली आहे.\nएक कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित नगरसेवक म्हणून शेळके ओळखले जातात. ते स्वतःच्या प्रभागाबरोबर शेजारच्या प्रभागांच्याही अडचणी तत्परतेने सोडवतात. त्यांचे कोणाशीही वैक्तिगत वैरत्व नाही. त्याचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्यावरच एसटी गॅंगच्या गुंडानी केलेला हल्ला शहाराच्या विकासाला बाधक आहे. अशा गुंडाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=1728", "date_download": "2018-04-23T07:48:49Z", "digest": "sha1:LZGUQ6ZA4DKJVHRRWJY6ARW4F7EOVDPD", "length": 8086, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाई चरणी घोटाळा; भक्तांचा आकडा आणि प्रसाद पाकीट वितरणात तफावत\nवाळू माफीयांचे धाबे दणाणले, अमरावती पोलिसांची कारवाई\n\"बाबरी पाडायला गेले होते,\"आता राम मंदिर बांधायला जाणार\" - साध्वी प्रज्ञा\n‘त्या’ शेतकऱ्यांच्या हातात पाट्या देऊन आरोपींसारखे काढले फोटो; कोणी दिली ही विचीत्र वागणूक\n'अन्यथा सरकारला सळो की पळो करू’ – राधाकृष्ण विखे पाटील\nभारतीय संस्कृतीला लागलेला कलंक पुसण्यासाठी शिवसेनेने अनोख्या पद्दतीने साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’\n'प्रभो शिवाजी राजा';राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह\nऔरंगाबादच्या महापालिकेत गोंधळ; तीन नगरसेवकांचे पद रद्द\nखासदार प्रितम मुंडेंनी केली बीडमध्ये पाहणी; शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे करून आढावा सादर करण्याचे आदेश\nलातूरमध्ये दीड एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा\nगारपिटीतील मृताच्या कुटुंबियांची अशोक चव्हाणांनी घेतली भेट\nऔरंगाबादमध्ये धनंजय मुंडेंनी सुरु केले अमित शाह वडापाव सेंटर; मुंडेनी स्वत: तळले भजी\n9 हजार 388 चौरस फूटांची शिवाजी महारांजाची भव्य आणि ऐतिहासिक रांगोळी\n...म्हणून तरुणांनी केले ‘डिग्री वापसी आंदोलन’\nहवामान खात्याचा अंदाज खरा ठरला अन्... मराठवाडा-विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला\nशिवजयंतीपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नही तर... मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक इशारा\nएकाच वेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या 50 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल\nआरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hritik-roshan-is-doing-film-based-on-anand-kumar-262380.html", "date_download": "2018-04-23T07:27:41Z", "digest": "sha1:H6RUQGBRV6O5M3STUZZB4YORNTXJJQAB", "length": 10543, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nहृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'\nहा सिनेमा पटण्याच्या आनंद कुमारच्या आयुष्यावर आधारित आहे.\n07 जून : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा सपाटाच लागलाय. मग संजय दत्तच्या आयुष्यावरील बायोपिक असेल वा मनमोहन सिंग यांच्यावरील बायोपिक. यातच भर म्हणून आता ह्रतिकही एक बायोपिक करतोय.हा सिनेमा पटण्याच्या आनंद कुमारच्या आयुष्यावर आधारित आहे.\nया फिल्मचं नाव 'सुपर 30'. सुपर 30 ही आनंद कुमारची अभूतपूर्व आयडिया. दरवर्षी30 गरीब पण हुशार मुलांना निवडून आनंद त्यांची आयआयटी प्रवेश परीक्षेचं फुकट कोचिंग घेतो.हा प्रयोग त्याने 2002 साली सुरू केला.2008 साली त्याचे 30 ही विद्यार्थी आयआयटीला निवडले गेले. हा चित्रपट त्याच्या या प्रयोगाच्या यशावर बेतला असेल.\nया सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.सध्या ह्रतिक या चित्रपटाची स्क्रीप्ट वाचतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\n'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न\nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/expensive-cap+tops-price-list.html", "date_download": "2018-04-23T07:24:41Z", "digest": "sha1:IG4F3MNFY5D4DQY62IC7FD2JZTYLVYWO", "length": 16837, "nlines": 475, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग कॅप टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive कॅप टॉप्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,999 पर्यंत ह्या 23 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग टॉप्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग कॅप टॉप India मध्ये चेरोकी पेयाचंपुफ कॉटन टॉप्स SKUPDbFWp0 Rs. 300 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी कॅप टॉप्स < / strong>\n17 कॅप टॉप्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,199. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,999 येथे आपल्याला विल्स लीफएसटीले मल्टि फ्लोरल पोळी कॉटन टॉप SKUPDbG7cN उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 190 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nविल्स लीफएसटीले ब्राउन पोळी कॉटन टॉप\nबेजिंग हुमान येल्लोव व्हिस्कॉसि टॉप\nबेजिंग हुमान पिंक व्हिस्कॉसि टॉप\nविल्स लीफएसटीले मल्टि फ्लोरल पोळी कॉटन टॉप\nविल्स लीफएसटीले ब्लू व्हिस्कॉसि टॉप\nग्लोबल देशी रेड व्हिस्कॉसि टॉप्स\nविल्स लीफएसटीले ब्लू पॉलिस्टर टॉप\nविल्स लीफएसटीले पिंक व्हिस्कॉसि टॉप\nग्लोबल देशी ब्लॅक व्हिस्कॉसि टॉप्स\nरेम्निक ब्लॅक प्रिंटेड कॉटन टॉप\nरेम्निक ग्रीन व्हिस्कॉसि टॉप्स\nविल्स लीफएसटीले मल्टि प्रिंटेड पॉलिस्टर टॉप\nविल्स लीफएसटीले ब्लॅक सॉलिड्स पॉलिस्टर टॉप\nअँड मुलतीकलौरेड रेगुलर कॉलर टॉप\nअमेरिकन स्वान चिनी कॉलर ब्लू टॉप\nपिपे जीन्स लंडन नव्य रेयॉन टॉप्स\nवोई जीन्स मल्टि पॉलिस्टर टॉप्स\nपिपे ब्लॅक कॉटन टॉप्स\nओन्ली V नेक ग्रीन टॉप\nओन्ली V नेक पेयाचंपुफ टॉप\nरेम्निक ब्लॅक व्हिस्कॉसि टॉप्स\nरेम्निक ब्लॅक कॉटन टॉप्स\nबारवेस & बाबेस वूमन स ब्लेंडेड कॅप सलिव्ह तुणिक\nबारवेस & बाबेस वूमन s ब्लेंडेड कॅप सलिव्ह तुणिक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_6314.html", "date_download": "2018-04-23T07:30:42Z", "digest": "sha1:RQSHRWTCN3EJBB5MURWMSDDFES5R4IXA", "length": 6684, "nlines": 38, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: कण्हेरगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ३५८२ फूट.\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nअजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय.याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे त्याचे नावं कण्हेरगड.इतिहास प्रसिध्द असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर पोहचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो.येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते.नेढाच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते.गडमाथा बराच प्रशस्त आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत महादेवाची पिंड आहे.धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कडात खोदलेली आहे.गडावर वाडांचे काही अवशेष आढळतात.गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे.गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी,मार्कंडा ,रवळ्या जवळ्या , धोडप कंचना ,हंडा अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते.\nगडावर जाण्याच्या वाटा : कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.\n१. नाशिक - नांदुरी मार्गे\nनाशिकवरून नांदुरी गाव गाठावे.नांदुरीतून कळवणला जाणा-या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे.नांदुरी पासून ६ कि.मी अंतरावर आठंबा गाव आहे.या गावातून २ कि.मी अंतरावर असणा-या 'सादडविहीर' या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे.या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.\n२. नाशिक कळवण मार्गे\nनाशिक कळवण मार्गेओतूर गाठावे.ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे कण्हेरवाडी गावात यावे.कण्हेरवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो.या दोन्ही वाटा वर सांगितलेल्या खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते.ती सोंड पकडून एक तासाच्या खडा चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो.वाट निसरडी आहे त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.\nराहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय : आपण करावी.पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : सादडविहीर गावातून दीड तास.कण्हेरवाडीतून २ तासजाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुंमध्ये\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/authors/Akshay_Jog.html", "date_download": "2018-04-23T07:38:17Z", "digest": "sha1:FTUSYLRI5OUCX5J3IDWXI5LP4L3PGFKZ", "length": 9978, "nlines": 46, "source_domain": "mahamtb.com", "title": " अक्षय जोग", "raw_content": "\nसावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग.\nविश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.\nरोहिंग्यांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश नसल्यामुळे व त्यांना नागरिकत्वाचे अधिकार नसल्यामुळे रोहिंग्या अनेक अधिकारांपासून वंचित आहेत. ..\n१९५१ च्या म्यानमार सार्वत्रिक निवडणूकीत ५ रोहिंग्या संसदेवर निवडून गेले होते, त्यांपैकी देशाच्या पहिल्या दोन महिला खासदारांपैकी एक 'झुरा बेगम' ह्या होत्या...\nरखिन राज्य व रोहिंग्या मुस्लिम\nम्यानमार शासनाने रोहिंग्या मुस्लिमांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश केलेला नसला तरी कमन मुस्लिमांचा १३५ राष्ट्रीय वांशिक गटात समावेश केलेला आहे...\nम्यानमार - सर्वसाधारण माहिती\n१९८९ मध्ये बर्माचे अधिकृतरित्या 'म्यानमार' असे व पूर्वीची राजधानी 'रंगून'चे 'यांगोन' असे नामांतर करण्यात आले. २००६ला 'नेपिडो' ही म्यानमारची राजधानी घोषित करण्यात आली...\nसावरकरांचे हिंदुत्व व हिंदूराष्ट्र - समज - गैरसमज\nआज स्वा. सावरकरांच्या पुण्यातिथीदिनी त्यांच्या हिंदुत्व, हिंदुराष्ट्रासंबंधीच्या विचारांची माहिती देणारा हा लेख.....\nशत्रू संपत्ती निर्बंध/Vested Property Act\nहिंदू मतदारांचा मतदानासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या सरकारच्या शेवटच्या दिवशी ‘Vested Property Return (Repeal) Act 2001’ घोषित केला...\nख्रिश्चन, अहमदिया, शिया व ब्लॉगर\nकेवळ मुस्लिमेतर अल्पसंख्यांकांचाच (म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन) छळ होतोय असे नाही तर मुसलमानातील अहमदिया व शियांवरही आता हिंसक हल्ले होत आहेत...\nचित्तगाव पर्वतीय क्षेत्र - बौध्दांची ससेहोलपट - भाग १\nनुकतेच भारत सरकारने १९६४ पासून भारतात राहणाऱ्या चकमा बौद्ध व हाजोंग हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचे सांगितले...\nबांगलादेश स्वातंत्र्यानंतरही हिंदू वंशविच्छेद सुरूच\nप्रा. अली रियाझ 'God Willing: The Politics of Islamism in Bangladesh' या त्यांच्या पुस्तकात असा निष्कर्ष काढतात की, गेल्या २५ वर्षात बांगलादेशातून ५३ लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे...\nबांग्लादेशातील अल्पसंख्यांक- हिंदूंचा वंशविच्छेद\nमुस्लिम लीगच्या पाकिस्तान मागणीत त्यांना सामायिक हेतू दिसला म्हणून त्यांनी त्यास पाठिंबा दिला...\nलोकशाही संघवाद- भाग ४\nकूर्द वंशिय हे चार विविध देशात (इराक, इराण, तुर्कस्तान व सिरिया) विभागले आहेत. त्या चारही देशातून फुटून एकसंध कूर्दिस्तान निर्माण करणे सध्या तरी शक्य दिसत नाही...\nरोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत- अब्दुल्ला ओकलान\nअब्दुल्ला ओकलान हा रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत आहे. त्याची पार्श्वभूमी, वैचारिक बैठक, सद्यस्थिती व अब्दुल्ला ओकलानने कोणाकडून स्फूर्ती घेतली हे जाणून घेणे आवश्यक आहे...\nरोजावा क्रांती - पार्श्वभूमी व प्राथमिक माहिती\nरोजावा क्रांतीविषयी जाणून घ्यायच्या आधी कूर्दिस्तानच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेणे गरजेचे आहे. ..\nरोजावा क्रांती, महिला सबलीकरण व झोराष्ट्रीयन घरवापसी\nदि. ९ जानेवारी २०१४ ला ‘रोजावा’ या उत्तर सीरियामधील कुर्दबहुल प्रदेशात स्वायत्ततेची घोषणा करण्यात आली. अनेक क्रांती पाहिलेला मध्य आशिया या ‘रोजावा क्रांती’कडे कसे पाहील आजपासून दर गुरुवारी या नवीन सदरातून.....\nभारताने सहाय्य करताना अखंड सावधान राहून समोरून सकारात्मक प्रतिसाद येऊन अल्पसंख्यांकांचे संरक्षण होतेय का हे पाहणे आवश्यक आहे..\nअल्पसंख्यांकांसाठी लढणाऱ्या काही व्यक्ती व संस्था\n'बांगलादेशातील अल्पसंख्यांक' या अक्षय जोग यांच्या सदरातील हा ९ वा लेख..\nचित्तगाव पर्वतीय क्षेत्र- बौध्दांची ससेहोलपट - भाग २\n९८०ला स्नेह कुमार चकमा यांच्या नेतृत्वाखालील 'Buddhist Minority Protection Committee' ने चित्तगावच्या इस्लामीकरण व बौध्दांच्या धर्मांतरासाठी बांगलादेश सरकारला जबाबदार धरले होते...\nबांगलादेशातील अंतर्गत राजकरणात हिंदूंचाच बळी\nहिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर लेख लिहिल्यामुळे व पिडितांच्या मुलाखती घेतल्यामुळे २२ नोव्हेंबर २००५ला शहारियार कबीर ह्यांना अटक करण्यात आली होती...\n१९७१ युद्धाआधी हिंदूंचा वंशविच्छेद\nदुसऱ्या महायुद्धा दरम्यान नाझींनी केलेल्या ज्यू वंशविच्छेदाशी ह्या हिंदू वंशविच्छेदाची तुलना करता येईल...\nआजच्या भारतातील पश्चिम बंगाल व बांगलादेश हा संपूर्ण भूभाग सन १९४७ च्या आधी ब्रिटिशकालीन भारतात 'बंगाल प्रांत' म्हणून ओळखला जात होता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/new-ground-kalyan-east-12-acres-land-assured-funding/amp/", "date_download": "2018-04-23T07:48:57Z", "digest": "sha1:ID6WVM2AMDSXUMDAD25D5ER6KFRFR3LC", "length": 5272, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New ground for Kalyan East, 12 acres of land, assured of funding | कल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन | Lokmat.com", "raw_content": "\nकल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन\nपूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे\nकल्याण : पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागाही महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे आदेश शिंदे यांनी या वेळी महापालिकेच्या अधिका-यांना दिले आहे. कल्याण, तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेची शिंदे यांनी पाहणी केली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. मैदान विकसित करण्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याचेही आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, खासदारांनी कल्याण-मलंग रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटवले जावेत. मुख्य कामाला गतीने सुरुवात करावी. तसेच या रस्त्यावर बरीच रहदारी असल्याने रस्त्याचा एक भाग मोकळा ठेवून उर्वरित भागाचे काम करावे, अशा सूचना शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.\nलोकलमधून पडून जखमी झालेल्या दीपाली ढोमसेला आर्थिक मदतीची गरज\nडोंबिवलीतील 19 वर्षीय हिंदू तरुण घेतोय जैन धर्माची दीक्षा\nवन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी : दुकलीला अटक\n13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे\nठाण्यात एसटीला यंदा ३९ कोटींचा तोटा\nआयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती\nउल्हासनगर पोटनिवडणुकीच्या निकालाने संपवली ओमी टीमची सद्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_4641.html", "date_download": "2018-04-23T07:38:38Z", "digest": "sha1:6UEFRFPUOONF6M4HWBYUMTEWEI4P3MCE", "length": 6398, "nlines": 40, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: किल्ले बिरवाडी", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : १२००फूट.\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nरोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड,तळगड,मानगड कुर्डुगड,बीरवाडी असे अनेक छोटेछाटे किल्ले आहेत.इतिहासात फारसा कुठे उल्लेख नसलेला बीरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ कि.मी अंतरावर आहे.स्वतचे वाहन असेलतर १ ते २ तासात किल्ला सहज पाहून होते.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिरलागते.मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० बांधलेल्या पाय-या आहेत.सध्या देवळाच्याजीर्णोध्दाराचे काम चालू आहे.देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे.मंदीराच्यामागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे.येथून थोडे वर चढल्यावरआपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो.बुरुजापासून एक वाटउजवीकडे वळते.ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळून गडावर पोहचते.वाटेत एकाठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे त्याला\n'घोडाचे टाके'म्हणतात.किल्ल्याचे वैशिष्ट असे की किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत बुरुजआहेत.गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे प्रवेशद्वार आहे.आजही हेब-यापैकी शाबूत आहे.येथून थोडेवर गेल्यावर आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.गडमाथ्यावर पडक्या वाडाचे अनेक अवशेष आहेत.किल्ल्यावर अनेकपाण्याची टाकी आढळतात.गडमाथा फारच निमुळता असल्याने तो फिरण्यास अर्धातासपुरतो.\nगडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्याचा एकच मार्ग आहे.तो बिरवाडी गावातून जातो.\nरोहा मुरुड मार्गावर चणेरा नावाचे गाव आहे.रोह्यापासून १८ कि.मी वर तर मुरुड\nपासून ५ कि.मी वर चणेरा गाव आहे.चणेरा गावापासून बिरवाडी गाव ५ किमी वर\nआहे.बिरवाडी हे पायथ्याचे गाव आहे.गावातून किल्ल्यावर जाण्यास पायवाट\nआहे.बिरवाडी गावातून किल्ला गाठण्यास अर्धा तास लागतो.\nराहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र बिरवाडी गावात असणा-या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय : जेवण आपण स्वतः घेवून जावे. पाण्याची सोय : गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : बिरवाडी गावातून अर्धातास .\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2011/02/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T07:56:51Z", "digest": "sha1:KZOSN7ZEBIMBEP6ZBDPJ7E2ZZKS6CQ3H", "length": 17394, "nlines": 196, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: नवा बातमीदार", "raw_content": "\nनाकाला पुन्हा मिरच्या झोंबणार\nमराठी वृत्तपत्रसृष्टीत पत्रकारितेवर भाष्य करणाऱ्या, टीका करणाऱ्या आणि लोकांचे वाभाडे काढणाऱ्या ब्लॉगची परंपरा आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. लेट्स भंकस, कळते-समजते, सहयोगी बातमीदार, फेकिंगन्यूज-ब्रेकिंगन्यूज आणि इतर काही ब्लॉगपुरती मर्यादित असलेली ब्लॉग परंपरा आता थेट सातासमुद्रापार गेली आहे. नवा बातमीदार हा नवा ब्लॉग मराठी पत्रकारितेत सुरु झाला असून हा ब्लॉग चालविणारी मंडळी थेॉ अमेरिकेत बसून ब्लॉग चालवित आहेत. (म्हणजे त्यांनी डिक्लेरेशन तरी तसं दिलंय बुवा)\nयाचाच अर्थ कोणी कोणावर टीका टिपण्णी केली आणि पत्रकाराच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तरी त्याला हात चोळत बसण्यावाचून काहीही करता येणार नाही, असं दिसतंय. कारण पूर्वीप्रमाणेच हा ब्लॉगही बंद करावयाचा झाल्यास आता थेट अमेरिकेशी पंगा घ्यावा लागणार आहे. कारण आमच्या ब्लॉगमुळे तुमचे चारित्र्यहनन झाले असे वाटत असेल तर तुम्ही आम्हाला बिनदिक्कतपणे कायदेशीर नोटीस पाठवू शकता, असा नवा ब्लॉग नव्या बातमीदारवर पडला आहे. त्यात आयपी अॅड्रेस, संपूर्ण पत्ता आणि संपूर्ण नावही दिले आहे. त्यामुळे ज्यांना अशा ब्लॉगमुळे मनस्ताप होत असेल त्यांनी थेट अमेरिकी सायबर क्राईम डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.\nव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्यावर स्वतः निर्बंध घालायचे. आणि पत्रकारितेवरील स्वातंत्र्याच्या हल्ल्याच्या नावाने गळे काढणाऱ्यांविरोधात असे ब्लॉग वाढत जात आहेत, ही चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. अर्थात, कोणत्याही प्रसंगी वाहवत न जाता इतर ब्लॉगवर आलेली परिस्थिती आपल्यावर ओढवू नये, याची जबाबदारी या ब्लॉगवर आहेच. तेव्हा नव्या सुरुवातीस शुभेच्छा...\nनव्या बातमीदारवरील नवा ब्लॉग खालीलप्रमाणे...\nया ब्लॉग मधील मतांशी आपण सहमत नसाल, आपणास जर अब्रूहनन झाल्यासारखे वाटत असेल तर आपण आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकता. अशी नोटीस आपण खालील पत्त्यावर पाठवू शकता -\nभारतातील सायबर कायद्यानुसार, भारतीय हद्दीबाहेरील कार्यक्षेत्रातून कार्यान्वित असलेली वेबसाइट अथवा सायबर हालचाल यावर सध्या तरी काही नियंत्रण आणता येत नाही. आंतरराष्ट्रीय सायबर कायद्यानुसार मात्र एखाद्या व्यक्तीला जीवाला धोका संभवत असेल तर सायबर हालचाल रोखण्यासाठी परस्पर सहकार्य वापरले जाते. मात्र आम्ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या उच्च मूल्यांचे पालन करण्यास बांधील आहोत. आपण जर आम्हाला एखाद्या अनुचित बाबीसंदर्शात अमेरिकी कायद्याच्या अधीन राहून भारतातील सक्षम अमेरिकी वकिलातीमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली तर आम्ही तिचा जरूर स्वीकार करू. त्यामुळेच आम्ही आमची ओळख लपवून ठेवलेली नाही. मात्र आम्ही थर्ड पार्टी सायबर फेसिलीटेटर आहोत, हे कृपया जरूर ध्यानात घ्यावे.\nसायबर कायद्यान्वये एखाद्याची अथवा एखादीची फेक (बनावट) प्रोफाईल तयार करून त्या व्यक्तीच्या नावे सायबारविश्वात वावरणे आणि फीशिंग अर्थात आर्थिक फसवणूक हे सर्वात गंभीर गुन्हे मानले जातात. काही प्राथमिक बाबतीत आपण स्वत:ही खबरदारी घेऊन टाळू शकता. काही प्राथमिक बाबी आपण माहितीही करून घेऊ शकता. जसे तुम्ही ज्या संगणकावरून इंटरनेटचा वापर करताय त्याचा युनिक पत्ता अर्थात आयपी एड्रेस; कसा ते इथे बघा अगदी सोपे आहे, तुम्हालाही सहज जमेल.. 'ई-मेल'ला आलेल्या हेडरवरुन तुम्हाला सायबर विश्वातल्या कुठल्या पत्त्यावरून ते 'ई-पत्र' आलेय ते अगदी काही क्षणात कळेल. ज्या 'आय-पी'वरुन ई-मेल आलाय तो 'आय-पी' इथे टाका आणि सर्च करा. कुठल्या शहरातून, कोणत्या संगणकावरून, कुठल्या इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडरच्या (आयएसपी) कनेक्शनवरुन ई-मेल पाठविला गेला आहे ते कळेल. एव्ह्ढेच काय कुठला ब्राऊझर आहे, कोणती ओपरेटिंग सिस्टीम पाठविणारा वापरतोय हेही कळेल.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 1:08 pm\nपत्रकार हे फक्त घरच्या म्हातारीचे काळ असल्याने ते या ब्लॉगचे आव्हान कसे स्वीकारतील\nमी तो ब्लॉग वाचला. इतक्या सरळ सरळ उघडपणे आरोप करणारा तो ब्लॉगर जरी भारताबाहेरून लिहित असला, तरीही इतकी आतल्या गोटातली बातमी केवळ भारतामधूनच पुरवली जाऊ शकते. अमेरिकेत राहून इतकी इथ्यंभुत माहीती मिळवली जाऊ शकत नाही.\nब्लॉग आवडला. टाकतोय फेवरेट्स मधे.\nआज झी २४ तासविषयी आल्याने हा नवा बातमीदार समजला ...GOOD ONE DEAR FROM AMERICA..AL D BEST\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nटीम इंडियाला हार्दिक शुभेच्छा...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2013-10-07T10:26:00-07:00&max-results=10", "date_download": "2018-04-23T07:16:07Z", "digest": "sha1:FTPAOE3XW2CN2ONQYSGH3LZFWXVKDYCV", "length": 9190, "nlines": 150, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5525080292663871658&title=Photography%20Exhibition%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:31Z", "digest": "sha1:MIY32YQR7ISXYQYGV2PODSLNRV263PAE", "length": 10705, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘क्षण’ फोटोग्राफी प्रदर्शन २३ मार्चपासून", "raw_content": "\n‘क्षण’ फोटोग्राफी प्रदर्शन २३ मार्चपासून\nपुणे : ‘स्टारविन्स इंटरटेमेंट व कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे ‘क्षण’ या फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन २३ ते २५ मार्च दरम्यान राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड येथे करण्यात येणार आहे,’ अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक व स्टारविन्स इंटरटेमेंटचे सहसंस्थापक प्रणव तावरे यांनी दिली.\nया वेळी ‘स्टारविन्स’चे सहसंस्थापक राज लोखंडे, प्रथमेश खारगे, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.\nप्रदर्शनाविषयी बोलताना तावरे म्हणाले की, ‘छायाचित्रकार जयेश दुणाखे यांच्या स्मरणार्थ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून, प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता माजी राज्यमंत्री विजय कोलते, झील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक जयेश काटकर व प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे व गणेश भोर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.\nलोखंडे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला भारतातील सर्वच भागातील छायाचित्रकारांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, इंदोर, कोलकता, बंगळुरू, दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरातून छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे या प्रदर्शनासाठी पाठवली आहेत. प्रदर्शनासाठी एकूण ५५ छायाचित्रकारांची १४१ छायचित्रे आपण प्रदर्शित करत आहोत. ‘क्षण फोटोग्राफी’कडून या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवा छायाचित्रकारांना एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.’\nप्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना खारगे म्हणाले, ‘या वर्षी प्रदर्शनासाठी सहा विषयांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्री-वेडिंग, प्रस्पेक्टीव्ह फोटोग्राफी, आइज फोटोग्राफी, ब्लँक आणि व्हाईट, ओल्ड बिल्डिंग अँड आर्किटेक्चर, सी-स्केप या विषयांचा समावेश होता.’\n‘क्षण पुरस्कार २०१८’चे वितरण\nया निमित्ताने प्रथमच ‘क्षण पुरस्कारां’चे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये शिववर्धन ढोल-ताशा पथकाचे केतन कंक, टाईम्स ग्रुपचे छायाचित्रकार मंदार देशपांडे, मैत्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, झील एज्युकेशन सोसायटीचे कँपस डायरेक्टर संजय देवकर, ढोल-ताशा वादक अथर्व कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण व प्रदर्शनातील सर्वोत्तम छायाचित्रकरांना २५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.\nदिवस : २३ ते २५ मार्च २०१८\nउद्घाटन : सकाळी ११ वाजता\nवेळ : सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत\nस्थळ : राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे\nदिवस : २५ मार्च २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nTags: पुणेक्षणस्टारविन्स इंटरटेमेंटकसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळप्रणव तावरेKshanPhotography ExhibitionPunePranav TawareStarwins Entertainmentsप्रेस रिलीज\nपुणे येथे ‘दृष्टिकोन २०१८’चे आयोजन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5.html", "date_download": "2018-04-23T08:39:11Z", "digest": "sha1:LOLOUETMZK5TTT76C7QLUQAIAOHDICJ7", "length": 5820, "nlines": 84, "source_domain": "zeenews.india.com", "title": "माघी गणेशोत्सव - Latest News on माघी गणेशोत्सव | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nसिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव, वाहतूक अन्य रस्त्यावर वळवली\nश्री सिद्धिविनायक रथ यात्रेमुळे दादर-प्रभादेवी परिसरातील वाहतूक सायंकाळी ४ वाजेपासून अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे.\nराज्यभर माघी गणेशोत्सवाचा उत्साह\nचौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरु होतोय.\nमाघी गणेशोत्सव : पुजेची वेळ आणि तिथी\nकोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्याकडे गणेशपूजनाने होते. आज माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालीये.\nमाघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी\nमाघी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि मंगळवार असा दुर्मिळ योग आज आलाय. यासाठी मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आलीय.\nआज माघी गणेशोत्सवाचा उत्साह...\nराज्यात आजपासून माघी गणेशोत्सव साजरा होतोय. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजाननाची माघ महिन्यात येणारी ही गणेशचतुर्थी...\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nतब्बल ४२ तासानंतर मगरीनं ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह हाती\nदोन्ही बॅट्समन एकाच जागेवर पोहचले, तरीही दोघही नॉटआऊट\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'\nVIDEO: वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी क्रिकेटने भारतीयांसमोर केला वाह्यातपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://sajambitiondt.blogspot.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:08:25Z", "digest": "sha1:2IEEFOHEKTC47OJPRBRHAICAOJ5WXBBI", "length": 5067, "nlines": 145, "source_domain": "sajambitiondt.blogspot.com", "title": "SAJ.. improvising life: संपूर्ण ...", "raw_content": "\nजे भोगले त्याने भागले का\nमित्र, नाते अन कुटुंब\nपु.ल. च एक सुंदर पत्र\nअखेर त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली…\nआयुष्य खुप सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया़...\nहंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य\nगुरूची 7 एप्रिलला प्रतियुती गुरू येणार पृथ्वीजवळ\nमाझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत\nयेत्या दशकातील राजकीय आव्हाने\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nBSE डॉलेक्स-३० आणि अमेरिकन इंडेक्स ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/great-decision-gst-18-percent-gst-17-percent-28-percent/amp/", "date_download": "2018-04-23T07:46:22Z", "digest": "sha1:KVU2C2OM6ALLVPSUKC2PACWUTHJ7R256", "length": 5469, "nlines": 36, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Great decision on GST, 18 percent on GST from 17 percent to 28 percent | जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त | Lokmat.com", "raw_content": "\nजीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त\nजीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली.\nनवी दिल्ली - जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत.\nआसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.\n1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. एसी हॉटेलमध्ये बसल्यानंतर लागणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे.\nGST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर\nनोटांच्या छपाईचे काम रात्रंदिवस सुरू; २00 व ५00च्या नोटांवर आता भर\nएकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता\nचांगल्या पावसाचे भाकीत; कंपन्या उत्साहामध्ये\nपीएफची रक्कम पसंतीनुसार शेअर बाजारात गुंतविता येणार\nनोटाटंचाईवर खलबते, रिझर्व्ह बँकेत दिवसभर बैठकांचे सत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9F-118041200011_1.html", "date_download": "2018-04-23T07:30:49Z", "digest": "sha1:G7SRPSSLLV2I5KLTLQWITIGRWXA3UD6O", "length": 10347, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तान सोशल मीडियावर महादेवाच्या रूपात इमरान खानाचा फोटो व्हायरल होत आहे. यामुळे गोंगाट पसरला आहे. पा‍कमध्ये राहणारे हिंदूच नव्हे तर पाक संसदेतही हल्ला होत आहे.\nसूत्रांप्रमाणे पाकिस्तानी संसदने तहरीक-ए-इंसाफ चे अध्यक्ष इमरान खानला महादेवाच्या रूपात दर्शवण्याबद्दलची चौकशी संघीय इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ला सोपवली आहे. यापूर्वी संसदेत पीपीपी सदस्याने आरोप लावले होते की हे काम नवाज शरीफचे पक्ष मुस्लिम लीग याचे आहे.\nशरीफ यांच्या पक्षाला समर्थन देणार्‍या फेसबुक पेजवर ही फोटो शेअर केली गेली आहे. 8 एप्रिल रोजी फोटो पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणावर पाक येथील हिंदू लोकांनी विरोध नोंदवला आहे.\nफोटो चर्चेत आल्यानंतर संसदेत सदनाची कार्यवाही दरम्यान पाकिस्तान पीपुल्स पार्टी चे सदस्य रमेश लाल यांनी या कृत्यासाठी नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवाबदार ठरवले. त्यांनी सत्ताधारी पक्षावर अल्पसंख्यक हिंदूंची भावना दुखवण्याचा आरोप लावला.\nगृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश\nलाहोर हायकोर्टाने हाफीजला ठरवले समाजसेवक\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी\nसोमवारी करा महादेवाच्या या मंत्रांचा जप\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6476-virar-theft-in-temple-village", "date_download": "2018-04-23T07:44:27Z", "digest": "sha1:SNV4F5OGTAUKUPSBRO3QIBZQR36DW7TX", "length": 5482, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मूर्तीवरील आभूषण, दानपेटीतील रक्कम पळवली; चोरटे कॅमेऱ्यात कैद - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमूर्तीवरील आभूषण, दानपेटीतील रक्कम पळवली; चोरटे कॅमेऱ्यात कैद\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nविरारच्या नारंगी परिसरातील मंदिरात दोन चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आलीय. एकवीरा देवीच्या मंदिरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडलीय.\nमूर्तीवरील आभूषण आणि दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय. मदिरात असलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://internetguru.net.in/blog/", "date_download": "2018-04-23T07:20:40Z", "digest": "sha1:NACR6MRT5YRQALZHYTCVT5KABR6HIIZW", "length": 4351, "nlines": 37, "source_domain": "internetguru.net.in", "title": "Blog – INTERNET GURU", "raw_content": "\nइंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष\nशाक्य नरेश शुद्धोधन यांच्या घरी इ. स. पूर्व ५६३ साली जन्मलेल्या सिध्दार्थने आपले नवजात बालक राहुल आणि पत्नी यशोधन यांचा त्याग केला, आणि दु:खापासून मुक्ती मिळणाऱ्या मार्गाच्या शोधात जंगलात निघून गेले. कित्येक वर्षाच्या कठोर साधनेनंतर बोध गया (बिहार) मध्ये बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिधार्थचे गौतम बुद्ध झाले. हा झाला सुमारे दोन हजार […]\nइंटरनेट साक्षरता अभियानात सहभागी व्हा.\nसाप्ताहिक शैक्षणिक माहिती-पत्रकासाठी Subscribe करा.\n'इंटरनेट गुरु' हे इंटरनेट विषयावरचं भारतातील पहिले मराठी शैक्षणिक त्रैमासिक आहे. शिका आणि शिकवा या तत्वाने इंटरनेट संबंधित सर्व विषय मराठीतून शिकविणाऱ्या इंटरनेट गुरूंचा हा समूह आहे. निवडक आणि उपयुक्त शैक्षणिक लेख आम्ही या प्रिंट मासिकाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. आपला सहभाग स्वागतार्ह आहे.\nइंटरनेट गुरु मासिकामध्ये आपली जाहिरात म्हणजे इंटरनेट साक्षरता अभियानास मोलाची मदत आहे. इंटरनेट गुरु परिवारातील सुज्ञ, संगणक प्रिय आणि नाविन्याची आवड असणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचे 'इंटरनेट गुरु' हे एक उत्तम मध्यम आहे. जाहिरात दरपत्रक आणि ऑनलाईन जाहिरात ऑर्डरसाठी येथे क्लिक करा.\nआपणही व्हा ‘इंटरनेट गुरु’\nइंटरनेट गुरु बनण्यासाठी सर्वज्ञ असायला पाहिजे असे नाही. तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील इंटरनेट संबंधित तुमच्या अनुभवावर आधारित 1500 शब्दांपर्यंतचा मराठी शैक्षणिक लेख info@internetguru.net.in या ईमेलवर पाठवा. इंटरनेट गुरु मासिकात आम्ही तो प्रसिद्ध करू.\nइंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष Sep 6, 2017\nइंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष Sep 6, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/cucumber-face-packs-for-summer-118032700011_1.html", "date_download": "2018-04-23T07:40:21Z", "digest": "sha1:7ZKI4LDTFDMSG6UWHNB7T3JT2LRYD6QZ", "length": 9851, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी काकडीचे फेस पॅक\nघरात अगदी सहज सापडणारी काकडी चेहर्‍यावर चमक आणू शकते. घरी काकडीचे फेस पॅक तयार करून आपण ही दिसू शकता सुंदर. तर जाणून घ्या कसे तयार करायचे आहे हे पॅक:\n* अर्धी काकडी घेऊन 1-1 चमचा ओट्स, दही आणि मधासोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या.\nकाकडीच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस आणि अंड्याच्या पांढरा भाग मिसळा. 20 मिनिट ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल.\n5 चमचे काकडीच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचे रस मिसळा. पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून 15 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा.\n3 चमचे काकडीच्या रसात 12 थेंब गुलाबपाणी आणि थोडी मुलतानी माती मिसळा. 14 मिनिट त्वचेवर लावून ठेवावे नंतर गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्सही नाहीसे होतात.\n1 चमचा एलोवेरा जेल किंवा रसात किसलेली काकडी मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटानंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल.\n2 चमचे बेसनामध्ये 2-3 चमचे काकडीचा रस मिसळा. 20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा नंतर गरम पाण्याने धुऊन टाका. याने त्वचेवरील डाग दूर होतील.\nकाकडीच्या पेस्टमध्ये दही मिसळा. चेहर्‍यावर या मिश्रणाने मालीश करा. 10-15 मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन टाका. हे ड्राय स्कीनवर उपयोगी ठरेल. तसेच पिंपल्सची समस्याही सुटेल.\nकाकडी आणि ओट्सची पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावून 15 मिनिटानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. डेड स्कीनसाठी हे फायदेशीर ठरेल.\nकाकडी आणि टोमॅटो मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटाने गार पाण्याने धुऊन टाका. याने त्वचा उजळेल.\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\nसौंदर्यासाठी टूथपेस्ट, जाणून घ्या फायदे\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tamil-nadu-cartoonist-bala-arrested-for-his-caricature-on-tn-cm-and-police-commissioner/", "date_download": "2018-04-23T07:44:58Z", "digest": "sha1:5YQIUYU3UQBSDYFUJIHEGH66CGOUMWVD", "length": 17088, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या तरुणाला अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या तरुणाला अटक\nतमिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या फ्रिलान्स कार्टूनिस्टला पोलिसांनी रविवारी चेन्नईमध्ये अटक केली आहे. जी. बाला असे अटक केलेल्या व्यंगचित्रकाराचे नाव आहे. राज्यातील तिरुनेलवेली येथे एका कुटुंबाने आत्मदहन केल्याप्रकरणी राज्य सरकारवर टीका करणारे व्यंगचित्र काढल्याच्या आरोपाखाली जी. बाला याला अटक करण्यात आली आहे.\nस्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तिरुनेलवेली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी क्राईम ब्रांचकडे संबंधित व्यंगचित्राबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जी. बाला याच्या अटकेविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून त्याच्या समर्थनार्थ #standwithCartoonistBala हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहे.\nतिरुनेलवेलीमधील पी. इसाकिमुथू नावाच्या मजूराने आपली पत्नी आणि दोन मुलांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांची पत्नी सुब्बुलक्ष्मी, ४ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर, इसाकिमुथू स्वत: ७५ टक्के भाजले होते. इसाकिमुथू यांनी सावकाराकडून पावने दोन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनी सावकाराला व्याजासह दोन लाख रुपये परत केले होते, मात्र सावकार आणखी दोन लाखांची मागणी केल्याने त्यांनी आत्मदहनाचे पाऊल उचलले होते.\nयाप्रकरणी इसाकिमुथूचा भाऊ गोपीने सांगितले की, सावकाराच्या त्रासाला कंटाळून इसाकिमुथू ६ वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी सावकाराविरोधात कोणताही कारवाई केली नाही. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोपीने केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसंभाजीनगरात शिवा संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन\nपुढीलचहा विकण्याच्या नावावर देश विकण्याची तयारी – कन्हैय्या कुमार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=972", "date_download": "2018-04-23T07:49:30Z", "digest": "sha1:4WB7HGR5JUCYYDWQ2QPF3U4XBICO6IFZ", "length": 7713, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून ‘त्या’ महिलांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंचे आभार मानले\nकाँग्रेस कार्यालय तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी\nEVM मशिन …सत्ता..सत्तेचा महामार्ग पून्हा एकदा राज ठाकरेंचे कार्टूनच्या माध्यमातून भाजपवर फटकारे\nओखीची भिती; मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी\nमै हिंदी मे ही बोलूंगा जो करना है कर ले असं म्हणत परप्रांतीयाची मराठी तरुणाला जखमी होईपर्यंत मारहाण; लोकल ट्रेनमध्ये राडा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त BMC सज्ज\nनवी मुंबईत तरुणीला लुटून धावत्या रेल्वेतून बाहेर फेकलं\nआदित्य ठाकरेंनी चालवली सायकल\nपटसंख्या कमी असलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना जवळच्या खासगी शाळांमध्ये सामावुन घेणार\nमोटरमनच्या सतर्कतेमुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर मोठी दुर्घटना टळली\nभाजप मनसेला मोठं करतंय; निरुपमांचा भाजपवर गंभीर आरोप\nचेंबुरमध्ये पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केल्याने तरुणांनी घातला राडा\nभायखळ्यात येऊन तोडफोड करा मग तुम्हाला दाखवतो वारीस पठाण यांचे राज ठाकरेंना आव्हान\nओखी चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार: मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा\nरेल्वेचे वेळापत्रक बघूनच रविवारी घरा बाहेर पडा\nसरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार\nमुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण; संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडी\nसरकारमधून बाहेर पडलेल्या राजू शेट्टींनी घेतली अशोक चव्हाणांची भेट\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2010_08_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:40:23Z", "digest": "sha1:DYQ74UIGLG5YIGT5U6SDGIO2V2ARAB42", "length": 12741, "nlines": 82, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: August 2010", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nस्वयंवर मंडपात सर्व राजे, राजपुत्र जमले. नलहीं त्यांत होताच. चारी देवांनी त्याच्या शेजारचींच आसने पकडलीं एवढेच नव्हे तर चारी देवांनी नलाचेच रूप धारण केले मंडपांत एका ओळीत पांच नल बसलेले दिसत होते. दमयंती स्वयंवर मंडपांत आली. तिला नलालाच माळ घालावयची असल्याने इतर राजांकडे न पाहतां ती सरळ नल बसला होता तेथेच आली. पाहते तों पांच नल मंडपांत एका ओळीत पांच नल बसलेले दिसत होते. दमयंती स्वयंवर मंडपांत आली. तिला नलालाच माळ घालावयची असल्याने इतर राजांकडे न पाहतां ती सरळ नल बसला होता तेथेच आली. पाहते तों पांच नल तिला काही सुचेना. तिला अर्थातच कळले कीं चारी देवांनी नलाचें रूप घेतले आहे. खरा नल ओळखल्याशिवाय माळ घालतां येईना. मग तिने मनांतल्या मनांत देवांची प्रार्थना केली कीं मी मनाने नलालाच वरले आहे तेव्हां आतां दुसर्‍या कोणाला माळ घातली तर ती प्रतारण होईल तेव्हां देवांनो तुम्हीच मला खरा नल कसा ओळखावा तें सांगा. देवांना तिच्या शुद्ध प्रेमाची खात्री पटली व मग नलाचें रूप त्यानी टाकलें नाहीं पण अशीं लक्षणे प्रगट केलीं कीं त्यायोगें नलरूपी देव ओळखूं यावे आणि तिलाच तीं लक्षणे ओळखण्याचीहि प्रेरणा दिली. तीं लक्षणे अशीं कीं न्यांचे नेत्र स्थिर होते म्हणजे पापण्या व बुबुळे हलत नव्हतीं, त्यांच्या गळ्यांतील हारांचीं फुले एकजात सारखीच टवटवीत व धुळीचा कणहि न उडालेलीं होतीं, एकहि किंचितहि सुकलेले नव्हतें, त्यांचे पाय जमिनीला न टेकतां अधांतरी होते. त्यांचे चेहेर्‍यावर किंचितहि घाम नव्हता. खर्‍या नलराजाचे ठायीं अशीं लक्षणे अर्थातच नव्हतीं. सूक्ष्म निरीक्षणाने दमयंतीला खरा नल ओळखता आला व तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. लगेचच देवांनीहि नलाचें रूप टाकून ते स्वत:च्या नित्य रूपांत दिसूं लागले. सर्व उपस्थितांनाहि हा सर्व प्रकार पाहून आश्चर्य व आनंद वाटला. देवांनी नलाचे अभिनंदन केले व त्याला अनेक वर दिले. त्यांत मुख्य म्हणजे अग्नीने ’तुला पाहिजे तेव्हा व तेथे मी लगेच प्रगट होईन’ असा वर दिला व वरुणाने ’पाहिजे तेव्हां तुला जल प्राप्त होईल’ असा वर दिला. स्वयंवर संपून नल-दमयंतीचा यथासांग विवाह झाला.\nदमयंतीच्या रूपगुणांचे वर्णन ऐकून चार देव तिच्या प्रेमांत पडून तिच्या स्वयंवराला चालले होते ते नलाला वाटेत भेटले. मानव स्त्रीच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष देवच स्पर्धेत उतरले होते ही मोठी रमणीय कल्पना आहे. इंद्र, अग्नि, यम व वरुण हे ते चार देव. नलाला पाहून त्याचे रूप व गुण लक्षात आल्यावर आपल्याला काही चान्स नाही असेंच त्याना वाटले मात्र प्रयत्न न सोडतां त्यांनी एक डाव टाकला मात्र प्रयत्न न सोडतां त्यांनी एक डाव टाकला त्यांनी खुद्द नलालाच आपला दूत बनवलें व सांगितलें कीं तूं दमयंतीला निरोप दे कीं आम्ही चौघे स्वयंवराला येणार आहों व आमच्या पैकींच एकाला तूं पसंत कर त्यांनी खुद्द नलालाच आपला दूत बनवलें व सांगितलें कीं तूं दमयंतीला निरोप दे कीं आम्ही चौघे स्वयंवराला येणार आहों व आमच्या पैकींच एकाला तूं पसंत कर देवांची आज्ञा त्यामुळे नलाला हे एक धर्मसंकट उभें राहिलें राहिलें देवांची आज्ञा त्यामुळे नलाला हे एक धर्मसंकट उभें राहिलें राहिलें आपल्यापरीने त्याने ते टाळण्यासाठी सबब सांगितली कीं दमयंतीला मी एकांतात कसा भेटणार व निरोप सांगणार तेव्हां माफ करा. पण देवांना त्याची परीक्षाच पहावयाची होती. त्यांनी म्हटलें कीं आमच्या प्रभावाने तुला तिला भेटतां येईल. नाइलाजाने नलाला कबूल करावें लागलें. त्याप्रमाणे नल नगरांत गेल्यावर दमयंतीला भेटला व त्याने मन घट्ट करून देवांचा निरोप तिला सांगितला. दमयंती म्हणाली कीं मी तुम्हालाच वरण्याचा निश्चय केला आहे. नलाने पुन्हा म्हटलें कीं प्रत्यक्ष देवांना सोडून तूं एका य:कश्चित मानवाला कसें वरण्याची इच्छा करतेस आपल्यापरीने त्याने ते टाळण्यासाठी सबब सांगितली कीं दमयंतीला मी एकांतात कसा भेटणार व निरोप सांगणार तेव्हां माफ करा. पण देवांना त्याची परीक्षाच पहावयाची होती. त्यांनी म्हटलें कीं आमच्या प्रभावाने तुला तिला भेटतां येईल. नाइलाजाने नलाला कबूल करावें लागलें. त्याप्रमाणे नल नगरांत गेल्यावर दमयंतीला भेटला व त्याने मन घट्ट करून देवांचा निरोप तिला सांगितला. दमयंती म्हणाली कीं मी तुम्हालाच वरण्याचा निश्चय केला आहे. नलाने पुन्हा म्हटलें कीं प्रत्यक्ष देवांना सोडून तूं एका य:कश्चित मानवाला कसें वरण्याची इच्छा करतेस दमयंतीने सांगितलें कीं मी तुमच्या रूपगुणांवर लुब्ध होऊन तुम्हाला वरण्यासाठीच स्वयंवर मांडले आहे. नल पुन्हा म्हणाला कीं मी देवांच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुला भेटतो आहें तेव्हां मला यश देण्यासाठीं तूं त्यांच्या इच्छेप्रमाणे कर. त्यांची अवकृपा न होतां तूं मला कसें वरणार दमयंतीने सांगितलें कीं मी तुमच्या रूपगुणांवर लुब्ध होऊन तुम्हाला वरण्यासाठीच स्वयंवर मांडले आहे. नल पुन्हा म्हणाला कीं मी देवांच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुला भेटतो आहें तेव्हां मला यश देण्यासाठीं तूं त्यांच्या इच्छेप्रमाणे कर. त्यांची अवकृपा न होतां तूं मला कसें वरणार दमयंती म्हणाली कीं हे स्वयंवर आहे आणि मंडपात देवांच्या उपस्थितीतच मी तुम्हाला माळ घालीन म्हणजे तुम्हाला दोष येणार नाहीं. नल परत गेला व 'मी तुमचा निरोप दमयंतीला दिला पण तिने मलाच वरण्याचे ठरवले आहे दमयंती म्हणाली कीं हे स्वयंवर आहे आणि मंडपात देवांच्या उपस्थितीतच मी तुम्हाला माळ घालीन म्हणजे तुम्हाला दोष येणार नाहीं. नल परत गेला व 'मी तुमचा निरोप दमयंतीला दिला पण तिने मलाच वरण्याचे ठरवले आहे तेव्हा माझा नाइलाज झाला’ असें त्यांना म्हणाला.देवांनी दोघांचीहि परीक्षाच पहायचे ठरवले होते त्यामुळे त्यांनी नलाला माफ केले पण स्वयंवर मंडपात एक नवीनच युक्ति केली. ती पुढल्या भागात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/passport-office-should-navi-mumbai-38586", "date_download": "2018-04-23T07:37:41Z", "digest": "sha1:AMTPT3BBFXLUSQ2LZ25VRLUCSEVZW574", "length": 11194, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Passport Office should for Navi Mumbai ‘नवी मुंबईसाठी पासपोर्ट कार्यालय हवे’ | eSakal", "raw_content": "\n‘नवी मुंबईसाठी पासपोर्ट कार्यालय हवे’\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nबेलापूर - नवी मुंबईची लोकसंख्या १५ लाखांवर गेली आहे. शेजारच्या पनवेल, खारघर आणि उरणची लोकसंख्या १० लाखांच्या आसपास आहे. तेव्हा सुमारे २५ लाखांच्या लोकसंख्येच्या या शहरातील नागरिकांच्या सोईसाठी नवी मुंबईत पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.\nठाण्यातील वागळे इस्टेट येथील कार्यालयात जाण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, खारघर, उरण परिसरातील नागरिकांना १५ ते ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे त्यांनी स्वराज यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.\nबेलापूर - नवी मुंबईची लोकसंख्या १५ लाखांवर गेली आहे. शेजारच्या पनवेल, खारघर आणि उरणची लोकसंख्या १० लाखांच्या आसपास आहे. तेव्हा सुमारे २५ लाखांच्या लोकसंख्येच्या या शहरातील नागरिकांच्या सोईसाठी नवी मुंबईत पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.\nठाण्यातील वागळे इस्टेट येथील कार्यालयात जाण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, खारघर, उरण परिसरातील नागरिकांना १५ ते ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे त्यांनी स्वराज यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\nनाणारच्या रणांगणात \"शिवसेना विरूद्ध राणे'\nमुंबई - नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पावरून शिवसेना सरकारच्या विरोधात आक्रमक झालेली असताना नाणार...\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6429-razi-movie-trailer-launch-alia-bhatt", "date_download": "2018-04-23T07:37:24Z", "digest": "sha1:DOMNATSAJHJGP3YHIRK6DS4OXFMC2HX5", "length": 6782, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत\nबॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात आलिया तीन वेगवेगळ्या भूमिका साकारतेय. मेघना गुलजार दिग्दर्शित तसेच, हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या नॉवेलवर आधारित राझी चित्रपटची निर्मीती करण जोहर आणि जंगली पिचर्सद्वारे करण्यात आली आहे. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युध्दा दरम्यानचा हा एक थ्रिलर सेट आहे.\nअलिया भट्ट एका काश्मिरी गुप्तहेराची भूमिका बजावत आहेत. विक्की कौशल पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. पुढे तो आलियाशी लग्न करतो. राझीचे ट्रेलर हे अत्यंत प्रखर आणि रोमांचक आहे. आलियाच्या चाहत्यांना तिच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता लागून राहिलृी आहे. त्यामुळेच सिनेमाचा ट्रेलर सिलीज करण्यात आलाय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-satej-patil-comment-80605", "date_download": "2018-04-23T07:15:26Z", "digest": "sha1:5XZBYU6TYHMO44OUCXIYSXXHVRU7AXUX", "length": 17335, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Satej Patil comment लिटरमागे २० रुपये खर्च होतोच कशासाठी? - सतेज पाटील | eSakal", "raw_content": "\nलिटरमागे २० रुपये खर्च होतोच कशासाठी\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर - एक लिटर दूध खरेदी-विक्रीत २० रुपयांचा फरक आहे. व्यवस्थापन खर्च कमी करून शेतकऱ्यांना अपेक्षित दूध दर देता येईल, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या संचालकांना धारेवर धरले.\nकोल्हापूर - एक लिटर दूध खरेदी-विक्रीत २० रुपयांचा फरक आहे. व्यवस्थापन खर्च कमी करून शेतकऱ्यांना अपेक्षित दूध दर देता येईल, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या संचालकांना धारेवर धरले.\nदरम्यान, म्हैस दुधात गायीचे दूध मिसळल्याच्या कारणावरून संचालक आणि आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी होऊन चांगलीच शाब्दिक चकमक झाली. या वेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत करीत मुद्यावर बोलण्याचे आवाहन केल्यानंतर पुन्हा चर्चेला सुरवात झाली.\n‘गोकुळ’ गाय दुधाचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत.\nया पार्श्‍वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’च्या संचालकांना निवेदन देण्यात आले. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या दालनात संचालकांनी आमदार पाटील यांच्याकडून निवेदन स्वीकारले. या वेळी आमदार पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक रणजितसिंह पाटील व कार्यकारी संचालक घाणेकर यांनी उत्तरे दिली.\nआमदार पाटील म्हणाले, की ‘गोकुळ’ने शासनाच्या दूध दराच्या नियमाला हरताळ फासला आहे. उत्पादकांची लुबाडणूक आणि ग्राहकांना भुर्दंड बसविणाऱ्या जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) गाय दुधाची दरकपात मागे घेतली पाहिजे. एकीकडे शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध खरेदी करायची आणि ग्राहकांना जादा दराने विक्री करायची, हे योग्य नाही. शासनाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर दिला पाहिजे; तर म्हैस दुधासाठी ३६ रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे.\nवास्तविक, ही दरकपात कोणाच्या सांगण्यावरून केली आहे, हे (माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता) सर्वश्रुत आहे. दूध दरकपातीचा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक खाईत टाकणारा आहे. उत्पादकांना फायदा होतो की तोटा होतो, याच्याशी संचालक मंडळाला देणे-घेणे नाही. कारण, संघ कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे, संघातून कोणाचा फायदा होत आहे, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.\n‘गोकुळ’ दुधाचा विक्रीदर कायम आहे. त्यामुळे दूध संघ ग्राहक आणि उत्पादक दोघांची लूट करीत आहे. दूध खरेदी करता २४ ते २५ रुपयांनी आणि ४५ ते ४७ विक्री होते; तर बाकीचे वीस रुपये काय करता असा सवाल करीत जर दूध संघ सुरक्षित ठेवायचा असेल तर अगोदर संचालक मंडळाने आपल्या खर्चावर मर्यादा घातली पाहिजे, असे सांगितले.\nयावर रणजित पाटील म्हणाले, की आम्ही दूध उत्पादक शेतकरी आहोत. आम्हाला दूध दर कमी झालेला परवडणारा नाही. पण, संघ चांगले काम करीत आहे. ‘गोकुळ’ची ११ तारखेला बैठक आहे. यावर सकारात्मक विचार केला जाईल. यात कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आपली भूमिका मांडत असताना मोठ्या आवाजात बोलत होते. त्यामुळे, घाणेकर यांनी हळू आवाजात बोलावे, असे सांगत असताना रणजितसिंह पाटील, घाणेकर व कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी होऊन शाब्दिक चकमक झाली. या वेळी, ऋतुराज पाटील, बाबासाहेब देवकर, भय्यासाहेब कुपेकर, करणसिंह पाटील, विश्‍वास नेजदार, शशिकांत खोत, सदाशिव चरापले उपस्थित होते.\nत्यांचे वय झाले आहे...\n‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आपली भूमिका स्पष्ट करताना आवाज वाढवून बोलू लागले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. संचालकही कार्यकर्त्यांना मोठ्या आवाजात सांगू लागल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. श्री. घाणेकर निवृत्त झाले आहेत. एकदा निवृत्ती घेऊन ते पुन्हा ‘गोकुळ’मध्ये काम करीत आहेत. त्यांचे वय झाले असल्याने त्यांचा तोल सुटला आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे कोणी मनावर घेऊ नये, असे बाबासाहेब चौगुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला.\n११ तारखेनंतर तीव्र आंदोलन\n‘गोकुळ’चे संचालक रणजिसिंह पाटील यांनी ११ तारखेला गोकुळ संचालकांच्या बैठकीत दर कपातीबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. सभासद म्हणून ११ तारखेपर्यंत आम्ही वाट पाहून यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\nनाणारच्या रणांगणात \"शिवसेना विरूद्ध राणे'\nमुंबई - नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पावरून शिवसेना सरकारच्या विरोधात आक्रमक झालेली असताना नाणार...\nआमदार कर्डिले यांच्या जामिनावर आज सुनावणी\nनगर - पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले...\nसंदीप गुंजाळच्या ‘नार्को’साठी अर्ज\nनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्या ‘नार्को’ (न्यायवैद्यकीय) चाचणीसाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दिल्याची खात्रीलायक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6419-dont-worry-be-happy-movie", "date_download": "2018-04-23T07:40:21Z", "digest": "sha1:RT5AI25OBQXKW7KUWDRCGKFIQDGMQ5N3", "length": 5789, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केलीय. या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे.\nस्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/astrological-tips-about-good-luck-118040600020_1.html", "date_download": "2018-04-23T07:23:15Z", "digest": "sha1:WTR5RYOXN4M6VMOQKV2Z26KJXW5BZPVY", "length": 11420, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दुसर्‍यांचे जोडे चपला आणि या 3 वस्तूंचे वापर करू नये | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदुसर्‍यांचे जोडे चपला आणि या 3 वस्तूंचे वापर करू नये\nदैनिक जीवनात बर्‍याच वस्तूंचे वापर करतो आणि ह्या वस्तू आमच्यावर शुभ अशुभ प्रभाव टाकतात. जास्त करून लोक आपल्या मित्रांची आणि नातेवाइकांच्या वस्तूंचा वापर करतात. ज्योतिष आणि वास्तूनुसार दुसर्‍यांच्या काही वस्तू सांगण्यात आल्या आहे, ज्यांचा वापर करणे अशुभ मानण्यात आले आहे. जर एखादा व्यक्ती दुसर्‍यांच्या या वस्तूंचे वापर करतो तर त्याच्या जीवनात त्रास वाढू शकतो. जाणून घ्या त्या वस्तू ...\nपहिली वस्तू जोडे चपला\nज्योतिषीनुसार आमच्या पायात शनी देवाचा वास असतो आणि याच कारणांमुळे जोडे चपला शनीशी संबंधित असतात. जर आम्ही दुसर्‍यांचे जोडे चपला सारखे सारखे वापरले तर पत्रिकेतील शनी अशुभ परिणाम देऊ शकतो.\nदुसरी वस्तू आहे टॉवेल\nजास्त करून लोक दुसर्‍यांच्या टॉवेलचा वापर करतात. वास्तू आणि ज्योतिषीनुसार ही सवय तुमचा त्रास वाढवू शकते. दुसर्‍यांचा टॉवेल यूज केल्याने त्याची नकारात्मकता आमच्यावर हावी होऊ शकते. त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला त्वचा संबंधित आजार असेल आणि त्याचा टॉवेल आम्ही वापरला तर तो आजार आम्हाला देखील होऊ शकतो.\nतिसरी वस्तू आहे तेल\nकाही लोक जेव्हा घराबाहेर जातात तर केसांमध्ये लावायला दुसर्‍यांच्या तेलाचा वापर करतात. या कारणामुळे शनी दोष वाढू शकतो. तेल शनीशी निगडित आहे. म्हणून दुसर्‍यांच्या तेलाचे वापर करणे टाळावे.\nचवथी वस्तू आहे रत्न\nज्योतिषात रत्नांना फार महत्त्व देण्यात आले आहे. रत्न धारण केल्याने ग्रहांचे दोष कमी होण्यास मदत मिळते, पण चुकीचे रत्न धारण केल्याने ग्रह दोष वाढू शकतो. जर दुसर्‍यांचे रत्न धारण कराल तर कदाचित ते तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. म्हणून एखाद्या ज्योतिषीला विचारूनच कुठलाही रत्न धारण करायला पाहिजे.\nवास्तूप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय\nवास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम\nवर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स\nvastu tips : पाण्याने येतो घरात पैसा (व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shruti-marathilovepoem.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T07:21:05Z", "digest": "sha1:WDCDUEY4C4L5QN5UQMCEYGWFWBBUC4CP", "length": 6244, "nlines": 22, "source_domain": "shruti-marathilovepoem.blogspot.com", "title": "marathi Love poem", "raw_content": "\nएक जग असेल असंही ..वसंत बहरला असेल जिथे माझ्या प्रेमाचा,कायमचा, कधीच न जाण्यासाठी..एक क्षण असेल असाही..झाली असशील तू माझी राणी,ह्रुदयाची, कधीच न विलगण्यासाठी..एक नशा असेल अशीही..नाचत असेल माझ्या मनाचा मोर आनंदाने,बेधुंद तुझ्या प्रेमात, कधीच न थांबण्यासाठी..एक दिवस असेल असाही..ओठावर भिजेल तुझ्या, माझेच प्रेमगीत,लक्षात राहील ते तुझ्या, कधीच न विसरण्यासाठी..एक रात्र असेल अशीही..कौमुदीच्या प्रकाशात उजळेल, रूप तुझे सोज्वळ,पाहात राहीन तुला, कधीही न त्रुप्त होण्यासाठी...\nमी युगायुगांचा तृषार्त तुझा, उन्हात मी उभा..धरणी मनाची करपली आता भेगाही पडल्या,वर्षा होउन या ह्रुदयावर ,बेधुंद एकदा बरसशील कासखे आज तरी येशील कासखे आज तरी येशील काउमगली ना तुला, माझी वेडी प्रीत कधीही,दु:ख तेच, वेड तेच, स्वप्न तसेच आजही,काय होते स्वप्न माझे, एकदा, जगशील काउमगली ना तुला, माझी वेडी प्रीत कधीही,दु:ख तेच, वेड तेच, स्वप्न तसेच आजही,काय होते स्वप्न माझे, एकदा, जगशील कासखे आज तरी येशील कासखे आज तरी येशील काना वर्षांची अट घालतो, महिन्याची ना दिवसाची,सन्ध्याकाळ एक फ़क्त हवी, मनीचे वद्ण्या सर्व तुला,आयुश्यातली ’एकच’ संध्या, प्रेमभराने देशील काना वर्षांची अट घालतो, महिन्याची ना दिवसाची,सन्ध्याकाळ एक फ़क्त हवी, मनीचे वद्ण्या सर्व तुला,आयुश्यातली ’एकच’ संध्या, प्रेमभराने देशील कासखे आज तरी येशील कासखे आज तरी येशील कारिक्त आरश्यात मी पाहता, प्रतिबिंब तुझेच मी पहावे,प्रेम नसे तर, काय असे हे मला कधी न कळले,या सगळ्याचा अर्थ मजला एकदा समजून सांगशील कारिक्त आरश्यात मी पाहता, प्रतिबिंब तुझेच मी पहावे,प्रेम नसे तर, काय असे हे मला कधी न कळले,या सगळ्याचा अर्थ मजला एकदा समजून सांगशील कासखे आज तरी येशील कासखे आज तरी येशील काबाहू आता थरथरले अन पाय देखील लटपटले,डोळे पुन्हा भरून आले, ओझे पेलवे ना जगण्याचे,चार पावले शेवटची ही, संगे माझ्या चालशील काबाहू आता थरथरले अन पाय देखील लटपटले,डोळे पुन्हा भरून आले, ओझे पेलवे ना जगण्याचे,चार पावले शेवटची ही, संगे माझ्या चालशील कासखे आज तरी येशील का\nपहाटेच्या अर्धवट झोपेतल्या स्वप्नात तू यावीस, अनसोनेरी दिवसाचं रुपडं पाहून, तुझ्यावरच कविता सुचावी,ओळी त्याच गुणगुणत, स्वत:वरच खूश होणं किती सोपं आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..घराबाहेर पडून वाटावं की आजचा दिवस काही खास आहे, अनचालता चालता पायांनीही नकळत, तुझ्याच घराकड्ची वाट धरावी,पाय माघारी वळले तरी,मनानेच तिथं रेंगाळत राहणं किती सोप आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..घरी परतताना मित्रासारखा, पाउस वाटेत साथ द्यायला यावा, अनत्याच पावसाला चुकवत चुकवत जाणारी, तूच वाटेत दिसावी,’तुला चोरून स्पर्शणारा तो थेंब मीच’, अशी कल्पना करणं किती सोप आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..पाउस थांबल्यानंतरची शांतता ऐकून,मनानेही तसंच शांत व्हावं, अनएक क्षण असा यावा की, मी स्वत:लाही विसरून जावं,माझ्यातून मला वजा करूनही तूच उरावीस, हे गणित कळणं किती सोपं आहे,पुन्हा, तुझ्याच प्रेमात पड्णं किती सोप आहे..खरचं प्रिये,पुन्हा तुझ्या प्रेमात पड्णं किती सोप आहे...\nएक जग असेल असंही ..वसंत बहरला असेल जिथे माझ्या प्र...\nमी युगायुगांचा तृषार्त तुझा, उन्हात मी उभा..धरणी म...\nपहाटेच्या अर्धवट झोपेतल्या स्वप्नात तू यावीस, अनसो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/tajmahal-118041200014_1.html", "date_download": "2018-04-23T07:30:32Z", "digest": "sha1:M5W4YAABWDB2RW7NWFZSJSGRZBW5MW66", "length": 9514, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला\nमुसळधार पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालाही बसला असून प्रवेशद्वारावर असलेला खांब कोसळला आहे. खांब कोसळला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवानी कोणालाही इजा झाली नाही.\nताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री कोसळला.\nपावसाशी संबंधित अजून एका घटनेत आग्र्यापासून ५० किमी अंतरावर मथुरा जिल्ह्यात छत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला असून मथुरा जिल्ह्यात नांदगाव, वृंदावन आणि कोसी कालन परिसरात पिकं अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाली आहेत.\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nअल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू\nजिओच्या रिचार्जवर गिफ्ट व्हाऊचर\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://uniquefeatures.in/anubhav/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-04-23T07:17:38Z", "digest": "sha1:GOVG6Q2ZX7SHKOBTHM5BK2773UIZAA3E", "length": 6859, "nlines": 146, "source_domain": "uniquefeatures.in", "title": "अनुभव फेब्रुवारी २०१८ | युनिक फीचर्स", "raw_content": "\nमुखपृष्ठाविषयी : कॅन्व्हासमागचे रंग - ‘ते’ झाड’... - अन्वर हुसेन\nकाँग्रेसचं गुजरात मॉडेल : काही प्रश्‍न - सुहास पळशीकर\nहाच खेळ उद्या पुन्हा : टायगर जिंदा क्यूँ है\nबोचर्‍या रेषा; हसरी माणसं : पोनप्पा : स्वतंत्र बाण्याचे बुद्धिगामी व्यंगचित्रकार - मुकेश माचकर\nपत्रकारी मानदंड : गार्डियन : सत्यप्रेमी पेपर - निळू दामले\nउत्तरांच्या शोधात : कौस्तुभ आमटे\nमाणूस/सणूमा : श्याम मनोहर\nकॅक्टस आणि स्वप्नं - लेखक : प्रियंवद | अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ\n‘बाहेरच्या देशा’च्या शोधात - रोहित भोसले\nपापुद्य्राखालचं विश्‍व : समस्यांच्या डोंगरकुशीत - हेरंब कुलकर्णी\nआतला कप्पा : पुष्पा का मुन्ना - मुकुंद कुलकर्णी\nबुक कॅफे : द पॅरट्स ऑफ डिझायर : अस्सल भारतीय शृंगारसूत्र : शेखर देशमुख\nजीवन-मरणाच्या बेचक्यात : इमॅक्युली इलिबागिझा : नरसंहाराची साक्षीदार : गौरी कानेटकर\nविशेष विभाग : पासवर्ड\nरस्त्यात दिसणारी मुलगी : सु‘जॉय’ रघुकुल\n'युनिक फीचर्स'ची पंचविशी - सुहास कुलकर्णी\nधडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट\nव्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nइरोम शर्मिला नावाचे प्रश्नचिन्ह\nनिमित्त झाकीर नाईक - हिनाकौसर खान पिंजार\nसैराट : कुणीच दगड का भिरकावला नाही\nकरंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे\nमातांच्या नजरेतून भारत - राजेश्वरी देशपांडे\nबहुतांची स्थलांतरे रोखण्यासाठी - कौस्तुभ आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/vidyadhar-panat/", "date_download": "2018-04-23T07:45:31Z", "digest": "sha1:RFNVDRBEZ2EVK6JWDPV3HUF3UWZ2DNY4", "length": 20024, "nlines": 249, "source_domain": "www.saamana.com", "title": "विद्याधर पानट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\n‘पानट सर’ या नावाने खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातच पत्रकारिता आणि साहित्य वर्तुळात ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट गेल्या आठवडय़ात काळाच्या पडद्याआड गेले. माध्यमांच्या दुनियेत अलीकडे उथळपणा आणि सनसनाटीला महत्त्व आले असले तरी महाराष्ट्राच्या ‘सभ्य पत्रकारिते’चे जे निवडक प्रतिनिधी म्हणता येतील त्यात पानट सरांचा समावेश होता. संपूर्ण आयुष्य पत्रकारितेत घालविलेले पानट सर स्वभावाने शांत, सरळ आणि मितभाषी होते. पत्रकारितेत आक्रमक आणि संयमी असे दोन प्रकार सर्वसाधारणपणे दिसून येतात. पानट सरांची पत्रकारिता सौम्य आणि संयमी, पण ठोस अशीच होती. त्यांच्या सच्छिल पत्रकारितेचे चाहते खान्देशसह बाहेरील भागातही मोठय़ा प्रमाणावर होते. पत्रकारितेत धडपडणाऱया सर्वांसाठीच, मग तो नवखा पत्रकार असो की अनुभवी, पानट सर अनेकांचे गुरू होते. माध्यमांच्या सध्याच्या जगात हा गुण अत्यंत दुर्मिळ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याजवळ असलेले विचारधन पत्रकारितेत धडे गिरवणाऱया अनेकांना मुक्तहस्ते देणारा पानट यांच्यासारखा ‘पत्रकार गुरू’ विरळाच. ते स्वतः प्रचंड व्यासंगी होते, बहुश्रुत होते. सखोल अभ्यास, व्यापक वाचन असल्याने त्याचा लाभ त्यांना पत्रकारितेत जसा झाला तसा त्यांनी ‘क्रत’ म्हणून स्वीकारलेल्या व्याख्यानांसाठीही झाला. महाराणा प्रताप यांची जीवनगाथा व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे दीड कोटी लोकांपर्यंत पोहचविली. त्यासाठी तब्बल तीन हजारांवर व्याख्याने त्यांनी २५ वर्षांत देशभरात दिली. वाचनाच्या ओघात गौरीशंकर ओझा यांचे ‘उदयपूर राज्य का इतिहास’ हे पुस्तक त्यांनी वाचले आणि महाराणा प्रतापच्या शौर्यगाथेने ते अक्षरशः भारावले. इतके की, त्याची शौर्यगाथा व्याख्यानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचा विडाच त्यांनी उचलला. त्यासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे ते देशभरात फिरले. महाराणा प्रतापवरील तब्बल ७०० पुस्तकांचा आणि चित्रांचा संग्रह त्यांच्याकडील ग्रंथसंपदेत होता. त्यावरूनही राणा प्रताप यांच्या चरित्राने त्यांना किती झपाटून टाकले होते याची कल्पना येते. स्वतः पानट सरदेखील त्यासंदर्भात बोलताना खूप भावुक होत. ‘मी मराठी’चा पत्रकार आणि इंग्रजीचा प्राध्यापक. त्यामुळे इतिहासाशी तसा फार संबंध कधी आला नाही. मात्र महाराणा प्रताप यांचे चरित्र मला खूप भावले. ते व्याख्यानांतून लोकांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प मी केला व तो तडीसही नेला’ असे पानट सर स्वतः सांगत. मराठी आणि हिंदी भाषेबरोबरच इंग्रजी आणि उर्दूतील अनेक संदर्भ ते देत. त्यामुळे त्यांचे व्याख्यान रंजक तर होईच, शिवाय त्यांचा श्रोत्यांवर योग्य तो प्रभावदेखील पडत असे. पानट सरांचा स्वभाव शांत आणि संयमी, त्यांची देहयष्टी साधारण आणि एरवीचे बोलणेही हळुवार, पण महाराणा प्रताप यांच्यावरील व्याख्यान देताना त्यांचे सगळे रूपच पालटत असे. एक प्रचंड ऊर्जाच जणू त्यांच्यात संचारत असे. विषय कुठलाही असो त्याची मांडणी, मग ती वक्तृत्वात असो किंवा लिखाणात, ते अत्यंत व्यवस्थित करीत. खान्देशातील पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, वाचक चळवळ आदी क्षेत्रांत त्यांचा शेवटपर्यंत सक्रिय सहभाग होता. दै. ‘गावकरी’चे संपादक पद त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. एक अजातशत्रू संपादक म्हणून ते शेवटपर्यंत वावरले. एक साक्षेपी पत्रकार, वक्ता, व्याख्याता, प्राध्यापक, पुस्तक संग्राहक, महाराणा प्रताप चरित्राचे अभ्यासक आणि एक सहृदयी माणूस ही पानट सरांची खान्देशात ओळख होती. आज ते आपल्यात नसले तरी ही ओळख कायमच राहणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘ऑफिस २०१९’ येणार २०१८ मध्ये भेटीला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6286-ranbir-kapoor-at-london-for-actress", "date_download": "2018-04-23T07:36:09Z", "digest": "sha1:FUF5CGYQIELAVGUXOEB3LQ5V7P6QANET", "length": 6347, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "‘त्या’ अभिनेत्रीला भेटण्यासाठी रणबीर लंडनमध्ये - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘त्या’ अभिनेत्रीला भेटण्यासाठी रणबीर लंडनमध्ये\nरणबीर कपूर आपल्या मैत्रिणीला भेटायला लंडनला गेला होता, ही बातमी तुम्ही वाचलीच असेल. आता ही मैत्रिण कोण तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. माहिराला भेटण्यासाठीचं रणबीर लंडनला गेल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. कारण, माहिराही लंडनमध्ये होती. पण ही बातमी निव्वळ अफवा होती.\nयामागचे खरे कारण आता समोर आले आहे. वृत्तांनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटासाठी रणबीर मार्शल आर्ट शिकतोय. याच्याच स्पेशल ट्रेनिंगसाठी रणबीर लंडनमध्ये गेला होता. या वृत्तानंतर रणबीरच्या नावे धरुन सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/07/blog-post_21.html", "date_download": "2018-04-23T07:16:22Z", "digest": "sha1:ZPOQTDHL2LZ6AUSLP63WZASL5PXYJ7UH", "length": 12363, "nlines": 88, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्णशिष्टाई - भाग ३", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nकृष्णशिष्टाई - भाग ३\nधृतराष्ट्राने संजयाला पांडवांकडे जाण्यापूर्वी स्वत;चे विचार ऐकवले. त्यामध्ये त्याने सर्व प्रमुख पांडववीरांची त्याला वाटणारी भीति व धाक व्यक्त केला. कृष्णाने पांडवांच्या हितासाठीच पूर्वी शिशुपालाचा वध केला असे म्हटले. खरे तर तो काही पांडवांचा वैरी नव्हता, कृष्णाचा वैरी. तो जिवंत असता तर कौरवांना मिळाला असता असा धृतराष्ट्राचा अभिप्राय दिसतो. युद्धापूर्वीच पांडवांचे राज्य त्याना द्यावे हेच मला योग्य वाटते. तेव्हा संजया तू पांडवांना व कृष्णाला भेट व धृतराष्ट्र पांडवांशी सख्य करू इच्छितो असेच त्याना सांग, जे पांडवांचा क्रोध वाढवणार नाही वा युद्धाला कारण होणार नाही असेच समयोचित भाषण सभेत तू कर, असे धृतराष्ट्राने त्याला सांगितले. पण हे सर्व खोटे व वरवरचे होते. त्याला स्पष्ट दिसत होते कीं दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनि पांडवांचे राज्य परत देण्यास मुळीच तयार नाहीत व युद्धाच्या भीतीने तर नक्कीच नाहीत. मग संजयाला पाठवण्य़ात व मवाळपणे बोल असे त्याला सांगण्यात त्याचा खरा हेतु काय होता पांडवसभेतील संजयाच्या भाषणात तो उघड झाला\nपांडवानी आपला मुक्काम विराटाच्या राज्यातील उपप्लव्य गावी ठेवला होता व अनेक राजे सैन्यासह तेथे जमले होते. संजय पांडवाना भेटला. युधिष्ठिराने हस्तिनापुरातील सर्वांचे बारकाईने कुशल विचारले. त्यात अश्वत्थामा, कृप, द्रोण आमच्यावर दोषारोप तर करीत नाहीत ना असेहि विचारले. संजयाने सुरवातीलाच सर्वांच्या हितासाठी तूच सलोखा कर असे युधिष्ठिराला विनवले. दरबारात सर्वाना उद्देशून बोलताना धृतराष्ट्र सलोखा करू इच्छितो असेच पुन्हा म्हटले. मात्र खुलासेवार बोलताना, तुम्ही सर्व शत्रूना मारून जिवंत राहिलात तरी ज्ञातिवधाचे दु:ख भोगत रहाल पण खरे तर भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, कर्ण, शल्य व इतर अनेक राजे यांचेविरुद्ध तुम्ही कसे जिंकाल असेहि म्हटले. युधिष्ठिराने जबाब दिला की युद्धाशिवाय आमचा हेतु साध्य झाला तर युद्ध कोणाला हवे आहे पूर्वीचे सर्व विसरून मी सलोखा करीन पण इंद्रप्रस्थात माझे राज्य असूदे व हस्तिनापुरात दुर्योधनाचे पूर्वीचे सर्व विसरून मी सलोखा करीन पण इंद्रप्रस्थात माझे राज्य असूदे व हस्तिनापुरात दुर्योधनाचे यावर बोलताना संजयाचा व पर्यायाने धृतराष्ट्राच्या मनातील खरा हेतु बाहेर पडला. संजय युधिष्ठिराला म्हणाला की युद्धाशिवाय जर दुर्योधन तुला राज्य देत नसेल तर तुम्ही वृष्णींच्या वा विराटाच्या राज्यात भीक मागून रहा पण राज्यासाठी युद्ध करू नका यावर बोलताना संजयाचा व पर्यायाने धृतराष्ट्राच्या मनातील खरा हेतु बाहेर पडला. संजय युधिष्ठिराला म्हणाला की युद्धाशिवाय जर दुर्योधन तुला राज्य देत नसेल तर तुम्ही वृष्णींच्या वा विराटाच्या राज्यात भीक मागून रहा पण राज्यासाठी युद्ध करू नका जर तुम्ही राज्यासाठी ज्ञातिवधाला तयार होणार असाल तर दुर्योधनाने तुम्हाला वनात पाठवले हा धर्मच झाला म्हटले पाहिजे जर तुम्ही राज्यासाठी ज्ञातिवधाला तयार होणार असाल तर दुर्योधनाने तुम्हाला वनात पाठवले हा धर्मच झाला म्हटले पाहिजे तुम्हाला युद्धच पाहिजे होते तर द्यूत झाले तेव्हाच करणे योग्य होते. आता युद्ध केलेत तर भीष्मासह सर्वांच्या वधाचे पातक लागेल म्हणून युद्ध करू नको तुम्हाला युद्धच पाहिजे होते तर द्यूत झाले तेव्हाच करणे योग्य होते. आता युद्ध केलेत तर भीष्मासह सर्वांच्या वधाचे पातक लागेल म्हणून युद्ध करू नको युद्ध झाले तर त्याचा सर्व दोष पांडवाच्या माथी मारण्याचा धृतराष्ट्राचा कुटिल डाव स्पष्ट झाला\nयुधिष्ठिराने व कृष्णानेहि जबाबात स्पष्ट सांगितले की राज्य देत असाल तरच युद्ध टळेल. अखेर कृष्णाने सामोपचाराचा अखेरचा प्रयत्न म्हणून स्वत: कौरवांकडे शिष्टाईसाठी जाण्याची तयारी दर्शवली. युधिष्टिराने संजयाला निरोप दिला, सर्वांचे कुशल पुन्हा विचारले व खुद्द दुर्योधनाला अखेरचा निरोप दिला की पांडव युद्धालाहि तयार आहेत व शांतीलाहि. व शांती रहावी यासाठी राज्याचा एक तुकडा, फक्त पांच गावे, आम्हाला दे व येथेच युद्धाचा शेवट होऊदे मात्र तू जाणतोसच की मी शांतीला तयार असलो तरी युद्धालाहि समर्थ आहें मात्र तू जाणतोसच की मी शांतीला तयार असलो तरी युद्धालाहि समर्थ आहें युधिष्ठिराचा सर्व सद्भाव, वडिलांचा मान राखण्याची वृत्ति त्याचबरोअर ठाम निश्चय हीं या निरोपातून स्पष्ट दिसून येतात. पांच गावांवर समाधान मानण्य़ाची तयारी दाखवून धृतराष्ट्राचा कुटिल डाव त्याने बरोबर उलटवला व युद्ध झाले तर कौरवच जबाबदार राहतील हे स्पष्ट केले. संजय परत गेल्यावर काय झाले ते पुढील भागात वाचा.\nकृष्णशिष्टाई - भाग ६\nकृष्णशिष्टाई - भाग ५\nकृष्णशिष्टाई - भाग ४\nकृष्णशिष्टाई - भाग ३\nकृष्णशिष्टाई - भाग १\nदेवयानीची कथा - भाग २\nदेवयानीची कथा भाग - १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249363.html", "date_download": "2018-04-23T07:26:04Z", "digest": "sha1:HFTUPWBDGBIBACNY4PJG7JOZ53LPALL6", "length": 11226, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात प्रचार सभेत अशोक चव्हाणांवर शाईफेक", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nनागपुरात प्रचार सभेत अशोक चव्हाणांवर शाईफेक\n11 फेब्रुवारी : नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांच्यावर शाईफेक करण्यात आलीये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या शाईफेक करणाऱ्याला पकडून चोप दिलाय.\nपूर्व नागपूरमध्ये प्रचारसभेसाठी अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकाने अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत असलेले विलास मुत्तेमवार यांच्यावरही शाईफेक झालीये. उपस्थिती असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांच्या समर्थकाला पकडून बेदम चोप दिला.\nतिकीट वाटपाच्या नाराजीतून त्याने शाईफेक केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र, अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर शाई फेकणारा पोहोचला कसा ,असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाashok chavanअशोक चव्हाणनागपूरविलास मुत्तेमवारशाईफेक\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/30/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T07:25:56Z", "digest": "sha1:MCANHG4DNX5RTYW767DJ5U33UL73OHNE", "length": 19525, "nlines": 79, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "आत्महत्या …. | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nआत्महत्या हा तसा प्रचंड गुंतागुंतीचा विषय. लोक आत्महत्या का बरं करत असतील अशी कोणती परिस्थिती एखाद्याला आपलं आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त करत असेल याबद्दल प्रचंड कुतूहल असायचं. आत्महत्या करणारी लोकं नेमकी कशी असतात अशी कोणती परिस्थिती एखाद्याला आपलं आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त करत असेल याबद्दल प्रचंड कुतूहल असायचं. आत्महत्या करणारी लोकं नेमकी कशी असतात ते कोणत्या क्षणाला आत्महत्येचा निर्णय घेतात आणि तो कसा टिकवून ठेवतात याचा मी सातत्याने शोध घेण्याचा प्रयत्न करायचो. पण स्वतःला अनुभव येईपर्यंत ते नीटसं उमगलेलं नव्हतं. इथं प्रत्येकानं कधी ना कधी तरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेलाच असतो. काही बचावतात तर काही हकनाक बळी पडतात. मी सुद्धा प्रयत्न केला होता. एकदा नव्हे तर तीनदा..\nपाय गेल्यानंतर आता स्पर्धेच्या युगात टिकणार कसं ही चिंता मला स्वतःलाच खाऊन टाकायची. किमोथेरपी आणि ओवर ट्रीटमेंट मुळे वजन भरपूर वाढलेलं होतं. हातात स्टिक असायची. रंगाने काळा. कॉलेज सुरू झालं तेव्हा आरक्षणा विषयीची भूमिका ऐकून आपोआपच एकाकी पाडला गेलेलो. थोडक्यात काय तर दोनच नजरा समोर दिसायच्या. एकतर सहानूभूतीच्या ज्यात मी बिच्चारा होतो. तर दुसऱ्या नजरांनी मला अदृश्य केलेलं. इनविसीबल पर्सन होऊन बसलो होतो. बाहेरच्या जगाकडून अशा पद्धतीने वाळीत टाकलं जाणं सहन होत नव्हतं. कायम दहा पंधरा मुलांच्या घोळक्यात वावरणारा मी एकटाच जाई अन् एकटाच येऊ लागलो होतो. हळू चालण्यामुळे इतर कुणाला माझ्यासोबत चालणं जिकीरीचं वाटायचं. हाच एकटेपणा निराशेचं सर्वात मोठं कारण बनलं. घरचे सगळे, आपले आप्त वगैरे सर्व काही विसरून गेलो आणि फक्त स्वतःच्या इनविसिबल असण्यावर केंद्रीत होऊन बसलो. त्या वेळेस पहिल्यांदा आत्महत्येचा विचार डोकावला. वय होतं अठरा वर्षे. सारासार विवेकबुद्धी प्रगल्भ नसलेलं वय ते. म्हटलं ट्रेनमधून उडी मारून जीव द्यावा. ठरल्याप्रमाणे ट्रेनही पकडली. म्हटलं कल्याण डोंबिवलीच्या मध्ये मारावी उडी. किंवा रेल्वे क्रॉसिंग बेस्ट ऑप्शन राहील. पण क्रॉसिंग मध्ये शरीराची फार विटंबना होते. म्हणून नको म्हटलं. उडी मारणं बेस्ट वाटलं. पण त्या दिवशी कल्याणला ट्रेनमध्ये हँडीकॅपच्या डब्यात भरपूर हवालदार चढले आणि प्लान फसला. त्याक्षणी जो विचार मनातून गेला तो नंतर आलाच नाही.\nदुसरी वेळ आली ती नोकरी मागायला गेलो असता झालेल्या अपमानानंतर. एका संपादकांनी सरळ म्हटलं, तुझ्यासारख्या अनफिट लोकांचं या फिल्ड मध्ये काही काम नाही. मी विचारलं सर अनफिट म्हणजे ते म्हणाले.. फिजीकली डिसेबल रे.. मी उत्तरलो .. सर, बट आय एम डिफरंटली एबल्ड.. ते हसले आणि केबिन मधून निघून गेले. हा अपमान पचवू शकलो नाही. काही महिन्यांपूर्वी मनातून गेलेला विचार पुन्हा डोकावू लागला. आणि ह्या वेळेस प्रचंड तीव्रतेने डोकावला. आता काहीच उपाय नाही. आपली काहीच किंमत नाही या जगात. उगाच घरच्यांवर आपण ओझं बनून राहणार. आपण इतरांसारखे नाही. त्यामुळे आपल्याला जगायचा खरंच काहीएक अधिकार नाही. पुन्हा तोच शिरस्ता. यावेळेस ट्रेनमधून उडी मारण्याचं ठिकाण निवडलं ते मुंब्य्राची खाडी. जसं पारसिक टनल क्रॉस होईल तसंच काम उरकायचं हे मनोमन ठरवून घेतलं. त्यावेळेस ना मला आईचा विचार आला. ना अन्य कुणाचा. प्रचंड स्वार्थी झालो होतो. गाडी ठाण्याला पोहोचली. त्या दिवशी गाडीत एकजण ठाण्याला चढले. मला आठवत नाहीत ते कोण आहेत. पण त्यांच्याजवळ एक पुस्तक होतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रचंड सुंदर होतं. बुद्धाचा स्थितप्रज्ञ चेहरा होता. आणि त्याखाली एक वाक्य लिहीलेलं होतं.\nबस्स ते वाक्य वाचलं आणि काय माहीत कसा पण शांत झालो. त्या काकांना विनंती केली पुस्तक जवळ घेतलं. त्यातलं पहिलं चॅप्टर बुद्धाच्या मातृत्वावर होतं. तेवढ्यात डोक्यात वीज चमकावी तशी आईची आठवण येऊन गेली. स्वतःच्या स्वार्थीपणाची, स्वतःच्या अपयशाची इतकी लाज वाटून गेली की त्यानंतर पुन्हा मी स्वतःला इतरांच्या डोळ्यात पाहीलंच नाही. माझं शरिर, रंग, वागणं, विचार, खाणं-पिणं जसं असेल तसं उघडपणे मिरवू लागलो. ठामपणे रेटून दाखवू लागलो. मी असा आहे असाच जगेल.. पाहीजे तर स्विकारा नाहीतर मी काय तुमच्या मागे येऊन बसलेलो नाही की मला घ्याच म्हणून. थोडक्यात माजोरडा बनलो. पंधरा दिवस स्वतः प्रचंड काम केलं. आनापानसतीवर भर दिला. माझे आजोबा भंते महिंदवंश यांना जाऊन भेटलो. त्यांना हकिकत सांगितली. त्या संन्याश्याच्या चेहऱ्यावर कसलीच लकेर उमटली नाही. ते शांत राहीले. मला वाटलं आपला नातू असा काही सांगेल म्हटल्यावर साहजिकच काळजी वाटेल. पण त्यांनी खऱ्या अर्थाने बुद्धाचं ते वाक्य कोणत्याही उपदेशाविना माझ्या मनावर कोरून टाकलं. आपण जे काही करतो, जे काही असतो त्यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो त्यामुळे त्याचा दोष इतरांवर ठेवण्याइतका मोठा मूर्खपणा नाही. स्वतःची तयारी स्वतः केली. आणि नंतर वीस दिवसांतच एका मोठ्या ठिकाणी कामालाही लागलो. तेव्हा वय होतं एकोणीस वर्ष.\nतिसरा प्रसंग प्रचंड मजेदार होता. 2014 चा फेब्रुवारीचा महिना.. आजारपण काही केल्या कमी होईना. हातात काही उरलेलं नव्हतं. वर्षभर घरातच होतो. कमाईचं काही साधन नाही. करियर जेमतेम. त्यातच मन प्रचंड दुखावलेलं. आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर अपयशी. त्या दिवशीची ट्रीटमेंट उरकून निघालो. चालत चालतच चैत्यभूमीला पोहोचलो. दुपारचे बारा वाजले असावेत. म्हटलं या समुद्रात नको जायला. आपली मरीनच बरी. मी आणि Pradnya Dilip Deepali Mane मरिनच्या नेकलेस ला फ्रस्ट्रेशन पॉईंट बोलतो. म्हटलं तिथं जाऊन फ्रस्ट्रेशन काढू. पुन्हा तेच विचारांचं चक्र. सारं काही तेच. नाकारलं गेल्याची भावना प्रचंड वाईट. राहीलो उभा कठड्यावर सारा समुद्र न्याहाळून घेतला. मनाशी बोलण्याचे खेळ सुरू होते. ज्या शहरावर आपलं प्रचंड प्रेम आहे, जे शहर जिंकण्याची मनीषा मनात बाळगून आहे. त्याच शहरावर आपण हा डाग सोडून जातोय. इथं आत्महत्या करण्याचा डाग. तेवढ्यात मोबाईल वाजला. Yogesh Pawar यांचा फोन होता. काय माहीत तो कसा उचलला गेला.. फोन घेतला.. म्हटलं हॅलो.. वैभव तुम्हाला आता पाच वाजता फेमस स्टूडीओला जायला जमेल का.. मी विचारलं का तर तिथं फँड्री नावाच्या एका सिनेमाचं आज प्रेस शो आहे. तुम्ही तो पहाच. मी तिथं तुमचं नाव सांगून ठेवलंय. सरांशी बोलता बोलता कठड्यावरून खाली उतरलो. टॅक्सी पकडून फेमस ला आलो. फँड्री पाहीला. नंतर फँड्री रिलीज होईस्तोवर रोज फँड्री पाचेक पोस्ट लिहीत राहीलो. त्या दिवशी पवारांचा फोन आल्यानंतर विरलेला विचार अाजपोतर पुन्हा आलेला नाही.\nअसो.. या तीन प्रसंगाकडे आज जेव्हा केव्हा मी पाहतो तेव्हा मी स्वतःला प्रचंड स्वार्थी, घाबरलेला, पळपुटा, डरपोक वगैरे जाणवतो. जगण्याची उमेद गमावलेला, आपल्या इतरांना प्रचंड मानसिक त्रास मिळवून देणारा वाटतो. आत्महत्या करणं गुन्हा आहे. भले कितीही नकार असो, कितीही अवहेलना असो.. आपण समोरच्याच्या नकाराचा सन्मान करायला शिकलं पाहीजे. आपल्यातलं पुरूषपण गाळून पडल्याशिवाय तो नकार आपण स्विकारू शकत नाही याची जाणीव मनात घट्ट रुजली. आत्महत्येचा विचार हा एका क्षणापुरता असतो. त्यावेळेस आपला मेंदू आपल्या ताब्यात नसतो. परिस्थितीशी सामना करण्याचं बळ नसलेल्या मेंदूतच आत्महत्येचे विचार डोकावतात हे स्वतःलाच उमजून आलं. आज झगडून पुन्हा नीट उभा राहीलो. नाही जमत उभं रहायला. नाही जमत नॉर्मल जगायला पण समायोजन साधून राहीलो उभा. या जगात काहीही अशक्य नाही. आपण स्वतःच्या अपयशासाठी इतरांना जबाबदार धरू शकत नाही. तो पळपुटेपणा असतो. मी त्यातून बचावलो नाहीतर मी माझ्या आईचा कायमस्वरूपी गुन्हेगार ठरलो असतो.\nपाकिटात किंवा मोबाईल मध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो ठेवत चला. विचार आला की पहिलं त्या फोटोला पहा. भरपूर आयुष्य जगाल.\nया स्टेटसला रोहिथ वेमुलाशी जोडून पाहणारे सुद्धा येतील. तेव्हा एक ध्यानात ठेवा. काहीही बोलण्याआधी रोहिथनं लिहीलेलं शेवटचं पत्र जरूर वाचा. त्यात तो ज्या करूणेनं व्यक्त झालाय ती करूणा माझ्याठायी नव्हती. माझ्याठायी होती ती फक्त क्रुरता, सुडबुद्धी आणि इतरांना त्रास होईल ही भावना. रोहिथची संस्थात्मक हत्या ही जातीयवादी व्यवस्थेचा निषेध आहे. हा मुद्दा पक्का ध्यान्यात ठेवावा. रोहिथ एका क्रांतिला जन्म देऊन गेलाय. हे त्याचं सर्वात मोठं बलिदान आहे. मी मेलो असतो तर लोकसंख्या एकने कमी झाली असती. आणि पळपुटेपणाला सबळता मिळाली असती.\n← मी आणि कास्ट सर्टिफिकेट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/youth-drowning-well-drowned/amp/", "date_download": "2018-04-23T07:50:05Z", "digest": "sha1:K3VYDIKWX72EVYOIBBTGEFH2Q3MYHR6F", "length": 4776, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A youth drowning in the well drowned! | विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू! | Lokmat.com", "raw_content": "\nविहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू\nमानोरा : तालुक्यातील साखरडोह येथील वीस वर्षिय युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.\nमानोरा : तालुक्यातील साखरडोह येथील वीस वर्षिय युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुका परशराम भगत हा युवक शेतशिवारात असलेल्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी हेमेंद्र दिगांबर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास बिट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे करीत आहेत.\nधुळ्यात चित्तरंजन कॉलनीत कार, रिक्षा जळाली\nजेसिका लाल हत्याकांड : आरोपी मनू शर्माला जेसिकाच्या बहिणीनं केलं माफ\nमस्करी येऊ शकते अंगलट; 100 नंबरवर फोन करून टीपी केल्यास तक्रार होणार दाखल\nवर्ल्ड कॉपीराईट डे; प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमध्ये सजगता नाही\nदेवनार येथील कब्रस्तानचा वापर बंद झाल्याने नागरिकांना त्रास\nमोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन\n‘कुलर’चा वापर जपून करा; अपघात टाळा\nअकोला महापालिकेचे ‘एलईडी’ खांबावरून लंपास; मनपाकडे तक्रार\nदलित वस्तीचा १३ कोटी निधी अखर्चित; ग्रामपंचायतींनी मागणीच केली नाही\nअकोला जिल्ह्यात वनवृध्दीसाठी हेलिकॉप्टरमधून करणार बियांचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-rice-export-growth-80933", "date_download": "2018-04-23T07:12:24Z", "digest": "sha1:GCSIU4WCJ6VOUUWBSQRVQW5K4ZIUMZLS", "length": 12985, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news rice export growth तांदूळ निर्यातीत होतेय वाढ | eSakal", "raw_content": "\nतांदूळ निर्यातीत होतेय वाढ\nसोमवार, 6 नोव्हेंबर 2017\nनवी दिल्ली/मुंबई - यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीमध्ये वाढ झाल्याची माहिती अपेडाने नुकतीच दिली आहे. यामध्ये बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात प्रमुख आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २.०७ दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती. ती यंदा वाढून २.१३ दशलक्ष टन झाली आहे.\nअपेडाने दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) बासमती तांदळाची निर्यात १.६३ अब्ज डॉलर होती. ती यंदाच्या कालावधीत २.१३ अब्ज डॉलरपर्यंत पोचली आहे. गेल्या वर्षी बिगर बासमती तांदळाची १२८२ दशलक्ष डॉलर निर्यात होती. ती आता १६९३ दशलक्ष डॉलरपर्यंत वधारली आहे.\nनवी दिल्ली/मुंबई - यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीमध्ये वाढ झाल्याची माहिती अपेडाने नुकतीच दिली आहे. यामध्ये बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात प्रमुख आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २.०७ दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती. ती यंदा वाढून २.१३ दशलक्ष टन झाली आहे.\nअपेडाने दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) बासमती तांदळाची निर्यात १.६३ अब्ज डॉलर होती. ती यंदाच्या कालावधीत २.१३ अब्ज डॉलरपर्यंत पोचली आहे. गेल्या वर्षी बिगर बासमती तांदळाची १२८२ दशलक्ष डॉलर निर्यात होती. ती आता १६९३ दशलक्ष डॉलरपर्यंत वधारली आहे.\nव्यापारी आणि निर्यातकांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपसह भारतीय तांदळाचा प्रमुख आयातदार असलेल्या इराणणे आयात निर्यातीचे नियम कडक केले आहेत. याची प्रभावी अंलबजावणी सुरू होईपर्यंत शक्‍य तेवढा तांदळाचा साठा करून ठेवायचा, असा तेथील व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. यामुळे तांदळाला मागणी वाढून निर्यात वधारली आहे.\n२०१६ मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) गवारगमची १६३,९५८ टन निर्यात झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन यंदाच्या कालावधीत ती २५२,५६८ टनांपर्यंत पोचली आहे.\nयुरोपीयन संघाच्या अन्न सुरक्षा संस्थेने (ईएफएसए) तांदळाच्या आयातीबाबत यंदा कठोर नियमावली केली आहे. १ नोव्हेंबरपासून याबाबतीत अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यामुळे तांदळात रासायनिक अंशाबाबतचे आव्हान असून ते अतिशय कमी ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे अपेडाचे म्हणणे आहे.\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\nलोकवस्तीजवळील मासळी बाजाराच्या स्थलांतराची मागणी\nभिगवण (पुणे) : तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मासळी बाजार सुविधांच्या अभावाचे कारण पुढे करत पंधरा दिवसांपुर्वीच येथील इंदापुर कृषी उत्पन्न बाजार...\nदोन शेतकऱ्यांची मराठवाड्यात आत्महत्या\nपाथरी (जि. परभणी) - सततच्या नापिकीला कंटाळून नागोराव संतोबा अंभोरे (वय 55) या शेतकऱ्याने शेतात विष...\nबाजार समितीकडूनच आंब्‍याची कोंडी\nपुणे - पहाटे पाच वाजता बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो... वाहतूक कोंडीचे कारण देत मला पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यास सांगण्यात आले... सकाळचे दहा वाजले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/nagpur-went-on-crime-city-65-murders-in-9-months-273579.html", "date_download": "2018-04-23T07:42:56Z", "digest": "sha1:5LNGG2RC4MWE4OCEVAOR6XTTYM3S54P3", "length": 11298, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्याची उपराजधानी झाली गुन्हेगारीनगरी, 9 महिन्यात 65 खून", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराज्याची उपराजधानी झाली गुन्हेगारीनगरी, 9 महिन्यात 65 खून\nनागपूर जसं वाढतंय तशी गुन्हेगारीही वाढलीये. गुन्ह्यांची वाढलेली संख्या नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे.\n03 नोव्हेंबर : नागपुरात पुन्हा गुन्हेगारीनं डोकंवर काढलंय. गेल्या तीन दिवसांत नागपुरात तीन हत्या झाल्यात. तर नऊ महिन्यात 65 जणांचे खून झालेत. वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नागपूर पुन्हा चर्चेत आलंय.\nराज्याची उपराजधानी नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी होऊ पाहतेय. गेल्या तीन दिवसांत नागपुरात तीन खून झालेत. चंद्रपूरच्या एका महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या नागपूरच्या मोरेश्वर वानखेडेंची हत्या झाली. वर्दळीच्या वर्धा रोडजवळच्या नीरीच्या गेटजवळ त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस मात्र अंधारात आहेत.\nगेल्या तीन दिवसात ही नागपूर शहरातील तिसरी खूनाची घटना असल्यानं चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यात शहरात ६५ खून झालेत.\nनागपूर जसं वाढतंय तशी गुन्हेगारीही वाढलीये. गुन्ह्यांची वाढलेली संख्या नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5989-raid-movie-collection-of-one-day", "date_download": "2018-04-23T07:49:43Z", "digest": "sha1:JNLEPG3RZVB4P7EKPMYZWFKEWHACMBC4", "length": 6039, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पहिल्याच दिवशी 'रेड'ची कमाई10 कोटी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपहिल्याच दिवशी 'रेड'ची कमाई10 कोटी\nअजय देवगणचा 'रेड' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 कोटींचा गल्ला जमवलाय. तरण आदर्श यांनी ट्विट करून 'रेड'चं कौतुक केलयं. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केलयं.\nअजय देवगण या चित्रपटामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इमानदार ऑफिसरच्या भूमिकेमध्ये साकारत आहे. अजयच्या जोडीला इलियाना डिक्रुज आहे. इलियानाने यामध्ये अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.\nचित्रपटाची कहाणी सत्यकथेवर आधारित आहे. अजयच्या भूमिकेचं नाव शरद प्रसाद पांडे आहे.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_2618.html", "date_download": "2018-04-23T07:09:58Z", "digest": "sha1:Y54CTIMN6C263PKYY3SWEWJTDNJ2HEO7", "length": 3750, "nlines": 34, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज", "raw_content": "चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज\nचढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज\nचढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज\nचढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज, चढत प्रताप दिन, दिन अति अंग में,\nभूषण चढत मर हट्टन के चित्तजाव,खग्गकुली चढत हे अरिन के अंग में \nभौसिला के हात गडकोट हे चढत अरी, जोट हे चढत एक मेरुगिरी स्रिंग में,\nतुरकान गनव्योम यान हे चढत बिनु, मान हे चढत बद रंग अवरंग में \nचतुरंग सैन्य सज्ज करून,\"शिवराज\" घोड्यावर स्वार होताच.त्यांचा प्रताप दिवसेंदिवस समरांगनात वाढतो आहे , भूषण म्हणतोय इकडे मराठ्यांच्या मनातला उत्साह ही वाढायला लागला आहे,तर तिकडे उपसलेल्या तलवारी शत्रुच्या छातीत घुसत आहेत,भोसल्याच्या हाती एका-मागुन एक असे किल्ले येऊ लागले आहेत,तर तिकडे शत्रुच्या टोळ्या एकत्र होउन मेरु पर्वतांच्या शिखरानवर चढू लागल्या आहेत, तुरकांचे समुदाय युद्धात मरण मिळाल्या मूळे विमानात बसून आकाश मार्गे जात आहेत ,तर इकडे अवमान जाल्या मूळे अवरंगजेब निस्तेज जाला आहे .\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/picnic3736-2", "date_download": "2018-04-23T07:35:44Z", "digest": "sha1:73PEYMIX7ED743FYE5OXXUXOHPAYO7V4", "length": 21103, "nlines": 197, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "हिवाळ्यातला भारत असा दिसतो,जगात कुठेही नसतील अशी ठिकाणे…! – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nहिवाळ्यातला भारत असा दिसतो,जगात कुठेही नसतील अशी ठिकाणे…\nजर तुम्ही ह्या हिवाळ्यात picnic ला जायचा विचार करत असाल तर भारतातील ह्या काही अप्रतिम ठिकाणांना नक्की भेट द्या.\nगोव्याचा समुद्रकिनारा हा भारतातला सर्वात सुंदर समुद्र किनारा मानला जातो .जगभरातल्या हौशी पर्यटकांसाठी गोव्याचा समुद्रकिनारा हा आकर्षणाचा विषय असतो. उन्हाळा ,पावसाला आणि हिवाळा ह्या तीनही ऋतुंमध्ये गोव्यामध्ये\nफिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत . तरीसुद्धा हिवाळ्यामध्ये सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे music festival. हा festival म्हणजेच sunbern festival. हा भारतातला सर्वात मोठा festival असतो. जगभरातल्या संगीत\nप्रेमींसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. समुद्र किनाऱ्या भोवती असणाऱ्या नारळाच्या झाडांबरोबरच तेथील अल्हाददायक वातावरण मन प्रसन्ना करून टाकतं. हिवाळ्यातला थंडीचा अनुभव खूपच मजेशीर असतो. गोव्याची भाषा हीदेखील\nएक गमतीचा भाग आहे. तसं पाहिलं तर गोवा हे आकाराने खूप लहान राज्य आहे,पण त्याला अनेक नैसर्गिक गोष्टींनी मोठं बनवलय.\nजगातल्या काही निवडक आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ह्या ठिकाणाचं वैशिष्ठ्य जगजाहीर आहे .ताजमहाल, एक विलक्षण कलाकृतीचा नमुना. प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या ताजमहालाकडे पाहून लोक थक्क होतात. ताजमहाल हे\nनाव ऐकलेलं नाही असा एकही भारतीय नसावा. पौर्णिमेच्या रात्री ताजमहाल अजून उजळून निघतो आणि हा क्षण खूप सुंदर असतो. मुघल सम्राट Shah Jahan ने त्याच्या पत्नीसाठी हि अनोखी वास्तू साकार केली. १७ hectar म्हणजेच जवळ\nजवळ ४२ acre जमिनीवर साकारलेली हि वास्तू खरच खूप सुंदर आहे. ७३ मीटर( २४० फुट ) उंची असणाऱ्या ताजमहालाकडे बघताना त्याची भव्यता लक्षात येते. उत्तरप्रदेश राज्यात आगरा(ताजमहालचा)समावेश होतो.यमुना नदीच्या किनाऱ्यावर\nवसलेल्या ताजमहालाला भेट देण्यासाठी दूर-दुरहून लोक येतात. विशेष म्हणजे ताजमालाचा घुमत कसा बांधला असावा ह्यावर अनेक शास्स्रज्ञांनी अभ्यास केलाय पण कुणालाही त्याचा नेमका अंदाज आलेला नाही,अनेक विदेशी अभियंते\nताजमहालचा अभ्यास करण्यासाठी येतात. ताजमहाला बरोबरच आगऱ्यामध्ये लाल किल्ला, सिकंदरचा किल्ला ,अकबरचा मकबरा ,रामबाग अशी अनेक ठिकाणे आहेत.\nकाश्मीर हे ठिकाण भारताच्या उत्तर दिशेला आहे. काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग म्हणतात त्याचं कारणही तसच आहे. हिमालयाच्या कुशीत असलेलं हे ठिकाण निसर्गाचा चमत्कार आहे. येथे प्रचंड थंडी असते. इथला बहुतांशी भाग\nहिमच्छादित असतो.दरवर्षी लाखो लोक इथे भेट देतात आणि प्रसन्न होतात. इथे अनेक मसाल्यांच्या पदार्थांची शेती केली जाते. तसेच इथे विविध प्रकारच्या फुलांची लागवड देखील केली जाते. इथे केशर हा अत्यंत महागडा समजणारा पदार्थ देखील\nमोठ्या प्रमाणात मिळतो. काश्मीरला खास करून हनिमूनसाठी सर्वोत्तम पर्याय मानलं जातं. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे जमतात आणि मजा करतात. हिमालयाच्या कुशीत सफर करण्यासाठी इथे रोपवे ची सुविधा आहे. रोपवेमधून\nजातानाचा प्रवास पोटात गोळा आणतो आणि हि गंमत अनुभवण्यासाठी लोक इथे गर्दी करताना दिसतात. इथे केसाळ प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.\n४० पेक्षाही जास्त नद्या असलेलं हे ठिकाण अतिशय रमणीय आहे. भारत दर्शन करायचं असेल तर ते केरळ शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. केरळचं हवामान मुळात उष्ण आहे पण अनेकदा इथे पाऊस पडत असल्यामुळे वातावरण\nसमशीतोष्ण होऊन जाते. त्यामुळे हे पर्यटकांचं केंद्रबिंदू आहे. नद्यांबरोबरच इथे मोठमोठे पर्वतसुद्धा आहेत. ह्यासर्वांसोबतच भटकंतीसाठी विशेष असे ठिकाण म्हणजे समुद्र किनारे. भारतातील विविधरंगी आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमध्ये\nकेरळच्या समुद्र किनार्यांचा समावेश होतो. इथली मुख्य भाषा हि मल्ल्याळम आहे. केरळमध्ये बघण्यासारख्या गोष्टींमध्ये नौकाविहार हा प्रकार फार मजेशीर असतो. लोक होड्यांमध्ये बसून त्या वलव्हवतात आणि विशिष्ठ अंतर पार करतात,का एक\nसाहसी क्रीडा प्रकार आहे.विदेशी पर्यटकांना ह्याचं खूप कौतुक वाटतं. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात आणि त्याबरोबरच पर्यटकांसाठी अनेक प्रकारचे खाद्यप्रकार तयार केले जातात. मोठ्याप्रमाणात सुशिक्षित लोक असल्यामुळे\nपर्यटकांना भाषेची व कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. इथे सुपारीच्या झाडांच्या बागा असतात.\nमहाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असं पर्यटन स्थळ म्हणजेच महाबळेश्वर.सातारा जिल्ह्यात असलेल्या ह्या ठिकाणाला एक वेगळाच स्थान आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंची असलेलं महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेच ठिकाण\nम्हणून प्रसिद्ध आहे.हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवरचं ठिकाण आहे. महाबळेश्वरमध्ये ३० हून अधिक ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत.ह्या ठिकाणांना भेट देण्यासाठी दोन आणि चार चाकी गाड्यांचा पर्याय तिथे उपलब्ध आहे. पुण्यापासून\n१२० किमी ,मुंबईपासून २४७किमि,औरंगाबादपासून ३४८ किमी अंतर पार करून तुम्ही महाबळेश्वरला भेट देऊ शकता. ३० वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये सावित्री point,आर्थर point,विल्सन point,एलेफंटा point,हेलन point,नाथकोट\nबॉम्बे पार्लर,कर्णिक point… इत्यादी ठिकाणी तुम्ही फिरून आनंद घेऊ शकता. दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे जवळच असणारा प्रतापगड .केवळ २४ किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वरला मिळालेल्या नैसर्गिक देणगीमुळे\nआणि तिथल्या हवामानामुळे इथे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाचा कार्यक्रम चालू असतो. एकूणच महाबळेश्वर एक विलक्षण अनुभूती देणारं ठिकाण आहे.\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nह्या मुलीचे करावे तितके कवतुक मुलीने बनवले खूपच आगळेवेगळे अंडरगारमेंट\nअटल बिहारी वाजपेयी विषयी काही महत्वाच्या गोष्टी ज्या कि त्यांना भारतीय राजनीती मध्ये…\nह्या आहेत कमी वयाच्या भोजपुरी अभिनेत्र्या, छोटा पैकेट मोठा धमाका पहा फोटोज\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nह्या मुलीचे करावे तितके कवतुक मुलीने बनवले खूपच आगळेवेगळे…\nअटल बिहारी वाजपेयी विषयी काही महत्वाच्या गोष्टी ज्या कि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sunny-leone-to-play-meena-kumari-in-biopic-277275.html", "date_download": "2018-04-23T07:23:30Z", "digest": "sha1:QE5ASWF2A3AFL3XQH67AORZ2UEGYAEAG", "length": 13599, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सनी लिऑनी साकारणार ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची भूमिका ?", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसनी लिऑनी साकारणार ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची भूमिका \nअभिनेत्री सनी लिऑनी मीना कुमारी यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येते आहे. मीना कुमारी यांचं आत्मचरित्र साकारण्यासाठी सनी लिऑनी दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंत आहे.\n17 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर सिनेमा तयार होणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक करण राजदान हे मीना कुमारी यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर उलगडणार आहेत.\nया सिनेमासाठी अभिनेत्री कोण असणार यावरही बरीच चर्चा झाली. पण आता अभिनेत्री सनी लिऑनी मीना कुमारी यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येते आहे. मीना कुमारी यांचं आत्मचरित्र साकारण्यासाठी सनी लिऑनी दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंत आहे. दिग्दर्शक करण राजदान यांनी मीना कुमारी यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री विद्या बालन व माधुरी दिक्षीत यांनाही विचारणा करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी या भूमिकेस नकार दिला.\nमीना कुमारी यांची भूमिका साकारण्यासाठी सनी लिऑनीने जास्त उत्साह दाखविल्याचं दिग्दर्शक करण राजदान यांनी सांगितलं आहे. मीना कुमारी यांची भूमिका साकारण्याचं सनीने धाडस दाखविलंय खरं पण तिला हे जमणार आहे की नाही हे येता काळच सांगेण. सिनेमाचं शूटिंग कधी सुरू करायचं याविषयी उत्सुकता दाखविणारी सनी एकचं अभिनेत्री होती, असं सिनेमाचे दिग्दर्शक करण राजदान यांनी इंडियन एक्स्प्रेसची बोलताना सांगितलं आहे.\nकरण राजदान पुढे म्हणाले की, 'सनी लिऑनीला मी तिच्या घरी भेटलो होतो. सिनेमावरून बऱ्याच गप्पा झाल्या. मीना कुमारी यांच्या भूमिकेसाठी सनी लिऑनी योग्य असेल की नाही याबद्दलची माहिती नव्हती. पण एखाद्या भूमिकेसाठी ती अतिशय उत्साही असते. मीना कुमारी यांची भूमिका साकारणं ही मोठी संधी असल्याचं तीचं मत आहे.' नुकताच सनी लिऑनीचा तेरा इंतेजार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता अरबाज खानबरोबर या सिनेमात तिने काम केलं. त्यामुळे आता सनीच्या या सिनेमाबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: biopicmeena kumarisunny leaonyबायोपिकमीना कुमारीसनी लिअाॅन\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\n'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न\nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2011/04/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T07:16:50Z", "digest": "sha1:PGICPSKBQLE5GY2S4Z3SABXW373KO3SU", "length": 5354, "nlines": 33, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: राजगड लढा ३० एप्रिल १६६५", "raw_content": "राजगड लढा ३० एप्रिल १६६५\nशिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मुरब्बी राजकारणी आणि जातीने कडवा राजपूत असलेल्या मिर्झाराजा जयसिंगाने जहरी याची निवड करून त्यास दख्खनवर धाडले. लहान वयापासूनच जंग खेळलेला मिर्झाराजा मोठा अनुभवी होता. शिवाजीचा जीव गडकिल्ल्यात नाही शिवाजीचा जीव पैशात नाही तर शिवाजीचा जीव त्याच्या प्रजेवर आहे हे त्याने पुरते ओळखले होते.\nएकीकडे दिलेरखान पुरंदरचा हट्ट धरून बसला होता तर इकडे मिर्झा राजांच्या हुक्मावरून कुत्बुदीखान व बलुदिखान हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात हैदोस घालत होते तर दुसरीकडे दाऊदखान मूळ स्वराज्यावरच घाला घालीत होता गावे उध्वस्त करीत होता बेचिराख करीत होता.रोहिडा ते राजगड ह्या भागातील बहुतेक गावे त्याने जाळून टाकली होती. आणि हळूहळू तो पुढे सरकत होता. दिनांक ३० एप्रिल हे सैन्य राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले. यावेळी माहाराजांचा मुक्काम राजगडावरतीच होता. अहो राजगडाला मोर्चा लावणे काय सोप्पे होते. राजगड म्हणजे राजगडच. राजगडावरून तोफा बंदूका आणि बाणांचा प्रचंड भडीमार सुरु झाला.\nराजगडचा दुर्गम डोंगराळ टापू राजेंच्या मदतीला आला. डोंगरांच्या मदतीने राजगड चांगलाच भांडला मराठ्यांच्या रेट्यापुढे मोगलांचे काही चालेना अखेर दाऊदखान मागे हटला. त्याने तळगुंजणखोऱ्याजवळ तळ दिला.व दुसऱ्या दिवशी त्याने शिवापूरला पलायन केले.\nमोगली फौज अभेद्य अश्या राजगडाच्या अगदी पायथ्याशी पोहोचली हे पाहून राजांना ही थोडा धसका बसलाच म्हणूनच राज्याभिषेकासमयी राजधानीचा मान रायगडाला गेला.\nअसो हिमालय किती भव्य\nतरी मनी पूजीन राजगडा\nLabels: किल्ले राजगड, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास, राजगड\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-bogus-doctors-arrested-in-deonar-482613", "date_download": "2018-04-23T07:30:17Z", "digest": "sha1:KUNAB5ZJ7TM3XBBM56OIVAXJM5LZWYF6", "length": 16462, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : देवनार भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, तिघांना अटक", "raw_content": "\nमुंबई : देवनार भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, तिघांना अटक\nदेवनारमध्ये प्रदीप जाधव या तरुणाचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्यानंतर या भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नेहरुनगर, गोवंडी, टिळकनगर, मानखुर्द भागातून 3 बोगस डॉक्टरांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये जहीर बशीर अहमद शेख हा बारावी पास, फर्मन अली जाहीद हुसेन हा अकरावी पास, तर असिफ हुसेन वली अहमद शेख हा चक्क आठवी पास असल्याचं उजेडात आलय. हे सर्वजण अन्य डॉक्टरांची पदवी वापरुन प्रॅक्टिस करत होते.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई : देवनार भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, तिघांना अटक\nमुंबई : देवनार भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, तिघांना अटक\nदेवनारमध्ये प्रदीप जाधव या तरुणाचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्यानंतर या भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नेहरुनगर, गोवंडी, टिळकनगर, मानखुर्द भागातून 3 बोगस डॉक्टरांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये जहीर बशीर अहमद शेख हा बारावी पास, फर्मन अली जाहीद हुसेन हा अकरावी पास, तर असिफ हुसेन वली अहमद शेख हा चक्क आठवी पास असल्याचं उजेडात आलय. हे सर्वजण अन्य डॉक्टरांची पदवी वापरुन प्रॅक्टिस करत होते.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6475-one-body-two-face-solapur-special-child", "date_download": "2018-04-23T07:33:16Z", "digest": "sha1:5H4FQNOWNQCMLBRQKOSTN5UZDFMZMQYP", "length": 5857, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nसोलापूरमध्ये दोन तोंडं आणि एक शरीर असलेल्या बाळाचा जन्म झालाय. छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल रुग्णालयात या बाळाचा जन्म झालाय. सिव्हिलमध्ये अशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्मल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे.\nस्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेतं. बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम इतके आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/03/gold-fishing-game-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:19:55Z", "digest": "sha1:QOVKVFBKR4XCKEY2G5DNOKQQ6EMNXKHA", "length": 3423, "nlines": 32, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: गोल्ड फिशिंग गेम - मराठी मध्ये", "raw_content": "\nबुधवार, 4 मार्च 2015\nगोल्ड फिशिंग गेम - मराठी मध्ये\nगोल्ड फिशिंग हा एक मजेदार खेळ आहे. सर्व वयोगटातील मुले खेळू शकतील असा हा खेळ आहे. या\nखेळामध्ये एक हुक लोंबकळताना दिसतो. व खालील बाजूस सोन्याची ढेकळे दिसतात. तुम्ही माउसचे बटन\nदाबताच हा हुक खाली फेकला जातो व तो एखाद्या ढेकळाला टेकताच ते सोन्याचे ढेकूळ वर खेचले जाते. तुम्हाला सोन्याच्या ढेकळाचे स्थान पाहून त्या रेषेत हुक आल्याक्षणी माउस चे बटन दाबावे लागते. तरच नेम बरोबर लागतो. या खेळा मध्ये वेळेचे बंधन असते. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सोने गोळा करावे लागते. एक ठराविक प्रमाणात सोने गोळा झाल्यास लेवल पूर्ण होतो.\nहा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5655278310243165141&title=Water%20Conservation%20Campaign%20In%20Buldana&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:52:14Z", "digest": "sha1:EYVDSAAIT7CNPOGQW26MC6Q2JLR4PL66", "length": 20785, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जलसंधारणाची लोकचळवळ अभूतपूर्व’", "raw_content": "\nबुलडाणा : ‘सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या एका महिन्यात जलयुक्त शिवारसारखे लोकसहभाग असणारे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यात आणले. या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर झाली. ही योजना केवळ शासनाची नसून ती जनतेची आहे, हे लोकसहभागावरून दिसून येते. यासोबतच राज्यात जलसंधारणाच्या कामांमध्ये खासगी कंपन्या, संस्था यांचा सहभाग वाढत असून, ही जलसंधारणाची लोकचळवळ देशात अभूतपूर्व अशी आहे. अशा कामांमुळे जलसंधारणात राज्य देशात निश्चितच अग्रेसर राहणार आहे,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nभारतीय जैन संघटनेद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् मोहिमेचा शुभारंभ तीन मार्च २०१८ रोजी मलकापूर रस्त्यावरील एआरडी मॉलसमोरील मैदानावर आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. संजय कुटे, शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, भारतीये जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा, नगराध्यक्षा नजमुन्निसा सज्जाद, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, सुरेश जैन, जेसीबी कंपनीचे कार्यकारी संचालक विपीन सौंढी, टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरुण जैन आदी उपस्थित होते.\n‘सरकार, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी ऐतिहासिक काम सुरू झाले. पुढील दोन वर्षांत हा पॅटर्न राज्यभर राबवू,’ असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले.\nते म्हणाले, ‘या दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे कालांतराने शेतमाल उत्पादन कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर दूरगामी प्रतिकूल परिणाम होतो. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे मोठे काम करीत आहेत. खऱ्या समाजसेवी कामाचे दर्शन शांतिलाल मुथा यांच्या कामातून होते. राज्यभरात अशा कामांचा बुलडाणा पॅटर्न राबविण्यात यावा. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. त्यासाठी शासन जैन संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करेल. बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिगांवसह आठ लघू पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हे अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाचा भर असणार आहे.’\n‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राज्यात अंमलात आणण्यात येत आहे. या योजनेमुळे जलाशयांमधील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात येत आहे. परिणामी शेती सुपीक होत आहे. या कामांमध्ये स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देऊन रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.\n‘जलसंधारणाच्या कामांचे पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप (पीपीपीपी) मॉडेल राज्यात विकसित झाले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्टयातील गावांमध्ये शेतीचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये भूसुधारपासून विपणनापर्यंतची साखळी विकसित करण्यात येणार आहे. प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात येत आहे,’ असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.\nनितीन गडकरी म्हणाले, ‘कुठल्याही कामामागे प्रेरणा महत्त्वाची असते. या दुष्काळमुक्त अभियानाच्या कामांमागेही शांतिलाल मुथा यांची प्रेरणा महत्त्वाची आहे. सामाजिक संवदेनशीलता असल्यामुळे अशा प्रकारचे काम होत आहे. या कामांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील संरक्षित सिंचनात भर पडणार आहे. परिणामी जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडणार आहे.’\nपरंपरागत पीकपद्धती सोडून शेतकऱ्यांनी नवनवीन पीक पद्धती अवलंबण्याचे आवाहन करून गडकरी म्हणाले, ‘राज्यात पाण्याची कमी नाही; मात्र पाण्याचे नियोजन नसल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो. आंतरराज्य करार झाल्यामुळे अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहे. केंद्र पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पांतून विदर्भातील ७८, मराठवाड्यातील २६ व पश्चिम महाराष्ट्रामधील चार सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच हजार कोटींच्या रस्त्याची कामे सुरू असून, ६७४ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सुरू असलेल्या कामांमुळे सभोवतालची जलाशये गाळमुक्त करण्यात येत आहे. या जलाशयांमधील गाळ रस्ता कामासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.’\n‘शेतकऱ्यांनी इथेनॉलनिर्मिती होणाऱ्या पिकांची लागवड करावी. मक्याच्या कणीसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते. तसेच तांदूळ पिकाच्या काड्यांपासूनही बायो इंधनाची निर्मिती होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलवून नवीन पिकांची लागवड करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पातंर्गत जिगांवसह आठ लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निश्चितच जिल्ह्याचे सिंचन वाढणार आहे,’ असे गडकरी यांनी सांगितले.\nपालकमंत्री फुंडकर म्हणाले, ‘जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचा हा संकल्प स्पृहणीय आहे. अभियानात १३४ जेसीबी मशीनच्या माध्यमातून जिल्हाभर गाळ काढण्याचे काम होणार आहे. यामुळे प्रकल्पांची जलसंचय क्षमता वाढून भूजल पातळीत वाढ होणार आहे. जिल्ह्यात रस्त्यांचा विकास जोमाने होत असून, अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी मिळाला आहे.’\nप्रास्ताविक शांतिलाल मुथा यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, ‘जेसीबीमधील डिझेल खर्चाच्या २७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता आहे; तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्यावतीने या मोहिमेत मदत करणार आहे.’ या प्रसंगी टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरुण जैन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये करार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश देशलहरा यांनी केले. आभार बांठीया यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, जैन समाज बांधव, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘महान्यूज’ पोर्टलवरील बातमीत ही माहिती दिली आहे.\nमोहिमेसाठी विशेष अॅप विकसित\nया मोहिमेसाठी पुण्यातील ‘मायविश्व कॉर्पोरेशन’ ही संस्था टेक्नॉलॉजी पार्टनर असून, या संस्थेने या उपक्रमासाठी उपयुक्त असे ‘सुजलाम सुफलाम’ नावाचे मोबाइल अॅप विकसित केले आहे. ते अॅप गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध असून, या उपक्रमात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांसह सहभागी नसलेल्या व्यक्तींनाही योजनेची माहिती मिळविण्यासाठी ते अॅप डाउनलोड करता येईल.\nअॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/3JiCT6\nTags: देवेंद्र फडणवीसभारतीय जैन संघटनादुष्काळमुक्त महाराष्ट्रबुलडाणानितीन गडकरीDevendra FadnavisBhartiy Jain SanghatanaNitin GadkariDrought-Free MaharashtraBuldanaBOI\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन जमीन हस्तांतरण प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता सावित्री नदीवरील पुलाचे उद्घाटन क्रीडा क्षेत्रालाही हवेत ‘अच्छे दिन’ ‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/use-colgate-as-a-hair-remover-strange", "date_download": "2018-04-23T07:31:46Z", "digest": "sha1:ZLLTGBIS4YIFPQW2CURY2ANCXOREUOYX", "length": 14404, "nlines": 174, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "नको असलेल्या केसांना ५ मिनटात कोलेगेट ने हटवा.पहा जबरदस्त नुस्का – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nनको असलेल्या केसांना ५ मिनटात कोलेगेट ने हटवा.पहा जबरदस्त नुस्का\nबाल कुदरत की दी हुई अनमोल नेमत है, ये बात वही समझ सकता है जिसके सिर पर बाल न हो लेकिन बाल कुदरत की दी हुई सबसे बुरी चीज भी है, ये बात वो समझ सकता है जिसके शरीर के अनचाहे हिस्सों पर भी बाल हो लेकिन बाल कुदरत की दी हुई सबसे बुरी चीज भी है, ये बात वो समझ सकता है जिसके शरीर के अनचाहे हिस्सों पर भी बाल हो ऐसे महिला हो या पुरुष जिनके शरीर पर अनचाहे बाल ऐसी जगह हो जहाँ से वो उसे हटाने के लिए कुछ भी कर सकते हैं, तो आज हम उसे ऐसा तरीका बताने जा रहे हैं, जिससे एक बार गये बाल दुबारा वापस नहीं उग सकेंगे\nअनचाहे बालों से हर कोई है परेशान\nअक्सर देखा जाता है कि कुछ लड़कियों का अपने हाथ, पैर और चेहरे के बालों को हटाने के लिए हर हफ्ते ब्यूटी पार्लर के चक्कर लगाने पड़ते हैं ढेर सा पैसा खर्च करने के बाद भी उनकी ये परेशानी कभी खत्म नहीं होती ढेर सा पैसा खर्च करने के बाद भी उनकी ये परेशानी कभी खत्म नहीं होती वहीं लड़को या पुरुषों के शरीर के ऐसे हिस्सों पर भी बाल होते हैं जिन्हें वो हटाने के लिए कई तरीके आजमाते हैं, लेकिन उन्हें भी इससे निजात नहीं मिलता है वहीं लड़को या पुरुषों के शरीर के ऐसे हिस्सों पर भी बाल होते हैं जिन्हें वो हटाने के लिए कई तरीके आजमाते हैं, लेकिन उन्हें भी इससे निजात नहीं मिलता है बाल अगर किसी लड़की के चेहरे पर उग आये तो ये उसके लिए एक अभिशाप के जैसा हो जाता है बाल अगर किसी लड़की के चेहरे पर उग आये तो ये उसके लिए एक अभिशाप के जैसा हो जाता है इसलिए हर सुन्दर व खूबसूरत दिखने के लिए अपने शरीर से अनचाहे बालों को हटाना चाहता है\nकितने कारगर है ब्यूटी प्रोडक्ट\nअनचाहे बालों से न सिर्फ किसी की खुबसूरती खत्‍म होती है, बल्कि उसे खुद भी बड़ी शर्मिंदगी का सामना करना पड़ता है इसके लिए पुरुष और महिलाएं वैक्सिंग का सहारा लेती हैं, लेकिन इससे उन्हें बेतहाशा दर्द झेलना पड़ता है इसके लिए पुरुष और महिलाएं वैक्सिंग का सहारा लेती हैं, लेकिन इससे उन्हें बेतहाशा दर्द झेलना पड़ता है वैक्सिंग अनचाहे बालों को कुछ दिनों के लिए हटने का विकल्प है, लेकिन अभी तक ऐसा कोई ब्यूटी प्रोडक्ट नहीं है जो अनचाहे बालों को हमेशा के लिए हटा सके वैक्सिंग अनचाहे बालों को कुछ दिनों के लिए हटने का विकल्प है, लेकिन अभी तक ऐसा कोई ब्यूटी प्रोडक्ट नहीं है जो अनचाहे बालों को हमेशा के लिए हटा सके लेकिन, यह समस्या अब दूर हो गई है लेकिन, यह समस्या अब दूर हो गई है हम जो नुख्सा आपको बताने जा रहे हैं उससे आप अनचाहे बालों को हमेशा के लिए हटा सकते हैं\nअनचाहे बालों को कैसे हटा सकता है कोलगेट\nयह एक चमत्कारी नुख्सा है इसके लिए पहले आपके पास एक कोलगेट और एक एवरयूथ पील मास्‍क पैक होना चाहिए इसके लिए पहले आपके पास एक कोलगेट और एक एवरयूथ पील मास्‍क पैक होना चाहिए कोलगेट के सफेद पैक इस्तेमाल करना ज्यादा बेहतर होता है कोलगेट के सफेद पैक इस्तेमाल करना ज्यादा बेहतर होता है इसके लिए आप सबसे पहले एक कटोरी में 2 चम्‍मच एवरयूथ पील मास्‍क और एक चम्‍मच कोलगेट ड़ालकर अच्छी तरह से मिक्स कर लें इसके लिए आप सबसे पहले एक कटोरी में 2 चम्‍मच एवरयूथ पील मास्‍क और एक चम्‍मच कोलगेट ड़ालकर अच्छी तरह से मिक्स कर लें शरीर के जिस हिस्से के बाद को हटाना हो वहां इस पेस्‍ट को लाने के बाद 20 मिनट तक छोड़ दें शरीर के जिस हिस्से के बाद को हटाना हो वहां इस पेस्‍ट को लाने के बाद 20 मिनट तक छोड़ दें जब यह पूरी तरह से सुख जाये तो इसे धीरे-धीरे करके हटा लें जब यह पूरी तरह से सुख जाये तो इसे धीरे-धीरे करके हटा लें इससे आपको दर्द भी नहीं होगा और उस हिस्से पर दोबारा बाल भी नहीं उगेंगे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2013/08/blog-post_19.html", "date_download": "2018-04-23T07:15:41Z", "digest": "sha1:CYOV2JLGVXTRQ6ZIIIOK4F37KO24Y4TV", "length": 6255, "nlines": 28, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: तिरसट आणि अस्वस्थ औरंगजेब", "raw_content": "तिरसट आणि अस्वस्थ औरंगजेब\n१६८३ च्या मार्च महिन्यात अकबराच्या विरुद्ध ज्या मोगल फौजा पाठविण्यात आल्या होत्या त्या बादशहाने परत बोलाविल्या. २३ मार्च रोजी रहुल्ला खान आणि रणमस्तखान यांनी कल्याणचा ताबा सोडला परंतू ताबा सोडतांना त्यांनी शहराभोवती संरक्षणाकरिता जी तटबंदी बांधली होती. ती त्यांनी पाडली आणी जाळून टाकली. मोगल सैन्य माघार घेत असतांना रुपाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठा संयाने तीतवाला ह्याठिकाणी (कल्याणच्या ईशान्येला सात मैलावर) मोगलांवर अकस्मात हल्ला चढविला. त्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार मारले गेले आणि मराठ्यांनी अनेक घोडी पळवून नेली.\nअशा रीतीने दक्षिणेत आल्यानंतर एकवर्षापेक्षा म्हणजे नोव्हेबर १६८१ ते एप्रिल १६८३ पासूनचा कालखंड लोटून गेला तरी बादशहाला, त्याच्याजवळ इतकी अफाट साधनसामग्री असताना सुद्धा, कोणतीही भरीव कामगिरी साध्य करता आली नाही. खरी परिस्थिती अशी होती की बादशहाला ह्यावेळी घरगुती आणि मानसिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत होते, स्वतःच्या कुटुंबावरचा त्याचा विश्वास उडून गेला होता. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये आणि आपण कुठे रहावे म्हणजे सुरक्षित राहू हेही त्याला कळेनासे झालेले होते. ह्यामुळे बादशाहचे ह्यानंतरचे धोरण धरसोडीचे, संशयी, सावध आणि वरवर पहाता दुष्टपणाचे आणि परस्परविरोधी असे झालेले होते. २ ऑक्टोबर १६८६ रोजी सुरतेच्या इंग्रजांनी लिहिले, \"बादशहाचे मन केव्हा फिरेल हे सांगणे कठीण झाले आहे. त्याची वृत्ती सतत धरसोडीची झालेली आहे. राजपुत्र अकबरामुळे तो कमालीचा तिरसट आणि अस्वस्थ बनला आहे. अकबराला ममता दाखवितात ह्या केवळ संशयावरून सुलताना आझम, बेगम (जहानजेब बानू) आणि दिलेरखान यांना सर्वांसमक्ष अपमानीत करण्यात आले. वास्तविक ह्या आरोपात कोणतेही तथ्य नव्हते. त्यामुळे ज्यांचे बादशहाही नाजुक संबंध आहेत ती सगळी माणसे बादशहाशी वागतांना अतिशय काळजी घेत आहेत.\"\nमराठ्यांनी खुद्द औरंगजेब सारख्या माणसाचे मानसिक खच्चीकरण केले. त्याकाळात औरंगजेब म्हणजे TIME Magazine मधला MAN OF THE YEAR या खिताबाच्या तोडीचा तर होताच होता त्यालाचं येडा बनवला.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/code-org-code-studio-course4-stage19.html", "date_download": "2018-04-23T07:29:45Z", "digest": "sha1:UDYHN3JMAMQK3IKRAMNFIHAGBJ4KERF7", "length": 4107, "nlines": 37, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # व्हेरिएबल्स सुपर चॅलेंज", "raw_content": "\nगुरुवार, 24 मार्च 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # व्हेरिएबल्स सुपर चॅलेंज\nही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या एकोणीसाव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे व्हेरिएबल्स सुपर चॅलेंज. या स्टेज मध्ये तुम्हाला कोडिंगचे प्रॉब्लेम्स वेरिएबल्सचा वापर करून सॉल्व्ह करायचे असतात. चौथ्या कोर्स मधील एकोणीसाव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून या कोर्सचा हा स्टेज पूर्ण करू शकता.\nहे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.\nयामध्ये एकुण सहा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2013-12-04T04:12:00-08:00&max-results=10", "date_download": "2018-04-23T07:13:58Z", "digest": "sha1:7IO7KJOKJTBB2RNEJCLIHOL4JSG244B7", "length": 15612, "nlines": 226, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\nखर म्हणजे वयात आलेल्या सगळ्याच मुलांचं स्वप्न असत, आपल्याला एखादी 'ती' असावी,\nमग ती कोणीही असो पण असावीच,\nकोणाला वाटत कि मस्त model type असावी, बरोबर ३६-२४-३६ च्याच साच्यातली असावी,\nचारचौघीत उठून दिसणारी असावी, आणि मोगऱ्याच्या बागेत गुलाबाच फुल असावी,\nपण आपल्याला एखादी 'ती' असावी,\nकाहींच्या मते ती सालस असावी, देखणी नसली तरी चालेल पण मनमिळाऊ असावी,\nआपल्याला सांभाळून घेणारी असावी, नाती जोपासणारी असावी,\nपण आपल्याला एखादी 'ती' असावी,\n) असलो तर ती पण तशीच असावी, हातात सिगरेट आणि तोंडात शिट्टी असावी,\nचार शिव्या घालणारी आणि वेळेला हातपाय चालवणारी असावी,\nपण आपल्याला एखादी 'ती' असावी,\nती आपली मैत्रीण असावी, माझी bag, mobile, वह्यापुस्तके सांभाळणारी असावी,\nमाझ्यासाठी घरातून मस्त डबा आणणारी असावी,\nपण आपल्याला एखादी 'ती' असावी,\nMacD मध्ये treat देणारी असावी, महागडे perfumes, sunglasses देणारी असावी,\nरोज movie ला नेणारी असावी, आणि corner seat वर चाळे करणारी असावी,\nपण आपल्याला एखादी 'ती' असावी,\nमला वाटत कि ती फक्त तीच असावी, स्वाभिमान बाळगणारी असावी,\nमला आपल म्हणणारी असावी आणि माझ्या स्वप्नात रमणारी असावी,\nपण आपल्याला एखादी 'ती' असावी.\nते चड्डीतल वय असतं,\nतेंव्हा फक्त ओरडणं, खेळाणं आणि बागडनं असतं,\nराग आला कि मारणं असतं,\nआणि कुणीतरी मारल्यावर बोंबलत घरी पळणं असतं,\nते वयचं तसलं असतं,\nशाळेत न जाण्याची कारणं शोधणारं असतं,\nकोणी जबरदस्ती केल्यावर त्यांच्याच हाताला चावणारं असतं,\nखडू पेन्सिल खाणारं असतं,\nआणि नवीन आणायला पैसे मागणारं असतं,\nते वयचं तसलं असतं,\nकोणाच्या तरी हातातलं चांगलं खेळणं बघून रडणार असतं,\nते कस मोडता येईल हे बघणार असतं,\nमोडल्यावर त्याला चिडवणार असतं,\nपण त्याला जास्त रडताना बघून पुन्हा सांभाळणार असतं,\nते वयचं तसलं असतं,\nआपल्या गोष्टीवरती अधिकार गाजवणारं असतं,\nत्याला हात लावला तर घर डोक्यावर घेणार असतं,\nआणि शेवटी त्याची मालकी परत मिळवणार असतं,\nते वयचं तसलं असतं,\nपुन्हा कधीच येणारं नसतं..\nतु भगव्या कफनीचा जोगी\nLabels: छत्रपती शिवाजी महाराज \nबारीक बारीक चुका काढते,\nप्रत्येक वेळी टोचून बोलते,\nजोराने माझा कान ओढते,\nतरीही मला ती खूप आवडते,\nखुपदा उगाचच भांडते, बोलण टाळते,\n\"आम्ही नाही जा,\" म्हणत रुसून बसते,\nआणि तास भराच्या आताच,\nस्वतःच sry sry करते,\nतरीही मला ती खूप आवडते,\n\"बोलत का नाहीस माझ्याशी \n\"तुला मी आजकाल आवडत नाही,\"\nअशी बडबड करून अक्षरशः डोक्यात जाते,\nतरीही मला ती खूप आवडते,\n\"आपलं पुढे कस होणार रे \n\"घरचे तयार होतील ना रे आपल्या लग्नाला\n\"आपण पळून जावूया का\n\"मग आई-बाबांना काय वाटेल\nसगळ स्वतःच बोलून टाकते,\nतरीही मला ती खूप आवडते,\n\"हे तुला जमत नाही तरी का करतोस\n\"तू हा course का नाही करत\"\n\"अरे इकडे इकडे असा असा job आहे\"\nफक्त माझाच विचार करते\nम्हणूनच मला ती खूप आवडते,\n\"आज तुझ्या नावाने उपवास केलाय\"\n\"तू ये नारे जवळ माझ्या\"\nअस बोलून जीवाचं पाणी पाणी करते,\nम्हणूनच मला ती खूप आवडते.\nराग काढायचं एकमेव साधन #TV_Remote\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/air-asia-118041600002_1.html", "date_download": "2018-04-23T07:17:07Z", "digest": "sha1:ER5NPS6FV35YLEVDSUL56AGEJOC6UW4S", "length": 10812, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एअर एशिया कंपनीच्या विमानाचा अपहरण करण्याचा प्रयत्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएअर एशिया कंपनीच्या विमानाचा अपहरण करण्याचा प्रयत्न\nफाऊंटन पेनाचा शस्त्रासारखा उपयोग करून एका विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूने केला. चीनमध्ये चांग्शा ते बिजींगला जाणारे एअर एशिया कंपनीचे विमान झेन्गझाउपासून दुसरीकडे वळवण्यात आले. अपहरणकर्त्याने विमानातील कर्मचाऱ्याला फाऊंटन पेनाच्या धाकाने ओलिस धरले होते, असे चीनच्या नागरी हवाई वाहतुक विभागाने सांगितले. या प्रकारामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही आणि अपहरणकर्त्याला पकडण्यात आले आहे.\nसंबंधित विमान चीनच्या दक्षिणेकडील हुनान प्रांताची राजधानी चांग्शा येथून बिजींगला निघाले होते. मात्र सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी वाटेत मध्य हेनान प्रांताची राजधानी असलेल्या झेन्गझाऊ आंतराष्ट्रीय विमानतळावर अचानक हे विमान उतरले. दुपारी 1 वाजून 17 मिनिटांनी सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानाच्या मागच्या दरवाज्याने सुखरूप सोडवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 41 वर्षीय अपहरण कर्ता हा मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकारानंतर विमान वाहतुक सुरळीतपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nभीम अॅप वापरणा-यांना कॅशबॅकची ऑफर\nप्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले\nभाजपला त्रस्त जनतेला सत्ताबदल हवाय - सुनील तटकरे\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी\nशिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या उपोषणात सहभागी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://anilmadake.com/", "date_download": "2018-04-23T07:36:49Z", "digest": "sha1:3NRLJO7JP5VCBDUNJMYML24HMGKKGADU", "length": 4776, "nlines": 141, "source_domain": "anilmadake.com", "title": "Dr. Anil Madake – Health is much more than wealth. – Dr. Anil Madake", "raw_content": "\nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \n हा एक शब्द उच्चारताच त्याची अनेक रूपे आपल्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागतात. ‘संकट येतंय ‘ असे म्हटले तरी नको असणारे अनेक विचार आपल्या मनात येतात. जीवन जगायचे म्हटल्यानंतर[…]\n”डॉक्टर, असं सर्टिफिकेट तुम्ही देऊच कसं शकता ” ”कोणतं सर्टिफिकेट ” ” माझ्या बहिणीचं सर्टिफिकेट.” ” हे बघा ,तुमच्या बहिणीचं नाव सांगा, त्यांचा केसपेपर दाखवा, कार्ड दाखवा … असं काहीतरी[…]\nतीसेक वर्षापूर्वी,जेव्हा so called इडियट बाॅक्स म्हणजे टी. व्ही. ने घरात प्रवेश केला नव्हता, तेव्हा सिनेमासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडायचे. त्यावेळी मोठ्या पडद्यावरील हिरोंना जसा प्रचंड ‘भाव’ होता, तसाच[…]\nआता मिळवा जनस्वास्थ्य मासिक ऑनलाईन ई-मॅगझिनच्या स्वरूपात तेही मोफत.\nऑनलाईन मिळवा डॉ. अनिल मडके यांची पुस्तके आणि ऑडिओ सीडीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-college-admition-closed-at-85-percentage-264860.html", "date_download": "2018-04-23T07:21:28Z", "digest": "sha1:KLQ2C6XB726FBUZEHEGN5VAAPQJITDPO", "length": 10464, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अकरावीचा कटऑफ 1 ते 5 टक्क्यांनी घसरला", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nअकरावीचा कटऑफ 1 ते 5 टक्क्यांनी घसरला\nमुंबईतील अनेक नामांकित कॉलेजची कटऑफ 85 टक्क्यांच्या आसपास क्लोज झाली आहे.\n12 जुलै: दहावीत 90 ते 95 टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घटलेल्या संख्येचा परिणाम अकरावीच्या जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत दिसून आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटऑफचा टक्का 1 ते 5 टक्क्यांनी घसरला आहे.\nमुंबईतील अनेक नामांकित कॉलेजची कटऑफ 85 टक्क्यांच्या आसपास क्लोज झाली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पहिल्या गुणवत्ता यादीत 90 पेक्षा कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय तर पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर व्हायला उशीर झाल्याबद्द्ल शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी माफी मागितली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/14/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-23T07:32:19Z", "digest": "sha1:INIBDLT5SHWMXQGWWRC5C2VB4V2ZD2YT", "length": 29324, "nlines": 74, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "शांताबाई दाणींनंतर कोण? | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nकार्यकर्त्यांचे मोहोळ, क्रांतिकारक चळवळींचे माहेरघर म्हणून विख्यात असणार्‍या महाराष्ट्राने बंगालमध्ये अंकुरलेल्या स्त्री मुक्ती संघर्षाला उच्चतम पातळीवर नेण्याचे कार्य साधले. क्रांतीकारक मुक्तीसाठी प्रस्थापित समाजव्यवस्थेविरोधात पुकारलेले बंड आंबेडकरी चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी सुरूवातीला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि नंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून नेटाने पुढे चालवले, बहुतांश प्रमाणात ते यशस्वी देखील केले. आंबेडकरी चळवळीबाबत बोलायचे झालेच शांताबाई दाणींनंतर आंबेडकरी महिला चळवळीत नवे नेतृत्वच उदयाला आलेले नाही. बलदंड राजकीय तत्वज्ञान, प्रखर सामाजिक अस्मिता, पुरोगामित्वाच्या प्रामाणिक शिक्षणाचा वारसा मिळालेला असताना देखील आंबेडकरी चळवळीतून भारतातील एकूण स्त्री चळवळीचे सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक नेतृत्व करू शकणारे व्यक्तिमत्व का बहरून आले नाही याचे एकंदर मूल्यमापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. १ जानेवारी १९१८ साली जन्मलेल्या शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. दादासाहेब गायकवाड व इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने किंबहूना त्यांअधिक वेगाने कार्य करीत शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवास अगदी लीलया पार केला. १९४६ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आयोजित केलेले महिला संमेलनाचे अध्यक्षपद असो किंवा रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९५७ साली झालेली स्थापना असो किंवा दादासाहेबांनी उभारलेला भूमिहिनांचा लढा यशस्वी करणे असो शांताबाईंनी प्रत्येक आघाडी नेटाने लढविली, परंतु शांताबाईंनंतर चळवळीत सर्वस्व झोकून देणारे महिला नेतृत्व मिळाले नाही. मागासवर्गीय समाजामध्ये आजही बुद्धीमान, विचारवंत धुरीणींची कमतरता नाही, मग नेमके चुकतेय कुठे भारतातील प्रस्थापित समाजव्यवस्था ही आजही मनूस्मृतीच्या अंधूक रेषा जपत आली आहे. मनूस्मृती हीच स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक व शारिरिक अवनतीस जबाबदार आहे. कुठलाही समाज स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे राज्याच्या विकासात ५० % वाटा स्त्रियांचा असला पाहिजे. तरच राज्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. प्लेटोचे हे तत्वज्ञानही बुद्धाच्या संघातून घेतले गेलेले आहे.\nकुठलीही चळवळ ही स्त्री सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, परंतु वैदिकांच्या संस्कृतीने आणि नंतर निपजलेल्या मनूच्या वर्णाने स्त्रिला तिच्या फुले दांम्पत्यांनी स्त्री मुख्य अधिकारापासून वंचित केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनूस्मृतीचे दहन करून मनूने घालून दिलेल्या पुरूषसत्ता समाजव्यवस्थेला जबर हादरा दिला होता. बाबासाहेबांच्या रूपाने स्त्रिला स्वतंत्र भारताच्या कायद्याने समानतेचे स्थान दिले. माजी आमदार दमयंती देशभ्रतार, चंद्रिका रामटेके, द्रोपदीबाई दोंदे, जाईबाई नागदिवे, शांता सरोदे, गंगुबाई महान, शांताबाई दाणी, गीताबाई गायकवाड, सीताबाई गायकवाड, भिक्षुणी लक्ष्मीबाई नाईक, काशीताई मांडवधरे, लक्ष्मीबाई वानखेडे, सुलोचनाताई डोंगरे, सुगंधा शेंडे तर अलीकडच्या काळातील रूपाताई बोधी, सुलेखा कुंभारे इत्यादींचे कार्य भरीव आहे पण पुरूषी वर्चस्व आजही स्त्रियांचे समाजातील योगदान मानण्यास तयार नाहीत. या विषयावर डॉ. संदिप नंदेेशर यांनी आंबेडकरी महिला चळवळीसंबंधात व्यक्त केलेले मत फारच बोलके आहे. राजकीय पटलाबाबत बोलायचे झालेच तर या ठिकाणी अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. तो असा की, स्वातंत्र्योत्तर काळात डावे पक्ष आणि आंबेडकरी चळवळ वगळता अन्यथा कुठेही स्त्री चळवळीला स्वतंत्र दर्जा असल्याचे संदर्भ सापडत नाहीत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्याला त्याला बाबासाहेब नावाच्या प्रचंड वादळाचा आधार घेउन सत्ता मिळविण्याचे डोहाळे लागले. जो तो स्वतःला साहेब म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागला. भाऊराव गायकवाड, आर. डी. भंडारे, बी. सी. कांबळे यांचे दादासाहेब, नानासाहेब, मामासाहेब कधी झाले हे कळेलच नाही. चळवळीचा सबगोलंकारी परिप्रेक्ष्यातून विचार करण्याऐवजी पक्षाच्या ठराविक घटकांवर किंवा एका स्वतंत्र पक्षावर आपली सत्ता कशी राहील यावर साकल्याने विचारशक्ती खर्च करू लागले. या संपूर्ण प्रक्रियेत तत्कालीन महिला नेत्यांना जराही ग्राह्य धरले गेले नाही. एक प्रकारे पुरूषी वर्चस्वाने त्याचे खरे स्वरूप दाखवण्यास सुरूवात केलेली होती. याच ठिकाणी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील महिलांना कोणतेही स्थान मिळाले नाही. येथूनच त्यांचे राजकीय अधःपतन सुरू झाले. गेल्या दशकभरात मायावतींच्या रुपाने नव्याने उदयास आलेले राजकीय नेतृत्व वाखाणण्याजोगे असले तरी आंबेडकरी विचारधारेशी व्यवहार्य नाही. त्यांचा राजकीय प्रवास केवळ सत्ताप्राप्तीच्या उद्देशातूनच प्रेरित असतो. सत्तेतून सर्वांगीण विकासाऐवजी सत्तेचा उपयोग स्वतःच्या ब्रँडिंगसाठी करण्यात बसपाचे राजकारण गुंतलेले दिसते. बसपा किंवा बामसेफ ह्या संघटना आंबेडकरवादाची ढाल उपसून जहाल वंशवादाचे बीजरोपण करण्यात मश्गूल असतात. त्याच अजेंडयावर मायावतींनी हस्तगत केलेली सत्ता ही महिला चळवळीचा विजय नक्कीच म्हणता येणार नाही. त्या ज्यावेळी पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्या त्यावेळची उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे ही वेगळी होती. तरीही एक स्त्री म्हणून मायावतींनी गाजविलेले कर्तृत्व अभिनंदनीय आहे परंतु त्याची नाळ आंबेडकरी किंवा स्त्रीवादी चळवळींशी किंवा शांताबाईंचा वारसा चालवण्याशी मूळीच जोडता येणार नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या रिपब्लिकन पक्षाचे आजमितीला छोटे मोठे धरून असे ४४ गट पडलेले आहेत. यापैकी कोणत्या गटाने महिला नेतृत्त्वाला मान्यता दिली खरे तर त्या गटांचे अस्तित्व तरी आहे का, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. ज्योती लांजेवार आणि डॉ. गेल ऑम्वेट सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री वाद्यांनी नामांतर प्रश्नी रस्त्यावरच्या लढाया लढलेल्या आहेत. आज कोणताही पक्ष त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या योगदानाचा योग्य मोबदला देण्यास तयार नाही. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर किंवा प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा गट असो प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या फुटकळ कारणांचे राजकारण करण्यात गुंतलेले आहेत. पण मागासवर्गातील महिलांच्या दयनीय स्थितीवर उकल करण्यासाठी आवश्यक असलेले स्त्री नेतृत्व का उदयाला आणित नाही, हा एक गहन प्रश्न चळवळीसमोर उभा ठाकला आहे. रिपब्लिकन नेत्यांनी आता स्वतःच आत्मपरिक्षण करायला हवे, पॉप्युलर कल्चरचे विषय हाताळून झटपट प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास धरायचा की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समतोल समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करायचे ह्यावर उत्तर मिळणे गरजेचे आहे. महिला कार्यकर्त्या जर चळवळीप्रती, आंदोलनाप्रती उदासीनता दाखवत असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण कधी सुरू करणार आहात खरे तर त्या गटांचे अस्तित्व तरी आहे का, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. ज्योती लांजेवार आणि डॉ. गेल ऑम्वेट सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री वाद्यांनी नामांतर प्रश्नी रस्त्यावरच्या लढाया लढलेल्या आहेत. आज कोणताही पक्ष त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या योगदानाचा योग्य मोबदला देण्यास तयार नाही. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर किंवा प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा गट असो प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या फुटकळ कारणांचे राजकारण करण्यात गुंतलेले आहेत. पण मागासवर्गातील महिलांच्या दयनीय स्थितीवर उकल करण्यासाठी आवश्यक असलेले स्त्री नेतृत्व का उदयाला आणित नाही, हा एक गहन प्रश्न चळवळीसमोर उभा ठाकला आहे. रिपब्लिकन नेत्यांनी आता स्वतःच आत्मपरिक्षण करायला हवे, पॉप्युलर कल्चरचे विषय हाताळून झटपट प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास धरायचा की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समतोल समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करायचे ह्यावर उत्तर मिळणे गरजेचे आहे. महिला कार्यकर्त्या जर चळवळीप्रती, आंदोलनाप्रती उदासीनता दाखवत असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण कधी सुरू करणार आहात चळवळीत उतरलेल्या महिला कार्यकर्त्यांना त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेची हमी आपण देणार आहात की नाही चळवळीत उतरलेल्या महिला कार्यकर्त्यांना त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेची हमी आपण देणार आहात की नाही का नेहमीप्रमाणे घरावर तुळशीपत्र ठेवून लढायला प्रवृत्त करणार आहात का नेहमीप्रमाणे घरावर तुळशीपत्र ठेवून लढायला प्रवृत्त करणार आहात राजकीय उदासीनता व राजकारणातील पुरूषी वर्चस्वाचा अहंकार हा स्त्री चळवळीच्या अधःपतनासाठी कारणीभूत ठरलेला एक मुख्य घटक मानावा लागेल. अलीकडच्या काळात मागासवर्गातून अनेक महिलांनी वेळोवेळी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मीनाक्षी मून, प्रमिता संपत, उर्मिला पवार, प्रा. प्रज्ञा दया पवार, सरोज कांबळे, प्रतिमा परदेशी, ज्योती लांजेवार, मंगल खिंवसरा, रेखा ठाकूर सारख्या विचारवंत निर्भिडतेने स्त्रीवादी विचार मांडू लागल्या आहेत. काळानुसार त्यांच्या विचारांतील प्रगल्भता ही आपल्याला वेळोवेळी पहायला मिळालेली आहे. नव्वदच्या दशकाआधी सामाजिक मागासलेपणावर आसूड ओढणार्‍या महिला विचारवंत आज बहुजनीय चळवळीतील महिलांचे सामाजिक, मानसिक, आर्थिक अधःपतन अत्यंत जोरकसपणे प्रकट करीत आहेत. परंतु त्यांचे योगदान हे त्यांच्या परिघापुरतेच सीमित राहिले असल्याचे मला येथे खेदाने नमूद करावेसे वाटते. यासाठी जबाबदार घटकांपैकी चार प्रमुख घटक येथे नमुद करीत आहे. कोणत्याही आंदोलनाचा प्राण हा रस्त्यावरील कार्यकर्ता असतो. जागतिकीकरणाचे फलित असलेल्या एनजीओनी राज्यातील समाजकारणाचे एनजीओकारणात रुपांतरण केले. प्रत्येक आंदोलनाला लाभलेल्या प्रांतिक व आंशिक नेतृत्वाला आपल्या महत्त्वाकांक्षा शमवण्यासाठी आणि त्यासोबतच आपली नेतृत्वक्षमतेची भूक भागवण्यासाठी एनजीओचा पर्याय स्वीकारला गेला. महिला चळवळींतील अनेक नावाजलेली नावे आत्ता स्वतंत्रपणे आपआपली दुकाने थाडून बसण्यात धन्य होती. त्याची प्रचिती खैरलांजी आंदोलनादरम्यान आली.\nखैरलांजी हत्याकांडाच्या निषेधार्थ उभारला गेलेल्या लढ्यात अनेक आंबेडकरी महिलांनी प्रखर निषेध आंदोलने केली. पण त्या आंदोलनात सुसूत्रतेचा अभाव जाणवला. एका व्यक्तिसापेक्ष परिघाची मर्यादा जाणवली. चारही दिशांना चार तोंडे उभे करून असलेल्या महिला कार्यकर्त्या दिसून आल्या. कोणातही एकी नाही. नमते घेण्याची तयारी नाही. मनाचा मोठेपणा नाही. कागदावर साहित्य उतरविण्याबरोबर त्याचे सामाजिक अंग समजून घेताना ते समाजस्वीकार्ह कसे बनवता येईल याची जबाबदारी लेखिकांनी उचललेली नाही. शांताबाई दाणींनंतर कोणाचेच नेतृत्व कसे उदयाला आले नाही यावर विचार करताना, अभ्यास करताना मन अगदी सुन्न झाले. भारतात आजही जात ही रिगीड फॉर्म मध्ये अस्तित्वात आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इतर सर्व चळवळींचे डॉक्यूमेंटेशन अगदी हेतूपूर्वक केले जाते. पण मागासवर्गीय समाजातील खासकरून त्यातील महिला चळवळींना नाकारून त्यांची दखल घेण्याची तयारीसु्द्धा ह्या व्यवस्थेने आजवर दाखवलेली नाही. शांताबाई दाणींचा इतिहास हा बाबासाहेबांच्या काळातच असल्याने त्यावर एक पानभर का होईना लिहिलेले आढळते. पण त्यानंतर मात्र कोणाचेच नाव आढळत नाही असे का सार्‍या महिलावर्गाला उपकारक ठरणार्‍या प्रयत्नांना व ते प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना व महिला नेत्यांना आजही दलित महिला किंवा दलित नेत्या म्हणून संबोधण्याचे जातीयवादी कार्य आजची प्रसारमाध्यमे का थांबवत नाहीत. मेनस्ट्रीम आणि आउटकास्ट अशी दोन जगांमध्ये केली जाणारी विभागणी थांबली असती तर कदाचित मीनाक्षी मून आणि ऊर्मिला पवार लिखित, संपादित आम्ही इतिहास घडविला ह्या पुस्काला मीडियाने इतर साहित्यासारखे समोर जरूर आणले असते. आम्ही इतिहास घडविला हे साहित्य मागासवर्गातील महिलांचा उज्ज्वल इतिहास सांगणारे साहित्य आहे. बाबासाहेब म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. येथे तर सरळसरळ इतिहास लपवण्याची छुपी प्रक्रियाच सुरू आहे. जर हा इतिहास सर्वसामान्य स्त्री पर्यंत सहज सुलभ मार्गाने पोहोचवता आला असता तर निश्चितच आजचे चित्र वेगळे असते. स्त्रीचे समाजातील व कुटूंबातील दुय्यम स्थान, जातीय आणि लैंगिक छळ, महिला आरक्षणाचा प्रश्न, भूमिहीन शेतमजूर महिलांचा प्रश्न, शहरी व निमशहरी भागात घरकाम करणार्‍या महिलांच्या समस्या, लिंगभेद, छेडछाड, मुलींचा घसरता जन्मदर, वेठबिगार मजूर महिलांच्या समस्यांवर योग्य समाधानासाठी करावयाच्या आंदोलनाचे ठोस पाऊल न चलल्याने रिपब्लिकन चळवळीतून स्त्री नेतृत्व उदयाला आलेले नाही. बडगा उभारणारे लाटणे ते संस्थेचे लॅपटॉपी कार्यकर्ते असे झालेल्या रुपांतरणामुळे व्यापक जनआंदोलन उभे राहिले नाही. परिणामी जननेतृत्व मिळाले नाही. प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक विकासात स्त्रीचा वाटा हा ५०% असायलाच हवा. ज्या ठिकाणी याबाबत विषमता आढळून येते तेथे प्रदेशातील, समाजातील, राष्ट्रातील सामाजिक स्वास्थ कधीच स्थिर राहू शकत नाही. असे वातावरणमहिला वर्गाला मानसिक, बौद्धिक, शारिरीक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनविते. विषमतेची ही दरी लवकरात लवकर साधली गेली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रगल्भ चळवळीचा वारसा लाभलेला असताना नवे नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणजे हा चळवळीतील कार्यकर्त्यांचाच पराभव आहे आणि म्हणूनच प्रा. प्रज्ञा पवार, ऍड. सुलेखा कुंभारे, डॉ. रुपा बोधी, प्रा. सुषमा अंधारेसारख्या अनेक स्त्री विचारवंतांनी चळवळीत उतरून नेतृत्वाचे दोरखंड आपल्या हातात घेऊन शांताबाईंचा वारसा पुढे चालवावा. जर असे घडले तर शांताबाई दाणींनंतर कोण हा प्रश्न यानंतर परत कधीच विचारला जाणार नाही.\n← बा भीमा… (दीर्घ कविता)\nकोपर्डी प्रकरण : राजकीय आणि जातीय ध्रुवीकरण →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/features-of-new-4g-phone-265653.html", "date_download": "2018-04-23T07:23:09Z", "digest": "sha1:X7Q2IIP4LUWRWGRQCRT67K5ZVHGTUK4D", "length": 11047, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकाय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स\nभारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.\n21 जुलै : खूप बोलबाला झालेला रिलायन्स जिओचा स्मार्टफोन अखेर रिलायन्सच्या 40 व्या सर्वसाधारण सभेत लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनचं नाव आहे जिओफोन. जगातला हा सर्वात स्वस्त पण इंटेलिजन्ट स्मार्टफोन आहे.\nकाय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स\n1. अल्फा न्युमेरिक की-पॅड\n6. SD कार्ड स्लॉट\n8. 4 वे नेव्हिगेशन सिस्टिम\n9. फोन कॉन्टॅक्ट बुक\n10. कॉल हिस्ट्री फॅसिलिटी\n12. मायक्रोफोन आणि स्पीकर\nयेत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंग सुरू होईल. सप्टेंबरमध्ये हा फोन प्रत्यक्षात आपल्या हातात येईल. इंडिया का स्मार्टफोन असं याला म्हटलंय कारण तो पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nगुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच\nएअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात\nएअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय\nआता पासवर्ड होणार इतिहासजमा\n टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5131620274280105994&title=swarpushparpan%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:52:06Z", "digest": "sha1:VHMGY3JV4N2DSM7YIH6G35THRIJDCZB5", "length": 8594, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पं. नारायणराव बोडस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वरपुष्पार्पण’", "raw_content": "\nपं. नारायणराव बोडस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वरपुष्पार्पण’\nपुणे : ग्वाल्हेर - आग्रा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. नारायणराव बोडस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या रविवारी, १८ मार्च रोजी ‘स्वरपुष्पार्पण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी साडे चार वाजता हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.\nपं. नारायणराव बोडस यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अत्यंत महत्त्वाचे योगदान असून अनेक अनवट रागरागिणी ते गात असत. कार्यक्रमाची सुरूवात जयपूर घराण्याच्या गीता गुलवडी यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर धृपद- धमारमधील डागुरबानी घराण्याचे उस्ताद बहाऊद्दीन डागर यांचे रुद्रवीणा वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. बहाउद्दीन डागर हे ज्येष्ठ धृपद धमार गायक व रुद्रवीणा वादक झिया मोहिउद्दीन डागर यांचे पुत्र आहेत. त्यानंतर लखनऊ घराण्याच्या सोनाली चक्रवर्ती (कथक), आग्रा घराण्याच्या लीला नरवणे (गायन), ग्वाल्हेर- आग्रा -जयपूर- भेंडीबाजार घराण्याचे गायक व पं नारायणराव बोडस यांचे पुत्र पं. केदार बोडस (गायन), डागुरबानी घराण्याचे पं. पुष्पराज कोष्टी (सूरबहार) आपली कला सादर करणार आहेत.\nत्यांना दत्तात्रय भावे, प्रदीप सरदेसाई, श्रीपाद गोडसे (तबला), सुखद मुंडे (पखावज), संजय गोगटे, लीलाधार चक्रदेव, सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), सतविंदर पाल सिंग (सारंगी), केदार केळकर (गायन) , रसिका भावे (पढंत), नितीश पुरोहित (सरोद), अझरूद्दीन शेख (बासरी), प्रणय सकपाळ (मंजिरा) हे साथसंगत करणार आहेत.\nस्थळ : पं. जवाहरलाल सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, शिवाजीनगर\nवेळ : सायंकाळी ४.३० वाजता\n(हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.)\nTags: पुणेपं. नारायणराव बोडसस्वरपुष्पार्पणपं. जवाहरलाल सांस्कृतिक भवनरुद्रवीणाहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतPunePt. Narayanrao BodasSwarpushparpanप्रेस रिलीज\n‘स्वरपुष्पार्पण’ द्वारे पं. नारायणराव बोडस यांना स्वरांजली लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/family-of-cid-marathi", "date_download": "2018-04-23T07:42:14Z", "digest": "sha1:MZMYYKVXWAVIUCNAXMV4VYOXB5CPFQDI", "length": 14881, "nlines": 180, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "भेटा CID कलाकारांच्या परिवारा सोबत, व त्यांचे खरे नाव – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nभेटा CID कलाकारांच्या परिवारा सोबत, व त्यांचे खरे नाव\nटीवी मधील अशे बहुतेक शो जेकी आपल्याला खूप वर्षापासून इन्टरटेन करत आहेत .आणि जर अश्या शो ला जर नाही पहिले तर दिवस थोडेस अपूर्ण राहिल्या सारखे वाटते .आणि यामधील काही सिरीयल तर इतके आवडता कि त्याचे रिपीट टेलीकास्ट पण पाहतात म्हणून आज आम्ही आपल्याला अश्याच प्रकारच्या एका शो बद्दल सांगणार आहोत जे कि खूप वर्षा अगोदर पासून आपल्या मनोरंजनाचा एक भागच बनला आहे .\nखूप वर्षा पासून टीवी शो च्या दुनियेत राज करणारा शो CID ला आज देशातील प्रत्येक घरामध्ये पसंद केले जाते म्हणूनच या शो चे कन्सेप्ट तर आहेच आणि तसेच या शो मधील अक्टर चे रोल पण खूप पसंद केले जातात या शो मधील प्राण म्हणून ओळखले जाणारे अभिजित आणि दया ची दोस्ती म्हणजे जय –विरू च्या जोडीप्रमाणे अमर झाली आहे दया चे प्रत्येक एपिसोड मध्ये दार मोडणे ACP प्रद्युम्न चे हाथ फिरवून असे म्हणणे की ‘कुछ तो गड़बड़ है’ हे डायलॉग्स तर आटत अमर झाले आहेत .या शो मधील सर्व कलाकार खरोखरच इतर शो च्या कलाकारापेक्षा खूपच वेगळे आहे या कलाकारामध्ये कोणत्याही प्रकारची लव स्टोरी नाही . पण रियल लाइफ अशी अजिबात नाही .\nइंस्पेक्टर अभिजीत म्हणजे आदित्य श्रीवास्तवा\nशो मध्ये इन्स्पेक्टर चा रोल करणारे अभिजित अक्टर आदित्या श्रीवास्तव च्या रोल चे तर सर्वच जन वेडे आहेत त्याने खूप साऱ्या बॉलीवूड फिल्म मध्ये काम केले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील आणि पत्नी आहे त्याला २ मुली आणि एक मुलगा आहे\nदया उर्फ दयानंद शेट्टी\nशो मध्ये इन्सपेक्टर दया चे रोल तर तुम्हा सर्वाना आवडलेच असेल कारण प्रत्येक एपिसोड मध्ये दया दरवाजा तोडताना दिसतो दया चे किरदार करणारे अक्टर दयानंद शेट्टी हे फिल्म सिंघम मध्ये पण दिसले आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे .\nफिल्म मध्ये सर्वात महत्वाचा रोल करणारे ऐसीपी प्रद्युमन ची भूमिका निभावणारे एक्टर शिवाजी शठाम यांनी खूप सार्या बॉलीवूड फिल्म मध्ये काम केले आहे .यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी एक मुलगा आणि सून आहे .\nडॉ. तारिका उर्फ़ श्रद्धा मुसले\nश्रद्धा मुसले शो मध्ये डॉ तारिका चं रुपात आहे ज्याला इन्स्पेक्टर अभिजित पसंद करतात पण याचे खरे किंग तर दीपक तोमर आहेत श्रद्धा ने २०१२ मध्ये दीपक तोमर नावाच्या बिजनेस मैन सोबत लग्न केले आहे .\nशो मध्ये लेडी इन्स्पेक्टर चे रोल करणारी सुंदर अभिनेत्री चे नाव अन्शा सईद आहे अन्शा सईद खूप साऱ्या टीवी शो मशे केली आहे आणि ती आता पण एका एकत्र कुटुंबात राहते .\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत…\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू…\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:44:50Z", "digest": "sha1:YV6K6QPSHIEB5WDX6YQDWBCOJYIGM5AM", "length": 8492, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नास्तिकता - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनास्तिकता ही देवाचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी आहे. (नास्ति = न + अस्ति = नाही आहे, अर्थात ईश्वर/देव नाही आहे.) ईश्वराचे अस्तित्व मान्य नसलेल्या व्यक्तीस नास्तिक म्हणतात. जगभरात २.५ अब्ज लोक नास्तिक आहेत.\nईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी कल्पनिक गोष्टी नाकारणारे व्यक्ती वा तत्त्वज्ञान हे नास्तिक असते. लोकायत, बौद्ध धर्म, जैन धर्म या दृष्टीने नास्तिक ठरतात.\nहिंदू तत्त्वज्ञानात नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.\n१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार बौद्ध, जैन, आणि लोकायत तत्त्वज्ञानाने अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन तत्त्वज्ञाने नास्तिक तत्त्वज्ञान मानली जातात.\n२. जे लोक परलोक (स्वर्ग/नरक) आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ चार्वाक दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.\n३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.\nनास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.\nभगतसिंग यांनी लिहिलेले \"मी नास्तिक का झालो\" हे पुस्तक भारताच्या दृष्टीकोनातून नास्तिकतेवर केलेले भाष्य आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१७ रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRES/MRES080.HTM", "date_download": "2018-04-23T07:38:55Z", "digest": "sha1:BNXBZQFOORU3S7PALPMEBJ3B73WAZLB7", "length": 6391, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी | विशेषणे १ = Adjetivos 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्पॅनिश > अनुक्रमणिका\nइंटरेस्टिंग / वैशिष्टपूर्ण लोक\nसंगणकासाठी ऐकलेल्या शब्दांची पुनर्रचना करणे शक्य आहे\nअगोदर पासून माणसाचे स्वप्न होते कि त्याला मनातले वाचता यावे. प्रत्येकजण दुसर्‍याला दिलेल्या वेळी काय विचार करतो हे माहिती करून घेण्यात इच्छूक असतो. हे स्वप्न अद्याप सत्यात नाही आले. आधुनिक तंत्रज्ञानच्या माध्यमातून देखील आपण मनातले वाचू शकत नाही. इतरांना काय वाटते एक गुप्त राहते. पण इतर लोक काय ऐकतात हे आपण ओळखू शकतो. हे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालय. संशोधक ऐकलेल्या शब्दांची पुनर्रचना करण्यात यशस्वी ठरले. या कारणासाठी, त्यांनी चाचणी विषयक मेंदूच्या लाटांचे विश्लेषण केले. जेव्हा आपण काहीतरी ऐकू तेव्हा आपले मेंदू सक्रिय होतो. त्यात ऐकलेली भाषा संस्कारित करण्याची पद्धत आहे. विशिष्ट क्रियांचा नमुना प्रक्रियेत दिसून येतो. हा नमुना विद्युतघटाच्या ध्रुवांसह साठवून ठेवला जाऊ शकतो. आणि हे ध्वनिमुद्रण पुढेही संस्कारित केले जाते. तो एका संगणकासह ध्वनी नमुन्यामध्ये रूपांतरीत केला जाऊ शकतो. ऐकलेले शब्द या मार्गाने ओळखले जाऊ शकतात. हे तत्त्व सर्व शब्दांसाठी कार्यरत आहे. प्रत्येक शब्द जो आपण ऐकतो त्याला विशिष्ट संकेत निर्मिती असते. हे संकेत नेहमी शब्दाच्या आवाजासह जोडले जातात. त्यामुळे \"फक्त\" एका ध्वनिविषयक संकेतामध्ये भाषांतर करणे आवश्यक आहे. आपल्याला आवाजाचा नमुना माहिती असल्यास, आपण शब्द समजू शकातो. चाचणी विषयक प्रयोगात खरे शब्द व बनावट शब्द ऐकले जातात. त्यामुळे शब्दांचे भाग अस्तित्वात नाहीत. हे असूनही, काही शब्दांची पुनर्रचना करता येते. मान्यताप्राप्त शब्द संगणकाद्वारे व्यक्त केले जाऊ शकतात. त्यांना फक्त एका संगणक पडद्यावर दाखवणे देखील शक्य आहे. आता, संशोधक लवकरच चांगल्या भाषेचे संकेत समजून घेतील अशी आशा आहे. तर मन वाचणारे स्वप्न सुरु...\nContact book2 मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6453-isro-successfully-launches-irnss-1i-navigation-satellite-from-sriharikotaindia-s-homegrown-global-positioning-system", "date_download": "2018-04-23T07:42:57Z", "digest": "sha1:B3SHUAEZWFBRJ2K57CYH4UPWFKUPWXMM", "length": 5946, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "इस्रोच्या नावावर इतिहास, IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइस्रोच्या नावावर इतिहास, IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\nभारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावावर केलाय. इस्रोनं श्रीहरिकोटा येथून पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं.\nया उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे.\nपीएसएलव्ही-सी 41 मधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/02/Programming-for-kids-Course3-stage17-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:31:59Z", "digest": "sha1:3GWOIIV62FNBWMLMST4ILDMFOUTUVXLX", "length": 3388, "nlines": 44, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Play Lab Game", "raw_content": "\nशनिवार, 20 फ़रवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Play Lab Game\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा सतरावा स्टेज आहे. याचे नाव आहे प्ले लॅब गेम. यामध्ये तुम्हाला एक गेम बनवता येतो.\nयामध्ये सात लेवल आहेत आणि सातव्या लेवल मध्ये आपल्याला हवा तसा गेम बनवण्याची मुभा दिलेली आहे. खाली प्रत्येक लेवलचे पूर्ण झालेले चित्र आणि त्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i080630004914/view?page=1", "date_download": "2018-04-23T07:24:12Z", "digest": "sha1:SNM6CG45JX2EGSFGWGYQGSZZXLDG34YG", "length": 8998, "nlines": 131, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ श्रीएकनाथी भागवत", "raw_content": "\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|\nज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय एकविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय बाविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय तेविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय चोविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय पंचविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय सव्विसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय सत्ताविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय अठ्ठाविसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय एकोणतीसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nएकनाथी भागवत - अध्याय तीसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय एकतिसावा\nनाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2008/08/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:55:58Z", "digest": "sha1:3LY53HJ4TBN4YE5E3RJBXWY4KSEUX4YQ", "length": 14750, "nlines": 186, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: शास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा", "raw_content": "\nशास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा\nगेल्या अनेक वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी चव काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चाखायला मिळाली. निमित्त होते माझे जुने मित्र आणि लोकसत्ताचे पत्रकार विनायक करमरकर शास्त्री यांच्या भेटीचे. शास्त्री रस्त्यावर एक कार्यक्रम कव्हर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे संदीप खर्डेकर देखील होते. त्यावेळी चला अजंठामध्ये जाऊ असा सूर शास्त्रींनी आळवल्याने मला थोडासा धक्काच बसला आणि अजंठाच्या चवीची ओळख करमरकर बुवांनाही असल्याचे ऐकून थोडेसे बरेही वाटले.\nसांगायची गोष्ट अशी की, शास्त्री रस्त्यावर तेव्हा फार कमी हॉटेल्स किंवा रेस्तराँ होती. अर्थात, आजच्या घडीला खूप आहेत अशातील काही गोष्ट नाही. पण तेव्हा चॉईसच नव्हता. पण त्यावेळीही जे काही तीन-चार स्पॉटस होते त्यात अजंठाची अगदीच न्यारी होती. शास्त्री-खर्डेकर यांच्याबरोबर गेल्यानंतर चव अजूनही कायम राखली असल्याचे जाणवले. गरमागरम वडा आणि इडली सांबार ही अजंठाची वैशिष्ट्य. पण इथे मिळणारी दहा पंधरा प्रकारची श्रीखंड, भेळ-मिसळ आणि फक्कड चहा यांचीही तोड नाही. पण वडा द बेस्ट.\nवड्याचा आकार म्हणाल तर इतर ठिकाणच्या वड्यांच्या तोंडात मारेल असा. आणि चव थोडीशी झणझणीत. सोबतीला त्यापेक्षा झणझणीत हिरवी चटणी. हवी असेल तर चिंचगूळ आणि खजूर यांची चटणीही आहेच एकावेळी कमीत कमी दोन वडे खाल्ल्याशिवाय पठ्ठा उठणारच नाही. बाहेर मिळत असलेल्या वड्यांच्या तुलनेत अजंठाच्या वड्याची किंमत थोडी अधिक असेल पण चव चांगली असेल तर खवय्यांची कोणतीही किंमत मोजायची तयारी असते\nकाही दिवसांपूर्वी अजंठाच्या बरोबर समोर जोशी वडेवालेची शाखा सुरु झाली होती. तेव्हा अजंठाचा खप कमी होणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. पण अजंठाची चव आणि त्यामुळे विक्री आहे तशीच आहे. त्यामुळे जरा बरं वाटलं.\nवड्याप्रमाणेच इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे इडली सांबार. आता इडली सांबारमध्ये काय आहे खाण्यासारखं आणि ते देखील एका मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण एकदा खाऊन पहाच. आकाराने मोठी आणि तरीही हलकी अशी वाफाळलेली इडली तुमच्यासमोर असेल तर काय हिंमत तुम्ही इडली गट्टम करणार नाही. कोणत्याही अण्णाच्या तोंडात मारेल अशी इडली हे अजंठाचं वैशिष्ट्य आहेच.\nपण सांबार ही इथली दुसरी खासियत. पूर्वी कुमठेकर रस्त्यावर असलेल्या स्वीट होममध्ये (आणि आताही) सांबारची जी चव होती तीच चव अजंठामध्ये आहे. तूरडाळीचं वरण, त्याला सांबारची चव आणि वरुन झणझणीत तर्री असा सांबार खाताना अक्षरशः घाम निघतो. पण चव कायम लक्षात राहते अर्थातच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परिणामामुळे नव्हे.\nश्रीखंड म्हटलं की एक-दोन प्रकार आपल्याला आठवतात. वेलची, आम्रखंड आणि फारफार तर केशरबदाम किंवा केशर पिस्ता. पण तुम्ही स्ट्रॉबेरी, पायनापल, चॉकलेट आणि असे काही एकदम हटके प्रकार कधी ऐकले आहेत का. नाही ना मग तुम्ही एकदा तरी अजंठाला भेट द्यायलाच हवी. कारण इथे मिळणारी ही व्हरायटी तुम्हाला दुसरीकडे क्वचितच मिळेल.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 8:24 pm\nशास्त्री रोड नक्की कोठेशी आहे \n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nशास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4918108997714558494&title=Salman%20Khan%20as%20Brand%20Ambassador%20of%20Appy%20Fizz&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:10Z", "digest": "sha1:3NMTBNETCULVL2HLBO7OJ7CUE2SLHTBF", "length": 9931, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सलमान खान ‘अॅप्पी फिझ’चा नवीन चेहरा", "raw_content": "\nसलमान खान ‘अॅप्पी फिझ’चा नवीन चेहरा\nपुणे : ‘पार्ले अॅग्रो’ या भारतातील सर्वांत मोठ्या शीतपेय कंपनीने, १५ मार्च रोजी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याची नियुक्ती त्यांच्या ‘अॅप्पी फिझ’ ब्रँडचा चेहरा म्हणून करत असल्याची घोषणा केली. यामुळे आता कंपनीला हा विभाग वेगाने वाढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उन्हाळा वाढत असतानाच, सलमान आपल्यासाठी भारतातील पहिले स्पार्कलिंग फ्रूट ज्युस ड्रिंक असलेल्या अॅप्पी फिझ साठी, ‘#फिल द फिझ’ ही मोहीम घेऊन आला आहे.\n२००५मध्ये सुरूवात झाल्यापासून सहाशे ५० कोटी रूपयांचा व्यवसाय करून, फ्रुट प्लस फिझ ड्रिंक विभागात, हा बाजारपेठेतील आघाडीचा घटक बनला आहे. सलमान खान बरोबरचे हे सहकार्य अॅप्पी फिझच्या मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूकीच्या योजनेचा एक भाग असून, यामुळे संपूर्ण भारतातील कोट्यापवधी ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचणे शक्य होईल. या ब्रँडने बिग बॉस सिझन ११ बरोबर नुकत्याच केलेल्या सहकार्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पार्ले अॅग्रोने शो बरोबर सहकार्य करून, स्पेशल एडिशन अॅप्पी फिझ पेट बॉटल आणली होती परिणामी फॅन्सना त्यांच्या आवडत्या हिरोला भेटण्याची संधी मिळाली होती.\nया घोषणे विषयी अधिक माहिती देतांना पार्ले अॅग्रोच्या जॉइंट एमडी आणि सीएमओ नादिया चौहान म्हणाल्या, ‘अॅप्पी फिझने गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेवर चांगली पकड मिळवली आहे आणि या भागीदारीमुळे, आम्ही बाजारपेठेत सकारात्मक उपक्रम राबवून ब्रँड आणखी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. सलमान खानचे आकर्षक व्यक्तिमत्त्व हे ब्रँडच्या ओळखीशी मिळतेजुळते आहे. त्याच्या प्रसिध्दीचा उपयोग तसेच, अॅप्पी फिझची शक्ती यामुळे आम्ही ब्रँडची घरगुती ओळख आणखी वाढवू इच्छितो.’\nया भागीदारीविषयी बोलतांना सलमान खान म्हणाला, ‘अॅप्पी फिझचा ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याचा मला आनंद आहे. या नव्या आकर्षक मोहिमेमुळे फॅन्स आणि ब्रँडचा फिझ दोघांनाही सकारात्मकता वाटेल, याबाबत मी उत्साही आहे.’\nसलमान खानच्या या नवीन भागीदारीमुळे आता पार्ले अॅग्रोच्या ब्रँडसाठी ए विभागात आणखी एक भागीदारी बनली आहे. फ्रूटी आणि अन्य ब्रँडसाठी आलिया भट्ट, तर दक्षिण भारतातील टॉलिवूड सुपरस्टार अल्लू अर्जुन फ्रूटी करता ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. यांत आता सलमान खानची भर पडली आहे. बॉलिवूडमधील हा सुपरस्टार अॅप्पी फिझच्या नवीन जाहिरातीत झळकणार तर आहेच; पण त्याचबरोबर या उन्हाळ्यात सुरू होणाऱ्या मल्टीमिडिया मोहिमेतही आपल्याला दिसणार आहे.\nTags: PuneParle AgroAppy FizzSalman KhanNadia Chauhanपुणेपार्ले अॅग्रोअॅप्पी फिझसलमान खाननादिया चौहानप्रेस रिलीज\n‘द-बॅंग द टूर’ चे पुण्यात आयोजन ‘पीएनजी’च्या २७ व्या दालनाचे उद्घाटन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/mahesh-bhupati-named-non-playing-captain-davis-cup-22489", "date_download": "2018-04-23T07:30:29Z", "digest": "sha1:OSRT65VRIMDTKFHB5QXK5THMFG5BRCVO", "length": 13343, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mahesh Bhupati named non-playing captain for Davis Cup डेव्हिस कंरडकासाठी महेश भूपती कर्णधार | eSakal", "raw_content": "\nडेव्हिस कंरडकासाठी महेश भूपती कर्णधार\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : स्टार टेनिसपटू महेश भूपती याची डेव्हिस कंरडक टेनिस स्पर्धेसाठी भारताचा न खेळणारा कर्णधार म्हणून गुरुवारी निवड करण्यात आली. मात्र, तो ही जबाबदारी पुढील वर्षी 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान, पुणे येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनंतरच स्वीकारणार आहे.\nनवी दिल्ली : स्टार टेनिसपटू महेश भूपती याची डेव्हिस कंरडक टेनिस स्पर्धेसाठी भारताचा न खेळणारा कर्णधार म्हणून गुरुवारी निवड करण्यात आली. मात्र, तो ही जबाबदारी पुढील वर्षी 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान, पुणे येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनंतरच स्वीकारणार आहे.\nआशिया ओशियाना गट एकमधील या लढतीसाठी आनंद अमृतराजच भारताचे कर्णधार राहणार आहेत. अमृतराज यांच्यानंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत भूपतीचेच नाव स्पर्धेत होते. भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोन्मय चॅटर्जी म्हणाले,\"\"कर्णधार म्हणून कुणीच स्वतःला गृहित धरू नये. प्रत्येकाला कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल. महेशला ही जबाबदारी सोपविताना मी स्वतः त्याच्याशी चर्चा केली. त्याने उपलब्धता कळविल्यानंतरच त्याच्या नावाला पसंती दिली. त्याचबरोबर अमृतराज यांना निरोपासाठी एक स्पर्धा घ्यायलाच हवी असे वाटल्याने आम्ही त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत कर्णधार कायम ठेवले.''\nया निर्णयानंतर अमृतराज समाधानी आहेत का आणि खेळाडूंचा सल्ला घेतलात का अशा दुहेरी प्रश्‍नांना चॅटर्जी यांनी नकारात्मकच उत्तर दिले. ते म्हणाले,\"\"कुणालाच कर्णधारपदावरून दूर जायचे नसते. पण, प्रत्येक जण कर्णधारपदासाठी लायक असतो. त्याचबरोबर कुठलाही निर्णय घेताना खेळाडूंशी चर्चा करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. अगदी पेसबरोबर देखील आम्ही चर्चा केली नाही.''\nआनंद अमृतराज यांनी खेळाडू आणि त्यांच्या तयारीविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संघटनेने सखोल चर्चा करूनच निर्णय घेतला. त्याचबरोबर खेळाडूंकडूनही अमृतराज यांना पाठिंबा देणारे पत्र आले नाही. सोमदेव देववमर्ओन आणि रमेश कृष्णन यांच्याशी कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी कसलीही चर्चा झाली नसल्याचेही चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.\nकर्णदारपदाची जबाबदारी स्वीकारताना भूपतीने विशेष अशी काहीच मागणी केली नाही. त्यांनी फक्त \"हो' इतकेच म्हटले. त्याला नियमाप्रमाणे मानधन दिले जाईल.\n- हिरोन्मय चॅटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सचिव\nमाँटो कार्लो टेनिस स्पर्धेत रॅफेल नदालचे विजेतेपद\nमाँटो कार्लो - रॅफेल नदालने माँटो कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपली हुकूमत रविवारी पुन्हा एकदा दाखवून दिली. अंतिम फेरीत त्याने जपानच्या...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nलोकवस्तीजवळील मासळी बाजाराच्या स्थलांतराची मागणी\nभिगवण (पुणे) : तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मासळी बाजार सुविधांच्या अभावाचे कारण पुढे करत पंधरा दिवसांपुर्वीच येथील इंदापुर कृषी उत्पन्न बाजार...\nपीएमपीला ‘अच्छे दिन’ येणार तरी कधी\nपीएमपीची प्रवासी संख्या गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच घटली आहे. गेल्या १७ दिवसांत तीन वेळा ९ लाखांच्या आत, तर ७ वेळा १० लाखांच्या आत प्रवासी संख्या...\nसारसन, ठाणे न्हावे भूखंड वाटप वादात\nमुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर येथील ट्रक टर्मिनलसाठी सहा भूखंडांच्या वाटपात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2014/12/how-to-save-internet-settings-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:35:39Z", "digest": "sha1:OSQ4PBQOGEZDNEH6LQL2M256PAUY5X2K", "length": 4830, "nlines": 36, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्मार्ट फोनवर इंटरनेटचे सेटिंग कसे करावे", "raw_content": "\nगुरुवार, 11 दिसंबर 2014\nस्मार्ट फोनवर इंटरनेटचे सेटिंग कसे करावे\nजेव्हा आपण आपल्या स्मार्ट फोन मध्ये सिम कार्ड टाकतो तेव्हा आपल्याला आपल्या मोबाईल नेटवर्क कंपनी कडून आपण निवडलेल्या प्लान प्रमाणे इंटरनेट साठी सेटिंग चा (sms) पाठवला जातो, त्याला आपल्याला इंस्टाल करावे लागते. कदाचित तुमच्या फोनवर हे तुम्हाला दुकानदाराने करून दिले असेलही. पण जर तुम्ही 2g, 3g, 4g इंटरनेट डाटा प्लान बदलले तर configuration sms तुम्हाला परत पाठवला जातो, अशा वेळी हे configuration settings कसे इंस्टाल करावे हे आपण पाहू.\nपहिल्यांदा तुमच्या स्मार्ट फोनवर मेसेज च्या अॅप वर टच करा.\nहे आईकाॅन वेगवेगळ्या स्मार्ट फोन वर वेगवेगळे दिसत असेल.\nतरी ते उघडल्यास तुम्हाला (sms) मेसेजेस दिसतील. त्यामध्ये एक एक मेसेज दिसत असेल तर वरील बाजूस डाव्या कोपऱ्या वर टच केल्यास या (sms) ची यादी दिसू लागेल.\nही यादी दिसणे महत्वाचे आहे, कारण त्यानंतर फोनच्या खालील बाजूस डाव्या कोपऱ्यावर असलेल्या मेनू ला टच केल्यास कॉनटेक्स्ट मेनू उघडतो.\nया मेनू मध्ये तुम्हाला \"configuration message\" हा पर्याय दिसून येईल.\nतो सेलेक्ट केल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईल नेटवर्क कंपनीने पाठवलेले कॉनफिगरेशन मेसेज दिसतील.\nया पैकी नवीन मेसेज उघडावा.\nमेसेज उघडल्यानंतर त्याच्या खालील बाजूस \"Full install\" लिहिलेले दिसेल, त्यावर टच करावे म्हणजे इंटरनेट च्या सेटिंग्ज इंस्टाल होतील.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_9747.html", "date_download": "2018-04-23T07:20:29Z", "digest": "sha1:TKC4TCFADWGSJFU3XF7HOAKBRWHSFTD3", "length": 16803, "nlines": 46, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: किल्ले सज्जनगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ३३५० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nप्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी. अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे. ''सहयाद्रीगिरीचा विभाग विलसे,मांदार श्रुंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला,श्री उर्वशीचे तिरी नामे सज्जन जो नृपे वसविला,श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती,हे देव ज्याचे शिरी साकेताधिपती कपी भगवती,हे देव ज्याचे शिरी येथे जागृत रामदास विलसे,जो या जना उद्धरी॥'' सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या\nखोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.\nइतिहास : प्राचीन काळी या डोंगरावर आश्र्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्र्वलायनगड' म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे. चवथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८-१३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगङ. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. पुढे ३-११-१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३-१२-१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे\nनिधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २६-१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर हयाला पत्र लिहले की ''श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती......ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात,तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून केलो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे.उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती बिवाकर गोसावी यांचे विमाने आम्हास श्रुत होऊन होणे तो होईल.....या उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे... या पत्रा प्रमाणे राहाटी करणे.'' या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नौरससातारा' म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर शिरतांना लागणार्‍या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार' असे म्हणतात. हे द्वार आग्रेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसर्‍या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे -१) ऐश्र्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. २) हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे. ३) तू विंवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे. ४) तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात. ५) परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले. ज्या पायर्‍यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायर्‍या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे.\nआणखी फोटो इथे पहा सज्जनगड\nघोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्यामार्गाने पुन्हा तळयापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे.वाटेतच उपहारगृह,श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचं मंदिर आहे तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर,समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे. प्रथम 'ब्रम्हपिसा' मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे.येथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो.गड फिरण्यास दोन तास पुरतात.\nगडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.\nपरळी पासून : सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. साधारण ७८० पायर्‍यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो\nगजवाडी पासून : सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ की.मी.वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ\nमाथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायर्‍यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात\nराहण्याची सोय : १) गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. २) गडावर धर्मशाळा देखील आहेत. ३) सज्जनगड ( सेवा मंडळाच्या ) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.\nजेवणाची सोय : गडावर जेवण्याची सय होते.\nपाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : परळी गावातून पायर्‍यांनी १ तास व गाडीमार्गाने १५ मिनिटे.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3", "date_download": "2018-04-23T07:50:48Z", "digest": "sha1:BH6BZJIXTL6DRQBP3PM7YOD63MSPEQID", "length": 5828, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भ्रूण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराना रुगोसा या बेडकाच्या एका प्रजातीतील भ्रूण आणि एक डिंबक\nभ्रूण म्हणजे पहिल्या पेशीविभाजनपासून ते जन्मापर्यंत, उबवणीपर्यंत किंवा अंकुरणापर्यंत विकासाच्या आरंभीच्या अवस्थेत असलेला बहुकोशीय द्विगुणित दृश्यकेंद्रकी (यूकॅरिओट) होय. मानवामध्ये, फलनानंतर सुमारे आठ आठवड्यांपर्यंत (म्हणजे अंतिम रजोकालापासून दहा आठवड्यांपर्यंत) त्यास भ्रूण आणि तद्नंतर गर्भ म्हटले जाते.\nभ्रूणाच्या विकासास भ्रूणजनन असे म्हणतात. लैंगिक प्रजनन होणार्‍या प्राण्यांमध्ये एकदा शुक्रजंतूने अंडकोशिकेचे फलन केले की, द्वियुग्मनज नावाची कोशिका तयार होते. या कोशिकेत दोन्ही जनक पेशींचा अर्धे-अर्धे डिऑक्सिरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड असतात. वनस्पती, प्राणी आणि काही प्रोटिस्टांमध्ये द्वियुग्मनज सूत्रीविभाजनाने आपल्यासारख्या पेशी तयार करू लागतो. या प्रक्रियेच्या परिणामस्वरूप भ्रूण तयार होतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5336578303821836018&title='iRobot'%20Launches%20'Roomba%20606'%20In%20India&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:54:28Z", "digest": "sha1:VCN6W2RZU32BGVLISEQAZCOWFHXZYT2B", "length": 9217, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयरोबोट’तर्फे भारतात ‘रूम्बा ६०६’ सादर", "raw_content": "\n‘आयरोबोट’तर्फे भारतात ‘रूम्बा ६०६’ सादर\nमुंबई : आयरोबोटने रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर ‘रूम्बा ६०६’ भारतीय बाजारात सादर केले आहे. आधुनिक कलात्मकतेचा स्पर्श असलेले ‘रूम्बा ६०६’ हे उपकरण तबकडीच्या आकाराचे काळ्या रंगात उपलब्ध आहे. याच्या अनोख्या डिझाइनमुळे ते बहुतांशी सर्व फर्निचरच्या खाली जाऊन तसेच पोहोचण्यास अवघड अशा जागी जाऊन सफाई करू शकते.\nक्लीन बटण दाबले की ‘रूम्बा ६०६’ आपले काम सुरू करतो. त्यासाठी इतर कोणताही प्रोग्राम सेट करण्याची गरज नाही. ‘रूम्बा ६०६’ आयरोबोट स्टोअर आणि अमेझॉन इंडियावर १९ हजार ९९० या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.\nयामध्ये तीनस्तरीय सफाई प्रणाली आहे. ज्यात दोन मल्टी-सरफेस ब्रश आहेत व एक विशेष डिझाइनचा एज-स्वीपिंग ब्रश आहे. यातील दुहेरी ब्रशमुळे एजिटेशन, ब्रशिंग, सक्शन होते व अगदी लहान कणांपासून मोठा कचरा फरशीवरून साफ होतो. यातील एज-स्वीपिंग ब्रश २७ अंश कोनात बसवलेला आहे, ज्यामुळे तो ‘रूम्बा’च्या मार्गात येणाऱ्या भिंतींच्या काना-कोपऱ्यात जाऊन कचरा आणि धूळ साफ करू शकतो व त्याच्या मागोमाग तेथे व्हॅक्यूमने सफाई होते.\nहा रोबो आपल्या डर्ट डिटेक्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीने धूळ जमा होत असेल अशा अधिक वर्दळ असलेल्या जागा हुडकून काढून त्यावर लक्ष केंद्रित करतो. यातील प्रगत सेन्सर्समुळे ‘रूम्बा ६०६’ घरात हुशारीने हालचाल करतो. यातील आयअॅडॅप्ट (iAdapt) नेव्हीगेशन तंत्रज्ञान या उपकरणाला प्रती सेकंद ६० पेक्षा अधिक निर्णय घेण्यास सक्षम बनवते, ज्यामुळे ते तुमच्या घराच्या आतील भागाचा अंदाज घेते आणि फरशी आणि गालिचे व्यवस्थित साफ करते.\nयात बसवलेल्या क्लिफ डिटेक्शन सेन्सर्समुळे हा रोबो पायऱ्यांवरून किंवा इतर उंचवट्यांवरून खाली पडत नाही. सफाईचे काम पूर्ण झाल्यावर किंवा बॅटरी कमी झाल्यास तो स्वतःहून आपल्या होम बेस चार्जिंग स्टेशनवर रिचार्जिंगसाठी येतो. जेव्हा हे उपकरण जमिनीवरून गालिचावर जाते व पुन्हा खाली उतरते, त्यावेळी ‘रूम्बा’चे क्लीनिंग हेड आपली ऊंची समायोजित करू शकते. यामुळे दुहेरी मल्टी-सरफेस ब्रश विविध सपाटींच्या निकट संपर्कात राहतात आणि लाकूड, टाइल्स, दगड, लॅमिनेटसारखे कठीण पृष्ठभाग व गालिचा प्रभावीरित्या साफ होतात.\nTags: मुंबईआयरोबोटरोबोटिक व्हॅक्यूम क्लीनररूम्बा ६०६MumbaiiRobotRobotic Vacuum CleanerRoomba 606प्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2016/07/blog-post_50.html", "date_download": "2018-04-23T07:12:32Z", "digest": "sha1:5VFE4ZIGMJAXNSLFOMMZFOPZ7RA4X72A", "length": 2444, "nlines": 49, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: या गहिऱ्या डोळ्यांत माझ्या", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या , प्रीतीचा समुद्र जणू\nमी निळाई , मी गहराई , हे आव्हान , तू पोहून घे\nया गुलाबी ओठांत माझ्या , कुसुमातील शहद जणू\nमी माधुरी , मी मदीरा , हि धिटाई , तू प्राशून घे\nया रेशमी कायेस माझ्या , मोरपिसाचा स्पर्श जणू\nमी दुलाई , मी रजाई , हि ऊब , तू लगटून घे\nया कोमल हृदयात माझ्या , मायेचा निर्झर जणू\nमी ममता , मी करुणा , हि बरसात , तू न्हाऊन घे\nपैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nदोर देवा, तू भलता हुशार आहेस दहा वेळा विचार करतोस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_6642.html", "date_download": "2018-04-23T07:17:57Z", "digest": "sha1:QCELRDQYFYCQGVF5OMFM6IK7IAOSP5OG", "length": 7085, "nlines": 36, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: घनगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ३००० किल्ल्याचा प्रकार : गिरीदुग र्डोंगररांगः -लोणावळा जिल्हा : रायगड श्रेणी : कठीण\nमुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच 'कोरसबारस' मावळ म्हणतात.याच मावळात येणारा हा घनगड.आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारख्या ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो.येथील जनजीवन शहरी सुखसोयींपासून दुरावलेले.\nइतिहास : किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही.मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नतर मराठांकडे आला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी.या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो.गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत.पाण्याची एक ते दोन टाकी आहेत आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत.बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत.किल्ल्यावरून सुधागड,सरसगड अणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो.तसेच नाणदांड घाट ,सव्वष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुध्दा दिसतात.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nकिल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती ऐकोले गावातूनच वर जाते.मुंबईकरानी अणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे.लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस टी पकडावी.लोणावळा ते भांबुर्डेहे अंतर ४० कि.मी चे आहे.भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे .भांबुर्डेते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे.ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी.ही वाट थेट किल्ल्यावर जाते.यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते.या मंदिरात ''श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची '' असा शिलालेख कोरलेला आहे.मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे.येथून थोडाच वेळात आपण एका कातळकडापाशी येऊन पोहचतो.गडावर जाणारी वाट इग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे.१५ फुटाच्या ह्या कडावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते.आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा.हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.\nराहण्याची सोय : वर राहण्याची सोय नाही मात्र गारजाई च्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय : आपण स्वतः करावी. पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाहीजाण्यासाठी लागणारा वेळ : ऐकोले गावातून अर्धातास जाण्यासाठी उत्तम कालावधी सर्व ऋतुत\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Programming-for-Kids-Course2-Bee-Loops.html", "date_download": "2018-04-23T07:42:12Z", "digest": "sha1:7KBIZODSQMYWUMIYR2WUX24KHELMQOWD", "length": 3977, "nlines": 44, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Bee Loops", "raw_content": "\nशनिवार, 26 दिसंबर 2015\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Bee Loops\nया आर्टिकल मध्ये आपण बी लूप्स बद्दल माहिती घेऊ. येथे तुम्हाला प्रोग्रामिंग चे लूप स्ट्रक्चर वापरून मधमाशीला फुलातील परागकण गोळा करून मध बनवायचे असते. मधमाशीला पुढे जाण्यासाठी \"Move Forward\" वळण्यासाठी \"turn right\" \"turn left\", पराग गोळा करण्यासाठी \"get nectar\" आणि मध बनवण्यासाठी \"make honey\" हे कमांड्स आहेत. तुम्हाला हे सारे कमांड्स लूप मध्ये वापरता येतात. गुलाबी रंगाचा \"repeat\" या नावाचा ब्लॉक लूप साठी वापरता येतो.\nयामध्ये टाईप करून किती वेळा प्रोग्राम रिपीट करायचे हे तुम्ही ठरवू शकता. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही या स्टेजचा वेब पेज उघडू शकता. पण त्यासाठी तुम्ही या वेब साईटवर अकाउंट उघडून त्यात लॉग इन केले पाहिजे.\nआता येथे प्रत्येक लेवलची चित्रे आणि ते लेवल पूर्ण करण्यासाठी लागणारे कोडिंग दिलेले आहे.\nशेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/sharik-sambandh-marathi", "date_download": "2018-04-23T07:35:31Z", "digest": "sha1:A24P4SJNOXECEIULFZPRESZX23AD37NM", "length": 13981, "nlines": 183, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "दरोज शारीरिक सबंध ठेवल्याने दूर राहतात हे ७ आजार,वाचून नक्की शेअर करा – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nदरोज शारीरिक सबंध ठेवल्याने दूर राहतात हे ७ आजार,वाचून नक्की शेअर करा\nशारीरिक संबंधाने आपले नाते मजबूत असतात आणि आणि हे एक प्रकारची एक्सरसाइज पण आहे ज्यामुळे शरीरात खूप सारे बदल पण घडून येतात आणि मग यादरम्यान जर काही कारणास्तव शारीरिक सबधां पासून दुरावा ठेवला तर याचा वाईट परिणाम त्याच्या शरीरावर आणि लाइफस्टाइल होतो .\nजर आपण शारीरिक सबंधा पासून मनसोक्त होऊन दुरावा ठेवत असाल तर तुम्हाला यापासून डिप्रेशन चा धोका जास्त आहे जे लोक एका आठवड्यातून किमान दोन वेळा करतात ते लोक नेहमी फ्रेश आणि फिट राहतात .\nखूपच दिवसापर्यंत जर शारीरिक सबंध पासून दुरावा ठेवल्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती हि कमी होते या लोकांना नेहमी सर्दी होण्याचा जास्त धोका नेहमी असतो .\nशारीरिक संबंधाने व्यक्ती तणाव मुक्त असतो आणि याच्या पासून दुरावा ठेवल्याने ब्लड प्रेशर वाढण्यास सुरुवात होते .\n4. हार्ट अटैक चा धोका :\nशारीरिक संबंधाने र्ह्द्याच्या आजारापासून आराम भेटते आणि जास्तच काळापर्यंत न केल्यास हार्ट अटैक चा धोका वाढत जातो .\n५ . झोप ण येणे\nशारीरक सबंधा नंतर झोप चांगली येते तणावमुक्त झाल्यामुळे थकवा पण दूर होतो आपल्या शारिराला जर शारीरिक सबंधा ची सवय लागली असेल आणि तुम्ही जर का ती अचानक बंद केली तर तुम्हाला झोप ण येण्याची समस्या येऊ शकते .\n६ स्मरणशक्ती कमी होणे .\nशारीरिक संबंधाने तुमच्या मेंदू मध्ये एक प्रकारचा आराम निर्माण होतो आणि ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते पण यापासून दुरावा ठेवल्यास तुमच्या स्मरणशक्ती वर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते .\n7. प्रोस्टेट कैंसर :\nजर तुम्ही शारीरिक सबंध बनवणे खूपच कमी केले असाल तर हे जाणून घ्या कि तुमचे शरीर हे खूपच कमजोर होत जाते नुकत्याच झालेल्या एका संशोधना नुसार शारीरिक सबंध दरोज ठेवल्याने प्रोस्टेट कैंसर होण्याची शक्यता कमी होते .\nनोट : या आर्टिकल मध्ये दिली गेलेली माहिती रिसर्च वर आधारित आहे आणि या बद्दल आम्ही असा कोणताही दावा करत नाही कि हि पूर्णपणे सत्य आणि तंतोतंत आहे याला अनुभवण्या अगोदर या सबंधित क्षेत्रातील जाणकार विशेयतज्ञ कडून सल्ला जरूर घ्यावा\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/02/programming-for-kids-course4-stage2-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:35:03Z", "digest": "sha1:XLC3IRL344HMLHXKOILMO2GSYFEEAEV6", "length": 2574, "nlines": 39, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 4 # Maze and Bee", "raw_content": "\nमंगलवार, 23 फ़रवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 4 # Maze and Bee\nहा Code.org मधील Code Studio च्या चौथ्या कोर्सचा दुसरा स्टेज आहे. याचे नाव आहे मेझ अँड बी.\nयामध्ये नऊ लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारे कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/bollywood-stars-who-died-in", "date_download": "2018-04-23T07:39:03Z", "digest": "sha1:D6UKVN7VXQE5UYCSYKT3ZKMGYEFCQ22W", "length": 15170, "nlines": 184, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "पहा २०१७ मध्ये बॉलीवुड या कलाकारांनी जगाला दिला निरोप, पहा कोण कोण आहेत – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nपहा २०१७ मध्ये बॉलीवुड या कलाकारांनी जगाला दिला निरोप, पहा कोण कोण आहेत\nजगामध्ये जो जन्माला येतो त्याला एक न एक दिवस मरायचे असते हे एक कटू सत्य आहे हे सर्वना मान्य के;ले पाहिजे .माणूस आयुष्यात धन संपती जमीन हे सर्व काही कमवतो पण एक दिवस हे सर्व काही सोडून त्याला जावेच लागेल नेता असो किंवा अभिनेता अमीर असो किंवा गरिब प्रतेकाल पृतुला स्वीकारावेच लागेल .\nमाणूस भलेही शरीराने मरेल पण त्याचे कर्म नेहमी जिवंत असतात तर चला मग जाणून घेऊया कि २०१७ मध्ये या महान बॉलीवूड अभिनेतानि दुनियेतून शेवटचे निरोप घेतले ..\nशशी कपूर साहेब हे कपूर खानदान मधील ते अनमोल व्यक्ती होते ज्यांनी राज कपूर च्या नावाला कायम ठेले होते बायको ची कैंसर ने म्र्र्तू झाल्यानंतर शशी कपूर पण खुच आजारी राहत असत त्यानंतर यांनी पण या जगाचा निरोप घेतला .\nआज भलेही अमिताब बच्चन ला मिलिनियम चे स्टार मानले जाते पण एक काळ असाही होता जिथे प्रत्येक ठिकाणी फक्त विनोद खन्ना चेच नाव असत गोष्ट इथपर्यंत होथी कि ज्या फिल्म मध्ये विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत असत त्या फिल्म मध्ये ते अमिताभ पेक्षा एक रुपया जास्त मागत असत कारण त्यांना माहित होते कि ते अमिताभ पेक्षा मोठे कलाकार होते आणि हे खर पण आहे .अश्या प्रकारे अगोदर फिल्म मध्ये आणि मग नंतर राजनीती मध्ये आपले नाव मिळवल्या नंतर कैंसर ने एक जास्तच काळापर्यंत आजारी राहून त्यांनी २०१७ मध्ये निरोप घेतले .\nया दुनियेत अतंगवाद एक असे नाव बनले होते ज्याने स्वताच्या भीतीने सर्वाना भिण्या साठी मजबूर केले यांना लोकांचे शिकार अक्टरस आणि क्रिकेटर पण झाले आहेत आणि अश्यात घटनेत वर्ष २०१७ मध्ये रिजवी ग्रुप चे मालक अबिस रिजवी चे मृतू अस्ताबुल मध्ये झाले .\nजर बॉलीवूड मध्ये सर्वात लोकप्रिय अक्टिंग ला आठवण केले जाईल तर सर्वात अगोदर नाव येईल अचला सचदेव चे २०११ मध्ये रसोई मध्ये पडल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले होते मग नंतर ऑपरेशन च्या दरम्यान त्यांची बघण्याची शक्ती पण गेली आणि मग २०१७ मध्ये एका दीर्ष आजाराने त्यांचे तृतू झाले .\nफिल्म ‘हम आपके हैं कौन’ मध्ये सलमान खान च्या आई चे रोल करणारी रीमा लागू यांचा मृतू २०१७ मध्ये र्ह्द्य विकाराच्या झटक्याने झाले .\nआपल्या बुलंद आवाजासाठी फेमस असलेले अभिनेता विलन पासून ते हिरो आणि एका पिता चे रोल आणि भरपूर कॉमेडी फिल्म पण केले पण २०१७ मध्ये र्ह्द्य विकाराच्या झटक्याने झाले .\nवांटेड, कहीं प्यार ना हो जाएं , तुमको ना भूल पाएंगे, खिलाड़ियों के खिलाड़ी या फिल्म मध्ये सलमान खांचे मित्र म्हणून काम करणारे जवळचे मित्र आपल्या माहिती सांगू इच्छितो कि इंदर कुमार वर एका मोडेल ने रेप चे आरोप पण लावले होते आणि यांचे मृतू २०१७ मध्ये झाले\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/11-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T07:27:10Z", "digest": "sha1:SRYKL3GEO5FJT3KUQVDKCOR7TN3BDCKB", "length": 12566, "nlines": 77, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "11 जुलैची शोकांतिका | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nत्या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासात जे घडलं ते कधीच कोणीही साधं स्वप्नात सुद्धा पाहण्याचं धारिष्ट्य केलं नसेल. सकाळी सकाळी गंधकुटीजवळच्या बाबासाहेबांच्या छोट्या अर्धकृती पुतळ्याला चपलांचा हार घातलेला लोकांना आढळला. पोलिस चौकी अगदी समोरच असतानाही पोलिसांना कानोकान खबर पडली नाही की कोणी हार घातला. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत त्यानंतर उसळलेल्या जनक्षोभाला आवरणं तसं कठिणच होतं. सकाळी कामाधामाला बाहेर पडलेले लोक संतापाने खवळले होते. पोलिसांकडून कोणताच अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रमाबाई नगरातल्या रहिवाश्यांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम केला. सकाळचीच वेळ होती. पोलिस दलाला पाचारण करण्यात आलं. हायवेवर जमलेल्या लोकांना व्यवस्थित रित्या पॅक केलं. हायवेवरून पुन्हा कॉलनीत जाणारे असलेले दोन्ही रस्ते पोलिसांनी अगदी पद्धतशीरपणे ब्लॉक करून लाठीचार्ज करायला सुरूवात केली. आणि लागलीच मनोहर कदम या तत्कालीन पोलिस निरिक्षकाने गोळीबाराचा आदेश दिला. अकरा नागरिक शहिद झाले. ज्या कारणासाठी गोळीबार करण्याचा आदेश दिला गेला होता त्या पेट्रोल टँकर पासून निदर्शनाचं ठिकाण नाही म्हणायला गेलं तरी साधारण अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्तच होतं.\nजे शहिद झाले त्यात.. रिक्षाचालक नंदू कटारे होता. शाळेत जाणारा प्राथमिकचा विद्यार्थी मंगेश शिवचरण होता. मृत्यूचा, खुन-हत्येचा नंगानाच काय असतो ते त्या दिवशी पाहीलेलंय. वय लहान होतं. पाचवीत होतो. त्यामुळे तीव्रता जाणवली नव्हती. पण आज जाणवतेय. काळ जसा जसा पुढे सरकतोय ती धग अजून वाढत जातेय. जय भीम कॉम्रेड मध्ये अनेक गोष्टींची सत्यता अगदी निरपेक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केलाच आहे.\nहत्याकांड घडल्याच्या तीन महिन्यानंतर मनोहर कदम ला पुन्हा सेवेत घेतलं गेलं. आज त्याला कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यानंतरही तो आजही पुण्यात मस्त आऱामाचं आयुष्य जगतोय. हे सगळं युती सरकारच्या काळात घडलं. युती सरकार कायम मनोहर कदमच्या बाजुनेच उभं राहीलं. पोलिस डिपार्टमेंट सुद्धा कदमचीच पाठ राखत होते. आजही राखतेच आहे. कितीही क्रुर मोर्चा असला तरी सुरूवातीला रबराच्या गोळ्यांनी फायरिंग करून मोर्चेकऱ्यांनी दरडावलं जातं. घाबरवून पांगापांग केली जाते. स्विपर असणाऱ्या, गटार काढणाऱ्या, घरकाम करणाऱ्या लोकांच्या जीवाला काहीच किंम्मत नसते का पोलिसांच्या लेखी त्या जीवांना काहीच किंम्मत नव्हती का पोलिसांच्या लेखी त्या जीवांना काहीच किंम्मत नव्हती का पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट स्पष्टपणे बयानी करतायेत की गोळ्या नेम धरूनच मारल्या होत्या. अशा पोलिस खात्याबद्दल का म्हणून सहानूभूती बाळगावी जे आजही त्या नराधम मनोहर कदमाची पाठराखण करतायेत.\nबाळ ठाकरेंचा पोलिस डिपार्टमेंट मॅनेज करण्याचा वकूब भल्या भल्या पत्रकारांनी 1992 च्या दंगली दरम्यान अनुभवलेला आहे. 1999 साली युतीचं सरकार पडलं त्यानंतर आघाडीचं सरकार आलं. आघाडी सरकारनं गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत पीडीतांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापलीकडे दुसरं काहीही काम केलेलं नाही. अशोक चव्हाणांनी फक्त बाबासाहेबांचा पुतळा उभा करून देण्यापलीकडे रमाबाई नगराला साधं ढुंकूनही पाहीलेलं नव्हतं कधी. आजही रमाबाई कॉलनी एसआरए च्या गर्तेत अडकलीये. जीवनमान उंचावण्याच्या साऱ्या संधी ह्या घाटकोपरला जरूर येतात पण त्या फक्त गारोडीया कॉम्प्लेक्स च्याच गेटमधून आत शिरतात. जैनांच्या गेटोजमध्ये त्या साऱ्या संधी अडकून पडल्यात. मोदी प्रधानमंत्री नसताना देखील तिथेच येऊन गेले पण रमाबाई नगराकडे गावाबाहेरची वस्ती म्हणून नाक मूरडून गेले होते. मागासवर्गीयांच्या समस्यांवर आता सरकारने पैसे मिळवून देणाऱ्या योजना देखील बंद केल्या आहेत. त्यामुळे आधीसारखे एनजीओवाले सुद्धा दिसत नाहीत कॉलनीमध्ये.\nएकदा फक्त आज जेथे शहिद स्मारकचा हॉल आहे तेथे 11 जुलै 1997 रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत, रक्ताळलेल्या थारोळ्यात पडलेली अकरा प्रेतं आठवतात का ते पहा मनोहर कदम ला पाठीशी घालणारी भाजप-सेनेची युती आठवून पहा. गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने दाखवलेला बहिरेपणा आठवून पहा. हत्याकांड घडल्यानंतर चोप बसलेले रामदास आठवले पण आठवून पहा. त्यांनी सुद्धा नंतर त्यावर कधीही आवाज उठवेल्ला नाही. आजवर न्यायासाठी उपेक्षित राहीलेल्या त्या अकरा शहिदांच्या स्मृती एकदा आठवून पहा.\nमग मन झालंच तर .. उद्या कॉलनीत या. आणि या हत्याकांडाचं राजकारण करणाऱ्या स्वघोषित राष्ट्रीय अध्यक्षांच्या राहुट्या पहा. त्यांच्या कागदावरील म्याँव म्याँव पहा. उगाच अहिंसेवर विश्वास ठेवायला शिकवलं. असं वाटत राहतं कधी कधी… मुलगा किंवा मुलगी अठराव्या वर्षात आल्यावर त्यांना सगळे अधिकार मिळतात. संविधान त्यांना सुजाण नागरिक म्हणून मान्यता देतं. ते अकरा शहिद आणि त्यांची प्रेतं सुद्धा उद्या सकाळी सकाळी अठरा वर्षांची होतील. त्यांना न्याय देणारी व्यवस्था कोणत्या बिळात या भडव्यांनी नेऊन रुतवलीये. पत्ता लागेना…\nसाऱ्या शहिदांना जय भीम…\nKissa Self Experience\t11 जुलैगोळीबाररमाबाई नगर हत्याकांड Leave a comment\n← समष्टीची खरवड खाऊजाच्या थोबाडावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2014/05/blog-post_5.html", "date_download": "2018-04-23T07:56:05Z", "digest": "sha1:VKAMGPBFVFG2JIYNQGH6H3XUH7AJ7375", "length": 27360, "nlines": 196, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: जातीपातीची गुंतागुंत", "raw_content": "\nउत्तर प्रदेशच्या राजकारणाची गंमत\nउत्तर प्रदेशातील मतदारसंघातील लेखाजोख्याप्रमाणेच तेथील सामाजिक परिस्थितीबद्दलही वाचायला आवडेल किंवा लोकांचं राहणीमान तसंच आर्थिक परिस्थिती याबद्दलही थोडं लिही, असं काही जणांनी सुचविलं. वास्तविक पाहता, ते माझ्याशी डोक्यात होतंच. पण इथली जातीय गणितं इतकी गुंतागुंतीची आहेत की विचारता सोय नाही. त्यामुळं आधी खूप लोकांशी बोलावं आणि नंतरच लिहावं, असं ठरविल्यामुळंच लिहायला थोडा उशीर होतोय.\nउत्तर प्रदेशात इतक्या जाती आणि त्यांच्या उपजाती की बस्स... शिवाय कोणत्याच एका जातीची मक्तेदारी नाही. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कसं, मराठा अधिक कुणबी अशी बेरीज केली की इतर सर्व जाती खिजगणतीतही राहत नाहीत. उत्तर प्रदेशात मात्र, ओबीसी, एससी-एसटी, ब्राह्मण, यादव आणि कुर्मी वगैरे सर्वच जातींची टक्केवारी ताकद दाखविण्याइतपत असल्याने इथली राजकीय गणितं किचकट नि गुंतागुंतीची आहेत. शिक्षण नाही, हेच याचं मुख्य कारण.\nशिक्षण नसल्यामुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून राहतात. राजकारणी देखील दर पाच वर्षांनी नागरिकांना काही तरी आश्वासनांचा तुकडा टाकतात. मतदारही त्यावर समाधान मानतात आणि अशातच पाच वर्षे निघून जातात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिकण्याचं प्रमाण वाढल्याशिवाव गत्यंतर नाही. तोपर्यंत राजकारणी जातीपातींचा आणि धाक दडपशाहीचा असाच उपयोग करीत राहणार.\nढोबळपणे विचार करावयाचा झाल्यास उत्तर प्रदेशात एससी मतदारांची टक्केवारी जवळपास २२ टक्के आहे. एसटी व्होट दोन ते अडीच टक्के. सर्वसाधारणपणे चौदा ते सोळा टक्के ब्राह्मण, १५ टक्के यादव, १५ टक्के कुर्मी, तीन टक्के लोध, दहा टक्के ठाकूर, तीन टक्के बनिया आणि २५ ते २८ टक्के मुस्लिम आहे. जवळपास १५ ते २० मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची टक्केवारी पन्नासहून अधिक आहे.\nदलित समाजाला उत्तर प्रदेशात गौतम म्हणून संबोधिले जाते. अनुसूचित जाती आणिजमाती देखील किरकोळ किरकोळ जातींमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. चर्मकार, पासी (कैकाडी), राजभर (नदी काठावर राहणारे), केवट, मल्लाह (नावाडी), निषाद (अतिपिछडे) वगैरे जाती एससी कॅटॅगरीत येतात. आजही हा समाज बहुतांश ठिकाणी मायावती म्हणजेच बहुजन समाज पार्टीच्या पाठिशी आहे. दलित समाज आतापर्यंत बसपाशी एकनिष्ठ असला तरीही त्या बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागले आहेत.\nभर, बिन्द, कहार, कश्यप, धीवर, केवट, धीमर, बाथम, माँझी, प्रजापती, कुम्हार, तुरहा, गौड आणि गौड समाजाला समाजवादी पार्टीने अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या जातींमधील काही जाती मुलायमसिंह यांच्या पाठिशी उभ्या राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मोदी लाटेचा परिणाम दलित समाजावरही काही प्रमाणात झाला असून काही टक्क्यांपर्यंत हिदू दलित भाजपकडे वळत असल्याचे चित्र आहे. अर्थात, ही टक्केवारी नेमकी किती आहे, ते निकालांनंतरच कळणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत मायावती यांना साथ देणा-या ब्राह्मण समाजाने बसपाला कधीच सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी पुन्हा एकदा भाजपाशी घरोबा केला आहे.\nदुसरीकडे मुझफ्फरनगरच्या दंगलीनंतर मुस्लिम समाज दुखावला गेला असून त्यांनी काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे मनोमन ठरविले आहे. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांना ही गोष्ट मान्य नाही. ते म्हणतात, जरुर काही ठिकाणी मुस्लिम आमच्यावर नाराज होऊन काँग्रेसच्या पाठिशी गेला आहे. मात्र, सगळीकडेच हे चित्र नाही. मुलायमसिंह यादव यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यापासून मुस्लिमांची साथ समर्थपणे दिली आहे. शिवाय उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यानंतर आमच्या सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम आमच्यापासून दूर गेला, असे म्हणणे चुकीचे आहे.\nमुलायम यांच्यासाठी आणखी एक धोकादायक गोष्ट म्हणजे त्यांची हक्काची व्होटबँक असलेल्या यादव समाजापैकी काहीजण त्यांच्यावर नाराज आहेत. मी देखील विचारांनी कट्टर मुस्लिम असून आयुष्यभर राहीन, अशा आशयाचे काही विधान मुलायम यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यामुळे अगदी अल्प असला तरीही यादव समाज त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे मुलायम यांच्या अडणचींमध्ये भरच पडली आहे.\nबहुतांश ठिकाणी मुस्लिम आणि काही ठिकाणी दलित तर काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात ब्राह्मण मतदार काँग्रेसकडे एकवटला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची हालत वाटते तितकी खराब होण्याची शक्यता नाही. उलट यंदा मोदी लाटेचा सर्वाधिक फटका नेताजी आणि बहनजी यांना बसणार आहे. काँग्रेसला फटका बसला तरीही इतर राज्यांची तुलना करता तो किरकोळ स्वरुपाचा असेल.\nभाजपची यंदा चांदी आहे. हक्काचा ब्राह्मण मतदार त्यांच्याकडे वळला आहे. ठाकूर समाज त्यांच्या पाठिशी कायमच असतो. राजनाथसिंह मुख्यमंत्री असताना काही अतिपिछड्या जातींना आरक्शण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यापैकी काही समाज आजही भाजपच्या पाठिशी आहे. हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणामुळे जसा मुस्लिम काँग्रेसकडे एकवटला तसा हिदू भाजपकडे एकवटतो आहे. त्यात एससी आणि एसटी समाजाच्या काही जातींचाही समावेश आहे. त्यामुळे इतर तीनही पार्टीना या ना त्या स्वरुपात फटका बसत असताना भाजप मात्र, एकटा फायद्यात आहे. तूर्त तरी. निकालांनंतर ही गणिते कितपत खरी आहेत, त्यावर शिक्कामोर्तब होईल.\nप्रत्येक जातीला महत्त्व असल्यामुळे की काय अनेकदा तुम्हाला तुमची जात अगदी सहजपणे विचारली जाते. किंवा समोरचा माणूस सहजच बोलता बोलता स्वतःची जात सांगून जातो. भैय्या हम पासी है... चर्मकार, क्या आप पंडित हो..., यह यादव है मुलायमसिंह की जातवाले..., वो कुर्मी है... अशी वाक्य अगदी सहजपणे कानावर पडत असतात. आपण एक दिवस भेटणार, दोन तास गप्पा मारणार आणि मग कशाला हवीय जात न बित हा विचार इथं फोल ठरतो. प्रत्येकाला जातीचा अभिमान आहेच, पण समोरच्याची जात जाणून घेण्याची उत्सुकता पण आहे.\nजातीप्रमाणेच आपल्या राजकीय निष्ठेचं प्रदर्शन करणं इथल्या लौकांना प्रौढीचं वाटतं. म्हणजे लोक उगाचच मोदी किंवा आम आदमीच्या टोप्या घालून हिंडतील. प्रचारादरम्यान ठीक आहे. पण घरातून भाजी आणायला येताना, चहा प्यायला येतानाही टोप्या घालून येतील. स्वतःच्या घरांवर राजकीय पार्टींचे झेंडेच लावतील, हातगाडीवर किंवा सायकलरिक्शेवर किंवा ऑटोवर पार्टीचे झेंडे लावून हिडतील, दुकांनांवर मोठे स्टीकर्स किंवा बॅनर्स लावतील... असं बरच काही. स्टीकर्स, झेंडे, बिल्ले, बॅनर्स, काही ठिकाणी रंगविलेल्या भिंती, टोप्या, प्रचार करीत हिंडणा-या ऑटो असा आपल्या इथं काहीसा हरविलेला प्रचाराचा माहोल इथं अजूनही अनुभवायला मिळतो.\nअशा सर्व गोष्टींबरोबरच जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा, कोपरा सभा यांच्यावर राजकीय पार्ट्यांचा आणि नेत्यांचा भर आहे. आपल्याला अनुकूल असलेल्या भागांमध्ये गावागावांत जाऊन मतदारांशी संवाद साधायचा, विशेष अनुकूल नसलेल्या गावांमध्ये धावती भेट द्यायची, मोठ्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या गावांमध्ये रोडशो करून अधिकाधिक भाग कव्हर करायचा, एखाद्या आपल्या गावात विरोधकांकडून पैसा वाटला जातोय किंवा आमिष दाखवलं जातंय, असं कानावर आल्यानंतर तातडीनं तिथं मिटींग लावणं वैगेरे गोष्टी आपल्याकडेही थोड्या बहुत प्रमाणात अशाच पद्धतीनं होतात.\nभाजपा, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा प्रचार अशाच पद्धतीनं सुरू असला तरीही बसपाचा प्रचार इतर पार्टींसारखा जाणवत नाही. म्हणजे त्यांचे खूप बॅनर्स, खूप होर्डिंग्ज किंवा स्टीकर्स-पोस्टर्स दिसणार नाहीत. चौकाचौकात कोपरा सभा होताहेत, रॅली निघालीय, असं दृष्यही अभावानंच पहायला मिळेल. सभा फक्त बहनजी मायावती यांचीच. बसपाची प्रचार पद्धत एकदम निराळी.\nबसपाचा प्रचार सायलेंट स्वरुपात असतो. घरोघरी जाऊन प्रचार करणं ही बसपाची पद्धत. बसपाची बूथ स्तरावरील यंत्रणा भक्कम आहे. त्यांचे संघटन मजबूत आहे. बसपाने एससी सेल, एसटी सेल, ब्राह्मण सेल, ओबीसी सेल असे विविध जातींचे सेल बनविले आहेत. हे लोक विविध गावांमध्ये जाऊन संबंधित सेलमार्फत तेथील मतदारांचे मेळावे भरवितात. त्यांच्याशी संवाद साधतात. जास्त गाजावाज न करता मतदारांपर्यंत, त्यातही आपल्या हक्काच्या मतदारांपर्यंत पोहोचून व्होट बँक अबाधित ठेवण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे मतदारसंघात फिरल्यानंतर बसपाचा प्रचार पटकन जाणवत नाही. पण यंत्रणा कार्यरत असते.\nतूर्त तरी उत्तर प्रदेशातील जातीची गणितं अशी आहेत. ही समीकरणं अखेरच्या टप्प्यापर्यंत अशीच राहतात, की त्यामध्ये अचानक काही बदल होतात, ते आपल्याला निवडणूक निकालांनंतरच कळेल. तोपर्यंत तरी आहे हे असं आहे.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 2:21 pm\nउत्तर प्रदेशातील जातीव्यवस्था आणि राजकारण यावर एक पुस्तक सहज लिहिशील तू आता..\nउत्तर प्रदेशात १४-१६% ब्राम्हण आहेत हे वाचून नवल वाटले. महाराष्ट्रात ३.५% आहेत. काही कल्पना एवढा फरक का आहे ते\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…\nआशीर्वाद दे गंगा मय्या...\nमोदी लाटेची लिटमस टेस्ट\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6282-baaghi-2-box-office-collection-day-4-no-monday-blues-for-tiger-shroff-s-film-makes-85-crores", "date_download": "2018-04-23T07:38:59Z", "digest": "sha1:GGEKWBSUKZAOXNXV2W5U746G2YAX27FK", "length": 6490, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बागी 2'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, पद्मावत, पॅडमॅनलाही टाकले मागे - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, पद्मावत, पॅडमॅनलाही टाकले मागे\nटायगर श्रॉफचा अॅक्शन सिनेमा 'बागी 2' ला बंपर ओपनिंग मिळालीय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने पद्मावत, पॅडमॅन आणि या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकलेत. बागी 2 ने पहिल्याच दिवशी काऊंटर तिकीटावर 12 कोटीची कमाई केली आहे.\nबागी 2 मध्ये टायगरसोबत दिशा पाटणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अॅक्शन, ड्रामा, थ्रिल, लव यासर्वाचं एकंदरीत कॉम्बिनेशन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. याआधी बागीमध्ये टायगरसोबत श्रद्धा झळकली होती. तर आता दिशाचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://lelekul.org/lelehitwardhak/prabhag.htm", "date_download": "2018-04-23T07:30:44Z", "digest": "sha1:IAKVYIHZAQDUWEC5JW6ZSHOYCWNTK3KL", "length": 2734, "nlines": 68, "source_domain": "lelekul.org", "title": "Lele Kulavrutant - Lele Hitavardhini", "raw_content": "कार्यकारीणी मंडळ सन 2017 ते 2022\nश्री. रामचंद्र दत्तात्रय लेले\nश्री. विष्णू रामचंद्र लेले\nश्री. भास्कर वामन लेले\nश्री. श्रीकांत वसंत लेले\nश्री. विनायक कृष्णाजी लेले\nश्री. प्रकाश दिनकर लेले\nसौ. माधवी श्रीकांत लेले\nसौ. ज्योति भास्कर लेले\nश्री. नरहर शंकर लेले\nश्री. अभय मधुसूदन लेले\nश्री. अरविंद कृष्णाजी लेले\nश्री. सुभाष भास्कर लेले\nश्री. श्रीकांत यशवंत लेले\nश्री. विजय नारायण लेले\nश्री. आनंद दत्तात्रय लेले\nश्री. अमेय अनिल लेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2015/05/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T07:16:02Z", "digest": "sha1:QP7JTRXBX444VOSLBCIL4VHBXJFZSKBA", "length": 5580, "nlines": 102, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: का?", "raw_content": "\nतमाम सोसायट्यांतले यच्चयावत \"नेपाळी थापा\" गाड्या धुतल्यावर गाडीचा एक आणि फक्त एकच व्हायपर उभारून ठेवतात… ते का\nहा गाडी धुणाऱ्यांच्या 'ब्रेद्रन'चा काही सिक्रेट कोड असतो का\nसकाळच्या उन्हात स्वच्छ चमचमणारी एकच व्हायपर उगारलेली गाडी भारी गोड दिसते हे बरीक खरं\nसगळ्या '*सागर' किंवा '*ली' किंवा तत्सम उडुपी हॉटेलांत मसाला डोसा मागवल्यावर आतल्या भाजीत एकच बटाटा हेsss प्रचण्ड असतो… ते का\nबाकीचे सगळे तुकडे विनम्रपणे छान छोटुले असतात मग हा एकच लॉर्ड फॉकलंड का असतो\nका सगळ्या शेट्टी हॉटेलवाल्यांना एक बटाटा अज्रस्त्र ठेवायची शपथ घ्यावी लागते\nझाडून सगळ्या सुंदर मुलींचा एकतरी जीभ उजवीकडे(च) तिरकी बाहेर काढलेला वेडगळ सेल्फी असतो… ते का\nम्हणजे देवानी दिलेला चांगला-बरा चेहेरा वेडा-वाकडा करावा असं माणसाला का वाटत असेल\nतशा त्या खरोखर छान नाही दिसत… हे त्यांना कोणतरी 'माईका लाल' सांगू शकेल का\nकी त्यांचाही इलाज नसतो आणि सगळी पोरं बीअर ढोसून झोपली असताना हळूच झालेल्या पोरींच्या वैश्विक मीटिंगमधला ठराव त्यांना पाळावाच लागतो आणि सगळी पोरं बीअर ढोसून झोपली असताना हळूच झालेल्या पोरींच्या वैश्विक मीटिंगमधला ठराव त्यांना पाळावाच लागतो\nअडनीड वळण - समोर ट्रक - उजव्या बाजूला एस टी - डावीकडे घसटी मारणारा बाईकवाला…\nअशा वेळी आपल्याला अचानक ठ्यांश्कन शिंक येते… क्षणभर डोळे ही मिटतात…\nपण डोळे उघडल्यावर सगळे तसेच असतात… सुखरूप\nकितीही विचित्र वेळी शिंक आली तरी फ्लो तसाच चालू राहतो… सेफ… उबदार… ते का\nजणू डोळे मिटल्याच्या त्या क्षणापुरते रस्ता आणि बाकी सगळे 'डायवर' आपल्याला अलगद सांभाळून घेतात.\nशरीर धर्माची मजबुरी जाणवून त्या क्षणापुरतं युनिव्हर्स आपल्याला वाचवायचा कट करतं का\nसोड ना बे येवढा विचार करायचं आपलं काम नाय:\nमस्त धुवट गाडी बिनधास्त चालवावी आणि मसाला डोसा चेपत तिरकी जीभ वाले सेल्फी लाईक करावेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6285-sai-tamhankar-new-film-age-of-102-year-old", "date_download": "2018-04-23T07:36:45Z", "digest": "sha1:RF3HKCCYMH3AX2ATLNCUG2H5OUBT5WF3", "length": 6261, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई\nआपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर. पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय. सई आपल्या आगामी सिनेमात 102 वर्षांच्या आजीबाईची भूमिका साकारणार आहे.\nचेहऱ्यावर सुरकुत्या असलेली, पांढऱ्या केसातल्या सई ताम्हणकरचा हा नवीन लूक थोड्याच दिवसांत रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आश्चर्य म्हणजे, या सिनेमात सई ताम्हणकरच्या मुलाची भूमिका साकारणार आहे अभिनेता स्वप्निल जोशी. त्यामुळे सईच्या या आगामी सिनेमाची रसिकप्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/commonwealth-games-201-rahul-aaware-118041200012_1.html", "date_download": "2018-04-23T07:37:58Z", "digest": "sha1:GJX73IDLYUOTZEK64YPCEOIHHZWCUJND", "length": 9756, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला गोल्डन ब्वॉय | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला गोल्डन ब्वॉय\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत ५७ किलो वजनी गटात राहुलने सुवर्णपदकाची कमाई केली. कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीवर राहुलने १५-७ अशी मात केली.\nयाव्यतिरीक्त ५३ किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत बबिताला कॅनेडीयन प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली. तर ७६ किलो हेवीवेट वजनी गटात भारताच्या किरणनेही कांस्यपदकाची कमाई केली. त्याआधी महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल प्नोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nदोन आमदारांसह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल\nदहा जिल्हामध्ये पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा\nपत्नीच्या जाचास कंटाळून पतीची पोलिसांत तक्रार\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2010/11/3.html", "date_download": "2018-04-23T07:19:47Z", "digest": "sha1:CFQBKWRB6NSVIBEFQXLVY3BNIZTJAPLT", "length": 11415, "nlines": 86, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: महाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3\nशांतनूला व सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यानंतर थोड्या काळानेच शांतनूचा मृत्यु झाला. ठरल्याप्रमाणे चित्रांगद राजा झाला. हा शूर होता. भीष्माला त्याने सत्तेपासून दूर ठेवले असावे. त्याचा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पत्नी वा अपत्याचे नाव नाहीच. त्याचे व चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाचे कुरुक्षेत्रात युद्ध झाले. तीन वर्षे एवढा दीर्घ काळ चाललेल्या या युद्धात भीष्माने कोणताही भाग घेतला नाही. असें कां झालें असावें एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही हे प्रकरण जरासे धूसरच आहे\nचित्रांगदानंतर विचित्रवीर्य राजा झाला. (असे ’विचित्र’ नाव त्याला कां दिले असावे). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही कौरव राज्याच्या वतीने त्याने अश्वमेध वगैरे केला नाही वा कोणा राजाचे पारिपत्य करून राज्य विस्तारहि केलेला नाही.\nविचित्रवीर्य नाव हे रूपकात्मक असावे. हा राजा अतिशय विलासी असल्याने त्याला हे नाव मागाहून दिले गेलेले असावे.\nबाकी हाही लेख नेहमीप्रमाणे उत्तमच. तुमच्या चित्रणांमधून दरवेळी नविन काही हाती आल्याचा आनंद मिळतोच.\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5609252426063188640&title=Tharaarak%20viman%20apghatanchi%20ukal&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:53:29Z", "digest": "sha1:W74AIVIACI7MV4GTIM7WR3C6ZCXB6B7S", "length": 13822, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "थरारक विमान अपघातांची उकल", "raw_content": "\nथरारक विमान अपघातांची उकल\nजगभर विविध वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि होणारे अपघात पाहिले, तर विमान प्रवास हा सर्वांत सुरक्षित असल्याची आकडेवारी आहे आणि तरीही जगभरात झालेले विमान अपघात थरकाप उडवून जातात. आंतरराष्ट्रीय नागरी विमान विशेषज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी वेगवेगळ्या चार भीषण विमान अपघातांचं विश्लेषण करून त्यासंबंधी अत्यंत तपशीलवार माहिती ‘भीषण विमान अपघात’ या पुस्तकातून आपल्यासमोर आणली आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...\nविंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे हे अनुभवी अपघात-अन्वेषक असून आंतरराष्ट्रीय नागरी विमान संस्थांबरोबर अनेक वर्षं कार्यरत आहेत. जगभरच्या अनेक ठिकाणच्या विमान वाहतुकीचं सेफ्टी-ऑडिट ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी ती पार पाडत असताना अनेक ठिकाणच्या विमान अपघातांचं अन्वेषण करून, त्यातून निष्पन्न झालेले निष्कर्ष आणि त्यावर आधारित शिफारशी पडताळून, त्यातल्या चुका आणि त्रुटींचं निवारण करून हवाई सुरक्षेसंबंधीच्या विविध सूचना संबंधित विमान संचालक/संस्थांना देण्याचं आणि ते त्या अचूकपणे अंमलात कशा आणतील हे पाहण्याचं काम ते करत असतात. सामान्य माणसाला याबद्दल कुतूहल असतं आणि ते शमवण्यासाठी त्यांनी या पुस्तकातून चार थरारक भीषण विमान अपघातांविषयीची इत्थंभूत आणि सखोल माहिती दिली आहे.\nपूर्वीच्या तुलनेत आता विमानप्रवास सामान्य माणसांच्या आवाक्यात आला आहे. आणि घरोघरी असणाऱ्या टीव्हीवरच्या इंग्लिश फिल्म्स आणि डिस्कव्हरीसारख्या चॅनल्समुळे विमानतळावरची लगबग, तिथला स्टाफ, कंट्रोल टॉवर, विमानांचं तंत्रज्ञान, रचना, कॉकपिट आणि तिथले रंगीबेरंगी दिव्यांचे कंट्रोल-पॅनल्स हे सर्व सामान्य माणसांना थोड्याबहुत परिचयाचं असतं. त्यामुळे या चार अपघातांची माहिती देताना डावरे यांनी फ्लाइट इन्स्ट्रुमेंट्स, नेव्हिगेशन इन्स्ट्रुमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स लँडिंग सिस्टीम, इंजिन इन्स्ट्रुमेंट्स, विमानाचा टेक-ऑफ, कंट्रोल सरफेसेस, फ्लाइट प्रोफाइल, फ्लाइट प्लॅनिंग या सर्वांची सुरुवातीला दिलेली माहिती साधारणपणे ध्यानात येते. पुढे पुस्तकात भीषण अपघातांच्या अन्वेषणासंदर्भात त्यांचा उल्लेख आल्यावर साधारणपणे डोळ्यांसमोर चित्र उभं राहायला मदतही होते.\nविमानात दोन पायलट असतात. फ्लाइंग पायलट आणि नॉन-फ्लाइंग पायलट. नॉन-फ्लाइंग पायलटची जबाबदारीसुद्धा किती महत्त्वाची आणि जोखमीची असते हे पुस्तक वाचून झाल्यावर लक्षात येतं आणि त्यासाठी डावरे यांनी इंग्लंडमधल्या एका हॉस्पिटलमधल्या ऑपरेशनदरम्यान नर्सने मुख्य सर्जनला दाखवलेला ठामपणा आणि बाणेदारपणाचं दिलेलं उदाहरण चपखल असंच आहे\n२३ ऑगस्ट २००० रोजी बहारीनमध्ये झालेल्या अपघातात १४३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. एक जुलै २००२ रोजी जर्मनीवर आकाशात दोन विमानांची टक्कर होऊन त्यात ७१ प्रवासी मरण पावले होते. डावरे यांनी वर्णन केलेल्या तिसऱ्या भीषण अपघातात २७ मार्च १९७७ रोजी स्पेनच्या कॅनरी बेटावरच्या धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर होऊन एकूण ५८२ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. चौथा अपघात त्यांनी सांगितलाय तो म्हणजे ३१ जानेवारी २००१ रोजी जपानवर आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता टळल्याचा - ज्यामध्ये एकूण ६७७ माणसांचे प्राण वाचले होते.\nया चारही अपघातांनंतर देशोदेशीच्या तंत्रज्ञांनी आणि निष्णात अन्वेषकांनी तत्काळ राबवलेल्या शोधमोहिमेमुळे हाताशी लागलेली त्या त्या अपघातामागची कारणं, विश्लेषण, निष्कर्ष आणि शिफारशी या पुस्तकातून उलगडतात.\nविनायक डावरे यांनी पुस्तकाची भाषा जटिल होऊ न देता आणि आवश्यक तिथे नकाशे, फोटोज, रेखाचित्रं, प्रवाशांचे/पायलट्सच्या माहितीचे तक्ते, तास-मिनिट-सेकंदासह उलगडलेला घटनाक्रम, फ्लाइट रेकॉर्डरचे डीटेल्स आणि परिशिष्टामध्ये विमान तंत्रज्ञान आणि या केसेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंग्लिश शब्दांचे मराठीत अर्थ दिल्यामुळे सर्वसामान्य वाचकाला पुस्तक समजायला जड जात नाही. एका वेगळ्या विषयाची माहिती देणारं हे पुस्तक जिज्ञासू वाचकांना नकीच आवडेल यात शंका नाही.\nपुस्तक : भीषण विमान अपघात\nलेखक : विनायक पुरुषोत्तम डावरे\nप्रकाशक : स्वाती जोशी, परम मित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे ४००६०२\nसंपर्क : ९९६९४ ९६६३४\nमूल्य : ३०० ₹\n(‘भीषण विमान अपघात’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: BOIविनायक पुरुषोत्तम डावरेVinayak Purushottam Davrayपरम मित्र पब्लिकेशन्सविमान अपघातप्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)\n हुतात्मा गोविंदराव डावरे खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ आठवणींच्या सरींनी भिजवणारा मल्हार\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100228214318/view", "date_download": "2018-04-23T07:14:35Z", "digest": "sha1:PBF2PMONID4ZURVPUTR4MEUMNRW655AX", "length": 14465, "nlines": 268, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मुमुक्षूंस उपदेश - अभंग ५४६ ते ५५५", "raw_content": "\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nमुमुक्षूंस उपदेश - अभंग ५४६ ते ५५५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nनित्यता समाधी असोनि पै साधी \nमायेची शुध्दि पुसे रया ॥१॥\nसाधन विधान पुजा अनुष्ठान \nनित्यता कीर्तन सोहंभावे ॥२॥\nस्मरण विलास तत्त्वीं तत्त्व हाला \nउपदेशु बोला बोलों नये ॥३॥\nज्ञानदेवा सिध्दि नित्यता समृध्दि \nजीवशिवबुध्दि समाधि त्याची ॥४॥\nपाहोनिया दिठी नवजाय भूली \nमायेची घरकुली खेळतुसे ॥१॥\nमाया मन पाही मायेसीही पर \nपरते सत्त्वर निमिष्य नाहीं ॥२॥\nखेळतां बाहुली स्वप्नचि वर्तवी \nरावोरंक दावी भेदबुध्दी ॥३॥\nहरिरुपीं लीन जिवशिवीं ॥४॥\nअहंते न पाहे नाहीं तेची पाहे \nभुलिसवें जाय काय करुं ॥१॥\nपाहे दुरीच्या दुरी एकतत्त्वीं ॥२॥\nआदि हें माजिठें रुपीं रुप पैठें \nअसोनियां द्रष्टे न पाहे भुली ॥३॥\nमाजिठा श्रीहरि आपरुपें ॥४॥\nजनवन हरि न पाहतां भासे \nघटमठीं दिसे तदाकारु ॥१॥\nफ़िटती भुररे धुम उठी तेजा \nअक्षरीं उमजा गुरुकृपें ॥२॥\nखुंटलिया मुक्ति राहिले अव्यक्तीं \nएकरुप ज्योती तदाकार ॥३॥\nज्ञानदेव क्षर अक्षर उमजे \nबापरखुमादेवीवर ह्रदयीं विराजे ॥४॥\nदिव्य औषधीची वार्ता ऐकोनियां\nकानीं व्याधी टाकी तनु \nधालियाचे सुख भूकेला जेवि जाणे\nकैसे निवे त्याचे मनु रया ॥१॥\nसुखाचा अनुभव कैसेनि जाणावा \nसारिखें होईजे देखा ॥२॥\nतरि तुझीं तुटतील सकळिक\nसर्वांग देखणा हाचि भावो जाण \nयेर निराकारणें वाया वोझें ॥१॥\nशक्तीचा पडिभरु वाहासिल माथा \nश्रीगुरुपायां शरण जाई ॥२॥\nनसंडी वेदसिंधु सांडी मांडी कर्म \nउपाधीचा धर्म करुं नको ॥३॥\nतेथें प्रपंच गोष्टी मुरलिया ॥४॥\nमनाचा उलथा विरुळा जाणे ॥१॥\nहोतें तें पाहीं नव्हे तें घेई \nद्वैतबुध्दि ठायीं गुंफ़ों नको ॥२॥\nचित्तवृत्ति ध्यानीं मनाची निशाणी \nभ्रमभेद कानीं ऐकों नको ॥३॥\nज्ञानदेव गंगा नि:संगाच्या संगा \nवेगीं श्रीरंगा शरण जाई ॥४॥\nऐके तूं ज्ञान सुख विश्रांति रुपा \nहरिरुप दीपा पाहे ऐसा ॥१॥\nरुपींरुप आनंदीं समरसें ॥२॥\nनिवृत्ति सांगे ज्ञाना योगाचि धारणा \nजीवशिव करणा चक्षु दृष करी ॥३॥\nयेथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं \nआत्मा चराचरीं एकपणें ॥१॥\nऐसा पाहे दृष्टि चैतन्याची सृष्टि \nतरि सुदर्शन घरटीं आपेआप ॥२॥\nजातजात येणें प्रपंच साधणे \nगाळूनियां गगन हंस घेई ॥३॥\nज्ञानदेव संधी साधूनिया सिध्दि \nछपनाची संधी टाकुनि गेला ॥४॥\nसार सप्तमीसि हारपली निशी \nदशवे द्वारेसीं उभा राहे ॥१॥\nतेथें तूं सावध अवघाचि गोविंद \nदेहीं देहाभेद करुं नको ॥२॥\nइंद्रियांच्या वृत्ति दशवे द्वारीं गति \nदेहागेहउपरति होईल तुज ॥३॥\nविस्तारी विस्तार गुण गुह्य सार \nएकाएकीं पार सार साधी ॥४॥\nविकृति विवर प्रकृति साचार \nतत्त्वाचा निर्धार समरसीं ॥५॥\nनिवृत्ति सांगे ज्ञाना एक तूं करी \nतरी तुतें कामारी होईल चित्तें ॥६॥\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/", "date_download": "2018-04-23T07:43:10Z", "digest": "sha1:ELT6UZKHT2K476QZZBCH7B3RWJEIUFUM", "length": 19141, "nlines": 298, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "Latest Marathi Jokes – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nv=_58fLGd0FMY अमिताभ बच्चन को न सिर्फ देश में बल्कि पूरी दुनिया के लोग पसंद करते…\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nv=_58fLGd0FMY अमिताभ बच्चन को न सिर्फ देश में बल्कि पूरी दुनिया के लोग पसंद करते…\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nv=_58fLGd0FMY अमिताभ बच्चन को न सिर्फ देश में बल्कि पूरी दुनिया के लोग पसंद करते…\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा…\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली…\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या…\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग…\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा…\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली…\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या…\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nv=_58fLGd0FMY अमिताभ बच्चन को न सिर्फ देश में बल्कि पूरी दुनिया के लोग पसंद करते…\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत…\nhttps://youtu.be/uoYDYzbwu_4 आपण भारतीय संस्कृतीच्या महानतेच्या गोष्टी करतो पण देशात अनेक वेळा आपल्या संस्कृतीची…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nबिहारच्या ह्या हॉट अभिनेत्रीचे नाव आहे कोमल झा. तिच्या बोल्ड नेस मुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरतीये .तिच्यापुढे…\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू…\nनमस्कार मित्रांनो आपण आज जाणून घेऊ कि आपल्या रोजच्या जीवनात असणर्या गोष्टीचे रंजक किस्से आपण सध्या सध्या गोस्तीकडे…\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nभारतातील काही अश्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप आतुर असतात जिथे कोणीही जाण्यास घाबरते.त्याची करणेही तशीच…\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nआपण नेहमी एक अनुभव अनुभवतो कि आपण एका गल्लीतून चाललेलो आहोत आणि अचानक एखादे कुत्रे तुमच्या अंगावर धाऊन येते. तेव्हा…\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची…\nनमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा माणसाबद्दल माहिती घेणार आहोत कि ज्या माणसाची मारुती ८०० गाडी कशी एका स्पोर्ट कार…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z101019211359/view", "date_download": "2018-04-23T07:16:21Z", "digest": "sha1:47Y5GDG6LUKRCCDK4734XODTVBRMVRKU", "length": 19993, "nlines": 234, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nव्या ४०१ ते ४५०\nनाभि नाभि हे रविदत्ता तुझा भव हा सारूं परता \nतूं कोण अससी तया आतां \n ऐसा जो कां दृष्टांत दिधला \nतैसाचि जीव हा प्रवाहीं सांपडला तो सत्य भाविला तुवां ॥२॥\nहा खराच जरी वाहवता तरी ज्ञानाच्या बापें न निघता \nतस्मात् जाणें हा विचारें पुरता भ्रमें वाहवला दिसे ॥३॥\nभ्रमें वाहवला असे कैसा तो बोलूं सावध हो मानसा \nयासी साम्य दृष्टांत असे जैसा \nएक महानदी सखोल वहात थोर वृक्ष एक असे तींत \nत्यावरी पुरुष एक निवांत \nतो सुखरूप असतां बैसला सहज अधोमुखें पाहता जाला \n देखे पडिलों प्रवाहीं ॥६॥\nआपण जो वृक्षासहित अचळ तया स्वकीयत्वा विसरला सकळ \nप्रवाहीं प्रतिबिंब कांपे चळचळ तोचि मी भाविलें मी पडिलों\n कोणी काढा रे काढा त्वरित \nवाहूनि चालिलों काय न देखत \n जों कां आपण ब्रह्मपर \nया विकाराहून अति दूर \n हें पाणी देखे द्रष्टा \nनेत्रा त्यांत बिंबला तया अन्यत्रा जीवा मी कल्पिलें ॥४१०॥\nहाचि मी जीव प्रवाहीं पडिलों \nयेथून केवीं जाय सुटलों \nकैवारी देव कोणी असे \n कर्म हेंचि बोंबलणें ॥१२॥\nतो जरी खरा प्रवाहीं पडता तरी देवासीही काढितां येता \nजन ऐकोनि होती हेळसिता तेवीं उपेक्षी देव ॥१३॥\nकोणी हांसोनि नदीत गळ टाकोनि धुंडित पात्र सकळ \nतेवीं वेदवाणीं साधनें पुष्कळ बोले जीव उद्धारा ॥१४॥\n केलीं जरी कल्पूनि मोठीं \nतरी कां जीव हा उठाउठी ज्ञानेंवीण मुक्त होय ॥१५॥\nखरा जरी पडिला असता कांहीं तरी उपाय चालता \nयेथें भ्रमें मानिलें तया सोडविता \nऐसें ज्ञान गुरुविण कवण बोधील बापुडा जरी देव येऊन \nपरी जयासी तया विवेक असिला तरीच बोधें जाय सुटला \nनाहीं तरी गुरुही अनधिकारियाला \nउपेक्षून जाती तो विवेक कोणता म्हणसी \nम्यां केले जितुकें मागां सायासीं \nत्याचें फळ काय प्राप्त नदींत धुंडिती ते आपण पाहे \nपरी एकही पडिला न लाहे \nतैशीं साधनें करितां लवलाहें मी सुटलों न वाटे ॥२०॥\nआणि मी बोंबलें हाका मारीं परी कोणी धावेना कैवारी \nतैसा मी दिननिशीं भजन करीं परी देव कां न भेटे ॥२१॥\nजरी मी खरा वाहवतों तरी केवीं रडतों बोंबलतों \nकेवीं तारी तारी उच्चारितों मी अज्ञान जरी ॥२२॥\nआणि पडला पडिलिया न दिसे हें तों मज साग्रत्वें दिसे \nदिसे तरी मी पडिलों नसें या नांव विवेक ॥२३॥\n तरी मी वाहवें केवीं ॥२४॥\n तरी मी आपआपणा न पाहतों \n तरी मी हा नव्हें ॥२५॥\nतरी मज कृपाळू गुरुराणा \nऐसा रविदत्ता विवेक जयासी \nवृक्षीं बैसोनि पडिलों मानी तयासी खरेपणें सांगे कोणी \nकीं तूं न पडतां स्वस्थानीं \nपरी तयासी सत्य वाटतें पडिलों निर्दय न काढी मातें \nतैसाचि मी देह वाटे जयातें जन्मतों मरतों खरा ॥२९॥\nतयासी शास्त्र आणि गुरु सांगती कीं देह नव्हेसी तूं आत्मा\n तया उपाय काय तयाची उपेक्षाचि गुरु करी \nकारण कीं योग्य नव्हे अधिकारी रविदत्ता ऐसें मानिसी अंतरीं \nकीं गुरु निर्दय बुडतिया पाहून काढीना \n तरी निर्दयामाजीं काय उणा \nप्रवाहीं जरी खरा पडता निर्दय म्हणावा त्या उपेक्षिता \n त्यागितां दोष नाहीं ॥३३॥\nतैसा आत्मा सर्वगत असोनी \nकदा न स्पर्शे जन्ममरणीं \nयेणें मात्र भ्रमें मानिलें कीं जन्ममरण मज लागलें \nपरी सद्गुरु जाणती आपुले \nखरे बुडती तरी तारावें खरे बांधिलें तरी सोडवावे \nऐसिये निश्रयें पाहोनि जावें \n त्या उपेक्षितां बाध काय ॥३७॥\n गुरूसी न संभवे निर्दयता \nतस्मात् ऐक बापा रविदत्ता सत्य वचन आमुचें ॥३८॥\n अविवेकिया हातीं न धरू \nआणि वर्तमानीं पुढें होणार परि ज्ञात्याचा हाचि निर्धार \nआणिकही मानिसी तूं ऐसें कीं अन्य साधन सांगावें त्या ऐसें \n प्रवाहीं धुडिती जन बरळ \nपरि जे सम नसती बाष्कळ ते अनुमोदन देती ॥४२॥\nतैशीं व्रतें तपें अनुष्ठानें \n अथवा भजन अवडत्या देवाचें \nऐसें साधन नाना परीचें \nहेंचि नाना शास्त्रें प्रतिष्ठिती \nबहू कासया वेदही गाती परी तो अर्थवाद ॥४५॥\nयेणें जीव हा बंधांतून न सुटे हें सत्य सत्य प्रमाण \nऐसें ज्ञाते जाणती पूर्ण कीं हें निरर्थक ॥४६॥\nतस्मात् ज्ञाते अन्य साधना कदां न सांगती मुमुक्ष नसतां येरां ही प्रेरणा \nसहसा न करिती ते तों करितची असती सर्वें \nजे सर्व कार्मांपसून परतले तेचि अंतर शुद्धीतें पावले \nपुढें सद्गुरूसी शरण गेले करूं लागले श्रवण ॥४९॥\n अज्ञान निरासा दुजें नाहीं \nतेंही श्रवण वेदांताचें पाहीं जेथें ब्रह्मात्मा ऐक्य ॥४५०॥\nसोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5248224731319867491&title=Statement%20of%20Hemant%20Takle&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:15Z", "digest": "sha1:QANXKWWJGTVDZXCPAZS3LCRQR44BGVRG", "length": 5926, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘व्यसनाधीन पिढी समाजाला हानिकारक’", "raw_content": "\n‘व्यसनाधीन पिढी समाजाला हानिकारक’\nमुंबई : ‘दारू पिणे हा आज एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पुढे येऊ लागला आहे. व्यसनाधीन झालेली ही पिढी हिंसाचाराला निमंत्रण देत असून, समाजाच्या स्वास्थ्याला हानिकारक होत चालली आहे,’ अशी खंत आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.\nनियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान आमदार टकले यांनी समाजात वाढलेल्या व्यसनाधीनतेकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. ३१ डिसेंबरच्या दुसर्‍या दिवशी मद्यप्राशन चालकांची आकडेवारी जाहीर होते. त्यामुळे आता मोठमोठ्या हॉटेलमध्ये वाहनचालकही दिले जात आहेत.\n‘आजच्या पिढीला व्यसनाशिवाय इतर कोणत्या गोष्टीत विरंगुळा मिळेल याकडे शासनाला लक्ष द्यावे लागेल,’ अशी सूचनाही टकले यांनी केली.\nTags: MumbaiHemant TakleNCPहेमंत टकलेमुंबईप्रेस रिलीज\n‘मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार’ खासदार चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ रद्द लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/festival-tithi-and-health/", "date_download": "2018-04-23T07:52:47Z", "digest": "sha1:CZNA4MXZ67HGPXH3L3IV43VPBW3AKJGA", "length": 46275, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "सण साजरे कराल, तर शरीरस्वास्थ्य टिकेल! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nसण साजरे कराल, तर शरीरस्वास्थ्य टिकेल\n>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)\nसर्वांना दिवाळीच्या खूपखूप शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हांला भरभराटीचे,आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा आपला विषय आहे आपले तिथीनुसार असलेले सण आणि आपले शरीर स्वास्थ्य. अनेकांना सण म्हणजे साजरे करणं म्हणजे परंपरावादी (Orthodox) वाटतं, अनेक जण सण साजरा करण्याऐवजी फिरायला जाणं पसंत करतात. फिरण्यास मनाई नाही पण सण साजरे करून फिरा. कारण हे सण-तिथी-निसर्गातील बदल आणि शरीरस्वास्थ यांचा घनिष्ट संबंध आहे. त्यावरच आजचा सविस्तर ब्लॉग, वाचून बघा पटतयं का\nआपले जे सर्व सण आहेत त्या सर्वांना शास्त्राप्रमाणे काही अर्थ आहे हे नेहेमीच प्रतीत होत. हिंदू वर्षाची सुरवातच होते गुढीपाडव्यापासून. गुढीपाडवा ही तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. २१ मार्चला सूर्य विषुववृत्तावर येतो. ह्याच दिवशी भर दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्याला वसंतसंपात म्हणतात. सूर्य बरोबर डोक्यावर म्हणजे पृथ्वीवरच्या तापमानात वाढ. तापमानात वाढ म्हणजे शरीरातून साखर आणि पाणी कमी होणे (glucose), अंगावर पुरळ उठणे. आपल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीत कलशाबरोबरच आपण साखरेच्या गाठी आणि कडूलिंबाची पाने जरीच्या वस्त्राला माळतो. साखरेच्या गाठी शरीरातील glucose कमी होण्यावरचा आणि कडुलिंब अंगावर उठणाऱ्या पूरळांवरचा उपायच नाही का\nह्या नंतर येणारा सण म्हणजे अक्षय्यतृतीया. गुढीपाडवा हा प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण. तर अक्षय्य + तृतीया म्हणजे वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)\nह्या तिथीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय्य म्हणजेच अबाधित राहते म्हणून ह्या तिथीला खूप महत्त्व आहे. अक्षय्यतृतीयेपासून उन्हाळा वाढत जातो म्हणूनच ह्या दिवशी वहाणा (चपला ) आणि छत्र्यांचे दान केले जाते. ह्या दिवशी कैरीचे पन्हे,खस किंवा वाळ्याचे सरबत पिणे आणि इतर गरीब लोकांना दान दिले जाते. आपल्या सणांचे महत्त्व तुम्हांला आता निश्चितपणे पटत असेल अशी आशा वाटते.\nअक्षय्यतृतीयेनंतर येणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचे “Scientific” महत्त्व मी या आधीच्या लेखात सांगितले होते. ही पौर्णिमासुद्धा वातावरण बदलत असतांना आरोग्य कसे राखावे ह्यासाठी महत्त्वाची ठरते. हवेतील ऑक्सिजन कमी होत असतांना घरातील स्त्रियांना ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज असते. वडाच्या सानिध्यात ह्या दिवसांत जर वेळ व्यतीत केला तर शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. स्त्रिने तिच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहण्यास मदत होते. तेंव्हाचे आपले पूर्वज किती पुरोगामी होते हे समजून येते. वडाचे झाड,त्याच्या पारंब्या,पाने,फुले ह्याच्या स्त्रियांच्या उदर आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमेचे व्रत करण्यास सांगितले गेले. हे व्रत केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असे सांगितल्यास भारतीय स्त्रिया हे व्रत नेमाने करतील अशी आपल्या आयुर्वेदाचार्यांना हमी होती. धर्माच्या आडून आरोग्य राखण्याचा हा प्रयत्न.\nह्या पौर्णिमेनंतर आषाढी एकादशी येते. एकादशी म्हणजे महिन्याचा एकरावा दिवस. ह्या दिवशी वारकरी आपल्या आराध्य देवतेला भेटण्यास जातात. कारण ह्या दिवसानंतर विष्णू भगवान गाढ निद्रेत जातात अशी समजूत. खरंतर त्यानंतर शेतीची पेरणी आणि तत्सम कामे असल्यामुळे देव पूजा करता येत नाही ह्यासाठीच हे दर्शन महत्त्वाचे ठरते. त्यानंतर चार महिने चातुर्मास पाळला जातो. शेतकरी शेतीच्या कामात गढून जातो. म्हणून ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे.\nआषाढी एकादशीप्रमाणेच आषाढी अमावस्येलाही महत्त्व आहे. ह्या अमावास्येपासून चातुर्मास पाळला जातोच पण त्याच बरोबरीने मांसाहार करू नये असे सांगितले जाते. मांसाहार करू नये हे ह्याच कारणासाठी की पावसाळ्यात आपली पचनसंस्था मंदावलेली असते. मांसाहार पचण्यास जाड असतो. शाकाहारही ह्या काळात पचत नाही. तसंच प्राण्यांच्या प्रजोत्पादनाचा हा काळ आहे. म्हणून ह्या अमावास्येपासून मांसाहार केला जात नाही. हल्ली ही अमावस्या गटारी म्हणून ओळखली जाते. खरंतर “गटारी” हा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ आहे “गत -आहार ” पचनाची गती कमी झालेली असते म्हणून “गत आहार ” ह्या पुढे पचनास हलका असा आहार घ्यावा हा संदेश.\nआषाढ संपून येतो श्रावण. श्रावण महिना आपल्याला शरीर स्वास्थ्यासाठी उपवास किंवा हलका आहार घेण्यास सुचवतो. अध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा मन शांत राहण्यासाठी ह्या महिन्यात व्रत-वैकल्ये सांगितली गेली आहेत.\nश्रावणातील पाचवा दिवस म्हणजे नागपंचमी.आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो. मला आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान आहे कारण आपल्याला ज्या सर्व प्राणिमात्रांकडून मदत होत असते ते सर्व आपल्या शास्त्रात पूजनीय सांगितले गेले आहेत. साक्षात शिवशंकराने नाग गळ्यात परिधान केला आहे आणि भगवान विष्णू नागावर विश्राम करीत असतात. नागाची पूजा का करावी ह्याचे महत्त्व शहरी लोकांना नसेल परंतु शेतकरी कुटुंबियांना नक्कीच आहे. नागाला क्षेत्रपाळही संबोधले जाते. क्षेत्र म्हणजे -शेत आणि पाळ म्हणजे रक्षक. आपल्या शेतीचे उंदीर आणि इतर उपद्रवी प्राण्यांवर स्वतःची उपजीविका करतोच परंतु त्याच बरोबर आपल्या शेतीचेही रक्षण करतो. म्हणून हा कृतज्ञता दिवस पाळला जातो. श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. पावसाळ्यात समुद्राला आलेले उधाण आणि मस्त्य प्रजोत्पादनाचा काळ म्हणून कोळी बांधव सुद्धा मासेमारी करीत नाहीत. ह्या समुद्रापासून रोजगार मिळतो म्हणून समुद्राबद्दलचा आदर ह्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. हे अर्पण केलेले नारळ समुद्राच्या पाण्यातून वाहत जातात आणि किनाऱ्यालागत त्यांची पुन्हा नारळाच्या झाडांची लागत होते. मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणीही नारळाच्या झाडांची लागत होते. ही धार्मिक सणाची मदत घेऊन केलेली वृक्ष लागवडच नाही का श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणजे आपल्या नटखट कृष्णाचा जन्मदिवस. कृष्णजन्मानंतरच्या दिवशी दहीहंडी साजरी होते. दूध,दही,लोणी(आजच्या भाषेत Proteins)हे शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्यातून मिळणाऱ्या प्रोटिन्समुळे शारीरिक क्षमता वाढते हेच तर सांगायचे नसेल ना कृष्णजन्म साजरा करण्यामागे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणजे आपल्या नटखट कृष्णाचा जन्मदिवस. कृष्णजन्मानंतरच्या दिवशी दहीहंडी साजरी होते. दूध,दही,लोणी(आजच्या भाषेत Proteins)हे शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्यातून मिळणाऱ्या प्रोटिन्समुळे शारीरिक क्षमता वाढते हेच तर सांगायचे नसेल ना कृष्णजन्म साजरा करण्यामागे ह्या अष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी नेवैद्य म्हणून केली जाते. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले “क” जीवनसत्त्व हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वर्षभरातून एकदातरी “क” जीवनसत्त्व तुमच्या शरीरास मिळावे हा हेतू. ह्या अष्टमीनंतर येणारी श्रावण अमावस्या. श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या. ह्या दिवशी घरातील चिमुकल्यांचे औक्षण करायचे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून देवीची आराधना करतात.\nश्रावण महिन्यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात विद्येची देवता श्रीगणेशाची पूजा -अर्चना केली जाते. श्री गणेश विसर्जनानंतर आपल्या पूर्वजांच्या स्मृतीसाठी पितृपंधरवडा आहे. ह्या महिन्यातील अमावस्याही महत्त्वाची मानली गेली आहे. सर्व देवतांचे पूजन, पितरांची आठवण ह्यात श्रावण आणि भाद्रपद महिना संपतो.\nअश्विन महिना हा खूप महत्वाचा ठरतो कारण पावसाळा आणि उन्हाळा संपून आता आपण थंडी अनुभवणार. मग आपण आपल्या शरीराची उत्तम काळजी घेतली पाहिजे. ऑक्टोबर उन्हाळा म्हणजे शरीरातील पित्त वाढणार. मग ह्या महिन्यांत कशी काळजी घ्यायची ते पहा- अश्विन महिन्याची प्रतिपदा हा दिवस “घटस्थापनेचा”. देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ह्या नऊ दिवसांत मांसाहार नको किंवा शरीराला थंडावा प्रदान करतील असंच अन्न ग्रहण करावे हा संदेश. दहाव्या दिवशी “दसरा” साजरा केला जातो. आपल्यातील काम,राग,लोभ,मोह,मद आणि मत्सर ह्या रावणरूपी षडरिपुंवर विजय मिळवा असाच तर संदेश नाही ना द्यायचं आपल्याला ह्या महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच “कोजागिरी पौर्णिमा”. आयुर्वेदाप्रमाणे ही पौर्णिमा आरोग्यदायी सांगितली गेली आहे. ह्या दिवसांत वातावरण बदलत असल्या कारणाने पोटाचे विकार वाढू शकतात.पोटदुखी,अपचन,पितप्रकोप होऊ शकतो. अशा वेळी आटीव दुधाचे सेवन म्हणजे पित्तावर हमखास उपाय. चंद्रकिरणे शीतल असतात. चंद्र किरणांचे अशा आटीव दुधात मिळून येणे म्हणजे दग्धशर्करायोगच नाही काय ह्या महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच “कोजागिरी पौर्णिमा”. आयुर्वेदाप्रमाणे ही पौर्णिमा आरोग्यदायी सांगितली गेली आहे. ह्या दिवसांत वातावरण बदलत असल्या कारणाने पोटाचे विकार वाढू शकतात.पोटदुखी,अपचन,पितप्रकोप होऊ शकतो. अशा वेळी आटीव दुधाचे सेवन म्हणजे पित्तावर हमखास उपाय. चंद्रकिरणे शीतल असतात. चंद्र किरणांचे अशा आटीव दुधात मिळून येणे म्हणजे दग्धशर्करायोगच नाही काय आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. मग ह्या पौर्णिमेचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी का करू नये असाच तर विचार आपल्या पूर्वजांनी केला. काय पटतंय का मंडळी आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. मग ह्या पौर्णिमेचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी का करू नये असाच तर विचार आपल्या पूर्वजांनी केला. काय पटतंय का मंडळी म्हणूनच ह्या दिवशी रात्री जागरण करून आटीव दूध म्हणजेच मसाले दूध चंद्राच्या किरणात ठेवावे. असे केल्याने दुधाची पित्त शमवण्याची शक्ती वाढते. मग दुधाची ताकद वाढवण्यासाठी कृत्रिम बोर्नव्हिटाची गरज भासत नाही.नुसतेच दूध ठेऊ नये तर स्वतःही चंद्रकिरणांत बसल्याने फायदा होतो.\nघरातील स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालून, हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून गाईला केळीच्या पानावर पुरणपोळी खाऊ घालतात.\nअश्विन कृष्ण द्वादशी (बारावा दिवस ) म्हणजे “वसू बारस”. बारस म्हणजे बारावा दिवस. गाय आणि वासराची पूजा. आपल्या मुलाबाळांसाठी दूध देणाऱ्या गायची पूजा केली जाते. हा दिवस ह्या दोघांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. ह्या महिन्यातील त्रयोदशी (तेरावा दिवस) म्हणजेच धनत्रयोदशी. धनाची पूजा करावी. धनाची पण कोणत्या बरेच लोक इथे गल्लत करतात की धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीची पूजा /आपल्याकडील संपत्तीची पूजा. आपल्या पूर्वजांना शरीर संपत्तीची पूजा संबोधित करायची आहे. हे शरीर स्वस्थ असले म्हणजे आपण सुखी. म्हणून ह्या धनसंपताची काळजी घ्या हा संदेश. ह्या त्रयोदशीनंतर येते चतुर्दशी. अश्विन महिन्यापासून थंडीला सुरवात झालेली असते. त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेला स्निग्धतेची गरज असते. म्हणूनच ह्या दिवसापासून अभ्यंग स्नान करावे असे सांगितले गेले आहे. तेलाने मर्दन करून उटणे लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी. ह्या मौसमातील ह्या दिवशी केलेले अभ्यंग स्नान म्हणजेच पहिली आंघोळ. आजची पिढी मला विचारते “पहिली आंघोळ म्हणजे काय बरेच लोक इथे गल्लत करतात की धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीची पूजा /आपल्याकडील संपत्तीची पूजा. आपल्या पूर्वजांना शरीर संपत्तीची पूजा संबोधित करायची आहे. हे शरीर स्वस्थ असले म्हणजे आपण सुखी. म्हणून ह्या धनसंपताची काळजी घ्या हा संदेश. ह्या त्रयोदशीनंतर येते चतुर्दशी. अश्विन महिन्यापासून थंडीला सुरवात झालेली असते. त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेला स्निग्धतेची गरज असते. म्हणूनच ह्या दिवसापासून अभ्यंग स्नान करावे असे सांगितले गेले आहे. तेलाने मर्दन करून उटणे लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी. ह्या मौसमातील ह्या दिवशी केलेले अभ्यंग स्नान म्हणजेच पहिली आंघोळ. आजची पिढी मला विचारते “पहिली आंघोळ म्हणजे काय वर्षभर आपण आंघोळ करतोच की”. आपल्या अशी सणांची टर उडवण्यापेक्षा आपले आयुर्वेदशास्त्र किती “परफेक्ट” आहे हे जाणून घ्या म्हणजे ह्या दिवसांत डॉक्टरांकडे जाणे टाळता येईल. चतुर्दशी नंतर येते अमावस्या. खगोलीय दृष्ट्या जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच राशीत येतात किंवा पृथ्वीवरून पाहतांना चंद्र सूर्याच्या जवळ असतो. त्यामुळे सूर्याबरोबरच तो संध्याकाळी मावळतो. म्हणून अमावास्येला चंद्र आकाशात दिसत नाही. ज्योतिष-शास्त्रीय दृष्ट्या अमावस्या महत्वाची कारण सूर्य आणि चंद्र ह्या दिवशी एकत्र असतात. ह्या दिवशी तेला-तुपाचे दिवे लावून मनातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अंधःकार दूर करण्याचा हेतू. ह्या दिवशी “लक्ष्मीपूजन” केले जाते. इथे लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रियांचे आरोग्य आणि आयुष्य स्थिर रहावे म्हणून सजकता दाखवा हा संदेश.\nलक्ष्मीपूजनानंतर म्हणजेच अमावस्येनंतर कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा. व्यापारीबंधूंचे नवीन “Financial Year ” सुरु होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा केलेल्या चोपडीत ह्या दिवसापासून नवीन हिशोब लिहायला सुरवात केली जाते. पाडवा आणि भाऊबीज. भाऊबीजेला भाऊरायाचे औक्षण करून त्याचे आयुष्य वाढावे, त्याने यशप्राप्ती करावी ही प्रार्थना करायाची असते. औक्षणाला सुद्धा शास्त्रीय महत्त्व आहे. पुढच्या वेळेस ह्यावर नक्की लिहीन. कार्तिक महिन्यात विष्णूला निद्रेतून उठवले जाते. आषाढी एकादशी हा दर्शनाचा शेवटचा दिवस असतो. चार महिने चातुर्मास पाळला जातो. आणि आता चार महिन्यानंतर विष्णूला निद्रेतून उठवण्याची तयारी. तुळशीच्या लग्नाचा हाच तो हंगाम. तुळस आपल्या आरोग्यासाठी संजीवनीच. ह्या मौसमात तुळशीचे सेवन करावे म्हणून तुळशीची पूजा आणि तिचे लग्न विष्णूशी करून दिले जाते. तुळस फोफवावी हा उद्देश. आणि ह्यामुळे घराघरात तुळशीची लागवड होते. तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक विषाणूंचे प्रमाण कमी असते. आहे की नाही आपले आयुर्वेद महान. आयुर्वेदाप्रमाणे काही औषधी रोपटींची लागवड ही ठराविक तिथीला केल्यास तिची वाढ चांगली होते. तुळशीच्या बाबतीत असे काहीसे असावे असे वाटते. (ह्यावर संशोधन असल्यास कळवावे ). ह्या महिन्यातील पौर्णिमा “त्रिपुरारी पौर्णिमा” म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी हिंदूची दोन तत्वे -शिव आणि विष्णू रात्री एकत्र येतात असा समज आहे. किंबहुना मलातरी असे वाटते की आपल्या शरीरातील चंद्रनाडी(शिवतत्व ) आणि सूर्यनाडी (विष्णूतत्व )ह्यांच्याशी हा संबंध असावा. शिवाचा प्रथम पुत्र “कार्तिकेयाचे” दर्शन ह्या दिवशी स्त्रिया घेऊ शकतात.\nजानेवारी महिना सुरु झाला की पौष महिना सुरु होतो. ह्या महिन्यातील सूर्याचे भ्रमण मकर राशीत होत असते. ह्या दिवसापासून उत्तरायण सुरु होते. थंडीचा सोस असतो. त्वचेला तेलाने मर्दन आणि अभ्यंगाची गरज तर असतेच परंतु शरीराचे स्वास्थ्य तिळाच्या पदार्थानी जपले जाते. तिळाच्या वड्या,लाडू इ. पदार्थांचे सेवन केले जाते. ह्या दिवशी पतंग उडवणे हा सण साजरा केला जातो. उन्हात थोडी शारीरिक कसरत व्हावी हा उद्देश.\nह्या नंतर माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी म्हणजेच “महाशिवरात्री”. ह्या दिवशी शिव तत्व हजारो पटींनी कार्यरत असते. ह्याच महिन्यात वातावरणात एक बदल येऊ पहात असतो. थंडीच्या मौसमातून हळूहळू वातावरणात गरमी वाढू लागलेली असते. त्यामुळे पचनाच्या क्रियेत बदल होत असतांना आपल्याही आहारात तो बदल आणावा हे संदेश.ह्या महिन्यात थोडा उपवास करावा,फलाहार करावा.\nफाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिकेचे दहन केले जाते. ह्या दिवशी आपण “होळी पौर्णिमा “साजरी करतो. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की होळी पौर्णिमेला झाडे तोडून,फांद्या तोडून दहन केले जाते मग वृक्षलागवडीचा फायदा तो काय ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की पावसाळ्यात अनेक अनावश्यक रोपटी,झुडपे वाढलेली असतात. शरदऋतूत ही झुडपे,रोपटी वाळून गेलेली असतात. नारळाच्या पानांच्या सुकलेल्या झावळ्या असतात . होळी पौर्णिमेला ह्या गोष्टींचे दहन केले जाते परिणामी परिसर साफ होतो. दुसऱ्या दिवशी “धुळवडीला” म्हणजे रंग फासायची प्रथा लागू झालेली आहे. परंतु आपल्या पूर्वजांना ह्या “धूळवाडीतून” हा संदेश द्यायचा आहे की उन्हाळ्याचा प्रकोप वाढीस लागणार आहे. त्वचेसंदर्भातील संसर्ग ( skin infection/irritation ) होण्याचा संभव असतो. म्हणून आपल्या मातीतील मिनरल्स (Minerals ) चे त्वचेवर छान लेपण करावे. ( जॉर्डनमध्येही dead sea मध्ये अंघोळ केली जाते ).\nपहा आपली शास्त्रे किती प्रगत आहेत. प्रत्येक सण,प्रत्येक महिन्याची तिथी आणि आपले शरीरशास्त्र ह्यांची सांगड घालून आपल्याला वर्षभराचा “Diet Plan ” दिलेला आहे.त्याचे व्यवस्थित पालन केले तर प्रत्येक ऋतूबदलतांना डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. हल्ली जरा वातावरणांत बदल झाला की पडले आजारी आणि गेले डॉक्टरकडे असे चित्र दिसते. ह्याचे कारण आपण आपल्याला शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करीत नाही. बघा एकदा विचार करून. एक वर्षंतरी ह्याचे पालन करून पहा. experiment करून बघायला काय हरकत आहे \nआपल्या सणांबद्दलचा हा लेख आपला दृष्टिकोन नक्की बदलेल ही आशा.\nआपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा: [email protected]\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलVideo- फटाक्यांच्या बाजारपेठेत भीषण आग, एकाचा मृत्यू\nपुढीलजय शहासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या वेबसाईटवरुन हटवलं\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग १६ -शेअर बाजारात ट्रेडिंग करावी की दीर्घकालीन गुंतवणूक\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:21:46Z", "digest": "sha1:L2FCGFCDY75S6XNR4INHG2ITALJZFIIS", "length": 4244, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: बँकेतील रक्कम हॕकर्स पासून सुरक्षित कशी ठेवावी", "raw_content": "\nशनिवार, 12 अक्तूबर 2013\nबँकेतील रक्कम हॕकर्स पासून सुरक्षित कशी ठेवावी\nआजकाल लोकांचे बँक अकाउंट हॅक करून त्यामधील रक्कम परस्पर काढून घेण्याच्या घटना घडत अहेत. त्यासंबंधी मी माझे माझे विचार येथे मांडत आहे.\nभारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बँका मध्ये खाते उघडण्याचे स्वातन्त्र्य आहे त्याचा अवश्य वापर करावा. ज्या खात्यामध्ये आपली आयुष्य भराची मिळकत जमा केली असेल त्या खात्यासोबत अे टी एम किंवा डेबिट कार्ड चा वापर करू नये. तसेच इंटरनेट बँकिंग किंवा फोन बँकिंग चा देखील वापर टाळावा .\nबँकेतील खात्यामधील रक्कम चोरीस जाण्याचे कारण म्हणजे अे टी एम किंवा डेबिट कार्ड , तसेच इंटरनेट बँकिंग चा वापर करताना तुमच्या अकाउंट संबंधी माहिती चोरली जाणे हे होय.\nजर तुम्हाला वरील सुविधांचा वापर करणे अगत्याचे असेल तर त्यासाठी एक वेगळे बँक अकाउंट उघडून त्यामध्ये आवश्यक तितकी रक्कम वेळोवेळी भरून ठेवावी, म्हणजे जर कधी तो अकाउंट हॕक करण्यात आला तर केवळ त्यामध्ये असलेल्या रकमेची चोरी होईल, व दुसऱ्या खात्यामध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षित राहील .\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/19/purogami-2/", "date_download": "2018-04-23T07:20:59Z", "digest": "sha1:QK7CALYJ23J5BBUC7WFG4UGK3WAQTKV4", "length": 16017, "nlines": 89, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "माझे पुरोगामीत्वाचे आकलन-2 | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nपुरोगामी संकल्पनेचे भारतातील दोन मूळ प्रवाह आपण मागील भागात पाहीले. त्याची युरोपीय राष्ट्रांनी केलेली जडणघडण आणि जगात घडलेली दोन महायुद्धे यांचा फार मोठा प्रभाव प्रोग्रेसिव्ह चळवळ म्हणजेच प्रागतिक चळवळीवर पडलेला दिसून आला आहे. त्यामुळे या प्रगातिक चळवळींची जगभरात होणारी मांडणी ही तीन टप्प्यांत होते. ती म्हणजे युरोप खंडातील रेनेसांस म्हणजे प्रबोधनाचा कालखंड ते एकोणीसाव्या शतकातलं शेवटचं पाव शतक. यात धर्मसुधारणा, औद्योगिक क्रांती, बेसुमार शहरीकरण, मानवी जीवन जगण्याच्या बदललेल्या तऱ्हा यांचा समावेश होतो. पण या साऱ्या घटना फक्त सत्ताधाऱ्यांच्या चष्म्यातूनच लिहील्या गेल्या आहेत. त्यांची उभारणी आणि मांडणी सुद्धा सत्ताधाऱ्यांनीच केलेली होती. म्हणून वीसाव्या शतकाच्या पाव शतकआधी पर्यंत ही सर्व स्वतःला प्रागतिक म्हणवणारी राष्ट्रे अख्ख्या जगाला स्वतःच्या गुलामीखाली वागवत होते. वसाहतवादी धोरणं बाळगून ही राष्ट्रे स्वतःला प्रागतिक म्हणवून घेत होती.\nया धारणेला पहिला सुरूंग लागला तो 1890 मध्ये जेव्हा जर्मनीचा तत्कालीन चँसेलर बिस्मार्क याने सुरू केलेला वर्चस्ववादाचा प्रय़त्न युरोपमधलं वातावरण अस्थिर करून गेला. पुढे त्याचे पर्यावसन दुसऱ्या महायुद्धात झाले.\nपहिलं महायुद्ध घडून त्याच्या परिणामांतून बाहेर यायला युरोपाला 1920 साल उजाडावं लागलं. तोच हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे महायुद्धानंतरचं दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध, दहशतवाद, फॅसीझम आणि सिक्रेट सोसायटीची कारस्थानं, तंत्रज्ञानाचा जगातील काही मुठभरांकडे असलेला भरणा आणि त्याची सत्ता, अर्थव्यवस्थेतील प्रागतिक पावलं, शहरीकरणाचे बदललेले अर्थ, त्याचा मानवी आयुष्यावर झालेला परिणाम, मानवी मूल्यांमध्ये घडून आलेला कमालीचा बदल, स्वार्थ, विचारधारा या साऱ्या घटकांचा अंतर्भाव तिसऱ्या टप्प्यात होतो.\nयाच तिसऱ्या टप्प्यात 2001 सालचं ट्विन टॉवर पाडलं गेल्यानंतर एंड ऑफ आयडीयोलॉजीचा जो गवगवा करण्यात आला होता त्याचा सर्वात जास्त व्यापक परिणाम भारतासारख्या चळवळींचं आणि कार्य़कर्त्यांचं मोहोळ\nजपणाऱ्या देशावर झालेला आहे. याबाबतचं विवेचन फारच थोड्या समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. ते सहजपणे उपलब्ध आहे. वाचता येईल.\nमार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्सने प्रोग्रेसिव्हीजम च्या अंध आणि बेसुमार अंगिकारामुळे होणाऱ्या परिणामांची जी मांडणी केली होती तीच मांडणी दुसऱ्या टप्प्यात अख्ख्या जगाने पाहीली. त्यानंतर जगात नवीन विचारप्रवाह सुरू झाले. आणि युद्धाच्या परिणामांमुळे संवेदनशील झालेल्यांनी मार्क्स आणि एंजल्स ने सुचवलेल्या, मांडणी केलेल्या प्रोग्रेसेव्हिजमचा अॅक्सेप्टंस करायला सुरूवात केली. युरोपातून आलेल्या या प्रागतिक वादात फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वांचा प्रचंड मोठा रोल होता. इथं मी युरोपातून आलेल्या थॉट बद्दल बोलत आहे. हा थॉट भारतात अतिशय वेगानं दाखल झाला तो १९२० ते १९२५ च्या सुमारास. इथे पुन्हा एक गोष्ट अधोरेखित व्हावी ती अशी की मी इथे तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलत आहे.\nपुरोगामी हा शब्द मराठी भाषेतला. पण संपूर्ण भारतात प्रोग्रेसिव्ह चळवळीसाठी प्रागतिक, प्रगतीशील हिदीसाठी, तर ऊर्दू भाषेनं तरक्की पसंद शब्द स्विकारला खरा पण जाहीर संबोधनात त्यांनीही प्रगतीशील शब्दाला मान्यता दिली.\nब्रिटीशपूर्व भारतात पहिली प्रोग्रेसिव्ह संघटना उभी राहीली. ( इथे मी संघटना म्हणत आहे.)\nअंजुमन तरक्की पसंद मुस्सनाफिन-ए-हिंद …\nज्याचे इंग्रजी नाम हे प्रोग्रेसिव्ह रायटर्स होते तर\nहिंदी आणि मराठी वृत्तपत्रात त्यांचा उल्लेख हा अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ म्हणूनच केला जात असे. ही संघटना प्रागतिक विचारांच्या ऊर्दू लेखक-कवी-शायर-गझलाकारांची चळवळ होती. जी संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत असे. उपलब्ध कागदपत्रांवरून असे लक्षात येते की ही चळवळ सर सय्यद अहमद यांच्या चळवळीच्या ताकदीची होती. यातील सर्वच लेखक-कवी हे डाव्या विचारांचे होते.\nआणि हे बिल्कूल नाकारून चालणार नाही की भारतात प्रोग्रेसिव्ह चळवळ ही डाव्यांनीच आणली. भारतातला थॉट हा नंतर त्यात जोडला गेला हा भाग वेगळा. या चळवळीची सुरूवात 1930 च्या दरम्यानची. लंडन, कोलकाता पासून देशातल्या मोठमोठ्या शहरात ही चळवळ पसरली होती. या चळवळीनेच भारताला आणि पाकिस्तानला फैज अहमद फैज, मंटो, ईस्मत चुगताई, साहीर लुधयानवी सारखे विचारवंत, कृतीशील कलावंत दिले.\nदुसरा सगळ्यात मोठा पाया भरला गेला तो स्वातंत्र्योत्तर भारतात… जेव्हा सदानंद बाकरे, हरी अंबादास गाडे आणि त्यांच्या सात आठ साथीदारांनी मिळून 1960 च्या दशकात बाँम्बे प्रोग्रेसिव आर्टिस्ट ग्रुपची स्थापना केली. कलेच्या प्रांतातील हा सर्वात मोठा बदल होता. या सोसायटीनं सत्तांतरण झाल्यानंतर आलेल्या सरकारकडून जे अपेक्षाभंग झाले त्यावर कडक ताशेरे ओढायला सुरूवात केली. ते ही आपल्या कलेतून. चित्रांतून. फोटोतून. त्या सहाही चित्रकारांची नावे आता आठवत नाहीत. शोधून जरूर टाकेन. ते सर्वच्या सर्व डावे होते. मार्क्सवादाने प्रभावित होते. त्यांनी भारतीय परिप्रेक्षातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलेतून भाष्य केलं. एम एफ हुसैन सुद्धा याच परंपरेचा भाग.\nपण दूर्दैव असं होतं की. या चळवळीचं नेतृत्व स्वातंत्र्यानंतर समाजातील सवर्ण आणि सर्व प्रकारच्या सत्ता उपभोगणाऱ्या समुहाच्या प्रतिनिधींकडेच राहीलेले होते. त्यामुळे डाव्यांखेरीज फारसे कुणी आलेले नव्हते. साठच्या दशकात समाजवाद्यांनी या परिघात स्वतःला जोडून घेणे पसंत केले परंतू परत मुद्दा तोच उद्भभवला अॅप्रोप्रिएशन आणि लीडरशीपचा. तिथं मागासवर्गीयांना तेव्हा कोणतं स्थान होतं ना नंतरच्या काळात मिळेल असं काही वाटलं … त्यातूनच मग मागास चळवळींनी स्वतःचे परिघ उभारले. स्वतःचं साहित्य डेवलप केलं आणि पँथरसारखी संघटना सुद्धा…\nप्रोग्रेसिव्ह असणं म्हणजे केवळ उजव्यांविरोधात बोलणं नाही. विरोध करताना सशक्त विद्रोह आणि त्याला पुरक साहित्याची संसाधनाची उभारणी मांडणी करणे गरजेचे असते. ते दूर्दैवाने ऐंशीच्या दशकापासून झालेले नाही.\nही संकल्पना सवर्णांनी दोन प्रकारे वापरून घेतली…\n1. स्वतःचा गिल्ट काँशीयसनेस लपवण्यासाठी\n2. स्वतःचं उजव राजकारण शाबूत ठेवण्यासाठी त्यांना एका शत्रुची गरज लागते म्हणून… पुरोगामी चळवळीला बदनाम करणे, संकल्पनेला, थॉटला बदनाम करणे घडते…\nभारतात मुस्लिम आले आणि मुसलमानांना जात चिकटली. ख्रिश्चनांना चिकटली… मग प्रागतिक चळवळ कशी अपवाद राहील… बरं…\n← माझे पुरोगामीत्वाचे आकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/12/learn-python-in-marathi-part-5-copy.html", "date_download": "2018-04-23T07:12:24Z", "digest": "sha1:JP3OYPIEC4BPBVZMJTGKHNT5WCUNP3VA", "length": 9995, "nlines": 100, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi Part 6 Copy Lists", "raw_content": "\nबुधवार, 20 दिसंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये एका यादी (लिस्ट) ची (कॉपी) प्रतिलिपी/प्रतिकृती/ नक्कल कशा रीतीने केली जाते ते पाहू. पायथॉन मध्ये = या चिन्हाचा वापर करून आपण त्याची एक नक्कल (Copy) बनवू शकतो. ही नक्कल (dynamic) सक्रीय असते, म्हणजे एकदा नक्कल करून झाल्यावर जर मूळ यादी (सुचि) मध्ये काही बदल केल्यास लगेचच तिच्या नकलेमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते. इतकेच नाही तर नकलेमध्ये काही बदल केल्यास त्याचे प्रतिबिंब मूळ प्रतीमध्ये पडलेले दिसून येते.\nआपण याचे एक उदाहरण पाहू\nआता आपण या यादीची एक नक्कल बनवू\nया ठिकाणी आपण Cities2 या नावाने एक नक्कल बनवली आहे. तर Cities ही आपली मूळ यादी आहे. अपन दोन्ही याद्यां मधे काय आहे हे पाहू.\nखरे पहिले तर वरील कमांड मुळे Cities या यादीला Cities2 हे अजून एक नाव दिले गेले आहे. येथे दोन लिस्ट्स बनवले गेले नाहीत. तर एकाच लिस्ट ला दोन नावे दिली गेली आहेत. यामुळे याला शालो कॉपी असे संबोधतात.\nदोन्ही मधे सारखीच नावे आहेत. आता आपण मूळ यादीच्या नकले मध्ये एक नवीन नाव जोडू\nआता Cities2 या यादी मध्ये आपल्याला चार नावे दिसतील\nया ठिकाणी आपण मूळ यादी Cities ला अजून स्पर्श केला नाही. तरीही आपण Cities यादी मध्ये काय दिसते ते एकदा तपासून पाहू\nयेथे चार नावे दिसतात. म्हणजे प्रती मध्ये केलेला बदल मूळ यादी मध्ये दिसू लागला. आता आपण मूळ यादीत बदल करून पाहू\nया ठिकाणी यादीत अजून एक नाव जोडले गेले. आपण आता Cities2 उघडून पाहू\nतर मूळ यादी मध्ये केलेला बदल हा लगेचच त्याच्या प्रतीमध्ये देखील दिसून येतो. तर अशा रीतीने पायथॉन मध्ये याद्यांची प्रतिकृती ही (dynamic) सक्रीय असते आणि एका यादीत केलेला बदल हा आपोआप दुसऱ्या यादीत पण झालेला दिसतो\nपण पायथॉन मध्ये एक सूचि/यादी (लिस्ट) बनवण्याचा हा एकमेव मार्ग नाही. आपण Slice स्लाइस [:] या चिन्हाचा प्रयोग करू शकतो. ते कसे करतात हे पाहू\nपहिल्यांदा एक नवीन यादी/ सूचि (लिस्ट) बनवू\nआता मी यादी (लिस्ट) ची प्रत (कॉपी) बनवताना स्लाइस [:] चा वापर करतो\nआता आपण Cities2 मध्ये काय आहे ते पाहू\nआता आपण Cities2 या यादी मधून एक नाव काढून पाहू\nआता हे पाहू की मूळ यादी /सूचि/लिस्ट मध्ये काही बदल झाला आहे काय\nनाही मूळ यादी मध्ये काहीही बदल दिसून येत नाही\nस्लाइस (slice) चिन्हाचा वापर करून जर यादी (लिस्ट) ची (प्रत) कॉपी बनवली तर तयार झालेल्या यादीचा त्यानंतर मूळ यादीशी काही संबंध रहात नाही. आणि एका यादीत बदल केल्यास त्याचा दुसऱ्या यादीवर काही परिणाम होत नाही.\nही पद्धत फक्त एक स्तरीय लिस्ट साठी वापरता येते. जर कंपाउंड लिस्ट म्हणजे लिस्ट मधे लिस्ट असतील तर त्यासाठी डीप कॉपी ही पद्धत वापरली जाते.\nजेव्हा आपण = या ऑपरेटर चा वापर करतो तेव्हा चालू लिस्टलाच अजून एक नाव दिले जाते. यालाच शालो कॉपी म्हणतात. पण खरोखरची कॉपी (deepcopy) मेथड ने बनवता येते\nयासाठी पायथॉन शेल मध्ये तुम्हाला वरील सेंटेंस लिहावे लागेल. आता आपण डीप कॉपी वापरून लिस्ट ची कॉपी बनवू आणि त्याला टेस्ट करू\nतर अशा रीतीने डीप कॉपीचा वापर केला जातो. डीप कॉपी ही मेथड सिंपल लिस्ट, कंपाउंड लिस्ट किंवा नेस्टेड लिस्ट ची कॉपी बनवण्यासाठी वापरली जाते.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/school-of-transgende-in-pakistan-118041700003_1.html", "date_download": "2018-04-23T07:28:17Z", "digest": "sha1:FHHL7DAF6SKYDP5S3LVUCMQPOGLI656P", "length": 12500, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला येत नाहीत. शिक्षण आणि योग्य ज्ञानाच्या अभावी आधीच मागे पडलेले हे लोक समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. मात्र पाकिस्तानातील नव्या प्रयोगाने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल उचलले आहे.\nपाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठी पहिली शाळा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा हा पहिलाच प्रकल्प आहे. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशन (इएफएफ)चे कार्यकारी संचालक मोईज्जाह तारिक यांनी या उद्घाटनानंतर बोलताना सांगितले, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्याआधारीत प्रशिक्षणही या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी फॅशन डिझायनिंग, सौंदर्यशास्त्र, एम्ब्रॉयडरी, शिवणकाम, पाकशास्त्र, ग्राफिक डिझायनिंग अशा विविध विषयांमध्ये रुची असल्याचे सांगितले होते, त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.\nया शाळेचे मालक असिफ शहजाद म्हणाले, या शाळेत तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 2016 साली इंडोनेशियात तृतीयपंथीयांच्या शाळेला बॉम्बने उडवून देण्यात आले. त्यामुळे मला अतिशय वाईट वाटले. मुस्लीम देशांमध्ये तृतीयपंथीयांसाठी असणारी ती एकमेव शाळा होती. त्यानंतर आम्ही तृतीयपंथीयांना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला.\nया शैक्षणिक संस्थेमधून मुलांना डिप्लोमाचे शिक्षण घेता येणार आहे. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना नोकरी मिळवणे शक्य होणार आहे किंवा त्यांना व्यवसाय करायचा असेल तर एनजीओची मदत मिळणार आहे. तसेच या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नसेल. पाकिस्तानमध्ये 2017 सालच्या आकडेवारीनुसार 10,418 तृतीयपंथी आहेत असे पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने स्पष्ट केले होते. त्यापैकी पंजाब प्रांतामध्ये 64.4 टक्के म्हणजे 6,709 तृतीयपंथी असल्याचे त्यात नमूद केले होते.\nआजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाच दिवस चिंतन बैठक\nयंदा देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त\nमुंबईमध्ये आयपीएलदरम्यान महिलेची छेडछाड\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर\nयंदा अक्षयतृतीयेला सोन्याचा सर्वाधिक भाव\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2013-09-13T15:03:00-07:00&max-results=10&reverse-paginate=true", "date_download": "2018-04-23T07:12:47Z", "digest": "sha1:UL7YTZXSI7GXIRUUTDN6JJ67PUFKZQ4A", "length": 9249, "nlines": 149, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\nशब्दाविना बोलणारा, स्पर्शातूनी भेटणारा,\nमुका गोड अनुराग तू..♥♥♥\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/amber-bharari-ambernath-cine-festival/", "date_download": "2018-04-23T07:54:12Z", "digest": "sha1:3EC5HQET4CDB7YFBULV7AQB4ZZOPOTMT", "length": 15327, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "उपनगरातला महोत्सव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nउपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून कौतुकाचा विषय ठरलेल्या ‘अंबर भरारी’ या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवातील पुरस्कारांचे वितरण २६ नोव्हेंबरला अंबरनाथच्या गावदेवी मैदानात होणार आहे. यंदाचे महोत्सवाचे तिसरे वर्ष असून यावेळीही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. ‘नातवंड’, ‘मुंबई किनारा’, ‘सॉरी’, ‘रायरंद’, ‘नॉट अ ब्रेकिंग न्यूज’, ‘हॅप्पी बर्थ डे टू यू’, ‘नऱ्या’, ‘घुमा’, ‘खोपा’, ‘प्रतिभा’, ‘काव्या’, ‘बाळ भीमराव’, ‘ब्रेव्हहार्ट’, ‘गणू’, ‘ट्रकर’ असे एकाहून एक सरस मराठी चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले.\nयोगेश सोमण यांच्या ‘माझं भिरंभिरं’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात २१ सप्टेंबरला झाली, तर ३० ऑक्टोबर रोजी गिरीश मोहिते यांच्या ‘सर्वनाम’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. ‘अंबर भरारी’ संस्थेचे संस्थापक सुनील चौधरी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, निखील चौधरी आदींनी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली, तर महोत्सव समितीतील जगदीश हडप, गिरीश पंडित, अभय शिंदे, अनिल कवठेकर, डॉ. राहुल चौधरी यांनी चित्रपटांचे परीक्षण केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलरोमहर्षक सामन्यात विजयासह हिंदुस्थानने टी-२० मालिका जिंकली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/horoscope-8-to-14-october-2017/", "date_download": "2018-04-23T07:51:25Z", "digest": "sha1:USXVDDZ5O62R5C6BZYLQA5Z7QM4MMXC6", "length": 22160, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "रविवार ८ ते शनिवार १४ ऑक्टोबर २०१७ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nरविवार ८ ते शनिवार १४ ऑक्टोबर २०१७\nमेष – मनोबल वाढवा\nअडचणी निर्माण करण्याचा व तुमचे मनोधैर्य कोणत्या घटनेने खचेल याचा प्रयत्न चहूबाजूंनी केला जाईल. तुमचे मानसिक बळ मात्र टिकून राहील. वाटाघाटीत तणाव व वाईटपणा स्वीकारण्याची वेळ येईल. कुटुंबात तुमचे मत पटवणे कठीण आहे. समस्या वाढतील. प्रतिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करा. शुभ दिन : ९,१०.\nवृषभ – परिश्रमांचा कस लागेल\nमहत्त्वाची भेट घेऊन कठीण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात आहे ती परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मेहनत करून तुमचे अस्तित्व टिकवायचे आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या व निर्णय ठरवा. नाट्य-चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळू शकेल. शुभ दिन : ११,१२.\nमिथुन – संयम बाळगा\nआठवडय़ाच्या सुरुवातीला संतापजनक घटना कुटुंब, नोकरी व व्यवसायात घडू शकते. संयम ठेवा. तुमचा प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न करता येईल. हे सर्व तात्पुरते असेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टीका होईल. अनाठायी खर्च करावा लागेल. गुंतवणूक करताना चौकस बुद्धी वापरा. शुभ दिन : १३,१४.\nकर्क – नवीन संधी मिळतील\nव्यवसायात जम बसवता येईल. आठवड्याच्या मध्यावर किरकोळ वाद भागीदाराबरोबर होईल. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे यशस्वीपणे मांडता येतील. वर्चस्व सिद्ध करता येईल. शिक्षण, नोकरीसाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. परिचय होतील. शुभ दिन : ८,९.\nसिंह – योजना मार्गी लागतील\nकठीण वाटणारे व दडपण आणणारे काम पूर्ण करता येईल. प्रेमाने व सलोख्याने वागा. कोर्ट केसमध्ये अडचण येऊ शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व पाहून विरोधक सावध होतील. व्यवसायातील योजना मार्गी लागतील. नावलौकिक मिळेल व उत्तम आर्थिक लाभ मिळेल. शुभ दिन : ९,११.\nकन्या – मनासारख्या घटना घडतील\nविचारांना दिशा मिळेल. अडचणीत आलेले प्रश्न मार्गी लागतील. या आठवड्यात मनाप्रमाणे घटना सर्वच क्षेत्रांत घडतील. व्यवसायात योग्य निर्णय घ्याल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात पाहिजे ते घडण्याची आशा निर्माण होईल. मोठे आश्वासन मिळेल. अहंकार मात्र ठेवू नका. कोर्ट केसची चिंता मिटेल. शुभ दिन : १३,१४.\nतूळ – तडजोडींचा काळ\nहवा येईल तशी पाठ फिरवण्याशिवाय पर्याय नसेल. सर्वच ठिकाणी तडजोड करावी लागेल. कौटुंबिक ताणतणाव वाढेल. जबाबदारीने वागावे लागेल. कोणत्याही क्षेत्रात उतावळेपणा व अति आत्मविश्वास ठेवणे प्रतिष्ठेला धोकादायक ठरू शकते. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांची नाराजी होईल. शुभ दिन : ११,१२.\nवृश्चिक – जबाबदारी वाढेल\nव्यवसायात पूर्वी घेतलेला अंदाज अचानक बदलू नका. चूक होऊ शकते. कौटुंबिक ताण-तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. राजकीय – सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेण्यास वेळ लावू नका. प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. नवीन जबाबदारीचे काम स्वीकारावे लागेल. शुभ दिन : ९,१०.\nधनु – विचारपूर्वक निर्णय घ्या\nतुम्ही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून काही निर्णय घेता; परंतु या आठवडय़ात तुमचे मन अस्थिर होईल. वाटाघाटीसंबंधी चर्चा करताना एखादा विचार तुम्हाला त्रस्त करणारा असू शकतो. व्यवसायात चढ-उतार राहील. प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत तडजोड करावी लागेल. कलाक्षेत्रात काम मिळेल. शुभ दिन : ११,१२.\nमकर – सकारात्मक कालावधी\nआठवड्याच्या शेवटी तुमची अनेक क्षेत्रांतील अनेक कामे मार्गी लागतील. विचारांना व योजनेला चालना मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना कमी लेखू नका. तुमची घोडदौड सुरू राहील. कुटुंबात आनंद वाढेल. खरेदी-विक्रीत फायदा होईल. जुने वाद दूर होतील. व्यवसायात नव्या दिशेने वाटचाल होईल. शुभ दिन : १३,१४.\nकुंभ – मनोबल राखा\nराजकीय क्षेत्रात तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचे मुद्दे अवास्तव वाटू शकतात. तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. जवळच्या माणसाची चिंता वाटेल. कोणत्याही क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका व घेतलेला निर्णय बदलण्याची घाई करू नका. शुभ दिन : ८,११.\nमीन – कर्तव्याला प्राधान्य\nबिघडलेले नाते अथवा व्यवसायातील करार नव्याने करण्यात यश मिळेल. जिद्द ठेवा. भावना व कर्तव्य यांची गल्लत करू नका. जमिनीचा व्यवहार मार्गी लावता येईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात मेहनत केल्याचे श्रेय तुम्हाला मिळू शकेल. रेंगाळत पडलेली कामे पूर्ण करा. नावलौकिक वाढेल. शुभ दिन : १३,१४.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकळी रुतते आमच्या गळी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभविष्य – रविवार २२ ते शनिवार २८ एप्रिल २०१८\nरविवार १५ एप्रिल ते शनिवार २१ एप्रिल २०१८\nभविष्य – रविवार १५ ते शनिवार २१ एप्रिल २०१८\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2012/01/blog-post_3563.html", "date_download": "2018-04-23T07:12:47Z", "digest": "sha1:NF5KTYPFLEGSLF3NRTXWZ66HB5I6O3QO", "length": 11168, "nlines": 173, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: प्रेम हे काय असतं...!", "raw_content": "\nप्रेम हे काय असतं...\nप्रेम हे काय असतं...\nनाही कळणार कधीच,प्रेम हे काय असतं,\nत्यात पडल्या शिवाय कसं कळेल,ते किती खोल असतं;\nसागरा एवढं अथांग असतं,\nकि किनारी रेती एवढं ओलं असतं;\nअंबरा एवढं आच्छादित असतं,\nकि त्यातल्या सूर्या बिंबा एवढं,भेदीत असतं,\nकि रात्री एवढं,प्रणय-बद्ध असतं;\nआकाशी चंद्रा एवढं, दुधाळ असतं,\nकि कधी त्याला झाकतं,आभाळ असतं;\nभोवतालच्या चांदण्यांन एवढं,शिंपित असतं,\nकि मद मस्त रात राणीच्या फुलांनी,गुंफीत असतं;\nप्रियकराच्या मोहक स्पर्श्यानं,प्रणयी थाट असतं,\nकि उशीर करत असलेल्या,त्याची पाहती,चातकी वाट असतं;\nतो आला कि त्याच्यावर रुसून,फुगणं असतं,\nकि त्याचाकारिता स्वतः झालेलं,प्रेम-रुग्ण असतं;\nतो न बोलला तर,आतल्या आत गुदमर्ण असतं,\nकि त्याच्या चुकून झालेल्या स्पर्शानी,मोहरून अध्मर्ण असतं,\nत्याला मनावायच्या ना ना तर्हांनी,रंगीत असतं,\nकि त्यांनी दुखावलेल्या शब्दानं,मन भंगीत असतं;\nत्याच्या छातीवर डोकं ठेवून,हुंद्कावणं असतं,\nकि त्याच्या एका घेतल्या पप्पी ने,सुखावणं असतं;\nत्याच्या एका प्रखर नजरेनं,घायाळणं असतं,\nकि त्याच्या पान्घ्रुणीत उघड्या पाऊलांना,पायाळणं असतं;\nत्याच्या मिठीत मुसळधार पावसी,छत्रावणं असतं,\nकि धिटावल्या त्याच्या हिमतीला, कात्रावणं असतं;\nदोन हाथी त्याला मानेत मांडावून,केशी कुरवाळणं असतं,\nकि त्याच्या विशाल पिळदार पाठी डोकावून,हिरवळणं असतं;\nत्याच्या पाशी,मिलनीत श्वासी,धुन्दावणं असतं,\nकि त्याच्या पांघरूणी ढिलावून,रात्र मंदावणं असतं;\nत्याच्या स्वाधीन स्वतःस,कुस्कर्ण असतं,\nकि त्याच्या मिश्कील खोड्यांना,मस्कर्ण असतं;\nत्याच्या पुरुषी अहंकाराला, जपणं असतं,\nकि त्याच्या जोडीदारी करिता,तपणं असतं;\nत्याचं तारुण्यीत ऐश्वर्य,फक्त भोगणं असतं,\nकि त्याच्या करिता स्वतःस,आजन्म त्यागणं असतं;\nकाय कळणार प्रेम हे पातळ पाणी,कि दुधावरची साय असतं,\nप्रेमात पडल्याशिवाय कळूच नाही शकत,कि प्रेम हे काय असतं...\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nडोळ्यात मी तयांच्या खटकून जात आहे\nडोळ्यात मी तयांच्या खटकून जात आहे\nजर माती म्हणाल मला\nतुला सोडुन जान्याची खंत\nकरतेय मी तिरस्कार मित्र शब्दाचा , तेव्हापासून ,जेव...\nआजवर काही मागीतल नाही\n आणि किती दिवस स्वताला सावरायचं कस \nप्रेम हे काय असतं...\nगर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे\nएक खरी छोटीशी प्रेम कहाणी, must read..\nआता मला न राहायचे\nदिव्य शक्ती ओंजळीत तुजीया\nहातांची मनगटे कडक झाली\nगरज आहे आज मला\nविश्वास होता माझा तुझ्यावर स्वतापेक्षा जास्त ... क...\nशब्दांशी खेळावं बागडावं आनंदानी बोलावं\nउत्तुंग भरारी घेऊ या\nहोते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी\nतुम्हारी गहेरी आँखों से\nतुला बघताच माझे हाल काय झाले\nशब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ...\nस्वताने स्वताला सावरणे आता\nआला वसंत तेव्हा मोका टळून गेला\nमी धनाना पुजारी माले धन पाहिजे\nआजची रचना आपणास गझल प्रमाणे प्रत्येक कडव्याचा\nविवेक बुद्धी हमखास पडलीये गहाण\nका असे तू प्रेम..\nआयुष्याचे किती टप्पे गाठ्लेत…\nतुझे सूर सांगून गेले\nतू परतोनी मागे यावे\nतू माझी नसलीस तरी माझी आहेस \nतू माझी नसलीस तरी माझी आहेस \nमाझी कमळा बकुळा तू\nअवखळ पाऊस आला मन पाणी पाणी झालं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/31/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T07:25:18Z", "digest": "sha1:R4SH7XNHHYI3ZYIOUMF23FO6LA7M2P4W", "length": 19797, "nlines": 98, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "कच्चे गोश्त की बिर्याणी… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nकच्चे गोश्त की बिर्याणी…\nबिर्याणी हा प्रकारच भन्नाट. खिचडी बनवावी किंवा मटण भात बनवावा इतकं सोप्पं नाही. बिर्याणी म्हणजे लगीन घरात चालणारा सोहळाच. नजाकती शिवाय बिर्याणीचं बनणं नाही. खरं तर चांगली बिर्याणी बनवता येण्यासाठी आधी तुम्हाला बिर्याणीवर प्रेम करता येणं फार गरजेचं असतं. दुसरं म्हणजे आपल्या जिभेच्या वागण्यानुसार मसाल्याचे अंदाज बांधता येणं फार महत्त्वाचं असतं. बिर्याणीसाठीचा मसाला जर मोजून मापून वापरला तर ती म्हणावी तशी मजा देणार नाही.\nबिर्याणी बनवण्याचं एक भन्नाट सिक्रेट आहे. तुम्हाला जर परफेक्ट बिर्याणी बनवायची असेल तर तुम्हाला ती सतत बनवत रहायला पाहीजे. घ्या ही रेसेपी ..\nबासमती तांदूळ:- बिर्याणीतील सर्वात महत्त्वाचा घटक. तांदूळ बासमती नसेल तर बिर्याणी खाण्यात मजा नाही. साधारण ६० ते ८० रुपये किलोपर्यंत चांगल्या प्रतीचा बिर्याणी क्वालिटी राईस बाजारात सहज उपलब्ध आहे. फक्त तो घेताना त्याचा सुगंध, त्याची लांबी आणि चवीसोबत त्याला दाताखाली हलकेच चावून बघणं ही क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे. दाण्याचा कडक आवाज आला आणि चवीला गोड लागला तर बिंदास तोच निवडावा. तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तर सरळ पॅक्ड बॉक्समधले तांदूळ निवडले तरी चालतील.\nचिकन, मटण नायतर डायरेक्ट बारा नंबर\nजाडे मीठः- ज्याला आपण खडा नमक म्हणतो असे मीठ\nभरपूर ताजी कोथिंबीर आणि पुदीनाः- बिर्याणी हेवी स्पाईसेस वाली असते. मसाल्याच्या माऱ्यात ही दोन पानं कुलंटचं काम करतात. हिरव्या मिर्च्या सुद्धा लागतात बरं..\nखडा गरम मसाला:- दालचिनी, धने, जिरे, लवंगा, काळी मिरी, दगडफुल, तेजपत्ता, छोटी इलायची, मोठी इलायची, हलकंसं सुंठ, लाल मिर्ची पावडर, हळद, शहाजीरे, राई, धने वगैरे वगैरे (दिमतीला भरपूर असू द्यावा)\nमसाला तयार करण्याच्या दोन पद्धतीः- बिर्याणीसाठी दोन प्रकारे मसाले बनवावेच लागतात. त्यातला पहिला प्रकार हा साधा सोपा त्यात काहीही करायचे नसते. अख्खा खडा मसाला जसाच्या तसा वापरायचा असतो. दुसऱ्या प्रकारात सगळे खडे मसाले हलकेसे भाजून त्याला बारीक कुटून घ्यावा. हा मसाला हातानेच कुटावा. कुटताना वेगात कुटू नये. मसाल्याचा मुख्य कार्य़भाग हा फ्लेवर आणि सुगंध देण्याचा असतो. त्या मसाल्याला मिक्सर मध्ये बारीक केलं तर अख्खा मसाला जळून जातो. मग हवा असलेला फ्लेवर मिळत नाही. त्यामुळे जरा सावधानतेनंच पावडर मसाला तयार करावा.\nकच्ची पपई आणि भरपूर दहीः- मटण जर दोन किलो असेल तर किमान अर्धा किलो दही आवश्यक\nतळलेला कांदाः- बिर्याणीतील सर्वात महत्त्वाचा हिस्सा म्हणजे तळलेला कांदा. ज्याला बरिस्ता नाव रूढ आहे. हा कांदा साधारण पद्धतीने तयार होत नाही. त्यासाठी कांद्याला विशेष ट्रिटमेंट द्यावी लागते. बरिस्ता तयार करण्यासाठी नवा कांदा उपयोगाचा नसतो. त्यासाठी जुन्या कांद्यालाच पहिली पसंती दिली पाहीजे. जुन्या कांद्यात तुलनेने पाणी कमी असते. हा कांदा सोलून काढल्यानंतर त्याला फक्त स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. पाण्यानं धूवू नये. अनेकदा डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून कांदा सोलल्यानंतर थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवला जातो. पण असले प्रयोग बरिस्त्याच्या कांद्यावर करू नयेत. हा कांदा समान आकाराच्या स्लाईस मध्ये कापून घ्यावा. आणि गरम तेलात व्यवस्थित तळून घ्यावा. कांदा व्यवस्थित लालसर झाल्यावर त्याला टिश्श्यू पेपर वर काढून पंख्याखाली किमान अर्धा तास तरी ठेवावा. हा कांदा किमान दोन महिने टिकतो. त्यामुळे आधीच बनवून हवाबंद डब्ब्यात ठेवला तर तो नंतर देखील वापरता येतो.\nटोमॅटोः- जर दही योग्य प्रमाणात असेल तर टोमॅटोची तशी गरज राहत नाही. परंतू आपण कमी तिखट खाणारे असाल किंवा मटणाची क्वांटिटी ही दहा किलोच्या आसपास असेल तर टोमॅटो जरूर वापरावेत. बिर्याणीसाठी टोमॅटो वापरताना आधी ते हलक्या तेलात तळून घ्यावेत. त्यानंतर तळलेले टोमॅटो मिक्सर मधून काढून त्याची प्युरी बनवून घ्यावी.\nअद्रक-लसून-मिर्ची पेस्टः- दोन किलो मटणासाठी पाव किलो लसूण, पाव किलो अद्रक, ५० ग्राम हिरव्या मिरच्या, ५० ग्राम लाल मिरच्या एकत्र दळून घ्याव्यात. त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करावी.\nग्लासभर म्हशीचे दूध, थोडीशी केशर, केवडा जल, तुप, तेल, मीठ, पाणी, गव्हाचे पीठ, लिंबू, कोळसा.\nबिर्याणी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती अशी की जेवढे मटण किंवा चिकन असेल तेवढाच भात आणि तेवढ्याच वजनाचे कांदे बिर्याणीत असणं अगदी गरजेचं आहे. जर तसं नसेल तर बिर्याणीची चव गेलीच तेल लावत. सर्वात आधी मटण स्वच्छ धुऊन घ्यावं. त्यातून लाल पाणी नितरवून घ्यावं. मटण व्यवस्थित नितरलं की मगच ते मॅरिनेशनसाठी घ्यावं. मॅरिनेशनसाठी सर्वात आधी भांड्यात थोडंसं तेल, शक्य असल्यास चमचाभर तुप अथवा बटर जे अवेलेबल असेल ते घ्यावं. त्यात गरजेनुसार हळद, लाल मिर्ची पावडर, मीठ, दोन लिंबू, सगळा खडा मसाला आवश्यकतेनुसार थोडा थोडा घालावा. आणि मटणासोबत मिक्स करून घ्यावं. नंतर अद्रक, लसूण, हिरव्या मिर्च्या यांची पेस्ट समान प्रमाणात घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदीना, कच्ची पपई (अर्धी वाटी) आणि साधारण एक किलो तळलेला कांदा, टोमॅटो प्युरी घालून पुन्हा एकदा मटणासोबत त्यांना एकजीव करून घ्यावं. मग हे मॅरिनेटेड मटण किमान चार तासांसाठी शांत ठेवून द्यावं.\nबासमती तांदळाला स्वच्छ धूवून किमान तासभर भिजत ठेवावं. नंतर एका भांड्यात उकळत्या पाण्यात जाडं मीठ, शहाजीरे, दालचिनी, लवंग, काळे मिरे, वेलदोडे, छोटी आणि मोठी इलायची थोडी थोडी घालून पाणी किमान पाच मिनिटे वेगात उकळू द्यावं. पाण्यातून मसाल्याचा सुगंध यायला लागल्यावर भिजवलेला तांदूळ त्यात अड करावा. साधारण सात ते आठ मिनिटात भात हा अर्धा शिजून तयार होतो. भातात पाणी अगदी बेतानं घालावं. भात हा अर्धाच शिजवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणातच पाणी घालावं. भात अर्धा शिजला की भाताचा रोल संपला.\nतळ पसरट असलेल्या पातेल्यात तुप घेऊन ते हलकंसं वितेळपर्यंत गरम करावं. त्यात चार तासांपासून मॅरिनेट केलेलं मटण टाकावं. मटण तळलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचा समांतर थर झाला की त्यावर पुन्हा एकदा कोथिंबीर, पुदीना, तळलेला कांदा, जमल्यास अद्रकचे बारीक बारीक स्लाईस किंवा दांड्या टाकाव्यात. मग त्यावर अर्धा शिजलेला भात टाकून पुन्हा एकदा भाताची लेअर नीट समान पातळीवर पसरवून घ्यावी. मग भातावर पुन्हा एकदा पुदीना, कोथिंबीर, तळलेला कांदा टाकावा. शक्य असल्यास गुलाबजल किंवा केवडा वॉटर चमचाभर भातावर पसरवावं. नंतर दुधात केसर आणि थोडंसं तुप घालून त्याला गरम करून घ्यावं. हे मिश्रण पूर्ण भातावर एकदा शिंपडून घ्यावं.\nपुदीना अगदी योग्य पद्धतीने पसरलेला आहे की नाही याची स्वतःच खातरजमा करून घ्यावी. बिर्याणी खाताना त्याची चव आपल्याला जाणवत नाही पण मसाल्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी पुदीनाच काम करतो. म्हणून पुदीना मस्ट.\nबिर्याणीचे थर लावून झाल्यावर पातेल्याभोवती गव्हाचं मळलेलं पीठ गोलाकार करून लावून द्यावं. जेणेकरून पातेल्यावरचं झाकण एकदम घट्ट बसेल. एकदा झाकण घट्ट बसलं की त्यावर काहीतरी वजन ठेवून फास्ट गॅसवर किमान दहा मिनिटासाठी बिर्याणी ठेवून द्यावी. दहा मिनिटानंतर भाताचा गंध बाहेर यायला लागला की समजायचे बिर्य़ाणी इज रेडी फॉर दम कुकींग.. मग एखाद्या पसरट तव्याला गॅस वर गरम करून घ्यावं आणि स्लो फ्लेमवर बिर्याणी तव्यावर ठेऊन तब्बल तासभर शिजू द्यावी. तासाभरानंतर गॅस बंद करून द्यावा आणि किमान पुढचा तासभर तरी झाकण उघडू नये. मध्यंतराच्या काळात पातेल्यातून बाहेर वाफ निघत नाही ना याची खातरजमा करून घ्यावी. जर वाफ बाहेर निघत राहीली तर बिर्याणीला नीट दम लागणार नाही आणि बिर्याणी कच्चीच राहील.\nबिर्याणी शिजली की नाही हे ओळखण्याची अनोखी पद्धत आहे. पातेल्यावर बाहेरून हाताने वाजवल्यावर आतून एक विशिष्ट प्रकारचा नाद ऐकू आला की समजावं दम परफेक्ट लागलाय. मटण शिजलंय. आणि खाण्यासाठी तयार आहे.\nबिर्य़ाणी भांड्यातून बाहेर काढताना कायम पातेल्याच्या कोपर्यातून बशी आत घालावी. उलथणी किंवा चमचे वापरू नयेत. भाताची शितं तुटली तर बिर्याणी फेल. आधी वरचा भात एका साईडला करून घ्यावा. खालचा भात आणि मटण काढून घ्यावं. त्यावर वरचा पांढरा भात टाकावा.\nतर मग रविवार येतोच आहे. घ्या बनवा. मजा करा..\nRecipe\tदम बिर्याणीबासमतीबिर्य़ाणीBiryani Leave a comment\n← लाल मिर्च वाला गोश्त…\nजग बदल घालूनी घाव… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/tamilnadu-reservation-blog-267104.html", "date_download": "2018-04-23T07:21:46Z", "digest": "sha1:52QWU7MTK6DVKXPNCFNCIO7SLXT4A7EM", "length": 26766, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तामिळनाडूत कसं दिलं जातंय 69% आरक्षण ?", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nतामिळनाडूत कसं दिलं जातंय 69% आरक्षण \nमराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेत आधीपासूनच एक मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय तो म्हणजे 51 % च्या वर मराठा समाजाला जास्तीचं 16% आरक्षण देता येईल का . आणि याचं होकारात्मक उत्तर मिळताना उदाहरण दिलं जातं ते तामिळनाडूचं. तामिळनाडू कसं काय आपल्या राज्यात 69 % आरक्षण देतय मग महाराष्ट्राला का नाही देता येणार मग महाराष्ट्राला का नाही देता येणार आता तामिळनाडू 69% आरक्षण कसं देतय ते समजून घेऊयात.\nदिनेश केळुसकर, विशेष प्रतिनिधी\n9 ऑगस्टच्या मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत आश्वस्त करीत म्हटलं की राज्यसरकार मराठा अरक्षणाला पूर्णपणे अनुकूल आहे पण उच्च न्यायालयाने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे याबाबतचा अहवाल मागितला आहे . त्यानुसार राज्य सरकारने सगळी माहिती या आयोगाला दिली असून एका निर्धारीत वेळेत या आयोगाने आपला अहवाल न्यायालयाला सादर करावा अशी विनंती या आयोगाला करण्यात येईल आणि त्यानंतर न्यायालय या बाबतीत आपला निकाल देईल.\nएक मुद्दा आणि खरेतर एकच मुद्दा प्रामुख्याने मराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेत आधीपासूनच वारंवार उपस्थित केला जातोय तो म्हणजे 51 % च्या वर मराठा समाजाला जास्तीचं 16% आरक्षण देता येईल का . आणि याचं होकारात्मक उत्तर मिळताना उदाहरण दिलं जातं ते तामिळनाडूचं. तामिळनाडू कसं काय आपल्या राज्यात 69 % आरक्षण देतय मग महाराष्ट्राला का नाही देता येणार मग महाराष्ट्राला का नाही देता येणार आता तामिळनाडू 69% आरक्षण कसं देतय ते समजून घेऊयात.\nतामिळनाडूच्या 69% आरक्षणाची सध्याची स्थिती सांगतो. एक म्हणजे या आरक्षणाला अद्यापही सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही. तामिळनाडूच्या या आरक्षणाला आव्हान देणारी मद्रास हायकोर्टाचे वकील ॲड. के. एम. विजयन यांची याचिका गेली 19 वर्षे सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. या याचिकेवर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. विशेष म्हणजे ऑगस्ट 2016 पासुन ही याचिका 14 वेळा अंतिम सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या बेंचेसवर आली. पण सरकारी पक्षाची अनुपस्थिती आणि अन्य कारणानी या याचिकेची अंतिम सुनावणी झाली नाही . अगदी परवाच्या 31 जुलै 2017 लाही या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार होती. पण तामिळनाडू सरकारच्या वकिलानी ती पुढे ढकलण्यात यश मिळवलं. म्हणजेच 69% आरक्षणाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बाधा येणार नाही असं पाहिलं. आता बघुया की ज्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही ते आरक्षण तामिळनाडू सरकार कसं काय देतय. आणि कोणावरही अन्याय न होऊ देता. आणि तेही या जास्तीच्या आरक्षणावरून कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू न देता \nतामिळनाडूच्या या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी आयबीएन लोकमतचा प्रतिनिधी म्हणून मला डिसेंबर 2016 मध्ये तामिळनाडूत जाण्याची संधी मिळाली. तिकडे मी मद्रास हायकोर्टाच्या अनेक वकिलाना भेटलो. मद्रास युनिव्हर्सिटिच्या विद्यार्थ्यानाही भेटलो. मुळात तामिळनाडूचा आरक्षण इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे .या आरक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया कुणी घातला असेल तर इथले थोर समाजसुधारक इ व्ही रामस्वामी म्हणजेच तंदाई पेरियार यानी. महाराष्ट्रात जसे फुले तसे हे पेरियार . 1873 मध्ये जन्मलेल्या पेरियार यानी 1939 ला समाजिक समतेचा संदेश देणारा जस्टीस पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. आणि 1944 ला त्यानी याच पक्षाचं द्रविड कळ्ळघम अस नामकरण केलं. पण या पक्षात फूट पडली आणि 1949 ला अण्णा दुरई यांच्या नेतृत्वाखाली DMK ची स्थापना झाली .पण त्यानंतरही पेरोयार यानी आपलं समाजसुधारणेचं काम सुरूच ठेवलं आणि शोषीत वंचीतांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत राहिले. पेरियार यांच्या मागणीनुसार 1951 ला घटनेत पहिल्यांदा सुधारणा करण्यात आली. घटनेचं कलम 16(4) हे आरक्षणासाठी बदलण्यात आलं आणि ओबीसींनाही आरक्षण मिळालं. सरदार पटेलानीही यात अत्यंत महत्वाची भुमिका निभावली. 1967 साली DMK पक्ष सत्तेत आला.त्यामुळे मागासाना बऱ्यापैकी आरक्षण मिळालं. मंडल आयोगाच्या आधीच तामिळनाडूत 60% आरक्षण राबवलं जात होतं. नंतर मंडल कमिशनच्या शिफारसीबाबत सहानी केस मध्ये सुप्रीम कोर्टाने एकूण 50% पेक्षा आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं तरी सुध्दा आज तामिळनाडूत 69% आरक्षण दिलं जातय . त्यात OBC -30% , MBC -20% . SC-18% ST -1% अशी विभागणी आहे . मुळात तामिळनाडूत ब्राम्हण 2 ते 2.5 टक्केच आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत इथला खरा संघर्ष होता तो मागास आणि इतर मागास वर्गातलाच.\nतामिळनाडू मधल्या 69% आरक्षणाची खऱ्या अर्थाने वेगवान अंमलबजावणी सुरू झाली ती सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या काळात .पण हे राबवत असताना रामचंद्रन यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असा होता की त्यातला जो क्रिमीलेअर आहे म्हणजे या आरक्षणाचा फायदा दोन्ही वर्गातल्या म्हणजे ओबीसी आणि एमबीसी मधल्या दुसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीला मिळतो आहे तो कमी करावा किंवा त्यावर काही बंधनं घालावीत. पण एमजी रामचंद्रन यांच्या या विचाराला तामिळनाडूतल्या मागास वर्गातून जोरदार विरोध झाला. आंदोलनं झाली, राजकीय विरोध झाला आणि त्यामुळे एमजीना मनात असूनही हा क्रिमीलेअर काढता आलेला नाही.\n1993 ला जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी 69 % आरक्षणाचा कायदाच केला आणि घटनेच्या 9 व्या शेड्यूलमध्ये टाकून तो मंजूर करून घेतला. एखादा कायदा घटनेच्या नवव्या शेड्यूलमध्ये मंजूर करून घेतला गेला असेल तर त्यात सुप्रीम कोर्ट कमीत कमी दहा वर्षे हस्तक्षेप करू शकत नाही अशी स्थिती होती (नव्या निकालानुसार सध्या घटनेच्या नवव्या शेड्यूलमधे मंजूर झालेल्या कायद्याबाबतही सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं.) पण हा कायदा केला गेल्यामुळे अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी गुण मिळूनही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासारख्या महत्वाच्या कॉलेजेस मध्ये प्रवेशापासून वंचित राहू लागले. म्हणून मग अनेकानी सहानी केसचा आधार घेत सुप्रीम कोर्टाच्याच 50 % आरक्षण मर्यादेवर बोट दाखवत सुप्रीम कोर्टात धाव घेतली . यावर निकाल देताना 1994 ला सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला एक इंटरीम ऑर्डर काढली. ती ऑर्डर अशी आहे की. या जास्तीच्या आरक्षणामुळे एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल की जो मेरिट मध्ये वर आहे आणि केवळ आरक्षणामुळे त्याला शिक्षणापासून वंचीत रहावं लागतय तर त्या त्या शैक्षणिक संस्थांमध्ये राज्य सरकारने अशा मेरिटोरियस कॅंडिडेट्स साठी जास्तीच्या जागा निर्माण कराव्यात. तशा पध्दतीने आजही तामिळनाडू सरकारला जास्तीच्या जागा निर्माण कराव्या लागत आहेत. म्हणजे होतय काय की 200 पैकी 198 गुण एखाद्याला मिळाले असतील तर तो सरळ कोर्टात जातो त्यावर सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला ऑर्डर देते की 1994 च्या अंतरिम ऑर्डरचं पालन राज्य सरकारने करावं. आणि मग त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो .\nदरम्यान ज्यावेळी जयललितानी आरक्षणाचा हा कायदा केला त्यावेळी मद्रास हायकोर्टाचे ज्येष्ठ वकिल के एम विजयन यानी सुप्रीम कोर्टात या कायद्याला आव्हान देण्याची तयारी केली. हे समजताच 21 जुलै 1994 ला जयललिता यांच्या कार्यकर्त्यानी के एम विजयन यांच्यावर हल्ला केला. विजयन यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं मागासवर्गीयांसाठी केलं जातय हे म्हणणं चुकीचं आहे . जातीच्या आधारे खरी गुणवत्ता मारली जाउ नये.गेल्या 24 वर्षात बॅलन्स करण्यासाठी सीट्स निर्माण केल्या जातायत. यातून जे खरे मागास आहेत त्याना काहीच मिळणार नाही. पण जयललिता यांनी केलेल्या या कायद्याला आव्हान देणाऱ्या विजयन यांच्या 1994 मधल्या पिटिशन वर अजूनही अंतिम सुनावणी झालेली नाही. त्यामुळेच तामिळनाडूत 69% आरक्षण सुरू राहिलंय.\nतेव्हा मुद्दा हा आहे की, महाराष्ट्र सरकारने जर तामिळनाडूप्रमाणे हे जास्तीचं 16% आरक्षण द्यायचं ठरवलं तर याची अंमलबजावणी करणं खूप कठिण आहे. हायकोर्टाचा निर्णय जरी समजा अनुकूल आला तरीही या आरक्षणाच्या विरोधात काही संघटना सुप्रीम कोर्टात धाव घेतील. मग पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर तामिळनाडूचं उदाहरण येईल. आणि मग कोर्ट पुन्हा एकदा तशीच एखादी इंटरिम ऑर्डर काढेल की जास्त जागा निर्माण करा ..हे या सरकारला शक्य आहे का महाराष्ट्रात सध्या 52% आरक्षण दिलं गेलय . त्यात वाढीव 16 % म्हणजेच एकूण 68% आरक्षण होणार. त्यामुळे आगामी काळच ठरवेल की हायकोर्टाचा निर्णय सरकारच्या बाजूने म्हणजेच मराठ्यांच्या बाजूने होउन मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटतोय का...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: tamilnadu reservation blogतामिळनाडू 69टक्के आरक्षणमराठा आरक्षण आणि तामिळनाडू फॉर्म्युलामराठ्यांना आरक्षण कसं मिळणार\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/virat-kohalai-talking-34376", "date_download": "2018-04-23T07:23:26Z", "digest": "sha1:6VEBJKNNT7DLPWNANQUQSRIBLNYX2EHI", "length": 13227, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "virat kohalai talking शैलीचे शंकेखोर आहेतच; पण माझा क्षमतेवर विश्‍वास - विराट | eSakal", "raw_content": "\nशैलीचे शंकेखोर आहेतच; पण माझा क्षमतेवर विश्‍वास - विराट\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nबंगळूर - 'मी ज्या शैलीने क्रिकेट खेळतो, त्याविषयी संपूर्ण कारकिर्दीत अनेकांना शंका वाटत आली. आजसुद्धा सर्वत्र शंकेखोर आणि टीकाकार आहेत; पण एक गोष्ट पक्की होती आणि ती म्हणजे माझा स्वतःच्या क्षमतेवर नेहमीच विश्‍वास वाटत आला आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा जिगरबाज कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली.\nबंगळूर - 'मी ज्या शैलीने क्रिकेट खेळतो, त्याविषयी संपूर्ण कारकिर्दीत अनेकांना शंका वाटत आली. आजसुद्धा सर्वत्र शंकेखोर आणि टीकाकार आहेत; पण एक गोष्ट पक्की होती आणि ती म्हणजे माझा स्वतःच्या क्षमतेवर नेहमीच विश्‍वास वाटत आला आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा जिगरबाज कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली.\nविराटला \"बीसीसीआय'च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा \"पॉली उम्रीगर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्याने भावपूर्ण भाषण केले. तो म्हणाला की, \"मला लहानपणापासूनच जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनायचे होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करण्याची गरज असल्याची मला फार चांगली जाणीव आहे. स्थित्यंतराचा टप्पा सुरू असल्यामुळे आणि भारतीय संघाला पुढे नेण्यासाठी तिन्ही प्रकारांसाठी उपलब्ध असणे फार महत्त्वाचे आहे.'\nहा पुरस्कार तीन वेळा पटकावलेला विराट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. कसोटी क्रिकेटमधील भरारीचे श्रेय त्याने संघातील सहकाऱ्यांना दिले. तो म्हणाला की, \"मागील 12 महिने माझ्या कारकिर्दीसाठी निर्णायक ठरले. संघातील खेळाडूंनी दिलेला पाठिंबा आणि कामगिरीतील योगदान कौतुकास्पद आहे. हा कालावधी अनोखा ठरला आहे. क्रिकेटपटू म्हणून प्रत्येकासाठी एक वर्ष निर्णायक ठरते. कसून केलेला सराव, रोज घेतलेली मेहनत, त्यात अशा सर्वांचे फळ मिळाले. माझ्या सहकाऱ्यांशिवाय हे यश साकार होऊ शकले नसते. काही वेळा तुमचा खेळ चांगला होत नाही, पण संघात चॅंपियन खेळाडू असतील तर ते पुढाकार घेतात. प्रत्येक जण आपला वाटा उचलतो. त्यानंतरच तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतात.'\nजीवनातील प्रत्येक दिवशी 120 टक्के सराव केल्यास कुणालाही उत्तर देण्याची गरज उरणार नाही, असा विश्‍वास मला मनोमन वाटायचा\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nशाळा सोडतांना वर्गात पुजला गेला सहकारी मित्राचा फोटो\nयेवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील...\nआयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे - हरिप्रसाद चौरसिया\nपुणे - ‘‘मला आयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे. कारण मी आजही सतत काही ना काही शिकत आहे. आपल्यातील विद्यार्थी जागृत ठेवला की नवी क्षितिजे उलगडत जातात....\n98व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड झाली आणि बरोब्बर 15 वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. 83व्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/college/page/31/", "date_download": "2018-04-23T07:50:48Z", "digest": "sha1:NBICTVBMRN3SFC6WHD5S6NIWAJCNWYIY", "length": 17310, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "कॉलेज | Saamana (सामना) | पृष्ठ 31", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\n आशियातील दुसरी श्रीमंत व्यक्ती बनले\nसामना ऑनलाईन, मुंबई टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या धमाकेदार एंट्रीनंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. अंबानी आशियातील दुसरी श्रीमंत व्यक्ती बनली आहे....\nव्हॉट्सअॅपचा विश्वविक्रम, १ अब्ज युझरचा टप्पा ओलांडला\n कॅलिफोर्निया व्हॉट्सअॅपच्या दररोजच्या अॅक्टिव्ह युजरची संख्या १ अब्जपर्यंत पोहोचली असून दररोज ५५ अब्ज मेसेज आणि १ अब्ज व्हिडिओंचे आदानप्रदान होत असल्याचे कंपनीने सांगितले...\nगूगलच्या ‘प्ले स्टोअर’ची विक्रमी नोंद\n कॅलिफोर्निया गूगलच्या प्ले स्टोअर अॅपने पाच अब्ज डाऊनलोडचा टप्पा पार करुन विक्रमाची नोंद केली आहे. ‘अँड्रॉईड पोलिस’च्या रिपोर्टनुसार, सर्वच अॅप्स लोकांनी डाऊनलोड केलेले...\nब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च\nसामना ऑनलाईन | नवी दिल्ली या स्मार्टफोन मध्ये ४ GB रॅम असून इंटर्नल मेमरी ६४ GB आहे. हा ब्लॅकबेरीचा पहिला ड्युअल सिम फोन आहे. पुढील आठवड्यापासून...\nसामना ऑनलाईन, मुंबई फियाट-क्रिस्लर ऑटोमोबाइल (एफसीए) कंपनीने देशी बनावटीची ‘जीप कम्पास’ ही १४ लाखांची गाडी बाजारात आणली आहे. ही बहुप्रतीक्षित स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) स्पोर्टस्,...\nजिओ फोनचे हे फिचर्स माहीत आहेत का\nसामना ऑनलाईन | मुंबई जिओ फोनच्या बीटा पडताळणीत काही बाबी समोर आल्या आहेत. अत्यंत कमी दर आणि '4g' फोन असल्याने जिओचा हा फोन बाजारात येण्याआधी...\n१२ आँगस्टपासून झेवियर्सच्या ’मल्हार’ची धूम\n मुंबई झेवियर्स काँलेजचा मल्हार फेस्टिव्हल 12 ते 14 आँगस्टदरम्यान होणार आहे. यंदाचा मल्हार अनेक कारणांनी खास आहे. देशातील विविध क्षेञातील दिग्गजांबरोबर हिंदी रँप...\nविल्सनच्या विद्यार्थ्यांची जवानांना अनोखी सलामी\n मुंबई विल्सन कॉलेजमधील बीएमसीच्या विद्यार्थ्यांतर्फे शनिवारी होप (Hope) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना विद्यार्थ्यांनी अनोखी सलामी...\nयू टय़ूबमध्ये होणार बदल\nआधुनिक काळाच्या बरोबर धावण्यासाठी आणि रोज बदलत जाणाऱया या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी अनेक सोशल वेबसाइट्स आपल्यात नवनवे बदल करत आहेत. काहींनी नवी फीचर्स दाखल...\nमायक्रोसॉफ्टचा पेंटला गुड बाय\nसंगणकाच्या सुरुवातीपासूनच्या काळातला साथीदार म्हणजे एम एस पेंट (MS Paint). संगणक शिकायला सुरुवात केल्यानंतरची एबीसीडी ही या पेंटशिवाय अपूर्णच होती. जगभरातील कोटय़वधी युजर्सच्या आठवणी...\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2011/03/blog-post_28.html", "date_download": "2018-04-23T07:41:06Z", "digest": "sha1:VHJYRMRB3G5KQQPJ4QUBKYPF76TTW2X2", "length": 4249, "nlines": 33, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: आज पूर्णत्वास आली शिवलंका २९ / ३/ १६६७", "raw_content": "आज पूर्णत्वास आली शिवलंका २९ / ३/ १६६७\nसुरतकरांच्या तोंडचे पाणी दुसऱ्यांदा पळवून. महाराज परतीच्या वाटेला लागले , मिळालेली लुट बैलांवर लादून महाराज मनोहरगडाकडे फिरले. महाराज गडावर परतले आणि कुरुटे बेटाकडून गोविंद विश्वनाथ प्रभूंनी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची वार्ता आणली.\nसिंधुदुर्ग जंजिरा, जागी अस्मानी तारा जसे मंदिराचे मंडन, श्री तुळशी वृंदावनतैसा महाराजांच्या राज्याचे भूषणपरद आलंकार शिवलंका जंजिरा शिवाजी महाराजांचा.\nआनंदित झालेले महाराज किल्ल्याची वास्तुशांत करण्यासाठी सिंधुदुर्गाकडे निघाले. सिधुदुर्गाची वास्तुशांत झाली तो शुभ दिन होता, श्रीनृपशालिवाहन शके १५८९ च्या प्लवंग नाम संवत्सराची चैत्र शुद्ध पोर्णिमा. शुक्रवार दि.२९ मार्च १६६७ यावेळी महाराजांनी कामगारांना मुक्तहस्ते धन वाटले. जाल्दुर्गावर नव्या नेमणुका केल्या. दादंभट बिन पिलंभटास सिंधुदुर्गाचे उपाध्येपण मिळाले. सिंधुदुर्गाची हवालदारी रायाजी भोसल्याकडे सोपविली गेली. गोविंद विश्वनाथ प्रभूंनी प्राण ओतून सिंधुदुर्ग उभा केला होता.. मोत्याचा तुरा भेट देऊन महाराजांनी त्यांची पाठ थोपटली.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://snmcpn.org/84-news/149-2014-10-03-14-19-39", "date_download": "2018-04-23T07:48:45Z", "digest": "sha1:EPYQW7MOO3KTMJ2ZDNRFCLRX2BSJOE7L", "length": 7552, "nlines": 130, "source_domain": "snmcpn.org", "title": "नेत्रदान, चिपळूणच्या पंडित कुटुंबाचा आदर्श", "raw_content": "\nसह्याद्री निसर्ग मित्रच्या नेत्रदान चळवळीला चालना\nनेत्रदान, चिपळूणच्या पंडित कुटुंबाचा आदर्श\nनेत्र दान महान दान\nनेत्रदान, चिपळूणच्या पंडित कुटुंबाचा आदर्श\nपत्नीच्या मृत्युपश्चात नेत्रदान, चिपळूणच्या पंडित कुटुंबाचा आदर्श\nकेवळ सर्दीतापाचे निमित्त होऊन पत्नीचे अचानक निधन झाल्यास कोणताही सर्वसामान्य माणूस खचून जाईल; पण चिपळूण येथील सुहास पंडित यांनी आपली पत्नी वंदना यांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारले आणि त्यांचा नेत्रदानाचा संकल्प सिद्धीस नेला. या कृतीने इतरांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. वंदना पंडित लौकिकार्थाने जरी या जगात नसल्या, तरी त्यांचे डोळे हे जग पाहणार आहेत, हे समाधान पंडित कुटुंबाला खूप काही देऊन जाणारे आहे.\nचिपळूण येथील 'सह्याद्री निसर्ग मित्र' या मंडळाचे कार्यकर्ते सुहास पंडित यांची पत्नी वंदना पंडित यांचे अचानक निधन झाले. या धक्क्यातून सुहास सावरले आणि अवघ्या १५व्या मिनिटाला पत्नीची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपले थोरले बंधू उदय पंडित यांच्या मदतीने त्यांनी शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. ग. ल. जोशी यांच्याशी रात्री ११ वाजता संपर्क साधला आणि त्यांच्या सुचनेनुसार पत्नीचे पार्थिव हॉस्पिटलमध्ये आणले. डॉ. ग. ल. जोशी यांनी वंदना पंडित यांचे नेत्र (कॉर्निया) काढून ते आइस बॅगमध्ये ठेवून ते तातडीने अवयवदानासाठी सांगली येथील दृष्टीदान संस्थेकडे पाठवले. या संस्थेचे डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी दृष्टीदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या पेशंटच्या यादीमधील दोघांना पाचारण करून कॉर्नियाचे रोपण केले. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही वंदना पंडित यांचे अस्तित्व कायम राहणार आहे.\nकासवांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी माहीत असलेल्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने अंधांसाठीही कार्य हाती घेतले आहे. मात्र, नेत्रदानाबद्दलची सजगता आणि तातडीने कॉर्निया काढून त्यांचे रोपण करणारी यंत्रणा या भागात अद्याप नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. मात्र, पंडित कुटुंबीयांच्या या आदर्शाने परिसरात याबाबत जागरुकता वाढीस लागेल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80602033636/view", "date_download": "2018-04-23T07:23:54Z", "digest": "sha1:VR3GIRANIDGLMYEFW7G6JJCEBZAHJ2I3", "length": 7989, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग १३", "raw_content": "\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत दासायन|\nगीत दासायन - प्रसंग १३\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थांचा संचार चालू असतानाच महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग चालू होता. एकदा महाराज महाड गावी असताना एका कीर्तनाला गेले. कीर्तनकारांनी 'सद्गुरुकृपा' हा विषय रसाळपणे मांडला. शिवाजीमहाराजांना सद्गुरुकृपेची ओढ लागून ते तुकाराममहाराजांना भेटले. परंतु त्यांनी शिवाजीमहाराजांना समर्थांचा अनुग्रह घ्यावा असे सांगितले. समर्थांच्या भेटीसाथी महाराज प्रतापगडाहून चाफळच्या मठात गेले. त्या ठिकाणी समर्थ नव्हते. चाफळशेजारी शिंगणवाडी या ठिकाणी दासबोध लेखनाचे काम चालू होते. छत्रपती त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी समर्थचरणी लोटांगण घातले. समर्थांनी त्यांच्या अनन्य भक्तीकडे पाहून त्यांणा अनुग्रह दिला. शिवाजीमहाराजांनी समर्थांची पूजा केली. अनुग्रहप्रसंगी समर्थांनी महाराजांच्या शेल्यात श्रीफल, मूठभर माती, मूठभर खडे आणि थोडीशी घोड्याची लीड असा प्रसाद दिला. प्रभू रामचंद्रांचा प्रसाद झाल्यावर समर्थांनी त्यांना निरोप दिला. परंतु शिवाजीमहाराज म्हणाले, \"आपल्या सहवासात सतत राहावे असे मला वाटते.\" यावर समर्थांनी राजांना क्षात्रधर्म सांगितला, \"श्रीशिवाचे अंश तुम्ही, राजधर्मा स्वीकरा, अन्‍ क्षात्रधर्मी आचरा.\"\nअन् क्षात्रधर्मी आचरा ॥ध्रु॥\nमातला हा म्लेच्छ सारा\nदंडुनी त्या दूर सारा\nअन द्या तयाला आसरा ॥१॥\nधन्य कुल आपुले करा\nअन उद्धरा सारी धरा ॥३॥\nऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा\nघरात दारिद्य्र पण मिजास मोठी.\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/category/log-in/", "date_download": "2018-04-23T07:35:46Z", "digest": "sha1:TCI4NHYZHVNURTFW2XEVVHVFRKVO4VLB", "length": 42283, "nlines": 88, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "log-In | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nमाध्यमं दंगल कशी घडवू शकतात \nआपल्या अकार्यक्षमपणाचं खापर तंत्रज्ञानावर फोडणारे लोक हे एकविसाव्या शतकातील अत्यंत निरक्षर प्राणीच म्हणावे लागतील. एवढंच काय तर संगणक युगात त्यांना नेतृत्व करण्याची कोणतीही नैतिक जबाबदारीच शिल्लक राहत नाही. कोणतंही तंज्ञत्रान हे निरपेक्ष असतं. त्याचा निर्माणकर्ता आणि वापरकर्ता हा माणूसच आहे. त्याचा होणारा वापर हा देखील मानवी मानसिकतेचवरच अवलंबूनच असतो. म्हणून या तंत्रज्ञानाचं रचनात्मक मह्त्त्व आपण समजून घ्यायला हवं.\nसर्व जबाबदार राज्यकर्ते आणि अधिकार्‍यांना देखील याची जाणीव करून द्यायला हवी की, आसामींचं पलायन असो किंवा सीएसटी हिंसाचारानंतर निर्माण झालेला प्रक्षोभ असो हा सर्व लोकांचा कायदा-सुव्यवस्थेवरून उठलेल्या विश्वासाचा परिपाक आहे. देशातील बड्या नेत्यांनी केलेल्या आवाहनानंतर देखील पलायन थांबले नाही. याचाच सरळ अर्थ आपण लावू शकतो निवडणूका जिंकणं जरी सोपं असलं तरी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं सोपं नाही.\nमुंबईत झालेला हिंसाचार, ईशान्य भारतातील नागरिकांचे देशाच्या विविध भागातून भयभीत होऊन झालेल्या पलायनासाठी सोशल नेटवर्किंग मिडीया जबाबदार असल्याचे सांगून नेते आणि अधिकार्‍यांनी स्वतःचा अकार्यक्षमपणा लपवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने आपल्या चुकांचे खापर टेक्नोलॉजीवर फोडण्याची ही काही पहीलीच वेळ नाही. याआधी देखील अशी अनेक प्रकरणे घडली आहेत.\nगुजरात दंगलीच्या वेळेस प्रक्षोभक सीडीने वातावरण तापवले होते.\n१९९२ च्या मुंबई दंगलीत टेलिफोनचा वापर अफवा पसरवण्यासाठी करण्यात आला.\n१९९७ ला घाटकोपर रमाबाई नगर येथे झालेली दंगल देखील अशाच प्रकारे हेतूपूर्वक फोफावली गेली.\n२००९ ला मिरज दंगल प्रकरणाचे खापर अफझल खान वधाच्या पोस्टरवर फोडण्यात आले.\nआत्तापर्यंतच्या सर्व दंगलीमध्ये कोणत्याही संबंधित अधिकार्‍याने किंवा राजनेत्याने आपली नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिल्याचे उदाहरण नाही. कोणाचा राजीनामा मिळालाच असेल तर तो ही जबरदस्तीने घेतला गेला असेल. दंगली बदलत राहील्या. पण त्यात माणसंच मरत राहीली. आणि ती देखील माणसांकडून मारली गेली होती फक्त त्याचं खापर काळानुरूप बदललेल्या तंत्रज्ञानावर फोडण्यात राजकारण्यांनी यश मिळवलं. आधी दंगलीला जबाबदार अग्रलेख आणि वादळी भाषणं असायची. काळ सरला मग कापडी बॅनर आले औघाने त्यांचाही नंबर लागला. ९० च्या दशकात टेलिफोन आले. टेलिफोनला देखील दोष देउन मोकळे झाले. २००० साली सीडी बुम आलं. सगळीकडे जहरीली सीडी पसरवण्याचा प्रघात पडला. आत्ता तर सगळंच अवेलेबल. अग्रेलखांपासून ते बॅनर- होर्डींग्ज. आणि टेलिफोनपासून ते मोबाईल-इंटरनेट आणि सोशल मिडीया.\nराजकारण्यांनी सोशल मिडीयावर सरसकट निर्बंध घालण्याची केलेली मागणी ही कितपत योग्य आहे सोशल मिडीया भारतात येऊन अजून जेमतेम पाच वर्षांचा देखील कालावधी उलटलेला नाही. प्रगत तंत्रज्ञान येण्याआधी सामाजिक तणावाच्या स्थिती कधी निर्माण झाल्याच नव्हत्या का सोशल मिडीया भारतात येऊन अजून जेमतेम पाच वर्षांचा देखील कालावधी उलटलेला नाही. प्रगत तंत्रज्ञान येण्याआधी सामाजिक तणावाच्या स्थिती कधी निर्माण झाल्याच नव्हत्या का अफवा पसरल्या नव्हत्या का अफवा पसरल्या नव्हत्या का अहो आमच्या मुख्यमंत्र्यांचा गणपतीच्या मूर्तीने दुध प्यायल्याची बातमी फोनवरून वार्‍यासारखी पसरली. सोनोग्राफी-अल्ट्रा साउंड टेक्नोलॉजीच्या आधीपासूनच स्त्री भ्रूण हत्या होतच आहे. केवळ माणूस नावाचा प्राणीच सोशल मिडीया चालवू शकतो अन्य कोणीही नाही. जसे समाजमन असेल नेमकी तीच प्रतिमा परावर्तित करण्याचे काम सोशल मिडीया करते. आत्ता वेळ आली म्हणून सोशल मिडीयाला वाईट म्हणारे राजकारणी निवडणुकांत मात्र सोशल मिडीयाचाच प्रभावी वापर करतात. युवा मतदारांना नोटबुक, टॅब्लेटचे लॉलीपॉप दाखवतात. हा कसला दुटप्पीपणा \nफेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर सातत्याने जगभरातील घटनांचं मंथन होत असतं. आपआपल्या संप्रदाय, धर्म, वंशातील लोकांवर इतरांकडून केल्या जाणार्‍या अन्यायावर प्रचंड प्रमाणात संवेदना व्यक्त केल्या जातात. गेल्या दोम महिन्यांत आसाम मध्ये आयडंडीटी क्रायासिस वरून जे काही रणकंदन माजले त्याचे धार्मिक आणि जातीय स्वरुपाच्या वादात रुपांतरण करण्याचा जोरदार प्रयत्न होताना दिसतो आहे. वास्तवात समस्या पूर्णतः वेगळीच आहे.\nमुख्य प्रश्न असा उपस्थित राहतो की कोणा अनोळखी व्यक्तीच्या भडकवण्याने आपण एवढं भडकण्याचा कारणच काय कोणताही परदेशी नागरिक केवळ धर्मबंधू म्हणून आपल्या शेजारी असलेल्या अन्य धर्मीय बांधवापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. आपला शेजारी जो आपल्या प्रत्येक सुख-दूःखात साथ देणार्‍यांना आपण भिन्नधर्मीय म्हणून पायाजवळ कसे पाहू शकतो कोणताही परदेशी नागरिक केवळ धर्मबंधू म्हणून आपल्या शेजारी असलेल्या अन्य धर्मीय बांधवापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. आपला शेजारी जो आपल्या प्रत्येक सुख-दूःखात साथ देणार्‍यांना आपण भिन्नधर्मीय म्हणून पायाजवळ कसे पाहू शकतो पाकिस्तानातील हिंदूवर झालेल्या अन्यायासाठी भारतीय हिंदू भारतीय मुस्लिमांना जबाबदार धरत नाहीत. मग परदेशातील मुसलमानांवर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी आपल्या मायभूमीवर उच्छाद मांडण्याची वृ्त्ती कोणती म्हणावी पाकिस्तानातील हिंदूवर झालेल्या अन्यायासाठी भारतीय हिंदू भारतीय मुस्लिमांना जबाबदार धरत नाहीत. मग परदेशातील मुसलमानांवर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी आपल्या मायभूमीवर उच्छाद मांडण्याची वृ्त्ती कोणती म्हणावी म्यानमार मध्ये जे काही घडले ते फार चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडले गेले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे सत्य नाही. सार्‍या अफवा, खोटे फोटो, खोटा मजकूर, अफवांचे एसएमएस हे पाकिस्तानमधील वेबसाईट्सवरूनच पसरवले गेले असल्याचे गृहखात्याने स्प्ष्ट केले आहे. आत्ता यासाठी भारतातील मुस्लिम बांधवांना जबाबदार धरून आपण कोणत्या प्रकारचा कोतेपणा दाखवणार आहोत म्यानमार मध्ये जे काही घडले ते फार चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडले गेले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे सत्य नाही. सार्‍या अफवा, खोटे फोटो, खोटा मजकूर, अफवांचे एसएमएस हे पाकिस्तानमधील वेबसाईट्सवरूनच पसरवले गेले असल्याचे गृहखात्याने स्प्ष्ट केले आहे. आत्ता यासाठी भारतातील मुस्लिम बांधवांना जबाबदार धरून आपण कोणत्या प्रकारचा कोतेपणा दाखवणार आहोत तालिबान मध्ये बुद्धमुर्तीची विटंबना केली गेली तेव्हा जगभरातील बौद्धांनी कधीच मुसलमानांना दोषी धरले नाही. मग आत्ताच का कोणत्याही कारणासाठी कोणालाही दोषी धरण्याची खोड आपण जोपासावी \nसाधी गोष्ट आहे. दंगलीचा बाजार गरम असेल आणि धर्म आणि खोटा जातीभिमान, प्रांताभिमान किंवा वंशाभिमान पणाला लागलेला असेल तेव्हा कोणताही समाजवर्ग शिक्षण, नोकरीच्या संधी, उपलब्ध साधनसामुग्री मधील योग्य वाटा, आणि शांत आयुष्य असे सर्व काही मिळून तयार होणार्‍या सुखी आयुष्याचे प्रश्न आपल्याला कधीच सतावणार नाही. किंबहूना त्या प्रश्नांना वाचा फोडण्याची अक्कल देखील शाबूत राहिलेली नसेल. म्हणून समाजमन आणि समाजातील वातावरण हे शांतिप्रिय असायला हवे. त्यासाठी कोणतीही तडजोज नको.\nस्टिव्हचा आयुष्यपट एखाद्या बॉलीवूड मुव्हीच्या स्क्रिप्ट सारखाच वाटेल पण त्याच्यासाठी ती संघर्षपूर्ण अशी रिएलिटी होती. स्टिव्ह यशस्वी झाला कारण तो त्याच्या ध्येय्यापासून, त्याच्या व्हिजनपासून कधीही विचलित झाला नाही. आपले ध्येय्य गाठण्यासाठी त्यावर कसे चिकटून रहावे याचा आदर्श धडा त्याने जगभरातील तरुण उद्योजकांना घालून दिला. स्टिव्हचा स्वभावच मुळात नेहमी रिझल्ट ओरिएंटेड होता, म्हणून काय करायचे आणि काय करायचे नाही याचे पक्के भान त्याला परफेक्ट थिंकर बनवत होते.\nयेत्या ५ ऑक्टोबरला स्टिव्ह जॉब्सने जगाचा निरोप घेतल्याच्या घटनेची वर्षपूर्ती होईल. परंतू स्टिव्हबद्दल असलेले कुतूहल मात्र आजही कायम आहे. स्टिव्ह जॉब्स नेमका होता तरी कोण कंम्प्यूटर जीनियस म्हणावं की संगणकाला स्पर्शज्ञान मिळवून देणारा डॉक्टर म्हणावं कंम्प्यूटर जीनियस म्हणावं की संगणकाला स्पर्शज्ञान मिळवून देणारा डॉक्टर म्हणावं मायक्रोसॉफ्टला तगडी टक्कर देणारा यशस्वी बिझीनेसमन म्हणायचं की संगणाकाला अलंकृत करणारा कलाकार मायक्रोसॉफ्टला तगडी टक्कर देणारा यशस्वी बिझीनेसमन म्हणायचं की संगणाकाला अलंकृत करणारा कलाकार गेल्या वर्षी जेव्हा स्टिव्हने आपली जीवनयात्रा संपवली तेव्हा सर्वांच्याच मनात एक प्रश्न होता आत्ता अॅपलचे काय होणार गेल्या वर्षी जेव्हा स्टिव्हने आपली जीवनयात्रा संपवली तेव्हा सर्वांच्याच मनात एक प्रश्न होता आत्ता अॅपलचे काय होणार पण अॅपल आजही त्याच धडाक्यात सुरू आहे. अॅपलच्या यशात कुठेही खंड पडलेला नाही. यातच स्टिव्हच्या यशाचे रहस्य आहे. आणि म्हणूनच आजही तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.\nकंम्प्यूटर जगताला आपल्या क्रिएटिविटिने आमुलाग्र बदल घडवणारे अनेक ग्रेट इनवेंटर लाभले आहेत. स्टिव्ह जॉब्स हे त्या अनेक महान नावांपैकी एक. स्टिव्ह जॉब्सचा ‘द स्टिव्ह जॉब्स’ बनण्याचा प्रवास सुरू झाला १९७६ साली, आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये अॅपल कंपनीच्या स्थापनेबरोबर. त्याच वर्षी स्टिव्ह आणि त्याच्या टिमने अॅपल वन हा त्यांचा पहिला कंम्यूटर बनविला, तेव्हा स्टिव्ह अवघा २१ वर्षांचा होता. तेथूनच त्याच्या आयुष्यातील अतिशय खडतर आणि नाट्यमय प्रवासाची सुरवात होते. उण्यापुर्‍या नउ वर्षांच्या कालावधीत त्याने अॅपलचा परिवार हा चार हजार कर्मचार्‍यावर पोहोचवला. १९८४ साली त्याच्या महत्त्वाकांक्षी मॅकिंतोश कंम्प्युटरची त्याने यशस्वी निर्मीती केली. पण १९८५ साली जॉन स्कलीबरोबर झालेल्या वादामुळे स्वतःच्याच कंपनीतून बाहेर त्याला पडावं लागलं. नंतर त्याने नेक्स्ट आणि पिक्सरची स्थापना केली. १९९७ साली आर्थिक दिवाळखोरीने ग्रासलेल्या अॅपलला नवसंजीवनी देण्यासाठी पुन्हा कंपनीत पुन्हा दाखल झाला. कँसरसारख्या रोगावर वेळप्रसंगी विजय मिळवत ऑक्टोबर २०११ पर्यंत जगातील सर्वात जास्त किंमतीची कंपनी बनवली.\n१९९७ साली अॅपलमध्ये परतल्यानंतर २००१ सालापासून त्याने अॅपलची नवनीवन उतपादने लाँच करण्याचा सपाटाच लावला. रिटेल मार्केटमध्ये घट्ट पाय रोवत आधी अॅपल स्टोअर्स उभी केली. नेक्स्ट आणि पिक्सरमधील तंत्रज्ञान आणि मॅकिंतोश संगणक यांचा सुरेख मेळ साधून नव्या कंम्प्यूटर सिस्टिमला जन्म दिला. वॉकमनला अधिक सजीव बनवत वर्ल्ड म्युझिकची नवीन डेफिनेशन मांडणारे आय-पॉड आणि आय-ट्यून एकामागोमाग धाडले. मग आय-पॅड आले. ते कमी होते म्हणून की काय त्याने स्वतःचा आय-फोन विकसित केला. ह्या एकुण प्रवासात स्टिव्हने सात वेगवेगळ्या उद्योगांची परिभाषाच बदलली त्यात कंम्प्यूटर, अॅनिमेशन, संगीत, मोबाईल, टॅब्लेट पीसी, डिजीटल पब्लिकेशन्स आणि रिटेल स्टोर मार्केटचा समावेश होतो. स्टिव्हने आधी प्रोटोटाईप दिले. त्यांचे उत्कृष्ट प्रोडक्ट बनविले आणि त्यातून त्याने गडगंड नफा मिळवून देणारी इंडस्ट्री त्याने उभी केली. स्वादूपिंडाचा दूर्मिळ कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतरही त्याने हार मानली नाही. आजारावर मात करत त्याने आपले संशोधन कार्य चालूच ठेवले. आणि जगाला नवनवे प्रोड़क्ट देत राहीला. त्याने हार मानली नाही.\nस्टिव्हचा आयुष्यपट एखाद्या बॉलीवूड मुव्हीच्या स्क्रिप्ट सारखाच वाटेल पण त्याच्यासाठी ती संघर्षपूर्ण अशी रिएलिटी होती. स्टिव्ह यशस्वी झाला कारण तो त्याच्या ध्येय्यापासून, त्याच्या व्हिजनपासून कधीही विचलित झाला नाही. आपले ध्येय्य गाठण्यासाठी त्यावर कसे चिकटून रहावे याचा आदर्श धडा त्याने जगभरातील तरुण उद्योजकांना घालून दिला. स्टिव्हचा स्वभावच मुळात नेहमी रिझल्ट ओरिएंटेड होता, म्हणून काय करायचे आणि काय करायचे नाही याचे पक्के भान त्याला परफेक्ट थिंकर बनवत होते.\nस्टिव्हचा जन्म १९५५ सालचा. अमेरिका नवीन महासत्ता म्हणून उदयाला येउन दशकभराचा कालावधी लोटला होता. शीतयुद्धाने आपली परमोच्च पातळी गाठण्यास एव्हाना सुरूवात केली होती. अधिकाअधिक विकसित तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या स्पर्धेने अधिकच वेग घेतला होता. अंतराळ, संगणक, सायबर क्षेत्रात रोज नवनवे शोध लागत होते. उदारमतवादी अर्थव्यवस्था ह्या नव्या जिज्ञासेला अधिक प्रोत्साहन देत होत्या. अशा वातावरणात स्टिव्हचा क्रिएटिव्ह मेंदू आणि व्यवहारचातूर्य पोसलं गेलं. स्टिव्ह नेहमी म्हणायचा, उद्योगक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या विरोधातील लोकांना देखील सोबत घेऊन चालण्याचे कसब आपल्या अंगी असायला हवे. आपण लोकांना काय देतोय ह्यापेक्षा जे त्यांना दिसत नाही ते निर्माण करून देणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि वेगळेपण आपली किंमत ठरवत असतात.\nस्टिव्ह जॉब्स अधिकृत आत्मचरित्र आय-स्टिव्ह ने विक्रिचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. अनेक मॅनेजमेंट प्रोफेशनल्सनी उद्योजकता विकासाच्या अनेक समीक्षा आय-स्टिव्ह वरून सादर केल्या आहेत. खरं तर स्टिव्ह काही अतिशय चाणाक्ष किंवा धूर्त असा व्यापारी नव्हता. तो केवळ संगणकावर आणि आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणारा कलावंत होता. आपली कला कशी बहरून आणावी याचे पुरेपुर ज्ञान त्याला होते. म्हणून त्याने लाँच केलेल्या प्रत्येक प्रोडक्टवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांचा स्टॅंडर्ड कायम उंचावत ठेवण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न केले. कलेचा आणि बुद्धीचा अनोखा संगम साधण्याचे अबूतपूर्व कसब त्याच्या अंगी होते. तो काही अफाट अशा दैवी, चमत्कारीक शक्ती वगैरे घेउन जन्माला आलेला व्यक्ति नव्हता ज्याने चुटकीसरशी सारे जग बदलवले.\nमला खरे तर तो सिलिकॉन व्हॅलीमधला विद्रोहीच जास्त वाटतो. शिक्षणात मन रमत नाही म्हणून वयाच्या सतराव्या वर्षी शिक्षण सोडण्याचा धाडसी निर्णय घेणारा स्टिव्हच पेप्सीकोच्या सीईओ जॉन स्कलीला आयुष्यभर साखरेचे पाणीच विकणार आहेस की काही परिवर्तन देखील घडवणार आहेस असे स्पष्टपणे खडसावू शकला. त्याच्या कल्पनाशक्तीने त्याने सिलिकन व्हॅलीला आणि उपकरणांना सजीन बनवलं. भविष्याचा वेध घेणार्‍या SCI-FI युनिवर्समध्ये ट्रांसफॉर्म केलं. त्याने जगाला शिकवलं की उद्योग करायचा असेल तर तुम्ही पैसा बिझीनेस आयडीया मध्ये लावणे गरजेचे आहे. प्रोडक्टमध्ये नाही. बिझीनेसच्या विस्तारासाठी खुल्या दिलाने सर्वांना सामावून घ्यायल त्याने शिकवले. त्याच्या असंख्य सक्सेस स्टोरीज रोज कुठेनाकुठे तरी प्रकाशित होतच असतात. तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग बनलाय. त्याचा वारसा पुढे चालवत नेणं हीच स्टिव्हसाठी वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.\nअरेंज-मॅरेज सारख्या विवाहपद्धतीला आपल्या डोक्यावर घेऊन नाचणार्‍या भारतीयांमध्ये असलेली मॅट्रीमोनी वेबसाईट्सची क्रेझ मात्र जबरदस्त आहे. वर्तमानपत्रांपासून इ-पेपर पर्यंत चौफेर जाळं विणणार्‍या या मॅट्रीमोनी सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स शहरी आणि निमशहरी नागरिकांच्या आयुष्यातलं अविभाज्य अंग कधी बनल्या हे कळाले देखील नाही. वर्षाकाठी हजारो कोटिंची उलाढाल असणार्‍या या सोनेसांचं अर्थकारण आणि त्यांचे बरे-वाईट परिणाम निश्चितच विचारात घ्यावे लागणार आहेत.\nविवाहसंस्कार हा मानवसमुहातील एक अविभाज्य घटक.भारतीय समाजव्यवस्थेत विवाह संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतातला लग्नसंमारंभाचा सोहळा म्हणजे एक दिव्यच. अफाट खर्च, प्रचंड गाजावाजा असलेले लग्न म्हटलं की जगभरातले लोक आपसूकच बिग फॅट इंडियन वेडिंग असे संबोधून मोकळे होतात.\nलग्नांचे नेमके हेच मार्केट इंटरनेट मिडीयाने मात्र चलाखपणे आपल्या ताब्यात घेतले. आधी घरातल्या वडिलधार्‍यांच्या ओळखीने नातेवाईकांत, मित्र–आप्तांमध्ये लग्ने रितसर ठरवली जात. तेव्हा अपवादानेच वधू–वरांच्या संमती घेण्याचा प्रश्न उदभवत असे. फार फार तर विवाहसंस्थांमध्ये नाव नोंदणी केली जायची. विवाह संस्था अनेकवेळेस विवाहेच्छुकांचे मेळावे आयोजित करत. तसे पहायला गेले तर तशी ही फार वेळखाऊ प्रोसेस. पण ह्याच मॅरेज ब्युरोचं फास्ट फुड वर्जन असलेल्या मॅट्रीमोनिअल वेबसाईट मात्र भलत्याच यशस्वी ठरल्यात.\nमुलगा असो किंवा मुलगी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मॅट्रिमोनी वेबसाईटवर रजिस्टर आहेतच. आपल्या मनाप्रमाणे आवडीनिवडीनुसार असंख्य चॉईस एकाच वेळी उपलब्ध करून देण्याच्या युनिक कंसेप्टमुळे मॅट्रीमोनी सगळ्यांच्या पसंतीला उतरल्या आहेत. सध्याच्या घडीला संघटनात्मक पद्धतीने चालवला जाणारा मॅट्रीमोनिअल वेबसाईट्सच्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ही जवळपास ४ ते ५ हजार कोटींच्या घरात आहे. सध्या तरी फक्त मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी काम करणार्‍या ह्या वेबसाईट्सनी भविष्यात लग्नसमारंभाला उपलब्ध बजेटनुसार लग्न लावून देण्याचा बिझनेस सुरू केला तर कोणालाही नवल वाटणार नाही.\nइंटरनेट मॅचमेकिंगचा प्रकार अजूनतरी भारतातच लोकप्रिय आहे. मॅट्रिमोनीसंदर्भात विकीपीडीयावर सर्च केले असता त्यात केवळ भारतातील साईट्सबाबतच लिखाण वाचवयास मिळते. तसं ह्या वेबसाईट्स चालवण्यासाठी येणारा खर्च हा तसा फार कमी. त्याला लागणारी मॅनपॉवर पण तशी कमीच. सर्वाज जास्त काम तर युजर्स स्वतःची माहीती अपलोड करून पूर्ण करत असतात. एकदा का युजर्सने सारी माहीती अपलोड केली की मग मॅट्रीमोनीचे खरे काम सुरू होते. युजर्सने टाकलेल्या अपेक्षांची पूर्तता करु शकणार्‍या जोडीदाराशी भेट घालून देण्याचे किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मॅट्रिमोनी साईट्सची टिम करत असते. बरं ह्या टिम मध्ये काम करणारे कर्मचारी हे फ्रेशर्स किंवा आयटी ग्रॅज्युएट असतील असा आपला समज असेल तर तो आत्ताच पुसून टाका.कारण मॅचमेकींग करवून देताना वेबकंटेट सांभाळणारे, त्या कंटेंटचे वर्गीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये गृहीणी आणि सेवानिवृ्त्त लोकांचा भरणा अधिक असतो. या संदर्भात स्पष्टिकरण देताना अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रीया ह्या एकाच स्वरुपाच्या होत्या. गृहीणी आणि सेवानिवृ्त्त कर्माचारी हे काम करत असताना त्यांचा आयुष्यभराचा अनुभव वापरत असतात. त्याचबरोबर हे काम ते पार्ट टाईम जॉब म्हणून करत असल्याने त्यांना द्यावा लागणारा मोबदला देखील कमी असतो. कमी पैशांत स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे प्रॉफिट अप.\nआजची पिढी लग्नाच्या बाजरात उतरताना जरी प्रगत तंत्रज्ञान वापरत असली तरी त्यांची मानसिकता अजूनही बुरसटलेलीच असल्याचे पदोपदी जाणवते. लेखाच्या निमित्ताने माहिती गोळा करत असताना ज्या गोष्टी समोर आल्या त्या निश्चितच धक्कादायक होत्या. मी त्यासाठी तीन वेगवेगळे किवर्ड तयार केले आणि आळीपाळीने त्यांना गुगवर सर्च केले. पहिला किवर्ड caste no bar sc st obc excuse टाकताच केवळ ०.४२ सेकंदाच्या आत ५३,००० एंट्रीज मिळाल्या. दुसरा किवर्ड sc st obc excuse टाकताच ०.२५ सेकंदात २५,००,००० एंट्रीज मिळाल्या.आणि शेवटी sc st obc excuse matrimonial ह्या किवर्डने ०.५७ सेकंदात ६९,००० एंट्रीज मिळाल्या.\nगुगल हे स्वतः सर्च इंजिन आहे. इतर वेबसाईट्सवर अपलोड झालेली माहीती गुगल शोधून देण्याचे काम करत असतो. याचा अर्थ असा की,मॅट्रीमोनी साठी माहिती भरणार्‍यांमधील ६९,००० इच्छुकांनी लग्न करताना एस. एसटी.आणि ओबीसी वर्गातील जोडीदारासाठी जाहीरपणे नाही म्हटले आहे. हा एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशाच प्रकारच्या मानसिकता ह्या विवाहसंस्थेच्या माध्यमातून जातीयवाद जोपासण्याचे काम जोरकसपणे करत असल्याचे समोर येत आहे. इंटरनेट युगाआधी दोन कुटुंबापुरती मर्यादित असणारी जातीयवादी वृथेची व्याप्ती आणि त्यांची संकल्पना कशी बदलत चालली आहे त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे हिंदी मॅट्रीमोनीच्या वेबसाईटवर पाहीलेली जाहीरात\nअशा प्रकारच्या जाहीराती देणार्‍यांवर नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करावी तेच कळत नाही. इंटरनेट आणि त्यावर सोशल नेटवर्किंग साईट्सची माध्यमं हे समाजाचा पारदर्शक आरसा आहे. परंतू या माध्यमांचा वापर करणार्‍यांची मानसिकता मात्र तशीच गढूळ असेल तर अधोगती निश्चित आहे. माध्यमे ही मानवाने स्वतःच्या प्रगतीसाठी निर्माण केली आहेत. त्यावर चालणारी प्रत्येक घडामोड ही समाजाचं वास्तव दर्शन घडवत असते. आणि वरिल उतारा हा त्याच वास्तवतेचे काळे रुप म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2007/10/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T07:56:26Z", "digest": "sha1:Z5ULVSBBINEWMSIC3FFDVEXCPH4R2KA6", "length": 14781, "nlines": 198, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar", "raw_content": "\nकेहवा, नन्द्रू याखनी आणि गुश्‍ताबा\nसूपऐवजी \"केहवा', \"स्टार्टर' म्हणून \"तबकमाझ' किंवा \"नन्द्रू चिप्स', \"मेन कोर्स'मध्ये \"गुश्‍ताबा' किंवा \"नन्द्रू याखनी'... ही नावे अगदीच अपरिचित वाटत आहेत ना वाटणारच कारण हे पदार्थ काही सर्रास कुठेही मिळत नाहीत. \"भारताच्या नंदनवना'तील हे पदार्थ मिळतात फक्त आर. एल. भट्ट यांच्या \"वाज्वान' या काश्‍मिरी हॉटेलमध्ये\nबाणेर रस्त्यावर \"पॅनकार्ड' क्‍लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की आलेच हे \"वाझवान'.\"वाझवान'मध्ये पाऊल ठेवताच काश्‍मीरमधील \"हाऊसबोट'मध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. काश्‍मीरचे पारंपरिक दिवे, \"हाऊसबोट'च्या छताला वापरले जाणारे लाकूड (खुतुम्बन) व नक्षीकाम केलेल्या पडद्यांपासून (क्रिवेल) केलेली सजावट, कपाटात ठेवलेल्या तांब्याच्या सुरया ही \"वाझवान'ची काही वैशिष्ट्ये हॉटेलचे आणखी एक वेगळेपण म्हणजे आपण येथे चक्क मांडी घालून पुढ्यातील खाद्यपदार्थांवर आडवा हात मारू शकतो.\n\"वाझवान'चे दोन-तीन अर्थ आहेत. एक म्हणजे \"बल्लवाचार्यांचे हॉटेल', दुसरा ः चांगले रुचकर भोजन व तिसरा अर्थ आहे अत्यंत प्रेमाने होणारा पाहुणचार. या तिन्ही गोष्टींचा प्रत्यय \"वाझवान'मध्ये येईल. इथले पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेले. वेगळ्या चवीचे. मसाले अगदीच निराळे. आले, लसणाप्रमाणेच बडीशेप व हिंग यांचा वापर भरपूर. नारळ मात्र नावालाही नाही. शिवाय प्रत्येक पदार्थासाठी वेगळी \"ग्रेव्ही' आणि \"ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत. त्यामुळे अगदी ताजा व गरमागरम पदार्थ आपल्याला \"सर्व्ह' केला जातो. त्यामुळेच इथे जायचे तर सोबत थोडा निवांतपणा घेऊनच जायला हवे.\nइथले \"हट के' पदार्थ म्हणजे केशर, बदाम व इतर गोष्टी वापरून तयार केलेला \"केहवा' अर्थात काश्‍मिरी चहा. जेवणापूर्वी अथवा जेवणानंतरही त्याचा स्वाद घेता येतो. कमळाच्या खोडापासून बनविलेली भाजी \"नन्द्रू याखनी', कमळाच्या खोडापासून बनविलेले मसालेदार \"नन्द्रू चिप्स' आणि खास काश्‍मिरी \"दम आलू.' इथल्या \"दम आलू'चे वैशिष्ट्य म्हणजे मसाले व \"ग्रेव्ही' फक्त वरवर न राहता थेट आतपर्यंत झिरपलेले असतात.\nशाकाहारी खवय्यांप्रमाणेच मांसाहारी खवय्यांसाठीही \"वाझवान' ही पर्वणी आहे. काश्‍मिरी मसाल्यामध्ये मटणाचे तुकडे दोन ते तीन तास घोळवून नंतर \"डीप फ्राय' केलेले \"तबकमाझ', मटण तब्बल दोन तास \"स्मॅश' करून त्यापासून बनविलेले गोळे व दह्यापासून बनविलेली \"करी' यांचा सुरेख संगम म्हणजे \"गुश्‍ताबा' आणि दह्याच्या \"करी'मध्ये तयार केलेले \"मुर्ग याखनी' हे पदार्थ दिलखूष करून टाकणारे आहेत.\nआता राहिला \"काश्‍मिरी पुलाव.' सगळीकडे मिळणारी ही \"डिश' इथे \"स्वीट' आणि \"सॉल्टी' अशा दोन प्रकारांमध्ये मिळते. काजू, पिस्ता, अक्रोड, बदाम आणि खजूर यांचा भरपूर वापर करून बनविलेला पुलाव थोडा का होईना खाऊन बघाच... सर्वात शेवटी रवा, दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला \"फिरनी' ही खास काश्‍मिरी खीर खायला विसरु नका.\n\"वाज्वान' खुले असण्याची वेळ ः सायंकाळी सात ते रात्री साडेअकरा.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 4:32 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nकेहवा, नन्द्रू याखनी आणि गुश्‍ताबा\nकावळा काळा तरीही निराळा...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_29.html", "date_download": "2018-04-23T07:36:50Z", "digest": "sha1:27G5AG23TJT7COFK35WZ2HKKCAAWNF7W", "length": 12468, "nlines": 101, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: मृत्यूशय्येवर निजणारा हिरोजी फर्जंद", "raw_content": "मृत्यूशय्येवर निजणारा हिरोजी फर्जंद\nलाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद\nमिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले\nयुक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.\n(मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरून निजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले पोर म्हणतो की 'शीर दुखते'ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन , आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो \" म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरीला ) कंसातील लेखन - सभासदाची बखर\nदुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल तो विरघळला की गोठला तो विरघळला की गोठला त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का \nएवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे त्याला सांगायचे तरी काय त्याला सांगायचे तरी काय काय अवस्था झाली असेल फुलादखानची \nकेवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद\nतमाम शिवाप्रेमिन्कडून मी \"हीरोजीनचे \" आभार मानतो \nत्यांच्यामुले \"आग्रयहून महाराज \" सुटले\nत्यागाचा आदर्श खरा ||\nअभिमान तु ...... सिद्धेश तापकीर\nहिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा....\nपण असे मावले घडवले त्या छत्रपति शिवाजी राजाना माझा त्रिवार प्रणाम..\nहिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा....\nमराठी लॅंग्वेज ICU मध्ये आहे. मराठी लॅन्गवेजला इण्टेन्सिव्ह केअरची गरज आहे. .... जीवाला जीव देण्याची, मावळ्यांना आता नशा नाही. खूप झाल्या सेना, खूप झाले सेनापती, .... ती यशस्वी झाली आणि आता ती देशाने उचलली आहे. अशा प्रकारच्या अनेक योजना महाराष्ट्राने राबवल्या आहेत. ...\nअसाच हनुमान जयंतीचा दिवस छत्रपती महाराज अस्तावास्थ पहुडले होते तेवढ्यात महाराजांनी आज्ञा केली ,\"आता सगळ्यांनी बाहेर जा \nआम्हास शिव शंभूचे ध्यान करायचे आहे . आमची जाण्याची वेळ आली आहे \"आणि महाराजांनी आपले डोळे मिटून सांब सदाशिवाचे ध्यान करू लागले.. महाराणी सोयरा बाईसाहेब,बालाजी आवजी चिटणीस , एक एक करून सारी खाशी मंडळी बाहेर पडू लागली. आणि सर्वात शेवटी वयाने आणि अनुभवाने मोठे असलेले हिरोजी फर्जंद जाऊ लागले . आणि जाताना महाराजांना पाहून कदाचित म्हणाले असतील का , \"महाराज आजही हा हिरोजी तुमच्या शय्येवर झोपायला तयार आहे \"आणि महाराजांनी आपले डोळे मिटून सांब सदाशिवाचे ध्यान करू लागले.. महाराणी सोयरा बाईसाहेब,बालाजी आवजी चिटणीस , एक एक करून सारी खाशी मंडळी बाहेर पडू लागली. आणि सर्वात शेवटी वयाने आणि अनुभवाने मोठे असलेले हिरोजी फर्जंद जाऊ लागले . आणि जाताना महाराजांना पाहून कदाचित म्हणाले असतील का , \"महाराज आजही हा हिरोजी तुमच्या शय्येवर झोपायला तयार आहे महाराज फ़्क़्त तुम्ही आज्ञा द्या ............... महाराज फ़्क़्त तुम्ही आज्ञा द्या ...............\nअशा हिरोजी फार्जन्दास मनाचा मुजरा ......\nतलवारीला कितीही धार असलीतरी ढाल ही जरुरी असते,\nपण एका अबेद्या मराठ्याला फक्त तलवारच काफी असते,\nकारण मराठा लढतो तो जिंकून मरण्यासाठी त्याला जगण्याची भीती नसते,\nमनाचा मुजरा त्या \"हीरोजीना\"\nदिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो असच भरभरून प्रेम देत रहा\nअजून खूप काही इतिहास बाकी आहे\n हिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा....\nहिरोजी फर्जंद यानां माझा मानाचा मुजरा...\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2018/01/learn-python-in-marathi-sets.html", "date_download": "2018-04-23T07:12:59Z", "digest": "sha1:ZYDSHKTIS2WGGCH6L7DUMT4ZN24FDEYF", "length": 9720, "nlines": 79, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi - Sets", "raw_content": "\nमंगलवार, 2 जनवरी 2018\nआज आपण पायथॉन मध्ये सेट काय असतो हे पाहू. जेव्हा आपण म्हणतो की माझ्या जवळ कलर्सचा एक सेट आहे, तेव्हा आपण असे गृहीत धरतो की माझ्याजवळ प्रत्येक रंगाचा एक एक नग आहे. सेटचा हाच अर्थ पायथॉन मध्ये लागू होतो.\nपायथॉनचा सेट ही एक अशी यादी आहे ज्यातील प्रत्येक एलिमेंट हा वेगळा वेगळा आहे.\nतुम्ही गणितात सेट शिकला असाल तर त्यामध्ये ज्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात ते सर्व आपण पायथॉनच्या सेट सोबत करू शकतो. जसे Union, Intersection, Difference\nआपण या आधी स्ट्रिंग, लिस्ट, टुपल अणि डिक्शनरी शिकलो. लिस्ट मध्ये [ ] स्क्वेअर ब्रॅकेट्सचा वापर होतो, टुपल मधे ( ) साधे ब्रॅकेट्स वापरले जातात अणि डिक्शनरी साठी { } कर्ली ब्रॅकेट्स वापरले जातात.\nसेट आपण दोन पद्धतीने बनवू शकतो.\nकर्ली ब्रॅकेट्स वापरून सेट्स बनवणे सोपे आणि बहुतांशी हीच पद्धत वापरली जाते. या सेट्सला म्यूटेबल सेट्स म्हणतात, यामधे आपण नवीन एलिमेंट जोडू शकतो, आणि असलेला एलिमेंट काढून टाकू शकतो. याउलट जेव्हा आपल्याला लिस्ट मध्ये बदल नको असेल तर आपण frozenset बनवू शकतो याचे सिंट्याक्स खालील प्रमाने आहे\nआपण फळांची नावे लिहिण्यासाठी एक सेट बनवू\nया ठिकाणी मी नावे लिहिण्यासाठी \" \" डबल क्वोट्स चा वापर केलेला आहे, तुम्हाला हवे असल्यास ' ' सिंगल क्वोट्स चा वापर करू शकता\nआता आपण ड्राय फ्रूट्स च्या नावांचा एक सेट बनवू\nआणि आंबट फळांच्या नावांचा एक सेट\nगणितातील सेट मध्ये सब सेट आणि सुपर सेट ज्या तर्हेने वापरले जातात तसेच पायथॉन मध्ये देखील वापरतात\nएखादा सेट दुसऱ्याचा सब सेट आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी issubset() या फंक्शनचा वापर केला जातो\nअसे लिहिल्यास dry_fruits हा fruits चा सब सेट आहे किंवा नाही हे तपासले जाते. आणि सब सेट आढळून आल्यास True किंवा नसल्यास False असे उत्तर आपल्याला मिळते\nया ठिकाणी \"Cashews\" आणि \"Almonds\" ही दोन नावे dry_fruits मध्ये आहेत पण fruits मध्ये नाहीत म्हणून आपल्याला False हे उत्तर मिळते\nआता आपण citrus_fruits या सेटशी तुलना करून पाहू\nया ठिकाणी citrus_fruits मधील सर्व नावे fruits मध्ये पण दिसून येतात म्हणून आपल्याला True हे उत्तर मिळते\nआपण लिस्ट तयार झाल्यानंतर देखील त्यात नवीन नाव जोडू शकतो\nहा कमांड वापरल्यास \"Guava\" हे नाव फ्रूट्स मध्ये जोडले जाईल\ndifference या फंक्शन चा वापर करून आपण दोन सेट मधील वेगळे पण जाणू शकतो. खालीलप्रमाणे\nयेथे आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त सेट्स वापरू शकतो. difference फंक्शन ने आपल्याला दोन सेट मधील फरक दिसून येतो पण कोणत्याही सेट मध्ये तो बदल करत नाही. याउलट difference_update हा असा फंक्शन आहे जो वापरल्याने पहिल्या सेट मधून ते सर्व नावे काढून टाकली जातात जी दुसऱ्या सेट मध्ये आहेत. उदाहरणार्थ\nहे कमांड fruits सेट मधून dry_fruits ची नावे काढून टाकेल.\nआपण दोन सेट्स ला जोडून पाहण्यासाठी union फंक्शन चा वापर करू शकतो. हे फंक्शन फक्त रिझल्ट दाखवते. सेट्स मध्ये बदल होत नाही\nयाच प्रकारे intersection नावाचे एक फंक्शन आहे जे दो सेट्स मधील समान एलिमेंट्स दाखवते\nx.intersection(y) हे कमांडअसे उत्तर दाखवेल\nआपण येथे frozenset([ ]) चे एक उदाहरण पाहू\nया सेट मध्ये आपण कोणतेही नवीन नाव जोडू किंवा असलेले नाव काढून टाकू शकत नाही\nहे कमांड वापरल्यास असे एरर दिसेल\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/room-no-909/", "date_download": "2018-04-23T07:31:45Z", "digest": "sha1:64RCFILQPLLXP7RFMBK2YAFRTCT2N4R7", "length": 21546, "nlines": 86, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "बॉम्बे हॉस्पीटल : रुम नं. 909 | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nबॉम्बे हॉस्पीटल : रुम नं. 909\nमी जन्माला घातलेला ”सूर्य” सांभाळता आला तर बघ\nमी जाताना माझा ”दिवस” इथेच सोडून जाणार आहे\nतनवीर सिद्दीकी यांच्या या दोन ओळींतच ढसाळांची समग्र समष्टी परावर्तित होते आहे. नामदेव ढसाळ आपल्यात नाहीत ही कल्पना करणं सुद्धा शक्य नाही. आज खऱ्या अर्थाने पोकळी निर्माण होणे म्हणजे काय असते याची पुरेपूर अनुभूती आली. मराठी साहित्याला, मराठी कवितेला तीच्या मूळ रुपात जन्माला घालणारा असा महाकवी पुन्हा होणे नाही.\nनामदेव ढसाळ नावाचा कोणीतरी नेता आहे हे फार लहान असतानाच कळलं होतं. पण त्या नावामागचा धगधगता अंगार कळण्याएवढी प्रगल्भता असण्याचे ते वय नव्हतंच. एफवाय ला असताना माणसाने पहिल्याप्रथम ही ढसाळांची दिर्घ कविता वाचली होती. कवितेचं असंही स्वरूप असू शकतं या चक्रातच मी अडकून गेलो होतो. कविता ही नुसती गुणगुणण्यापुरती नसते. कवितेने शब्द पेटतात आणि तेच शब्द पेटवतात घरे – दारे आणि माणसे सुद्धा. हे ढसाळांच्याच कवितेतून मी शिकलो.\nढसाळांशी पहिली भेट झाली होती ती आयबीएन लोकमतच्या ग्रेट-भेट कार्यक्रमानिमित्त. आयबीएन-लोकमत मध्ये इंटर्नशिप करत असताना ढसाळांना आँखो देखी पाहण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला अनुभवण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. निखील वागळेंच्या खोचक प्रश्नांना खुमासदार उत्तरे देताना त्यांची झालेली जुगलबंदी मला ढसाळ नावाचा फेनॉमेनॉ समजावत गेली. ढसाळ म्हणजे कुणी पानं-फुलं-वेली.. पक्षी-चंद्र-तारे गिरवित बसणारा कवी नाही. ते एक अनोखेच रसायन आहे. आणि तेथूनच ढसाळांना अभ्यासण्याचा माझा प्रवास सुरू झाला.\nढसाळ गेल्या अनेक महिन्यांपासून कँसरशी झुंजत होते. सप्टेंबर महिन्यात त्यांच्याशी झालेली भेट माझ्या आयुष्याला निश्चितच वेगळं वळण देणारी होती. बॉम्बे हॉस्पीटलच्या नवव्या मजल्यावर त्यानी स्वतः चितारलेल्या मुंबईच्या नग्न लखलखाटाकडे डोळे भरून पाहणारे ढसाळ पहिल्याच नजेरत माझ्या काळजाला चिरून गेले. मुंबईच्या नागड्या वास्तवाच्या जखमा आपल्या कवितेतून रेखाटणारा हा महाकवी आज कँसरशी लढा देतोय तरी देखील त्याच्या डोळ्यांतली चमक अजूनही मुक्त गगनात भरारी घेणारी आहे. त्याच क्षणाला मनात म्हटलं.. बॉस जिंदगी इसी चीज का नाम है.. जियेंगे तो अपने दम पर और मरेंगे तो भी अपने दम पर..\nकलमनामाचे संपादक युवराज मोहितेंनी ढसाळांशी माझा परिचय करून दिला तेव्हा मला बाकी काही विचारण्याआधी त्यांचा पहिला प्रश्न होता.. “काय रे काय – काय वाचतोस” मी उत्तरलो दादा जवळपास सर्वच वाचतो.. उत्तर संपतंय ना संपतंय तोच त्यांचा आवाज गरजला.. “अरे हाड… जिंदगी वाचायला शिक, माणसं वाचायला शिक… माणसातल्या माणुसकीला वाचायला शिक.. आणि ती इतरांना शिकवायचं पण शिक.. जर तुला माणूस वाचता नाय आला तर जिंदगी झाटभरची तुझी..” माणसं वाचली पाहीजेत, त्यांच्यातल्या माणूसकीचा मळा समानतेच्या, सन्मानाच्या फुला-फळांनी फुलवला पाहीजे याचं सोप्या भाषेत शिक्षण देणारा त्यांचा सल्ला माझ्यातल्या विचार करण्याच्या वृत्तीला मूळापासून बदलवून गेला.\nबॉम्बे हॉस्पीटलमध्ये एडमिट असताना दादांना भेटायला येणाऱ्यांची सतत रिघ लागलेली असायची. सकाळीच किमोथेरेपीचा डोस संपवून संध्याकाळी दादा त्यांच्या चाहत्यांना भेटायला एकदम तय्यार होऊन बसलेले असायचे. पांढरा शुभ्र शर्ट, मस्त कडक इस्त्रीतील लुंगी, माथ्यावर हलकेच विसावलेला त्यांचा चष्मा, चेहऱ्यावरचा पिकलेला फ्रेंच कट, सोबतीला निरागस पण एकदम खळखळून हसणारं व्यक्तिमत्त्व ते कँसरसारख्या प्रचंड भयंकरातून जात आहेत याची पुसटशी जाणीव देखील होऊ देत नव्हतं. माणसं आणि त्यांच्याशी गप्पा हेच दादांचं खरं टॉनिक होतं. आपल्याला भेटायला येणारी माणसे हीच माझी संपत्ती, त्यांचं प्रेम हीच माझी कमाई असं सांगणारे दादा पायांना प्रचंड सुज असताना देखील तासंतास व्हिल चेअर बसून लोकांशी गप्पा मारत रहायचे.\nवाघाच्या त्वेषाने आणि पँथरच्या वेगाने जुलूमी व्यवस्थेवर आसूड ओढणारा पँथर जेव्हा स्वतःच्या भूतकाळात रमायचे तेव्हा मात्र त्यांच्यातला फक्त आणि फक्त नामदेव ढसाळ हा किती निरागस आहे हे जाणवूनच मन गदगदून जायचं. शाळकरी वयातच बसलेले जातीयतेचे दाहक चटके, त्यांचं बालपण, एकाच घरात चार-चार बिऱ्हाडं राहताना यायची गंम्मत, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आवडलेल्या मुली, त्यांच्या प्रेमात असलेल्या मुली, ढाले-ढसाळ वादांवर टिप्पणी करताना मी स्वतः कुठे कुठे चुकलोय हे सांगताना त्यांनी कधीच कोणताही अभिनिवेष बाळगला नाही. पुण्यात शंकराचार्यांसोबत झालेली झटापट, अनेक प्रकरणात झालेली जेल, भर रस्त्यावर बसलेली पोलिसांची थर्ड डिग्री, दाऊद साधासा चोर असताना त्याला सज्जड दम देऊन मिळवून दिलेला जामीन असो किंवा ढाले – ढसाळ वादत ज. वि. पवार यांनी कायमच ढालेंची बाजू घेतल्याचे मला आश्चर्य जरी असले तरी अजिबात दुःख नाही असे धीरगंभीर आवाजात सांगणारे ढसाळ पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. बावड्याचे प्रकरण असो किंवा दलित पँथर आणि शिवसैनिकांची आमने-सामने झालेली राडेबाजी असो नाहीतर हिरव्या मटणावरचं त्यांचं प्रेम आणि आतड्यांच्या त्रासामुळे आत्ता चव चाखता येत नाही हा सल बोलून दाखवणारा पँथर एकदम खराखुरा वाटायचा.\nदादांबद्दल अजून काय बोलावं आमच्या पीढीसाठी ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. भाषेतून सांडणारा रखरखता अंगार होता. एक कार्यकर्ता म्हणून घडत असताना मनातलं आत्मभान दादांच्या कवितेनेच जागवलं होतं. स्वतःच्या कवितेकडे वळून पाहताना दादा अनेकदा म्हणायचे सत्तरच्या दशकातली स्थिती वेगळी होती. तेव्हा प्रत्येकाच्या जखमा भळभळत असायच्या त्या जखमांना धारधार शस्त्र बनवणं त्या काळाची गरज होती. बाबासाहेबांचा संघर्ष करा हा नारा डोक्यात ठेवूनच आम्ही रचनात्मक साहित्याची निर्मिती केली होती. मात्र आज त्यापुढे जाण्याची गरज असतानाही अनेक नवकवी त्याच बाजातलं लिहीतायेत. काहीतरी वेगळं लिहिण्याच्या नावाखाली सवंगपणाच जास्त करतायेत. अशा कवितांमध्ये ओढून ताढून कंटेपररी लिहिण्याच्या हव्यासापोटी लैंगिक अश्लिलताच जास्त डोकावतेय. अंडरवर्ल्डच्या कविता अंडरवर्ल्डच्या जाणिवेत जगल्याशिवाय समृद्ध बनत नाहीत. जाणीवा प्रगल्भ व्हायला हव्यात ह्या पोरा-पोरींच्या.. कविता इनोसंट असली पाहीजे. अगदी अस्सल असली पाहीजे.\nशेवटच्या दिवसात ते पँथरच्या भल्या-बुऱ्या आठवणी लिहिण्यात गर्क होते. त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या आगामी प्रकाशनातील पँथरच्या भल्या आणि बुऱ्या आठवणी स्वतः वाचून दाखवायचे. हॉस्पीटलमध्ये असताना त्यांनी प्रचंड कविता लिहील्या आहेत. बॉम्बे हॉस्पीटलच्या रुम नंबर 909 मध्ये जणू काही लायब्ररीच उघडलीये असा आभास व्हावा इतकी पुस्तकं, लिखितं, पेपर्स पडून असायची.\nमल्लिकाताई दादांनी लिहीलेल्या कवितांचे फाईलिंग करत असतानाचा उत्साह मात्र मला कायम त्यांच्या आणि मल्लिकाताईंच्या संबंधांवर दादांनी किंवा खुद्द मल्लिका शेख यांनी काही तरी बोलावं यासाठी खुणावत असायचा. शेवटी तो क्षण आलाच. चर्चगेटच्या दर्ग्यावरून आणलेली लाल गुलाबाची फुलं दादांना आम्ही देतो न देतोच तेच दादांनी मल्लिका शेख यांना हाक मारली आणि हातातली गुलाबाची फुलं मल्लिकाताईंना देत म्हणाले.. धीस ब्युटिफूल रोझेस फॉर माय लवली लाईफ लाईफ पार्टनर .. आणि ती फुले स्विकारताना मल्लिकाताईंनी त्यांना दिलेली स्माईल ही त्यांच्या अतुट प्रेमाचा ताजेपणाच दर्शवत होती. परंतू हा सीन पाहील्यावर मात्र मीच काही काळ अचंबित झालो होतो. विद्यापीठीत एम. ए. च्या पहिल्या वर्षात असताना मल्लिका शेख यांचं मला उद्धवस्त व्हायचंय हे आत्मकथन वाचलं. नामदेव ढसाळांची अगदी विरूद्ध बाजू डोळ्यांसमोर उभी राहीली होती. आणि आत्ता जे पाहतोय ते वेगळे आहे की काय पण जीव जाम खुष होता. दादांच्या आयुष्यातले एकुण एक पैलू त्यांच्या कवितेसारखेच अस्सलपणए उलगडत होते. आणि त्या सर्व क्षणांचा मी साक्षीदार होतो त्यांनी केलेल्या एकुण एक अनुभव कथनाचा मी काही काळ का होईना पण दादांच्या संम्मतीने झालेला एक भागीदार होतो.\nपँथर नामदेव ढसाळ चा यल्गार हा कधीच ऊरबडवेपणा नव्हता. मानवमुक्तीसाठी पुकारलेलं मूर्तीमंत बंड होते ढसाळ. ते आयुष्यभर माणसाचे गीत गात राहीले. माणसावर सुक्त रचत राहीले. जखमेतून वाहिलेल्या रक्ताच्या थेंबाथेबातून अगणित सूर्यांना जन्म देत राहीले. व्यवस्थेची उभी आडवी फाडणारा हा महाकवी कायम वैश्विक काव्य रचत राहीला. संबंध मानवी समाज हा फक्त मानवतेचा धागा पकडून आभाळ नावाच्या छताखाली एक व्हावा असं मानवतेचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणारा कवी आजवर झालेला नाही.\nदादांच्या कवीमनाने यल्गाराचा उत्सव साजरा करण्याचे आपल्याला शिकवले. त्यांच्या कवितेने विद्रोहाचे नवे इमले उभारले. काव्यरचनेचे रचित देव्हाऱ्यांचे खांब कलथून टाकणारे शब्द त्यांच्या लेखणीतून पाजळलेत. दादांचं निर्वाण जरी मनाला चटका लावून जाणारं असलं तरी त्यांच्या वादळी क्रांतीचे वारे प्रत्येक मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या प्रत्येक श्वासात कायम जीवंत राहतील.\nदि. 16 जानेवारी 2014\n← नामदेव आभाळ झालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://muktdhara.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T07:07:10Z", "digest": "sha1:DOKGMBLXTHWHVB6YNRZRVSN5CRKNWDS6", "length": 25445, "nlines": 80, "source_domain": "muktdhara.blogspot.com", "title": "मनस्वी", "raw_content": "\n१. चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर\nपुस्तकं, जंगल, चित्रकला या तीनही गोष्टींबद्दल आदर आणि आवड असल्यामुळे हे पुस्तक मला फारच आवडलं. खूप मोठे लेखक लहानपणीच का वाचले नाहीत याबद्दलची खंत आता वाटते, त्यात व्यंकटेश माडगूळकरांचं नाव अॅड झालं.\nत्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल (ज्यातली काही जंगल सफर, निसर्गाभ्यासावर आहेत), केलेल्या शिकारींबद्दल – नंतर मतपरिवर्तन झाल्यामुळे सोडलेल्या या छंदाबद्दल, पु. भा. भाव्यांसारख्या आवडत्या स्नेही कथाकाराबद्दल, परदेशातल्या चित्रांच्या-शिल्पांच्या संग्रहालयांबद्दल, व्हॅन गॉगच्या गावात, कर्मभूमीत गेल्याच्या अनुभवाबद्दल, तिथे विकत घेतलेल्या चित्रकलेच्या साहित्याच्या अप्रुपाबाबत, गावातल्या जुन्या-नव्या माणसांबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे.\nखरी, मनापासूनची आणि देशी भाषा वाचून मला खूप छान वाटलं. आणि माडगूळकरांनी काढलेली स्केचेस पाहून यांनी चित्रकलेत अजून लक्ष घातलं असतं तर मला तेही एक पुस्तक घेता आलं असतं असं वाटलं.\n२. एका खेळियाने.. – दिलीप प्रभावळकर\nइतक्या विविध भूमिका का आणि कशा केल्या, ज्या भूमिका लिहिल्या, त्या का लिहिल्या, पूर्वी केलेली नाटकं, मालिका नंतरचे मराठी आणि हिंदीही चित्रपट, या सगळ्या कामांदरम्यान भेटलेली माणसं, आलेले अनुभव याबद्दल अत्यंत नेटकेपणाने कुठेही लिखाण भरकटू न देता केलेलं हे पुस्तक आहे.\n‘चिमणरावाच चऱ्हाट’, ‘साळसूद’ या मालिकांबद्दलचे अनुभव वाचायला मला जास्त मजा वाटली कारण ‘साळसूद’ मी दूरदर्शनवर पूर्ण पाहिलेली आणि अतिशय आवडलेल्या मोजक्या मालिकांतली एक आहे आणि ‘चिमणराव’ संपूर्ण मालिका पाहिली नसली तरी (‘बालचित्रवाणी’मध्ये बहुधा) त्याचे काही भाग पाहिल्याचं आठवतंय.\nमुळात लहानपणीच्या, केवळ दूरदर्शनच (तेही आईबाबांच्या परवानगीने) बघता येण्याच्या काळातल्या खूपशा आठवणी या पुस्तकाने जाग्या झाल्या. म्हणून या पुस्तकाचं महत्त्व वाटतं.\nखेरीज दिलीप प्रभावळकरांचं नट आणि माणूस म्हणूनही श्रेष्ठत्व वाटत राहातं.\nब्लॉगचा दुसरा वाढदिवस आला आणि गेला, त्यालाही आता चार महिने उलटून गेले.\nलिहावंसं वाटूनही कंटाळा आल्याने लिहिलं नाही.\nमध्यंतरी एकदम बरीच पुस्तकं विकत घेता आली, काही असलेल्या संग्रहातली वाचायची राहिलेली वाचता आली. जमलं तर पुढच्या काही पोस्ट्स त्याबद्दल लिहीन असं वाटतं.\nबिफोर सनराईज आणि बिफोर सनसेट\n. . .बिफोर सनराईज . . .\n. . .बिफोर सनसेट\nमुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा ज्या इंग्रजी सिनेमांवरून घेतलाय (, चोरलाय) ते हे दोन सिनेमे. एक मुलगा आणि एक मुलगी एका ट्रेनच्या प्रवासात भेटतात. एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. ब-याच गप्पा वेगवेगळ्या विषयांवर मारतात. सुरुवातीला साध्यासुध्या विषयांवर असलेल्या गप्पा नंतर थोड्या अडनिड्या, अवघड विषयांवर पण होतात. एक सबंध संध्याकाळ, रात्र ते एकमेकांसोबत असतात. वेगवेगळे अनुभव घेतात. मजा करतात. एका प्रवासात भेटलेल्या दोन माणसांची साधी गोष्ट आहे खरं तर. पण उगीचच वाढीव भावूकता, नाट्यमयता न आणता सुंदर मांडलीये.\n‘बिफोर सनसेट’मध्ये नऊ वर्षांनी तेच दोघं जण परत भेटतात. तोपर्यंत त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला लहान मुलगा असतो आणि ते दोघं भेटलेल्या संध्याकाळ-रात्रीवर आधारित एक पुस्तक लिहून तो लेखक झालेला असतो. या मधल्या वर्षांमध्ये त्यांचा एकमेकांशी कोणत्याच मार्गांनी काहीच संपर्क नसतो. इतक्या वर्षांनी भेटल्यावर मधल्या काळातल्या घडामोडी, अनेक नातेसंबंध, कुटुंब वगैरे ब-याच विषयांवर त्यांच्या गप्पा होतात. आधीच्या भेटी इतक्याच इंटेन्सिटीने ते एकमेकांशी बोलू शकतात.\nया सिनेमाचे संवाद लिहिताना सिनेमातल्याच नट आणि नटीची मदत घेतलेली आहे, त्यामुळे खूपच नैसर्गिक, स्वाभाविक संवाद आहेत. रोमान्सची भडक कल्पनाच भारतीय सिनेमांमध्ये अनेकदा दिसते त्याच्या अगदी विरुद्ध असा खूप मस्त सिनेमा आहे हा.\nआकर्षण, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, जवळीक, नातेसंबंध यांच्यावर वाचायला, लिहायला, पाहायला ज्यांना आवडतं त्यांनी हे दोन्ही सिनेमे जरूर पाहावेत असं वाटतं.\nआज ब्लॉगचा पहिला वाढदिवस. अवधूतने आग्रह केला आणि मदतही केली म्हणून ब्लॉग उघडू शकले. वर्षभरात नियमीतपणे नाही तरी अधूनमधून काही लिहू शकले. मला हे लिहिताना मजा आली. आपण काहितरी लिहीलंय आणि कुणीतरी ते वाचतंय, त्याच्यावर वाटलं तर काही प्रतिक्रिया देतंय ही भावनाच सुखावह आहे. प्रतिक्रिया नाही मिळाली तरीही अनुभवलेलं काहीही, केव्हाही, कसलंही बंधन न बाळगता लिहिता येण्याचं स्वातंत्र्य मला आवडलं.\nएका वर्षात बरेच वेगवेगळे अनुभव आले किंवा घेता आले. त्यातल्याच काही अनुभवांबद्दल लिहिलं. आणि आयुष्याच्या या वळणावर एकूणच आनंद, मजा, सुख या सगळ्याची कमतरता भासत असताना ब्लॉग वर काही लिहिण्याचा अनुभव आनंददायक वाटला.\nआता या ब्लॉगच्या ‘पहिल्या’ वाढदिवसाबद्दल लिहितेय तर अनेक पहिल्या गोष्टी आठवतायत आयुष्यातल्या. कदाचित पुढची पोस्ट त्याबद्दल लिहेन.\n\"आपण आपलं आपलं जाऊ..\"\nसहज म्हणून एकदा एका चांगल्याशा हॉटेल मध्ये गेलो होतो. जेवण झाल्यावर लिफ़्टपाशी आलो तर एक लहान मुलगा तिथे रेंगाळला होता. एकदम निवांतपणे, आजूबाजूला काय चाललंय याचा अजिबात विचार न करता त्याचं स्वतःशी काहीतरी गुणगुणत खेळणं सुरू होतं. आम्ही त्याला मध्येच खेळात disturb न करता त्याचे आईबाबा कुठे दिसतायत का ते पाहीलं पण ते लगेच काही दिसले नाहीत. मग आमची लिफ़्ट्मध्ये आत जाण्याची वेळ आली तेव्हा तोही आमच्या बरोबर आत यायला लागला तर त्याची आई कुठूनशी आली आणि त्याला म्हणाली, \" चल बेटा, त्यांच्यात नको जाऊ. आपण नंतर आपलं आपलं जाऊ, ये इकडे.\" तो त्याच्या आईचा हात धरुन मागे झाला.\nलहान मुलं त्यांच्या आई-वडीलांकडे बघून, त्यांचं अनुकरण करत करत शिकतात म्हणे. तो मुलगा काय शिकला असेल त्याच्या आईच्या या बोलण्यातून- हे ‘आपलं आपलं’ नावाची काहीतरी भानगड असते हे की घरातल्या माणसांखेरीज अन्य माणसांशी शक्यतो जवळीक करायची नसते हे की संशय, संकुचितपणा की आणखी काही\nकुणास ठाऊक काय शिकला आपल्याला काय करायचंय ते त्यांचं त्यांचं पाहूदेत, आपण आपलं आपलं पाहू..\n(माझ्यात ही ‘आपलं आपलं’ म्हणजे काहीतरी वेगळं असण्याची भावना कितपत आहे- तीव्र, मध्यम की कमी- तीव्र, मध्यम की कमी\nरात्रीची बारा- साडेबारा किंवा त्याच्यापुढची कुठलीही वेळ.. आठवड्यातला कोणताही दिवस.. तुम्ही दिवसभराच्या प्रचंड कामाने दमलेले.. तुमच्या घराला खरं तर खोलीला latch ची सोय नाही.. तुमच्या दोन रूम पार्टनर आहेत.. त्या रोज असंच सहज म्हणून कुठेतरी गेलेल्या असतात.. तुम्ही बराच वेळ त्या येण्याची वाट बघून झोपायचा विचार करता.. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही रात्री अपरात्री कितीही वाजता उठून त्यांच्यासाठी दार उघडलेलं असतं.. पण हे रोजचं झाल्यावर तुम्ही कंटाळता.. मग बराच विचार, धीर वगैरे करून तुम्ही दार नुसतं लोटून घेऊन झोपायला लागता.. (आणि संदीप खरेच्या कवितांनी बाकी काही नाही तरी 'पायी रुतल्या काचांचा त्रास करून न घेता त्याची नक्षी मांडायला शिकवलेलं असतंच..) तुम्हाला अर्थातच स्वस्थ झोप लागत नाहीच कारण तुमचं 'दिल' ' all izz welll ' असं सांगून ऐकणार्यातलं नसतं.. हळूहळू तुमची प्रगती होत होत तुम्हाला याही परिस्थितीत झोप नाही तर निदान गुंगी तरी यायला लागते..\nतुमच्या रूम पार्टनर रूमवर येतात.. लोटून घेतलेलं गंजकं लोखंडी दार पहिला आवाज करतं.. तिथून पुढे आवाजांची मालिका सुरु होते.. संडल्सचे वेल्क्रो काढल्याचे आवाज.. हातातल्या प्लास्टिक पिशवीच्या चुरगाळल्याचा आवाज.. ती कुठंतरी खाली ठेवल्याचा आवाज.. बाथरूमचा दिवा लावतानाचा बटणाचा आवाज.. बाथरूमचं दार उघडल्याचा, पाण्याचा नळ सोडल्याचा, पाय एकमेकांवर घासल्याचा, साबणाची डबी उघडल्याचा, कधी कधी ती पडल्याचा आवाज.. पाय घासत चालल्यामुळे होणारा आवाज (आपले पाय साधं चालताना पण किती आवाज करतात यांसारख्या क्षुद्र विषयांवर विचार करायला तुमच्या रूम पार्टनर्सना वेळ नसतो).. sack मधून वस्तू काढल्याचा आवाज, त्यावेळी sack च्या पहिल्या छोट्या कप्प्यात असलेल्या अनेक पेनं- पेन्सिलींचे आतल्या आत होणारे आवाज.. दाट केस खसाखसा विन्चराल्याचा आवाज.. पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडल्याचा, त्यातून गटागट पाणी प्यायल्याचा आवाज.. मग चादर झटकल्याचा, उशी नीटनेटकी केल्याचा आणि सरतेशेवटी त्यांना गरजेचा असतो म्हणून मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी इयर फोन च्या वायारींचा गुंता सोडवण्याचा आवाज.. मग गाढ झोपेमध्ये घोराल्याचा आवाज.. हा कदाचित त्यांच्याकडून होणारा किंवा होत राहणारा शेवटचा आवाज..\nह्या सगळ्या आवाजांमध्ये तुम्ही काय करता - निश्चयपूर्वक शांत झोपण्याचा प्रयत्न.. श्वासावर नियंत्रण.. आपल्याला अजिबात त्रास होत नाहीये, अजिबात राग आलेला नाहीये असं स्वतःच्या मनाला पटवण्याची धडपड.. आणि गेला बाजार अशी काहीतरी पोस्ट लिहिण्याचा विचार..\nमध्यंतरी एकदा मला अचानक 'संकल्पाचं बळ' या विषयावर बोलावं लागलं. 'बोलावं लागलं' म्हणजे मला इच्छा नव्हती बोलायची पण 'पार्ट ऑफ माय ड्युटी' म्हणून करावं लागणार होतं. एकतर मला अशा अवघड नावं असलेल्या विषयांवर, औपचारिक असं फारसं बोलता येत नाही. समोर बरीच माणसं काहीतरी चांगलं, महत्वाचं ऐकायला मिळेल अशा अपेक्षेनी बसलेली असताना आपण मात्र जाऊन आपल्या थोटक्या अनुभवानिशी, फारसा आवाका नसलेलं काहीतरी बोलून यायचं हे मला अन्यायकारकच वाटतं. पण बोलायलाच लागणार म्हटल्यावर ठरवलं की 'आपण काही संकल्प केले असतील आयुष्यात त्याबद्दलच बोलावं'.\nमला वाटतं- 'संकल्प म्हणजे, आपण जे काही ठरवतो आयुष्यात- कोणत्याही परिस्थितीत कसं वागायचं, काय करायचं, कसं करायचं ते असावं'. बरेचदा आपण आपले संकल्प शब्दांत मांडत नाही. अनेकदा तशी गरजच पडलेली नसते किंवा त्याबद्दल विचार केलेला नसतो किंवा असे काही संकल्प वगैरे असतात असं मुळात अनेकांना वाटतंच नाही (आणि बरेचदा दुसर्याचे संकल्प ही खिल्ली उडवण्याची गोष्ट असते.)\nतर मी विचार करत होते कि माझे काय संकल्प होते किंवा आहेत आयुष्यात मी केव्हा शब्दांत मांडले माझे संकल्प मी केव्हा शब्दांत मांडले माझे संकल्प\nआठवत नाही पण आई-बाबा, शाळेतले शिक्षक यांनी जे सांगितलं, शिकवलं ते सतत घोकून, तसंच वागायचा प्रयत्न करताना असेल किंवा थोडेथोडे स्वतःचे विचार करायला जमायला लागलं- कुठलीही गोष्टं स्वतःच्या निकषांवर पडताळून पाहायला हवी असं वाटायला लागलं तेव्हापासून असेल, नक्की कधी ते आठवत नाही.\nनेहमीचं शांत, निवांत आयुष्य सुरु असताना संकल्पाचं, ते शब्दांत मांडण्याचं, त्याबद्दल विचार करण्याचं महत्त्वं बहुदा वाटत नाही पण जेव्हा कठीण, अनपेक्षित परिस्थितीला किंवा संकटाला तोंड द्यावं लागतं तेव्हा हे महत्त्वं पटतं.\nमला आनंदात, उत्साहात, मुक्तपणे राहायला आवडतं. अंगावर घेतलेलं काम नेटानी पूर्ण करायला आवडतं. प्रामाणिक असायला आवडतं आणि असंच काहीबाही.. तर असं सगळं- शहाण्यासारखं सुरळीत आयुष्य सुरु असताना खूप सोपं होतं पण आता जरा वेगळ्या वळणांनी चाललंय आयुष्य तर ह्या सगळ्या ठरवलेल्या गोष्टी पाळणं कष्टाचं वाटतंय. तरीही शब्दांत नीट मांडलेले संकल्प मदतीला येतात असंही जाणवतंय.\nहे सगळं का लिहीलं मी आत्ता तर- अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पाहतेय सध्या स्वतःबद्दल त्यात हेही तपासू म्हटलं आणि तपासताना लिहावंसं वाटलं इतकंच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/editorial-on-delhi-polution/", "date_download": "2018-04-23T07:50:39Z", "digest": "sha1:OJ46KBT3SOE5GWB2MRM35CTSZDNHKCMW", "length": 21934, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रदूषणाची ‘राजधानी’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nदिल्ली क्राइम कॅपिटल म्हणून कुख्यात होतीच. आता पोल्यूशन कॅपिटल म्हणजे प्रदूषणाची ‘राजधानी’ असा आणखी एक डाग दिल्लीच्या माथी लागला. पुन्हा हा डाग ज्यांच्यामुळे लागला ते सगळेच मोकळा श्वास घेत आहेत. सामान्य दिल्लीकरांचा श्वास मात्र गुदमरला आहे. तो मोकळा करण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी दिले, पण तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय काहीच झाले नाही. मुंबईचे पर्यावरण आणि आरोग्य याबाबतीत मुंबई महापालिकेकडे बोटे दाखविणाऱ्यांनी खराब हवेबाबत दिल्लीचे ‘बीजिंग’ का झाले याचे उत्तर द्यायला हवे.\nदेशाची राजधानी दिल्लीवर वायुप्रदूषणामुळे ‘बंद’ पाळण्याची वेळ सरकार आणि जनतेवर पुन्हा आली आहे. दिल्ली आणि प्रदूषण या गेल्या काही वर्षांत एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत सर्वोच्च न्यायालयाने वायुप्रदूषणाच्या धोक्याचा विचार करून दिल्लीवर ‘फटाकेबंदी’चा हातोडा मारला होता. आता तर दिल्ली सरकारला ‘बंदी’चा आदेश जारी करण्याची वेळ आली आहे. सर्व प्राथमिक शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली गेली. अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली. लोकांच्या मॉर्निंग वॉकवर आणि पायी फिरण्यावर निर्बंध आले. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेवरही अनिश्चिततेचे ‘दाट धुके’ पसरले आहे. शिवाय श्वासोच्छ्वास, फुप्फुस आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढला आहे. कारण राजधानीच्या हवेतील ऑक्सिजन कमी होऊन नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. अर्थात दिल्लीचे असे गॅस चेंबर होणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. दरवर्षीच हिवाळ्याची सुरुवात दिल्लीमध्ये विषारी धुरक्याने होते. धूर आणि धुक्याची जाड चादर तेथील वातावरणात पांघरली जाते. गेल्या वर्षीही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्ली आणि दिल्लीकर असेच विषारी धुक्याने काळवंडले होते. शाळांपासून उद्योग-व्यवसाय चार-पाच दिवस ठप्प ठेवावा लागला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे आणि\nआहे. मुळात दिल्ली ही देशाची राजधानी असली तरी ‘१२ महिने २४ तास’ प्रदूषणाच्या विळख्यातच असते. देशातील सर्वाधिक वायुप्रदूषित शहरांत दिल्लीचा समावेश आहे. हवेचा शुद्धता निर्देशांक १०० असायला हवा, मात्र राजधानीतील हवेने सध्या ३०० पर्यंत उसळी मारली आहे. हवेचा दर्जा पीएम २.५ ते पीएम २५ असण्याऐवजी पीएम २.५ ते पीएम १५० एवढा वाढला आहे. ज्या दिल्लीने आजपर्यंत अनेक ‘हल्ले’ पाहिले आणि पचविले त्या दिल्लीला विषारी वायूचा ‘हल्ला’ पचविणे अशक्य झाले आहे. राजकीय प्रदूषण सहन करणारा दिल्लीकर वायुप्रदूषण सहन करता करता घुसमटला आहे. कधी डेंग्यू तर कधी चिकुनगुनियाचा विळखा येथे ६०० पेक्षा अधिक बळी घेतो. प्रदूषणाचा विळखा तर दिल्लीकरांसाठी ‘स्लो पॉयझन’ आणि ‘सायलेंट किलर’च ठरला आहे. एका अंदाजानुसार गेल्या वर्षी दिल्लीत प्रदूषणाने ५० हजारांवर लोकांचा जीव घेतला आहे. येथे दर तीन मुलांमागे एकाला श्वसनाचे आजार आहेत. यंदा परिस्थिती एवढी भयंकर आहे की, आरोग्य आणीबाणी जाहीर करा अशी विनंतीच दिल्ली सरकारला करण्याची वेळ वैद्यकीय संघटनांवर आली आहे. हे सगळेच भयंकर आहे.\nदिल्लीचे पर्यावरण असेही बिघडलेले असतेच, पण त्यापेक्षा प्रचंड वाढलेले वायुप्रदूषण भीषण आहे. पुन्हा त्याचे खापर कोणी कोणावर फोडायचे हादेखील प्रश्न आहेच. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दिल्ली आधीच ‘अनेक पायांची शर्यत’ झाली आहे. नायब राज्यपाल, मुख्यमंत्री, तीन महापालिकांचे महापौर, त्यांचे अधिकारी अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या तावडीत दिल्ली सापडली आहे. त्यात बेकायदेशीर वस्त्या, कारखाने, प्रदूषण निर्माण करणारी धुरांडी, मोटारींची अमर्याद संख्या, गटारी-नाल्यांची अस्वच्छता आणि सर्वच यंत्रणांचा बकाल कारभार यांची भर पडली आहे. दिल्ली सेक्स कॅपिटल, क्राइम कॅपिटल म्हणून कुख्यात होतीच. आता पोल्यूशन कॅपिटल म्हणजे प्रदूषणाची ‘राजधानी’ असा आणखी एक डाग दिल्लीच्या माथी लागला. पुन्हा हा डाग ज्यांच्यामुळे लागला ते सगळेच मोकळा श्वास घेत आहेत. सामान्य दिल्लीकरांचा श्वास मात्र गुदमरला आहे. तो मोकळा करण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी दिले, पण तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय काहीच झाले नाही. मुंबईचे पर्यावरण आणि आरोग्य याबाबतीत मुंबई महापालिकेकडे बोटे दाखविणाऱ्यांनी खराब हवेबाबत दिल्लीचे ‘बीजिंग’ का झाले याचे उत्तर द्यायला हवे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदेवाघरचा प्रत्येक दिवस शुभच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहे बंड म्हणावे काय\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-sharad-pawar-famer-81293", "date_download": "2018-04-23T07:11:14Z", "digest": "sha1:WANDHXYEAQ3A7JWBSJRJ6YHZKM6AHYHT", "length": 10134, "nlines": 64, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news sharad pawar famer शेतकरी लाभार्थी नव्हे तर \"अपमानित' - शरद पवार | eSakal", "raw_content": "\nशेतकरी लाभार्थी नव्हे तर \"अपमानित' - शरद पवार\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nमुंबई - \"\"नोटाबंदी व वस्तू व सेवाकरामुळे \"जीएसटी'ने देशभरात महामंदी व महागाईचे संकट असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी करीत फडणवीस सरकारने अपमानित केले आहे. तरीही मी लाभार्थी अशी प्रचंड जाहिरातबाजी करत असून, सत्तेच्या खुर्चीत बसलेलेच खरे लाभार्थी आहेत,'' अशी कठोर टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.\nमुंबई - \"\"नोटाबंदी व वस्तू व सेवाकरामुळे \"जीएसटी'ने देशभरात महामंदी व महागाईचे संकट असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी करीत फडणवीस सरकारने अपमानित केले आहे. तरीही मी लाभार्थी अशी प्रचंड जाहिरातबाजी करत असून, सत्तेच्या खुर्चीत बसलेलेच खरे लाभार्थी आहेत,'' अशी कठोर टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.\nकर्जत (जि. रायगड) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराचा समारोप करताना पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. नोटाबंदीने देशात आर्थिक मंदी व बेरोजगारी वाढल्याची आकडेवारी सादर करत मोदी सरकारच्या मनमानी आर्थिक धोरणांबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. पवार म्हणाले, \"\"राज्यात व देशात स्पष्ट बहुमताचे सरकार आहे. यापूर्वी देशात अनेक बदल पाहिले. अनेक पंतप्रधान झाले; पण ते अल्पकाळ होते. वाजपेयी पंतप्रधान झाले. वेगवेगळे पक्ष होते; पण अटलजींचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा होता. तरीही \"इंडिया शायनिंग'च्या नावाखाली केलेल्या प्रचंड जाहिरातीमुळे 2004 मध्ये अनपेक्षित बदल झाला.''\n\"\"आता मोदींचे सरकारदेखील केवळ जाहिरातींचा मारा करत आहे. चुकीची आर्थिक धोरणे व विरोधकांवर धास्तीचे सावट ठेवून एककेंद्री सत्ता राबवत आहे. अशी केंद्रित सत्ता भ्रष्टाचाराचे साधन बनते आणि आज देश त्याच रस्त्याने जात आहे,'' अशा शब्दांत पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले. नोटाबंदी व \"जीएसटी'मुळे व्यापारी वर्गात मोदी सरकारबाबत प्रचंड संताप असून कारखानदारी मंदावली आहे. गुंतवणूक होत नाही. मंदीचा फटका बसल्याने बेरोजगारी वाढत आहे. शेकडो कंपन्यांत कामगार कपात सुरू आहे. तरीही सर्व काही आलबेल असल्याच्या जाहिराती करणारे हे सरकार बेशरम असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.\nसरकारी खर्चातून पक्षाचा प्रचार\nराज्य सरकार सरकारी तिजोरीतून खर्च करून स्वत:च्या पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप करत पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात खासगी अधिकाऱ्यांची भरती कशासाठी, असा सवाल केला. खासगी अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांना दिला जाणारा पगारदेखील पवार यांनी या वेळी सांगितला. मुख्यमंत्री कार्यालयात बसून हे अधिकारी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या युवकांना खोट्या तक्रारीत अडकवले जात आहे. हे काय कायद्याचे राज्य आहे, असा सवाल त्यांनी केला.\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/sales-redmi-y1-y1-lite-starts-today-know-all-features/amp/", "date_download": "2018-04-23T07:42:26Z", "digest": "sha1:XYLP6Z3RR2AEK356SG37JYFUB5YRN4JO", "length": 7292, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sales from Redmi Y1, Y1 Lite starts today: Know all the features | रेडमी वाय 1आणि वाय 1 लाईटची आजपासून विक्री सुरू : जाणून घ्या सर्व फिचर्स | Lokmat.com", "raw_content": "\nरेडमी वाय 1आणि वाय 1 लाईटची आजपासून विक्री सुरू : जाणून घ्या सर्व फिचर्स\nशाओमी कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या रेडमी वाय१ आणि वाय लाईट या दोन स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे.\nशाओमी कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या रेडमी वाय१ आणि वाय लाईट या दोन स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे. शाओमी रेडमी वाय १ हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज या दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे १०,९९९ आणि ८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तर रेडमी वाय १ लाईट हा स्मार्टफोन ६,९९९ रूपये मूल्यात मिळेल. हे दोन्ही स्मार्टफोनची आज दुपारी १२.०० वाजेपासून शाओमी कंपनीच्या मी.कॉम आणि अमेझॉन इंडिया या पोर्टलवरून विक्री सुरू होत असून ग्राहकांना हे मॉडेल्स ऑफलाईन पध्दतीनेही खरेदी करता येतील. शाओमी रेडमी वाय १ या मॉडेलमध्ये सेल्फी लाईटसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात ६४ बीट ऑक्टॉ-कोई क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर आहे. या मॉडेलचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम.६४ जीबी स्टोअरेज या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी ३०८० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. शाओमी रेडमी वाय १ लाईट या मॉडेलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा थोड्या कमी प्रमाणात फिचर्स देण्यात आले आहेत. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने याला वाढविण्याची सुविधा असेल. तर यातील सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा तर रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यातील उर्वरित फिचर्स हे रेडमी वाय १ या मॉडेलप्रमाणेच असतील. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित एमआययुआर ८ वर चालणारे असतील.\nलवकरच येणार शाओमीचा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन\nकाही मिनिटांतच OUT OF STOCK झाला शाओमीचा रेडमी नोट 5\nशाओमीचा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही लॉन्च, गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण\nशाओमीचा रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत व फीचर्स\nशिओमीचा सॅमसंगला धक्का; पहिल्या क्रमांकावर मुसंडी\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात \nव्हर्लपूलचे वाय-फाय कनेक्टिव्हिटीयुक्त एयर कंडिशनर्स\nफेसबुकवरून करा तुमचा मोबाइल रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण पद्धत\nटेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन\nखास भारतीयांसाठी अमेझॉनचे वेब ब्राऊजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_5776.html", "date_download": "2018-04-23T07:33:25Z", "digest": "sha1:GW2KGPJNBXFVGQPU4BS7PQOFIPBOXNQO", "length": 11742, "nlines": 74, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: किल्ले पन्हाळगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ४०४० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nमहाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांना अनन्या साधारण महत्व आहे.त्यांच्या कारकिर्दीतील खरे सोबती म्हणजे अजिंक्य आणि बेलाग किल्ले.शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळगड.\nइतिहास : हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.याचे पहिले नाव 'पन्नग्रालय' .अफजलवधानंर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८-११-१६५९ ला घेतला.किल्ला विजापुररांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.२ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला.पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ ध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nहा ताराबाईचा वाडा होय.वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बाईज होस्टेल आहे.\nराजवाडावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते.याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यास ठेवले होते.शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.\nही दुर्गम वाट गडाखाली उतरते.याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढातून निसटले.हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.\nअंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत.यात वरी,नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे.याशिवाय सरकारी कचे-या ,दारुगोळा अणि टाकंसळ वैगरे होती.\nहा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय.इ.स १८४४ मध्ये हा इंग्रांनी पाडून टाकला.थोडे भग्रावशेष आज शिल्लक आहेत.येथेच 'शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.\nगडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.तळ्याच्या काठावर सोमेश्र्वर मंदिर आहे.ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.\n७. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी\nसोमेश्र्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात.त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.\nयाच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.\nत्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.\nसंभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी .सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.\nतीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते.ही वास्तू तीन मजली आहे.सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे ,तर मधला मजला रा पेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.\nराजवाडातून बाहेर पडल्यावर नेहरू उानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे.हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे .राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.\nहा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा .दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.\nएस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.\nगडावर जाण्याच्या वाटा :\n१. चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून 'एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते.ही वाट चार दरवाजा मार्गेगडात प्रवेश करते.\n२. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो.हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे\nराहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी निवसस्थाने ,हॉटेल्स आहेत.\nजेवणाची सोय : निवासस्थानांमध्ये होते.\nपाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/05/Create-game-moneycopter-in-scratch.html", "date_download": "2018-04-23T07:33:43Z", "digest": "sha1:KGKTHJFMAMHTW2XEQRICCVBF3CJ4DA6R", "length": 3961, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: गेम बनवूया - मनीकॉप्टर", "raw_content": "\nशुक्रवार, 6 मई 2016\nगेम बनवूया - मनीकॉप्टर\nआज आपण स्क्रॅच मध्ये एक मजेदार गेम बनवूया. हा गेम तुम्ही वरील चित्रावर क्लिक करून खेळू शकता. या गेमची आईडिया अगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणा वरून घेतलेली आहे. मागील चित्रामध्ये भारतीय वायू सेनेने विकत घेतलेले अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर दिसत आहे.\nगेमला सुरवात झाल्यानंतर तुम्हाला एक कार्टून हेलीकॉप्टर उजवी - डावीकडे फिरत असलेले दिसते. खाली एक मांजराचे कार्टून आहे. डावे आणि उजवे अॅरो कीज वापरून या मांजराला तुम्ही हलवू शकता. स्पेस बार दाबल्यावर मांजर एक दगड वर फेकते. दगड हेलीकॉप्टरला लागल्यावर त्यामधून एक डॉलरचे बंडल खाली पडते. हे बंडल मांजराच्या चित्रावर पडल्यावर ते तुमच्या खात्यात जमा होते. तीस सेकंदात तुम्ही जितकी बंडले गोळा कराल ते तुम्हाला गेमच्या शेवटी दिसते.\nहा गेम कसा बनवला आहे आणि यासाठी कुठले कोड वापरले आहे हे तुम्ही या प्रोजेक्टच्या होम पेज वर पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:23:33Z", "digest": "sha1:ZCSHR5UNFHIEZ3CMRQPPSIT45VVMWOWS", "length": 19128, "nlines": 42, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!", "raw_content": "शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nचाकणसारख्या भुईकोटाने शाहिस्तेखानाला आणि त्याच्या फौजेला चांगले पाणी पाजले होते, तिथे डोंगरी किल्ल्यांकडे वाकडी नजर करुन बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती, पण औरंगजेबाचा खलिता वाचुन त्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. शिवाजीचे स्वराज्य कसे संपवावे यावर पुण्याच्या लालमहालात बसुन आराखडे बनवले जात होते, आधी डोंगरी किल्ले घ्यावे की आधी कोकण किनारपट्टी जिंकुन घ्यावी. चाकणच्या किल्ल्याने शहाणा झालेल्या खानाने ठरवले, आधी कोकण किनारपट्टीवर आपला अंमल बसवावा. एकदा का कोकण किनारपट्टी मुघलांच्या ताब्यात आली की शिवाजीचे आरमार आपोआप संपुष्टात येईल. बेत ठरला, आधी कोकण.\nखान अगदी एकांतात जाऊन बसला आणि त्याने आपला खास सरदार उझबेग कारतलबखान याला याद फर्मावले. कारतलबखानास त्याने चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे हस्तगत करण्यास फर्मावले. आपल्या पराक्रमाने परिंडा किल्ला हस्तगत केलेल्या कारतलबखानाने हसत हसत ही मोहीम स्वीकारली. त्याच्याबरोबर कुमकेला खानाने मित्रसेन, कछप, सर्जेराव गाडे, जादोराव, अमरसिंह चौहान, जसवंतराव वगैरेंबरोबरच रायबाघनलापण कुच होण्यास सांगितले.\nरायबाघन, एक ब्राह्मण स्त्री मोघल फौजेत सामिल झाली होती, तीचे खरे नाव होते, सावित्रीबाई, वऱ्हाडातील माहुरच्या राजे उद्धवराव देशमुखांच्या पत्नी. उद्धवराजांनी आमरण मोघलांची सेवा केली. त्यांचा पुत्र जगजीवनराव सुद्धा मोघल साम्राज्याकरता बळी पडला. घराण्यात पुरुष राज्यकर्ता कुणीच न राहिल्याने सावित्रीबाईने आपल्या एकटीच्या अधिपत्याखाली वऱ्हाड प्रांताचे परकिय आक्रमणापासुन संरक्षण केले, वऱ्हाड मोघली प्रांतातच राहिले. औरंगजेब बादशहाने खुश होऊन सावित्रीबाईला ’पंडिता’ आणि ’रायबाघन’ असे किताब बहाल केले. रायबाघन, राजव्याघ्रीण, वाघिणीसारखी शुर, चपळ, आपल्या भक्षाचा अचुक लचका तोडणारी.\nआणि प्रचंड फौजफाटा घेऊन कोकणात हे सगळे निघाले कोकणात जायला तर फौज निघाली खरी, पण कोकणातले रस्ते कसे आहेत, नक्की कुठची वाट कोकणात घेऊन जाईल, हत्ती, तोफा जाऊ शकतील की नाही याची काहीही माहीती त्याला आणि त्याच्या फौजेला नव्हती. कारतलबखानचा सैन्यभार तळेगाववरुन मळवलीकडे सरकला. लोहगडाजवळुन त्याची फौज पुढे सरकत होती. ही वाट म्हणजे सह्याद्रीच्या अवघडपणाचे एक सुंदर उदाहरण होते, उंचच उंच डोंगर, आणि खोल खोल जाणाऱ्या दऱ्या. कोणाही नवख्यामाणसाला सह्याद्रीत नुसता पाय ठेवणे म्हणजे महाकठीण कर्म. ज्या वाटेने त्याची सेना मार्गक्रमण करत होती, तो मार्ग म्हणजे सह्याद्रीच्या लेकरांसाठी साधी सोपी पाऊलवाट. खानाच्या सैन्याला तर अफाट अरण्य व चहुकडे सह्याद्रीची उंच उंच शिखरे दिसत होती. येवढ्या कठिण वाटेने जाताना सैन्य पावलापावलावर थकत होतं. त्यातुन कारतलबखान त्याच्या बरोबर तोफा हत्ती उंट घेऊन लोहगडाच्या दक्षिणोत्तर असणाऱ्या वाटेवरुन खाली तुंगारण्यात उतरायचे आणि नंतर अख्खा सह्याद्री चढुन उंबरखिंडीतुन कोकणात उतरायचे अशा तयारीने आला होता. ही वाट तर अतिशय खडतर, दाट अभयारण्यातुन जाणारी, अतिशय कठिण डोंगरदऱ्यातुन जाणारी, अरुंद, निर्जन आणि महाभयानक होती. प्रत्यक्ष उंबरखिंडीत तर अतिशय घनदाट अरण्य होते, आणि खिंडीतुन जाणारी वाट इतकी दुर्गम होती, की एका वेळेला एकच माणुस त्या वाटेवरुन जाऊ शकत असे.\nमोघल सैन्य वैतागले आणि घामाने चिंब भिजले होते\nआणि दुसरीकडे राजांची ताजीतवानी फौज खानाचे आणि त्याच्या सैन्याचे होणारे हाल ऐकुन होती. खानाचे सैन्य तुंगारण्यात पोहोचण्यापुर्वीच मावळे जागोजागी लपुन बसले होते. विसापुर आणि लोहगडाच्या टप्प्यामधुन खान कोकणात उतरतो आहे, हे बधुन सुद्धा शिवरायांची फौज निवांत होती, एकदा का खान तुंगारण्यात उतरला की भयानक अरण्यात त्याच्या सैन्याला यथेच्छ झोडपुन काढायचे या इराद्याने शांत होती. उंबरखिंडीतील निसर्गसौंदर्य बघुन राजे तृप्त झाले. त्यांच्या सैन्याने मोक्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षांच्या गर्द पालवीत टेहळेकरी बसले होते. जंगलात जिथुन जिथुन वाट दिसेल, अशा ठिकाणी तोफांचे मोर्चे लावले गेले. राजे आता कारतलबखानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पहात होते.\nखानाने आपल्या फौजेला कुच करायची आज्ञा दिली. रायबागन एक शब्दही न बोलता सैन्याबरोबर चालु लागली. फौज कशीबशी अरण्याच्या ऐन मध्यावर आली आणि इतकावेळ असलेल्या भयानक शांततेला भंग करीत जबरदस्त तडाखा देणारी शिंगे किंचाळली. कारतलबखानाचे थकलेले सैन्य भीतीने चळाचळा कापु लागेले. सभोवार वळुन पहातात तर कोणीही दिसत नाही, मग शिंगांचे आवाज कुठुन येतात, ही भुताटकी तर नव्हे इतक्यात नौबती वाजु लागल्या, आणि अचानक प्रत्येक झाडामागुन एक एक मावळा पुढे पुढे सरसावताना दिसु लागला. इतकावेळ शांतपणे झाडीत चढलेले, झाडांवर दडलेले, सांदीसपाटीत लपलेले शेकडो मावळे तलवारी उंचावुन हर हर महादेवचा जयघोष करत अंगावर धावुन गेले. अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरुन गेलेली होती. खानाला या झालेल्या हल्ल्याला कसे तोंड द्यावे, काय करावे हे अजिबात कळत नव्हते, आणि त्यातच समोरुन नेताजी पालकर दौडत येताना दिसले.\nकारतलबखानाच्या सैन्याची पुरती कोंडी झाली होती, तोंडाला कोरड पडली होती, कुठुन कुठचा बाण, भाला येईल आणि आपल्या कंठाचा भेद घेईल हे काही काही कळत नव्हते त्याच्या सैनिकांना. जिकडे बघावे तिकडे जंगल, आणि डोळ्यात रक्त उतरलेले मावळे याशिवाय काही काही दिसत नव्हते. सैन्याच्या पिछाडीला असलेल्या रायबागनकडे असहाय्यपणे पहात कारतलबखान सैन्याला यल्गार करण्याची आज्ञा देत होता, पण कोणा एकाच्या अंगात मावळ्यांच्या दिशेने एकही पाउल चालुन जाण्याइतका जोर नव्हता. तोच तोफेचा आवज साऱ्या अरण्यात दुमदुमला. तोफगोळ्यांच्या अचुक माऱ्यात मोघली सैनिक मारले जात होते, मुडद्यांचे ढीग पडले होते.\nयावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ' रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं क्या हालत हो गयी अपनी क्या हालत हो गयी अपनी 'त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ' पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का 'त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ' पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का \nखानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं \nयावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ' हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश\nखरंच होतं. खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ' आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात. '\nमहाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ' एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ' ' जी , कबूल '\nखजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.\nखान परत निघाला. मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.\nशाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.\nलेखक - बाबासाहेब पुरंदरे\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/14/after-rohit/", "date_download": "2018-04-23T07:27:46Z", "digest": "sha1:HNPYKQIFTERBBIFAN5EYROK7TOGFDMQF", "length": 49191, "nlines": 84, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "रोहिथ गेला; पण …. | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nरोहिथ गेला; पण ….\nरोहिथ वेमुला च्या संस्थात्मक हत्येला आता महिना उलटेल. या हत्येच्या विरोधात देशभरातून आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या संतापाचा घटनात्मक पद्धतीने झालेला उद्रेक प्रत्येक मनात मात्र रोहिथ जन्माला घालून गेला आहे. गेल्या तीस दिवसांच्या कालावधीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. आरोप प्रत्यारोपही झाले. आकडेवारी प्रसिद्ध झाली. आजवर देशभरातल्या विद्यापीठांत झालेल्या संस्थात्मक खूनांची यादी सुद्धा सादर केली गेली. पण त्यापलीकडेही खूप काही घडून गेलं आहे. रोहिथच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या हैदराबाद विद्यापीठ प्रशासन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोघांनीही त्याचे चारित्र्यहनन करण्याचा पूर्ण प्रय़त्न केला पण आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या संघर्षापुढे ते अयशस्वी ठरले. आता हा मुद्दा पोहोचलाय तो आरक्षण समर्थक आणि विरोधक अशा दोन गटांमध्ये विभागणी होण्यात.\nहैदराबाद विद्यापीठातून रोहीथ आणि त्यांच्या चार साथीदारांचं निलंबन आणि त्यानंतर रोहिथची झालेली आत्महत्या हे खूप बोलकं उदाहरण आहे समजून घेण्यासाठी की जातव्यवस्था नेमकी काम कशी करते. मागासवर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यानं आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर उच्चशिक्षण संपादन करणं, अन्यायाविरोधात आवाज उठवणं हे मनूस्मृतीला कालही मान्य नव्हतं ना आजही. त्या पाचही विद्यार्थ्यांचं निलंबन, आंबेडकरी विचारधारांचे वाहक असल्यामुळे त्यांची गुंड म्हणून संभावना करणं सारख्या प्रकारात जातीय द्वेष किती नसानसांत भिनलेला आहे याची प्रचीती पुन्हा पुन्हा आणून देत आहे.\nआजच्या काळात जेथे शिक्षणव्यवस्था ही संघटित उद्योगाच्या रुपात डेव्हलप झाली आहे त्या व्यवस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं नेमकं स्थान काय आहे याचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या वाढत्या खाजगीकरणामुळे उदयाला आलेल्या खाजगी विद्यापीठांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भले मोठे बार्ब वायर स्वतःच्या कुंपणावर टाकून ठेवलेले आहेत. सरकारी अनुदानावर अथवा सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या संस्थात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायम निलंबनाची, नापास होण्याची, बदनामाची लक्तरं मानेवर झुलवतच आयुष्य कंठावं लागत आहे. आऱक्षण प्रणालीवर राग धरून असणाऱ्या सवर्ण प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांचा विरोध हा केवळ सामुहिक पातळीवर येऊन व्यक्त करण्यापुरता सीमीत नसतो. तो नंतर गुणांकन पद्धती, परिक्षा पद्धती, महाविद्यालयीन संधीं हिरावून घेण्यापर्यंत पोहोचतो. यातूनच आलेली निराशा, अर्ध्यातून सोडावं लागलेलं शिक्षण, बदनामी, अपमान, जातिनिहाय टिक्का-टिपण्ण्या टोमणे सहन करत चाललेलं अकेडमिक आयुष्य अखेर त्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येत रुपांतरीत होतं.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर असलेल्या अडचणी तर तेव्हा वाढतात जेव्हा ते स्वतः या व्यवस्थेत उतरतात. जातीयवादी वृथेने भरलेला अभ्यासक्रम, पुस्तके हा भेद अधिकच गडद करत जातात. सोबतीला असणारे विद्यार्थी, प्रशासक, स्कॉलर्स आणि प्रिविलेज्ड कास्टच्या माजात वावरणं, वारंवार संधी नाकारून शिक्षणातून होणाऱ्या प्रगतीपासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांच्या कृत्याला झूंज देणं प्राथमिक काम बनून जातं. आणि मग हि विद्यापीठे विषांचं आगार बनून जातात.\nआज देशातील विद्यापीठं पोस्टमॉर्डन काळातील स्लॉटर हाऊस बनली आहेत. जातीय भेदभावांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या ब्राह्मणवादी प्रशासनाला आता सरकारी यंत्रणांकडून उघड पाठबळ मिळत आहे. असंवैधानिक पद्धतीने विद्यापीठांत धार्मिक विधींचं आयोजन करणं, त्यांचं स्तोम माजवणं, इतरांच्या खाण्या-पिण्यावर, वागण्या-बोलण्यावर, कपडे घालण्यावर तर त्यांच्या अभिव्यक्त होण्यावर आता मनमुराद निर्बंधशाही लादणं चालू आहे. ज्या विद्यापीठात स्त्री-पुरूष समानतेचे धडे गिरवले जाण्याची अपेक्षा ग्राह्य धरलेली असते तीच विद्यापीठे विद्यार्थीनी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणासाठी बदनाम होऊ लागली आहेत. या फॅसिझमविरोधात जर कुणी आवाज उठवलाच तर त्याचं चारित्र्यहनन करण्याची पूर्ण स्ट्रॅटेजी आधीपासूनच तयार ठेणाऱ्या या लोकांना तक्रार, आरोप नानाविध बुद्धिभ्रम करत कसे दाबून टाकावेत याचं अभिजात कौशल्य प्राप्त आहे. जे चारित्र्य हनन आता रोहिथच्या बाबतीत त्याच्या मृत्यूनंतर सुरू आहे.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी घेतलेली पत्रकार परिषद नेमके त्यांच्या जातीय मानसिकतेचे दर्शन घडवणारी होती. रोहिथच्या आत्महत्येचे प्रकरण दडपण्यासाठी अतिशय निर्लज्जपणे या प्रकरणाला एस.सी विरूद्ध ओबीसी या जातीय कलहाचा मुलामा लावण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा ज्यात देशाच्या केंद्रीय मंत्री आपल्या सहयोगी मंत्र्याच्या जातीचा उल्लेख करून स्वतःच्या नाकर्तेपणाची सफाई देत असाव्यात. बंगारू दत्तात्रेय भले कोणत्याही जातीचे असोत. ते उच्चवर्णीय असोत वा मागासवर्गीय त्यांच्या जातीयवादी कृत्याबद्दल त्यांना शासन झालंच पाहीजे. त्यांचा राजीनामा घेतला गेलाच पाहीजे. कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. परंतू एका विद्यार्थ्याने आपले प्राण गमावले आहे याचे जरा सुद्धा गांभीर्य त्यांच्या एकुण देहबोलीत अथवा गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत जाणवलेले नाही. एफटीआयआयचं प्रकरण असो किंवा पेरियार-आंबेडकर स्टडी सर्कल वर घातलेली बंदी असो. स्मृती इराणी यांच्या एकुण कार्यप्रणाली आणि विचारप्रणालीत आंबेडकरद्वेष इतका ठासून भरलेला आहे की, आंबेडकरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या देशद्रोही ठरवण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. इथवर थांबूनही त्यांचं मन भरतंय नं भरतं तोच सुब्रमण्यम स्वामी यांनी आंबेडकरी आंदोलक विद्यार्थ्यांची तुलना कुत्र्याशी करावी\nरोहिथने याकुब मेमन च्या फाशीला केलेला विरोध हा मुळात कॅपीटल पनिशमेंटला केलेला विरोध होता. त्याने बीफ बॅन ला केलेला विरोध हा सांस्कृतिक पातळीवर उभारलेल्या लढ्याचं एक प्रतिक होतं. मुझफ्फरनगर अभी बाकी है च्या स्क्रिनिंगचा घातलेला घाट हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होता. परंतू एबीवीपी ने रोहीथच्या या लोकशाही कृत्यांना देशविघातक ठरवून रोहिथची संभावना दहशतवादी म्हणून केली. एबीवीपीचा हा जातीय दहशतवाद उघड्या डोळ्यांनी न पाहू शकणाऱ्या महाभागांनी दलित मारला म्हणून आरआरोडा करू नका अशी भलामण करणं सुरू केलंय. एक प्रकारे रोहिथच्या मृत्यूसाठी जातीय कारण जबाबदार न धरणारी लोकं ही सुद्धा एबीवीपीच्या बुद्धीभेदाला एक प्रकारे पाठबळच पुरवत आहेत.\nएखाद्या मागासवर्गीयाचा खून होतो, त्याला संस्थात्मक पातळीवर आत्महत्या करायला भाग पाडलं जातं तेव्हाच नेमका माणूस मारला म्हणून बोंबा ठोकायला उजव्या शक्ती कसलीच कसूर सोडत नाही. मागासवर्गीयाचा खून हा माणसाचा खून म्हणून का पाहत नाहीत यात जातींचं राजकारण कशाला आणता असा बुद्धीभ्रम पसरवला जातो. रोहिथ वेमुलाच्या प्रकरणात एबीवीपी ही मुख्य दोषी आहे, हे सत्य गेल्या दिडेक महिन्यातील अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या हैदराबाद विद्यापीठीचे माजी कुलगुरू अप्पा राव पोडिले यांची सुरूवातीला प्रकरणावर केलेली छुटपूटशी कारवाई म्हणून पदावरून गच्छंती करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण रोहिथच्या हत्येच्या निषेधार्थ उसळलेला प्रक्षोभ अजून शांत होत नाही तोच स्मृती इराणी आणि संघाच्या आशिर्वादाने अप्पा राव पोडिले यांची नियुक्ती मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या राष्ट्रीय ग्रामीण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नि अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. नरेंद्र मोदींचे हे जातीयवादी सरकार निर्लज्जपणाचा असा कळस गाठेल याची थोडीसुद्धा जाणीव त्यांनी कुणालाच होऊ दिली नाही याबद्दल त्यांच्या निगरगट्टपणाचे कौतुक करावेसे वाटत आहे. एबीवीपी च्या गुंडांवर कुणी छोटासाही आरोप केला तर गल्ली पासून दिल्ली पर्यंतचे संघवादी कार्यकर्ते, अधिकारी, प्रशासक, प्राध्यापक कसलीही पर्वा न करता कंबर खोचून तयारीला लागतात. संघाच्या विंगशी संबंधीत असणाऱ्या संघटनेसाठी, त्यातील कार्यकर्त्यांसाठी हरेक प्रकारच्या संसाधनासहीत तयारीनिशी लढायला सज्ज होतात. उच्चवर्णीय, उच्चजातीय समाज जो संख्येने अत्यल्प आहे तो कोणत्याही अटी-शर्तीविना त्यांच्या पाठीशी उभा राहतो.\nनेमका याउलट व्यवहार हा मागासवर्गीय अधिकारी अन् अकेडमिक्सकडून वारंवार अनुभवाला येतोय. संवैधानिक तरतुदींनुसार आरक्षणाद्वारे प्रतिनिधित्व मिळवलेल्या अधिकारी अन् अकेडमिक्स साधा हुंकार सुद्धा भरत नाही. युपीएससीचं करियर, कँपस रिक्रुटमेंटची भीती मनात घालून घेऊन संघर्षापासून दूर पळू पाहतात. ते विसरतात की, रोहीथ स्वतः पीएचडी स्कॉलर होता तरिही त्याने सत्याची, संघर्षाची कास सोडली नाही. रोहिथच्या एकुण कार्याला दूर्लक्षित करणारे अनेक अकेडमिक्स जेव्हा स्वतःला विचारवंत म्हणवून घेतात तेव्हा त्यांच्या नाकर्तेपणाची किव आल्याशिवाय राहत नाही. पे बॅक टू सोसायटी ही टर्म मर्यादित ठेवण्यात या बूर्झ्वा वर्गाने फार मोठी जबाबदारी निभावली आहे. रोहीत वेमूला ची आत्महत्या दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे झाली. ही आंबेडकरवादी विद्यार्थ्याची हत्या आहे. या हत्तेच्या विरोधात जगभर विद्यार्थ्यानी रान पेटविलेले असतांना सेल्फक्लेम्ड लेबल लावून मिरवणारे दलित साहित्यिक, प्राध्यापक, बुद्धिजीवी कुठे आहेत ते काय करत आहेत ते काय करत आहेत स्वतःसाठी जगायचे, गुणवत्तेवर मोठा झालो म्हणायचे. देशात घडत असलेल्या घटनांवर तुमची प्रतिक्रिया काय स्वतःसाठी जगायचे, गुणवत्तेवर मोठा झालो म्हणायचे. देशात घडत असलेल्या घटनांवर तुमची प्रतिक्रिया काय रोहीत वेमूलाचे काय तुमच्या लेखण्या बंद का तुमची काही जबाबदारी नाही का तुमची काही जबाबदारी नाही का असे खडे सवाल अड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे विचारले आहेत. दलित साहित्यिक, प्राध्यापक, बुध्दीजीवी तुम्ही आता आंबेडकरवादी आहात काय असे खडे सवाल अड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे विचारले आहेत. दलित साहित्यिक, प्राध्यापक, बुध्दीजीवी तुम्ही आता आंबेडकरवादी आहात काय पण या प्रश्नाला साधे उत्तर देण्याचे दायित्व सुद्धा यांना दाखविता आलेले नाही.\nही गत झाली अडेकमिक्स आणि अधिकारी वर्गातील. माध्यमांतील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. अशा प्रकरणांच्या वेळी माध्यमांतील ब्राह्मणी वृथा जाग्या होतात. भले ते संपादक, पत्रकार जाहीरपणे माध्यमांतून उघडपणे बोलू शकत नसले तरी सोशल मिडीयात पर्सनल वॉलवर, ट्विट वर फेवरेबल पब्लिक ओपिनियन तयार करण्यात ते कुठेही मागे पडत नाहीत. मिडीया स्टडीज मध्ये एक कंसेप्ट शिकवली जाते, मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ कंसेट. ही कंसेप्ट शिकवते की, माध्यमे कशा प्रकारे जनमत ठरवू पाहतात. होय.. रोहिथ वेमुलाच्या प्रकरणात माध्यमांनी सुरूवातीला सरकार धार्जिणं जनमत तयार करण्याचं काम इमाने इतबारे केलं. रोहिथ वेमुलाची हत्या ही केवळ एक साधारण आत्महत्या असल्याचे आरडाओरडा करत सांगताना अर्नब गोस्वामींना आपण युट्यूबवर शोधू शकतो. एबीपीवी आणि तत्सम संघी संघटनांना फुल्ल कव्हरेज देतानाचे न्यूज पॅकेजेस सुद्धा तिथेच पाहता येतील.\nएक तारखेला मुंबईत अड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली रोहिथच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य मोर्चा निघाला. या बातमीचं वृत्तांकन करताना टाईम्स ऑफ इंडिया ने अतिशय कंफ्युज्ड स्टेट ऑफ माईंडचं दर्शन घडवलं. या बातमीच्या वृत्तांकनासंबंधी जो फोटो टाईम्स ऑफ इंडियाने रिपोर्टसहित छापलाय त्यात बऱ्याच चुका आपल्याला आढळून येतील. पहिली चूक होती ती रोहीथच्या जातीसंबंधी. दुसरी चूक होती ती मोर्च्यात उपस्थित असलेल्या आंदोलकांच्या संख्येविषयी. फोटोग्राफरने कॅप्शनमध्ये आकडा सांगितला 30 हजार मोर्चेकऱ्यांचा. पत्रकाराने रिपोर्ट मध्ये लिहीले 3 हजार मोर्चेकरी. तर संपादकांनी लिहीलेल्या नोट मध्ये आकडा टाकला पाचशे लोकांचा. आता याला चूक म्हणावी की हेतूपुरस्सरपणे केला गेलेला बुद्धिभ्रम म्हणावा\nदिल्लीतही विद्यार्थ्यांनी मोर्चा लावून धरला. परंतू सुरूवातीच्या काळात तो माध्यमांनी कव्हर केला नाही. संघपाली अरुणा लोकहिताक्षी या पीएचडी स्कॉलरने मोर्च्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा व्हिडीओ शुट करून यु ट्यूबवर अपलोड केल्यानंतर सोशल मिडीयावर मेनस्ट्रीम मिडीयाची जी लक्तरं निघाली त्यानंतर तोच व्हिडीओ मिडीयाने आपापल्या चॅनेल्स आणि वेबसाईटवर प्रकाशित केला. परंतू त्या प्रकाशनासाठी लिहीण्यात आलेल्या न्यूज स्क्रिप्ट अतिशय ब्रिलियंटली स्ट्रक्चर्ड केलेल्या आढळून आल्या. त्यात मुख्य फोकस रोहिथच्या हत्येच्या निषेधाऐवजी पोलिसी अमानुषपणावरच अधिक होता. त्यात भारत सरकार विशेषतः स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रेय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, हैदराबाद विद्यापीठ यांवर कुठेही रोख नव्हता. संपूर्ण फोकस फक्त दिल्ली पोलिसांच्या मारहाणीवरच का म्हणून केंद्रीत करण्यात आला हा प्रश्न आपण जरूर विचारायला हवा. कारण आंदोलनादरम्यानचे दोन दिवस हे फक्त पोलिस मारहाणीमुळेच चर्चेत राहीले. रोहिथचा विषय हळूहळू मागे पडू लागला. मिडीयाने पोलिस मारहाणीचा मुद्दा लावून धरल्यामुळे हे घडून आले. आपोआप विद्यापीठांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा होणारा छळवाद, स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रेय, अप्पा राव पोडिले यांच्या राजीनाम्याची मागणी मागे पडून दिल्ली पोलिस कमीश्नरच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. परंतू या खेपेला सोशल मिडीयावरून देशभरातील सर्वच आंदोलकांनी मिडीयाच्या या हरामखोरीला बिंदास नागडं करून आंदोलन पुन्हा मूळ मुद्यावर आणलं.\nस्वतःला बुद्धिजीवी म्हणवणाऱ्या वर्गानं या आंदोलनाकडे का पाठ फिरवली ते ठाऊक नाही. ज्या विद्यार्थ्यांना, नुकतेच करियर सुरू केलेल्या तरुण-तरुणींना आपापल्या कार्यालयात, लायब्ररीत, काँफरंस हॉल मध्ये असायला हवं होतं त्यांना रस्त्यावर उतरून लढावं लागत आहे. स्वतःच्या संवैधानिक हक्कांसाठी आक्रोश करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांवर हे युद्ध जबरदस्तीने लादलं जात आहे याची साधी कल्पना सुद्धा या बुद्धिजीवी म्हणवल्या जाणाऱ्या वर्गाला का येऊ नये याचे आता आश्चर्य वाटणे ही बंद झालेले आहे. असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या तमाम उच्चवर्णीय वर्गाला, जातींना यात रोहीथची जात आडवी येत असावी हा आरोप इथे अप्रत्यक्षरित्या खराच ठरतो आहे.\nहैदराबादच्या राजकारणाचा एक स्वतंत्र पॅटर्न आहे. नव्याने उदयास आलेलं औवेसी बंधुचं राजकारण, मुस्लिमांचं ध्रुवीकरण हे संघाच्या राजकारणासाठी नेहमीच फायद्याचे राहीले आहे. संघाला आपली रणनीती अधिक जोरकसपणे रेटण्यासाठी समोर जहाल वागणारे औवेसी बंधुंसारख्या घटकांचीच आवश्यकता आहे. जर यात रोहिथ सारखा कुणी आला तर त्याला नेस्तानाबूत करणे हे त्यांचे प्राथमिकता राखलेले काम. सिकंदराबादचं राजकारण कैक वर्षांपासून हिंदू विरूद्ध मुस्लीम अशा बायनरी कंसेप्ट मध्ये फसवून ठेवण्यात संघाने यश मिळवलेले आहे. एका बाजूला औवेसी तर दुसऱ्या बाजूला जहाल हिंदूत्ववादी संघ आणि भाजपा. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा सिंकदराबादच्या राजकारणाची पाळंमूळं घट्ट रुजवणाऱ्या हैदराबाद विद्यापीठात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशने धर्मनिरपेक्ष विचारकांची मोट बांधून संघप्रणीत कथित बायनरी कंसेप्ट ला तडा दिला. लोकशाही पद्धतीने निवडणूका लढवून त्यात विजय देखील मिळवला. निळ्या रंगात रंगलेला रोहिथ आणि त्याचे साथीदार असा फोटो आपण सोशल मिडीयावर सातत्याने पाहत आहोत. त्या फोटोतला रोहिथचा चेहरा हजारो युजर्सनी क्रॉप करून आपला प्रोफाईल फोटो म्हणून अपडेट केलेला आहे. जोपर्यंत हिंदू विरूद्ध मुस्लिम हे बायनरी कंसेप्ट शिताफीने मार्गक्रमण करत होते तोपर्यंत भाजपाला विशेष चिंता नव्हती. पण रोहिथच्या आगमनामुळे त्यांची चिंता वाढीस लागली. आजही संघाच्या विरोधात लिहीणाऱ्या बोलणाऱ्या व्यक्तीला नमोरुग्ण मुसलमानांचे हस्तक म्हणून हिणवण्यात कोणतीच कसूर सोडत नाहीत. हे त्याचेच बोलके उदाहरण. कारण भाजपाला समोर विरोधात औवेसीच हवा. ते त्यांच्या फायद्याचे राजकारण आहे. रोहिथसारखे आंबेडकरवादी संघाच्या मुळावरच घाव घालतात हे ते पक्के जाणून होते आणि म्हणूनच आंबेडकर स्टूंडट असोसिएशनचा वाढता ग्राफ त्यांच्या काळजीचा विषय बनला. यामागील कारणे अगदी स्वच्छ आहेत. आंबेडकरी विचारवंताकडून आरएसएसची ओळख स्पष्टपणे ब्राह्मण्यवादी सवर्ण पुरूषी संघटन म्हणून मांडली गेली आहे. ज्यात केवळ ब्राह्मणांचाच उल्लेख होतो. हिंदूंचा नाही. संघ स्वतःची ओळख सांगताना हिंदू संघठन म्हणून सांगत आली आहे. ज्यात शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, ओबीसी असे तमाम घटक हिंदू म्हणून मोडतात आणि त्यांच्या एकजुटीचे रुपांतरण मुस्लिम द्वेषात करणे त्यांना सोपे जाते. हैदराबाद विद्यापीठात नेमके याच समीकरणाला सुरूंग लावण्यात आंबेडकर स्टूडंट असोसिएशन ने यश मिळवलं. रोहिथच्या नेतृत्वात लढणाऱ्या या संघटनेत आता शेड्यूल्ड कास्ट ते ट्राईब्स मुस्लिमांच्या हक्कांबाबत बोलत होते तर मुस्लिम विद्यार्थी सुद्धा शोषित, मागास वर्गासोबत लढ्यात उतरण्याची भाषा बोलू लागले होते. सावित्रीमाई फुलेंची जयंती साजरी होऊ लागली. याकुब मेमनच्या फाशीसंदर्भात बोलताना फाशीची शिक्षाच ही अमानवीय आहे यावर सडेतोडपणे बोलू लागली. स्त्री हक्कावर सडेतोड भूमिका घेऊ लागली. बीफ-पोर्क फेस्टिवलचं आयोजन करून सरकारच्या फॅसीझमला खुलं आव्हान देऊ लागली होती. हिंदू विरूद्ध मुस्लिम ह्या बायनरी कंसेप्टच्या चिंधड्या उडू लागल्या होत्या. परिणामी एक राज्यमंत्री, एक केंद्रीय मंत्री यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना हाताशी धरून रोहीथचा संस्थात्मक खून घडवून आणला.\nब्राह्मणी व्यवस्थेची सत्ताकेंद्र ही देशभरातल्या विद्यापीठांत आहे. तिथेच राईट विंगर्सची एक मोठी फौज निर्माण होत असते. त्यांच्या जडघडणीचा पाया हा आरक्षण विरोध, आंबेडकरद्वेष, जातीय वर्चस्ववाद यावरच पोसला गेलेला असतो. नेमक्या याच इमल्याला सुरूंग लावणारी कंसेप्ट नव्याने उदयाला आलेल्या आंबेडकराईट स्कॉलरशीपने शोधून काढली. पुस्तकांतल्या काही ओळी स्वतःच्या हिशोबाने रचून स्वतःचं वर्चस्व अबाधित राखणाऱ्या ब्राह्मण्यवादी वर्गाला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारं, त्यांचे खोटे मुद्दे पुराव्यांसकट खोडून काढणारं, नव्या थेअऱ्या रचून अकेडेमिक्समध्ये नवी ब्रांच डेवलप करणारी डिकन्सट्रक्शन ऑफ ब्राह्मनिकल नॉलेज सिस्टिम जन्माला घातली. या सिस्टीमला आकार देणाऱा एक मोठा युवावर्ग आज देशभरातल्या विद्यापीठांत उदयाला आला आहे. या वर्गाला नेमकं थोपवायचं कसं याची मोठा समस्या भेडसावणाऱ्या संघीय शक्तींनी अखेर छळाचं, सुडाचं, बुद्धिभेदाचं राजकारण सुरू केलं आहे. आंबेडकरी कार्य़कर्त्यांना नक्षलवादी म्हणून रोखू पाहणाऱ्या व्यवस्थेने आता थेट दहशतवादी संबोधून आंबेडकरी चळवळीचे कॅरेक्टर असासिनेशन करण्याचा सपाटा लावला आहे.\nनुकतीच एक बातमी हाती लागली आहे. रोहिथसोबत शिकणारा आणि त्याच्यासोबत सक्रिय असणारा त्याचा एक मित्र दित्ती सुरेश हा अचानक बेपत्ता झाला आहे. तो सुद्धा पीएचडीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा सदस्य असलेला दित्ती सुरेश हा रोहिथच्या आत्महत्येनंतर प्रचंड तणावाखाली जगत होता. आणि अचानक सहा फेब्रुवारी रोजी तो बेपत्ता असल्याचे कळाले. सदर प्रकरणावर उत्तर देताना विद्यापीठ प्रशासनाने दित्ती सुरेश हा डिप्रेशन मध्ये होता. त्याचे मानसिक संतुलन ढळलेले होते त्यामुळे विद्यापीठाने त्याच्यासाठी मनोचिकित्सकाची व्यवस्था केली होती. थोडक्यात प्रकरण डोईजड होत असलेले पाहून विद्यापीठ प्रशासन आता एएसए च्या सर्व सदस्यांना वेडे ठरवू पाहत आहे असा आरोप केला तर काही गैर ठरणार नाही.\nहे प्रशासन, शासन, सरकार नेमकं काय करू पाहत आहे विद्यार्थ्यांची खरी जागा विद्यापीठात असते. लायब्ररी मध्ये त्यांच्या भविष्याची उभारणी होत असते. आणि विद्यापीठ प्रशासन केंद्रीय मंत्र्यांना हाताशी धरून या विद्यार्थ्यांना त्यांच्याच हक्काच्या जागेतून हद्दपार करत आहे. त्यांना कॉलेजेस, क्लासरुम, लायब्ररी मध्ये येण्यापासून मज्जाव करत आहे. अस्पृश्यतेच्या व्याख्या नव्या पद्धतीने अंमलात आणत आहेत. एखाद्याला त्याच्या ठिकाणापासून बहिष्कृत करणे हा जातीयवाद होत नाही का याचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.\nरोहिथ गेला. पण देशभरातील युवांचं आत्मभान जागृत करून गेला. आंबेडकरी अस्मितेचं असं बीज बोऊन गेला की स्वाभिमानाचं डेरेदार वृक्ष जोपासेल याची सुपीक भूमी तयार झाली. हॉस्टेलमधून बाहेर पडताना, पडल्यावरही डॉ. आंबेडकरांचे चित्र हातात धरून करूणामय नजरेने स्थितप्रज्ञ असलेल्या रोहीथने त्याच्या वागण्यातून, विवेकातून त्याची उंची या व्यवस्थेसमोर अधोरेखित केली. आपण सर्वांनी जर आपापल्या जातीय अहंगंडाला वेळीच बाजूला सारलं असतं तर रोहिथसारखा एक उम्दा नागरिक आपण वाचवू शकलो असतो. पण, आपण उशीर केला. त्याचे शेवटचे पत्र आपण जरूर वाचावे. आत्महत्येचा निर्णय घेतल्यानंतर येणाऱ्या अंतिम समयी सुद्धा एखादी व्यक्ती इतकी संवेदनशील, विचारी, विवेकी असू शकतो याचा धडा रोहिथने आपणा सर्वांना घालून दिला. कार्ल सेगन सारखं विज्ञानाचा लेखक होण्याची मनिषा बाळगणाऱ्या रोहिथचा अंत असा होऊ देणे हा आपला माणूस म्हणून निश्चितच खूप मोठा पराजय आहे. संघर्ष आणि अभ्यास या दोन गोष्टी समांतर पातळीवर चालणाऱ्या गोष्टी. भारताचे नागरिक म्हणून आपण या गोष्टींकडे खूप सम्यक दृष्टीने पहायला हवे. कारण विद्यार्थ्यांची आत्महत्या ही देशाच्या भवितव्याची आत्महत्या असते. हा देश आणि येथील नागरिक यांचे भवितव्य उज्वल राहण्यासाठी आता या लढ्यात निरपेक्ष भावनेने आपणा सर्वांना उतरण्याशिवाय गत्यंतर नाही. ही वेळ निर्णायक लढ्याची आहे. नाहीतर अजून अनेक रोहीथ या जातीयवादी कटकारस्थानाचे बळी पडतील. आणि आपल्याकडे संविधानवाद पराभूत होताना पाहण्याशिवाय अन्य काहीही उरणार नाही.\nबा भीमा… (दीर्घ कविता) →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2013/09/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:41:57Z", "digest": "sha1:THMXE2RWWF6BWAZPQRUEG72FCF6NJMVY", "length": 8254, "nlines": 38, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: आंग्र्यांनी फिरंग्यांची केलेली दाणादाण १३ सप्टेंबर १७२०", "raw_content": "आंग्र्यांनी फिरंग्यांची केलेली दाणादाण १३ सप्टेंबर १७२०\nकाळ बदलला होता जिकडे तिकडे मराठी सत्ता आपले शौर्याचे भगवे प्रतिक फडकवत दौडत होती. महराजसाहेबांनी स्थापन आरमाराची रेलचेल देखील मोठ्या तोऱ्यातचं चालू होती समुद्रावरील शिवाजी समुद्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवत होते. इंग्रजांच्या नाकी दम आणत होते. दि. १३ सप्टेंबर १७२० मंगळवार रोजी कॅप्टन ब्राऊन याच्या अधिपत्याखाली मुंबईकर इंग्रजांची लंडन, व्हिक्टोरिया आणि रिव्हेंज ही लढाऊ जहाजे घेरीयाच्या स्वारीवर निघाली. मिस्टर वॉल्टर ब्राऊनला सर्व कमांडर-इन-चीफची पदवी घेऊन त्याला अ‍ॅडमिरलचा हुद्दा दिला होता.\nलंडन हे ४० तोफांचे, चांडोस हे ४० तोफांचे, व्हिक्टोरिया २६ तोफांचे, रिव्हेंज १८ तोफांचे, डिफायन्स हे १६ तोफांचे आणि पेल्हाम हे १६ तोफांचे अशी लढाऊ जहाजे या आरमारात होती.\nयाशिवाय हंटर या नावाचे एक दुकाठी जहाज, प्रिन्स या नावाचे एक एकाच डोलकाठीचे जहाज या आरमारात होते. 'टेरिबल बॉम्ब' या नावाचे एक बॉम्बफेक करणारे जहाज होते. ह्या जहाजांखेरीज दोन गलबते होती. एक अग्निक्षेपक जहाज होते आणि शिवाय किनाऱ्याला लावण्यास सोयीची अशी अनेक मच्छीमारी होडकी होती.\nकिनाऱ्यावर उतरणाऱ्या तुकडीत ३५० इंग्रज शिपाई, ८० निवडक शिपाई आणि २००० पेक्षा अधिक खलाशी प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊ शकतील असे होते.\nपण एवढी जय्यत तयारी करून सुद्धा विशेष असे काही हाती लागलेच नाही.\nब्राऊन याने आपले काही सैनिक किल्ल्यावर उतरवले व पुष्कळशी प्राणहानी केली. प्राईम जहाज किल्ल्यापासून बंदुकीच्या गोळीच्या टप्प्याच्या माऱ्यापर्यंत जवळ हाकारले गेले व तेथून प्राईमने किल्ल्यावर सारखा अग्निवर्षाव सुरु केला; पण किल्ल्यातून त्याचा प्रतिकार तितक्याच जोराने झाला.\nशत्रूची जेवढी शत्रूला न नेता येण्यासारखी जहाजे सापडतील ती जाळून नष्ट करण्याचे हुकुम देऊन ब्राऊनने काही जहाजे घेरीयाच्या खाडीच्या तोंडावर पाठविली. ब्राऊनच्या जहाजांनी आंग्र्यांची दोन मोठी जहाजे व कित्येक लहान जहाजे जाळली. शिवाय प्राईमवरून एक अग्निगोलक आंग्र्यांच्या एका लढाऊ जहाजावर पडला, त्यामुळे त्या जहाजावरील एक भरलेली बंदूक पेटून उडाली व आंग्र्यांच्या शूर शिपायांची जवळजवळ एक संबध पलटण ठार झाली. बाकी राहिले ते जखमी झाले.\nतरीही आंग्रे हटत नव्हते त्यांचा जोर फारच वाढला. इंग्रजांच्या काफिल्यास कान्होजींकडून बराच उपद्रव होऊ लागला. इंग्रजांची प्राणहानी वाढी लागली.\nयाच सुमारास खेमसावंत वाडीकर ५००० व २०० घोडेस्वारांनिशी आंग्र्यांवर स्वारी करण्यासाठी निघाल्याची बातमी इंग्रजांना कळली; तेव्हा त्यांना जरा धीर आला.\n'खेम सावंताने आंग्र्यांच्या मुलखात शिरून राजापूरपर्यंत त्याचा मुलुख बेचिराख केला व राजापूरच्या खाडीत आंग्र्यांची चार लढाऊ गलबते बुडविली.' असे ब्राऊनने २४ ऑक्टोबर १७२० च्या पत्राने कळविले होते.\nइतके होऊनही आंग्र्यांना इंग्रजांच्या हल्ल्याची कदर वाटली नाही.\nशेवटी इंग्रजांना या लढाईत अपयशच आले \nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2012/11/blog-post_7.html", "date_download": "2018-04-23T07:17:48Z", "digest": "sha1:DEQ3PCBV25VNPRX3KVJ5K4EBSIMLXVE6", "length": 8615, "nlines": 140, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: \"लेडी इन द वॉटर\"...च्या निमित्ताने", "raw_content": "\n\"लेडी इन द वॉटर\"...च्या निमित्ताने\nखरं तर एक पॉलीसी म्हणून मी सिनेमावर लिहीत नसतो\nम्हणजे कसं आहे माहितीये का कि एका मंगळसूत्र चोराला पब्लिकने पकडलं\nओके म्हणजे त्याचा गुन्हा निर्विवाद\nपण आधीच लोक त्याला एवढा एक्स्पर्टली मारत असतात की आपण काय मारायचं यार ते रीडण्डन्टच होणार ना\nम्हणजे गणेशदादा मतकरी, मयंक शेखर, करण अंशुमान, आपले हेरंबराव ओक वगैरे\nवगैरे इतकं झकास, मनापासून (आणि बऱ्याचदा डिट्टो आपल्याच मनातलंसुद्धा) शिणुमावर लिहित असतात की आपण का कष्ट घ्या\nपण आज अगदीच रहावत नाहीये:\nएक तर हे वेडसर एच. बी. ओ. + स्टामू वाले शुक्रवार-शनिवार रात्री महाटुकार सिनेमे लावतात पण वीक-डे ला रात्री मात्र ** जळवायला ढासू सिनेमे.\nअशीच मंगळवारी रात्री साडेअकराची वेळ...डबेवाल्या मावशीनी डब्यात खिमा दिलेला, नन्तर एक आक्खं फाईव स्टार चेपलेलं...पुणूल्यात थंडीची चाहूल लागलेली...म्हणजे एकंदरीत डोळे खजुराहोच्या हॉटीन्सारखे अर्धोन्मिलीत वगैरे झालेले.\nआणि इतक्यात \"लेडी इन द वॉटर\" चालू झाला\nपहिलाच थोडासा आपल्या वारली पेंटिंग्जसारखा अ‍ॅनिमेटेड इन्ट्रो आवडून गेला.\nआणि अडकलोच ना राव\nम्हणजे कसं माहितीये का...एका मिक्सर मध्ये जी एंच्या मिथककथा, बटाट्याची चाळ, विनोदकुमार शुक्ल आणि अर्थातच एम. नाईट. घ्यावा आणि दोनदा फुर्र करावं.\nमग जे काही तयार होईल ते कोणताही पूर्वग्रह न घेता बघत बसावं.\nखर तर जगभरात क्रिटिक्सनी फुल परतलेला या सिनेमाला...चाललासुद्धा नाही फारसा.\nपण मला मात्र समहाऊ जमला\nपॉल जियामत्तीचा खिन्न पण सालस सोसायटीचा हरकाम्या,\nफिलाडेल्फिया अपार्टमेन्ट मधले एकसे एक नग चाळकरी, (त्यातही चायनीज चंट पोरगी आणि तिची सर्किट आई टू गुड\nआणि अर्थातच श्यामलनचे पेटंट रेड हेरीन्ग्स.\nडोळ्यांवरची झोप आवरून बघावासा वाटणारा सिनेमा म्हणजे चांगलाच...माझ्यापुरता तरी\nमग भले रिव्ह्यूज काहीही असोत\n(ता. क. दुसर्या दिवशी ऑफिसला १ वाजता उगवलो...खिक्क :) \n:)) नीलराव आर्ते यांचे आभार \n'लेडी इन द वॉटर' बघितला नाहीये मी. इंटरेस्टिंग वाटतोय. :)\nतसा तर मला \"द व्हिलेज\" ही आवडला होता...\nत्याला सुद्धा बर्याच जणांनी तासला होता.\nसिनेमा एवढा आवडला नाही.\nत्याच्या सिक्स सेन्स ला साजेल अशी निर्मिती परत त्याच्याकडून झाली नाही.\nत्याच्या कथेत हटकून बायबल मधील कथेचा किंवा एखाद्या कल्पनेचा उल्लेख असतो.\nउदा डेविल हा सिनेमा\nठीक असतात त्याचे सिनेमे\nमला अनब्रेकेबल, साईन्स, व्हिलेज, डेव्हिल, लेडी इन द वॉटर सगळे आवडले...(\"लास्ट एअर बेन्डर\" मात्र खरंच क्रॅप ...कार्टूनच मस्स्त\nसिक्स्थ सेन्सला टॉप करणं खरच कठीण आहे रे ...\nतो इतका इतका इतका भन्नाट आहे की एम नाईटचे पुढचे चांगले पिक्चर पण तुलनेत लेम वाटतात\nपण ते होणारच ....\nरोलीन्ग बाईन्नी आता काहीही लिहिलं तरी आपल्याला ते \"हरू\" एवढ आवडण कठीणच आहे.\nकिंवा सत्या काही रामूला नंतर मॅच करता आला नाही ...तसच काहीतरी\nअर्थात याला चोख दुसरी बाजू आहेच.\nम्हणजे जंजीर, दिवार, शोले, चीनी-कम आणि खूप काय काय देणारे बच्चन साब\nकिंवा व्यक्ती-वल्ली, असामी, चाळ, हसवणूक देणारे पु. ल.\nजिकडे आपल्याला ३-४ बेस्ट झक्कत निवडायला लागतातच\n\"लेडी इन द वॉटर\"...च्या निमित्ताने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/sharad-pawar-nashik-survey-agriculture-production-and-cold-storage/amp/", "date_download": "2018-04-23T07:35:17Z", "digest": "sha1:UC7UZVGTWBFEEYJTO3FWIXTGWMPKQU7K", "length": 5839, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sharad Pawar is in Nashik for the survey of agriculture production and cold storage | कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी शरद पवार नाशकात दाखल | Lokmat.com", "raw_content": "\nकृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी शरद पवार नाशकात दाखल\nकृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले.\nनाशिक : कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले. येथील एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये त्यांचे सायंकाळी साडेसहा वाजता पदाधिकाºयांनी स्वागत केले. त्यावेळी आमदार जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषद सभापती अपर्णा खोेसकर, यतिन पगार, नितीन पवार, जयश्री पवार, सिद्धार्थ वनारसे, तसेच जयदत्त होळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. मात्र हा दौरा खासगी असल्याचे सांगत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. शनिवारी सकाळी साडेनऊ ते साडेबारापर्यंत ते दिंडोरी तालुक्यातील जानोरीनजीक सह्णाद्री फार्म येथे शीतगृह व तेथील योजनांची माहिती घेणार असून, यावेळी केंद्रीय कृषिसचिवही त्यांच्या समवेत राहणार असल्याचे कळते. दुपारी २ वाजता सह्णाद्री फार्मवरूनच हेलिकॉप्टरने ते पुण्याला रवाना होणार आहेत.\nइंदिरानगर वाहनतोडफोडीचे सूत्रधार भाजपाचे माजी नगरसेवक सुनील खोडे यांना अटक\nआंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय ‘पेटला’ टोळीला नाशिक पोलिसांनी केली नांदेडहून अटक\nप्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही\nनाशिक पोटनिवडणूक : मनसेच्या इंजिननने उडविला सेना-भाजपाचा धुव्वा; राखला गड\nनाशिकच्या गंगापूररोडवर २८ लाखांची रोकड लूटली\nभाडेतत्त्वावर घेतलेली इनोव्हा लंपास\nम्हसोबा यात्रोत्सवात दर्शनासाठी रीघ\nज्येष्ठ नागरिकांकडून संस्कृतीचा वारसा\nभगवंतासोबत संवाद दृढ व्हावा : अम्मा भगवान\n‘सीईटी’च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2014/05/blog-post_6.html", "date_download": "2018-04-23T07:57:07Z", "digest": "sha1:QQF2FYS2UGFPGIJJHDJFIO7ZCGBH3OHG", "length": 38053, "nlines": 254, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: रामलला 'हम आएंगे'", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात यायचं. लखनऊ, रायबरेली, अमेठी, वाराणसी आणि इतर ठिकाणी जायचं. पण अयोध्येला जायचं नाही, हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. त्यामुळं व्हाया सुलतानपूर अयोध्येला निघालो. रात्री अयोध्येला पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरायचं. रामललाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं असं डोक्यात होतं. सुलतानपूरहून बसमध्ये बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळा पटच डोळ्यासमोरून जात होता.\n१९९० आणि १९९२ या दोन्ही वर्षी जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा मी अनुक्रमे सहावी आणि आठवीमध्ये होतो. तेव्लहा हान असलो आणि आता बावीस-चोवीस वर्ष उलटली असली तरीही सगळं काही, अगदी कालपरवा घडल्यासारखं डोळ्यासमोर आहे. पहिल्या वेळेस चुलत भाऊ शैलेश आणि नंतर चुलत बहिण अर्चना कारसेवेत सहभागी झाले होते. शिवाय आमच्या परिसरातील अनिल बर्वे, विक्रम सुर्वे, प्रकाश जोशी, धनंजय वाघ, विनायक राहुरकर, धनंजय घाटेसह इतरही अनेक मित्र कारसेवेला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कहाण्या, किस्से आणि आठवणी ऐकल्या होत्या.\nअयोध्या, श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि तेव्हाचा सगळा काळ डोळ्यासमोरून तरळत होता. पुणे स्टेशनवर अयोध्येकडे जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी आणि खचाखच भरलेल्या रेल्वे दिसत होत्या. आताइतका माध्यमांचा धुमाकूळ नसल्यामुळे कुठून तरी उडत बातम्या येत असत. खरं तर बातम्या नाहीच. अफवाच त्या. मनोहर जोशी शिवसैनिकासह विमानाने कारसेवेला जाणार, कारसेवक पॅराशूटनं अयोध्येतील विवादित जागेजवळ उतरले वगैरे वगैरे बातम्या कूठून कुठून कानावर यायच्या. कुणीकुणी त्या बातम्या ऐकून फटाकेही फोडायचं आणि पेढेही वाटायचं. पण बऱ्याचशा बातम्यांमध्ये तथ्य नसायचे हे नंतर समजायचं.\nचौकाचौकांतील संदेश फलकांवर चिटकविलेल्या सामना आणि नवाकाळच्या बातम्या नि अग्रलेख वाचायला प्रचंड गर्दी होत असे. लोक उत्सुकतेने ते वाचत आणि त्यावर चर्चा व्हायची. नातूबागेच्या मैदानावर प्रमोद महाजन यांनी मोठी सभा घेऊन संघ स्वयंसेवकांच्या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या केली होती. म्हणजे पहिला नियमित स्वयंसेवक, दुसरा नैमित्तिक कार्यक्रमांना येणारा स्वयंसेवक आणि तिसरा म्हणजे काय राडा करायचा आहे का, तर येतो, असं विचारणारा स्वयंसेवक. रामजन्मभूमी आंदोलनात तिसऱ्या गटातील स्वयंसेवकांचा पुढाकार आहे, असं सांगून मिळविलेल्या टाळ्या... ते सगळं डोळ्यासमोर तरळत होतं.\nसौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएेँगे..., तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से..., रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे, मंदिर भव्य बनाऐंगे... जो न हमारे राम का, वो न हमारे काम का... सगळ्या घोेषणा पुन्हा एकदा कानात घुमत होत्या. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबराच्या नावानं तयार झालेली वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात झालेला जल्लोष, रस्त्यारस्त्यावर वाटण्यात आलेली साखर आणि पेढे, रामजन्मभूमी आंदोलनाचा बदल घेण्यासाठी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत पेटविलेली दंगल आणि बाळासाहेब ठाकरे नि शिवसेनेनं त्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर, नंतर कायमचा धडा शिकेलेले धर्मांध मुसलमान, अयोध्या तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है... ही वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर घुमलेली घोषणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर विनाकारण घातलेली बंदी आणि नंतर तोंडावर आपटलेलं सरकार, हिंदुत्ववाद्यांचे तेव्हा हिरो बनलेले कल्याणसिंह हे सारं काही सुलतानपूरहून अयोध्येला जाताना मला आठवत होतं.\nफैझाबादहून अयोध्येत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून शुचिर्भूत होऊन दर्शनासाठी निघालो. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. कुठं घरासमोर, दुकानांसमोर सडे घातले जात होते. रामचरितमानस, हनुमान चालिसा आणि राम-हनुमानाच्या भजनांचे स्वर कानावर येत होते. कुठे कचोरी (खस्ता), जिलेबी आणि सामोशाचे घाणे पडत होते. त्याचा गंध दरवळत होता. मंदिर मार्गावर जाताना दुकानदार मंडळी पेढे, प्रसाद, हार, फुलं घेण्यासाठी मागे लागत होती. तसे ते सगळीकडेच लागतात. त्या सर्वांना टाळून हनुमान गढीपर्यंत पोहोचलो.\nचाळीस-पन्नास पायऱ्या चढून हनुमान गढीवर पोहोचलो. हनुमानाचे वंशज असलेल्या माकडांची वर्दळ मंदिरात सर्वत्र आहे. तुमच्या हातात प्रसाद असेल तर मग ते तुमच्या हातातून प्रसाद हिसकावतातच. तुम्ही दिला नाही, तर प्रसंगी चावतातही. हनुमान गढी इथं जाऊन 'राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की...' केलं. रामाचं दर्शन घेण्याआधी रामभक्त हनुमानाचं दर्शन घ्यावच लागणार. हनुमानाची दोन रुपं आहेत, एक वीर मारूती. जो पराक्रमी आहे, आक्रमक आहे. दुसरा आहे दास मारूती. महापराक्रमी परमप्रतापी वीर मारूती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाचा दास म्हणून दास मारूतीचं रुप आपल्याला फक्त रामाच्या मंदिरातच दिसतं. इतर ठिकाणी असलेला गदाधारी हनुमान रामांच्या चरणी हात जोडून असतो.\nहनुमान गढीनंतर, जनक भवन, कनक भवन, दशरथ गद्दी वगैरे पाहिलं. दशरथ गद्दी इथं सहा फुटी हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दशरथ गद्दी इथं जाताना गाइडनं एक गल्ली दाखविलं. १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या वेळी दोन कारसेवक इथंच शहीद झाले होते, असं त्यानं एका गल्लीत शिरताना मला सांगितलं आणि अंगावर अक्षरशः काटा आला. कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या बंधूंचं राममंदिरासाठीचं बलिदन कोण विसरू शकेल. परिंदा भी पर मा नही सकेगा... या मुसलमानांचे मसीहा मुलायमसिंह यादव यांचं म्हणणं खोटं करून दाखविणाऱ्या कोठारी बंधूंनी लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाऐंगे... असं म्हणत राममंदिरासाठी प्राणांची बाजी लावली. ऐहिक सुखासाठी कशाचीच तमा न बाळगणाऱ्यांच्या या जगात कोठारी बंधूंनी एका ध्येयासाठी, विचारासाठी प्राणांचे बलिदान केले. गाइडनं अयोध्येची माहिती देताना बोलता बोलता सांगितलं, की अयोध्येमध्ये एकूण साडेसात हजार छोटी-मोठी मंदिरं आहेत. इतकी मंदिरं आहेत. राम, सीता, हनुमान, शंकर भगवान, माँ दुर्गा आणि अशा अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. माझ्यामते त्या साडेसात हजार मंदिरांमध्ये आणखी दोन मंदिर कम स्मारकं हवीत. एक म्हणजे रामकुमार कोठारी यांचं आणि दुसरं शरदकुमार कोेठारी यांचं.\nरामललाचं दर्शन घेण्यापूर्वी रामाचा दास हनुमान याचं दर्शन घेतलं. तसंच रामासाठी प्राणापर्ण करणाऱ्या त्यांच्या दोन सर्वश्रेष्ठ भक्तांचंही दर्शन घडलं. तिथून मग राममंदिराच्या दिशेनं निघालो. संपूर्ण अयोध्येत आणि विशेषतः मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंदिरासमोर जाईपर्यंत चारवेळा आपली काटोकोर तपासणी केली जाते. घड्याळ, मोबाईल, पेन ड्राईव्ह, सीम कार्ड, चिप वैगेर काहीही बरोबर नेऊ दिलं जात नाही. इतंकच सोडा कंगवा आणि टूथपिक सुद्धा त्यांनी काढून ठेवायला सांगितल्या.\nमंदिर मार्गावर प्रवेश केल्यानंतर सगळा मार्ग बंदिस्त आहे. तीनही बाजूंनी लोखंडी जाळीनं मार्ग बंदिस्त आहे. आपण फक्त चालत रहायचं. त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे परिसरातील माकडांपासून आपला बचाव होतो. अनेक वळणं वळणं पार करून एका चढावर पोहोचल्यानंतर मंदिर दिसू लागतं. मंदिरावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा दिसू लागतो. चढ चढल्यानंतर साधारण वीस-पंचवीस पावलं चालल्यानंतर बरोब्बर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहतो. मंदिर आणि आपल्यामध्ये पन्नास पावलांचं अंतर असतं. इथूनच आपल्याला रामललाचं दर्शन घ्यावं लागतं. पण प्रकाशव्यवस्था उत्तम असल्यामुळं दर्शन खूप मस्त होतं. तंबूसारख्या आकारच्या मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. मोठ्या थाटात आणि दिमाखात विराजमान बसले आहेत. त्यांच्यासमोर नतमस्त झाल्यानंतर मग साधारण एक-दीड किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लॉकर रूमपाशी पोहोचलो.\nमुळात कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची फारशी उत्सुकता मला नसते. मात्र, अयोध्येचं राममंदिर त्याला अपवाद आहे. दलित समाजाच्या पुनरुत्थानात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाचं जे महत्त्व आहे, तेच हिंदू समाज संघटनाच्या इतिहासात राममंदिराच्या आंदोलनाचं महत्त्व आहे. त्यामुळं हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळं आहे. शिवाय काशी-मथुरेत मंदिराच्या बाजूला मशीद आहे. मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. इथं राममंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली होती. मशीद कसली वादग्रस्त वास्तूच होती ती. ना तिथं मुस्लिम कधी नमाज पढले ना तिथं कधी धार्मिक प्रथापरंपरा जपल्या गेल्या. त्यामुळं अयोध्येचं आंदोलन हा एक धडा होता. शांतपणे शेजारी रहाल तर कदाचित आपण सुखाने नांदू शकू. पण जर आक्रमण करून आमच्या छाताडावर तुमची संस्कृती नि तुमच्या परंपरा लादण्याचा प्रयत्न केलात, तर बाबरी मशिदीसारखे उद्ध्वस्त व्हाल. रामजन्मभूमी आंदोलनाचा खरं तर हाच धडा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे.\nरामललाचं छान दर्शन झाल्यानंतर मग नाश्त्याकडे वळलो. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती. पुरीभाजी, कचौरी (खस्ता) आणि चहा घेतल्यानंतर मग अयोध्येतील लोकांशी थोडं बोललो. त्यांना काय वाटतं, काय नाही, हे जाणून घेतलं. अयोध्येतून 'लल्लूसिंह को इस बार नाही जिताया, तो भगवान राम भी हमें माफ नही करेंगे...' अयोध्येतील एका चहावाल्याची बोलकी प्रतिक्रिया. 'भैय्या मोदीजी का पीएम बनना तो तय है. इसबार नही तो कभी नही...' आणखी एक बोलकी प्रतिक्रिया. चहावाले, पानवाले, पुरीभाजीचे ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यावरून भगवी वस्त्र घालून हिंडणारे साधू-साध्वी सगळ्यांच्याच तोंडी मोदीनामाचा जप. मंदिर बनेगा क्या... मंदिर बनना चाहिए क्या... या प्रश्नांना थेट उत्तर. 'मंदिर तो बनेगा. मंदिर बनने से कौन रोक सकता है. सब तय्यारी हो चुकी है. पत्थर काम भी पुरा हो रहा है. अब सिर्फ मंजुरी मिलना बाकी है. एक दिन में मंदिर का काम शुरू हो जाएगा...'\nअयोध्यावासियांची प्रभू रामचंद्रांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीच मंदिर बनणार आणि मोदीच ते बनविणार यावरही आहे. शौचालय व्हायलाच पाहिजे. पण देवालयही पाहिजे. विकास पाहिजे पण हेदेखील व्हायलाच पाहिजे, पण मूळ मुद्दे आणि विचार यांना तिलांजली देऊन नाही, यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही. शिवाय आता बाबरी मशीद नामक वादग्रस्त वास्तू त्या ठिकाणी नाही. तिथं पुन्हा बाबरी मशीद बांधण्याची ताकद कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आणि मुख्य म्हणजे आता तिथं असलेलं रामललाचं मंदिर हटविण्याची हिंमत असलेला 'माई का लाल' जन्माला आलेला नाही आणि भविष्यात कधीही जन्माला यायची शक्यताही नाही.\nभरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग श्री अयोध्येतून निघालो. अयोध्यावासियांच्या शब्दात सांगायचे तर अयोध्याजी मधून निघालो. मनातल्या मनात जोरात घोषणा दिली, 'रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाऐंगे.' यामधील 'हम आएंगे' या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची काहीच गरज नाही.\nतेव्हा अयोध्येतून लखनऊसाठी निघालो. लखनऊला जाऊन मग पुढं वाराणसीसाठी निघायचं होतं. नरेंद्र मोदींप्रमाणेच 'मुझे भी माँ गंगा बुला रही है...'\nबोलो सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 12:20 pm\n‘आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती...’या एका वाक्यातच अयोध्येच्या राम मंदिराची महती सांगितलीये गुरुजी. मस्तच.\nदादा.. खरं किती जवळून तु अयोध्या दाखवलीस.. अयोध्या न पाहताही आपल्याला कितीतरी जवळची वाटते ती रामललामुळेच रामलला हम आएेंगे.. मंदिर वही बनाएेंगे\nसर जी., जय श्रीराम. जीव घुसमटतो आहे. कधी आपण राममंदिर बांधू आपण संविधानापुढे जाउ शकणार नाही. आणि कोणी हिंमतही करणार नाही. त्यामुळे कितीही शतक उलटली तरी कदाचित आपण जो आपल्याला न्याय देतो,त्याला आपण न्याय देउ शकणार नाही. आपण त्यांना न्याय देणारे तरी कोण.न्याय म्हणण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या जन्माबद्दल कृतज्ञता म्हणूनही आपण श्रीरामाचे मंदिर बांधू शकणार नाही.आपण कृतज्ञताही व्यक्त करू शकत नाही. सर्व पक्षात श्रीरामभक्त आहेत. सर्वजण अयोध्येला जाण्याची इच्छा बाळगतात. परंतू ह्या मुद्दयावर मौन बाळगतात. हिंमत करत नाहीत, एकत्र येण्याचे धाडस दाखवत नाहीत. महत्वकांक्षा असली तर अवकाशात यान सोडून परत जमिनीवर आपण येवू शकतो, आलेलो आहोत. 'आधार' सारखे महत्वकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प की ज्यात प्रत्येक भारतीयाला केवढा मनस्ताप,केवढा खर्च केवढी गुंतागुंत सर्व असूनही 80 टक्क्यांपर्यंत राबवूनही शेवटी ठप्प. 121 करोड लोकांना सळो की पळो करून सोडणारी,सिलिंडरची कारण नसतांनाची संख्या कमी जास्त.का करतो आपण हे सर्व आपण संविधानापुढे जाउ शकणार नाही. आणि कोणी हिंमतही करणार नाही. त्यामुळे कितीही शतक उलटली तरी कदाचित आपण जो आपल्याला न्याय देतो,त्याला आपण न्याय देउ शकणार नाही. आपण त्यांना न्याय देणारे तरी कोण.न्याय म्हणण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या जन्माबद्दल कृतज्ञता म्हणूनही आपण श्रीरामाचे मंदिर बांधू शकणार नाही.आपण कृतज्ञताही व्यक्त करू शकत नाही. सर्व पक्षात श्रीरामभक्त आहेत. सर्वजण अयोध्येला जाण्याची इच्छा बाळगतात. परंतू ह्या मुद्दयावर मौन बाळगतात. हिंमत करत नाहीत, एकत्र येण्याचे धाडस दाखवत नाहीत. महत्वकांक्षा असली तर अवकाशात यान सोडून परत जमिनीवर आपण येवू शकतो, आलेलो आहोत. 'आधार' सारखे महत्वकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प की ज्यात प्रत्येक भारतीयाला केवढा मनस्ताप,केवढा खर्च केवढी गुंतागुंत सर्व असूनही 80 टक्क्यांपर्यंत राबवूनही शेवटी ठप्प. 121 करोड लोकांना सळो की पळो करून सोडणारी,सिलिंडरची कारण नसतांनाची संख्या कमी जास्त.का करतो आपण हे सर्व का छळतो लोकांना त्यापेक्षा जर भक्ती भावाने एकत्र येवून सर्वस्तरातील दिग्गजांना, तज्ज्ञांना एकत्र आणून, संविधानानुसारच जर श्रीराममंदिर बांधण्यात आले तर नक्कीच आपण कुठेतरी कृतज्ञतेचा सुखद अनुभव घेवू शकू. जय श्रीराम.\nफारच छान. ... धन्यवाद\nकाशी मध्ये जी मशीद (मुख्य मंदिरा समोर) आहे ती देखील एक मंदीर पाडूनच बनवली आहे …. बिंदू - माधवाचे मंदीर\nइथे बसून आयोध्येच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले... मस्त..\nशेठ.. नेहमीप्रमाणे बहारदार आणि रसाळ वर्णन...\nमास्तर मस्तच.....मस्त सुरू आहे लेखन...ऑल द बेस्ट खास वाराणसीसाठी..\nमस्त लिहिले आहे आशिषजी. डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. तुमचे सगळेच ब्लॉग वाचतो. आवडतात.\nएकदम सुंदर... अयोध्या दर्शन झाले.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…\nआशीर्वाद दे गंगा मय्या...\nमोदी लाटेची लिटमस टेस्ट\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/kashmiri-increase-empathy-about-pakistan-24871", "date_download": "2018-04-23T07:36:51Z", "digest": "sha1:55X22W4NYDXINDO32GXEYOO3WD2URC6V", "length": 10930, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kashmiri increase empathy about Pakistan काश्‍मिरींची पाकबद्दल सहानुभूती वाढेल - देसाई | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मिरींची पाकबद्दल सहानुभूती वाढेल - देसाई\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nऔरंगाबाद - काश्‍मिरी लोकांसोबत केंद्र सरकारचा संवाद सात महिन्यांपासून थांबलेला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लोक धर्माकडे वळतील. त्यातून लोकांमध्ये पाकिस्तानबद्दल सहानुभूती वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्‍त केली.\nऔरंगाबाद - काश्‍मिरी लोकांसोबत केंद्र सरकारचा संवाद सात महिन्यांपासून थांबलेला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लोक धर्माकडे वळतील. त्यातून लोकांमध्ये पाकिस्तानबद्दल सहानुभूती वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्‍त केली.\nदर्पण दिनानिमित्त शुक्रवारी मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा एमजीएमतर्फे गौरव करण्यात आला. त्या वेळी \"भारत - पाक संबंध आणि पत्रकारांची संवेदनशीलता' या विषयावर बोलताना देसाई म्हणाले, \"\"काश्‍मीरमधील बदल सरकारने लक्षात घेतले पाहिजेत. काश्‍मीरमध्ये प्रश्‍न उद्‌भवल्यास अटलबिहारी वाजपेयी थेट तेथील जनतेशी बोलत होते. त्यांच्याप्रमाणेच या सरकारनेही भूमिका घ्यावी. काश्‍मीरमधील परिस्थिती चिघळण्यामुळे एखाद्या पक्षाला काही काळासाठी फायदा होऊ शकतो. दीर्घ काळामध्ये मात्र, देशाला धोका उत्पन्न होऊ शकतो. केंद्र सरकारने बोलणीसाठी वातावरण तयार केले पाहिजे.''\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nरिक्षाचालक देतो अंध, अपंगांना मोफत सेवा\nऔरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा...\nपत्रकारांनी बदलत्या वास्तवाचे आकलन करावे - उत्तम कांबळे\nपुणे - जातींतील अस्पृश्‍यता निवारण्यासाठीचे प्रयोग मी पत्रकारितेतून केले. पत्रकारांनी मनात आणले तर बदल घडू शकतो. मनुष्याच्या स्वभावात सुधारणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/train-kissa/", "date_download": "2018-04-23T07:19:55Z", "digest": "sha1:FXPGK2URCCI2TDBYRDF663C7EMDNA2FC", "length": 14578, "nlines": 74, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "किस्सा ट्रेनमधला.. मुकबधीरांचा | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nमुकबधीर.. डम्ब अँड डेफ हे भन्नाट रसायन असतं. ऐकू ये येणारे, बोलता न येणारे लोक. दिसायला चारचौघांसारखेच स्थितप्रज्ञ. शरिरात कोणतेही बदल नसतात. उलट छानसे कपडे, फिट अँड स्लिम बॉडी, स्टाईलिश राहणीमान असा सारा तामझाम असतो त्यांचा. यातली बहुतांश पोरं-पोरी केएफसी मध्ये कामाला आहेत. खात्री करून घ्यायची असल्यास ठाण्याच्या व्हिवियाना मॉल मध्ये असलेल्या केएफसीच्या सेंटरला एकदा जरूर भेट द्या. तिथे त्या शॉपमध्ये काम करणारे सर्वच कामगार हे मूक बधीर आहेत. फक्त त्यांचा मॅनेजर तेवढा बोलका प्राणी. बाकी सारे शुकशुकाटच. बहिणींनी जिद्द केली म्हणून केएफसीचं चिकन खाऊ घालायला घेऊन गेलो अंबरनाथहून थेट ठाण्याला. सगळे मित्र-मैत्रिणीच. त्यांच्याच साईन लँग्वेजमध्ये बोललो त्यांच्याशी. फायदा म्हणून बिलावर वीस टक्के डिस्कांऊट सुद्धा दिलं. तर असा हा प्रकार… जरा थोडं मागे येऊयात.\nलोकल ट्रेनमधल्या अपंगांमध्येही आपापल्या पद्धतीची जातीयता असते. किंवा आपण त्याला ग्रेडेड इनइक्वालिटी म्हणू. पायाने आणि पाठीने अपंग असणारे हाताने अधू असणाऱ्यांना कमी महत्त्व देतात. हाताने अधू असलेले लोक कमी उंचीच्या लोकांना तिरक्या नजरेने पाहतात. अंध असलेले अनेक स्वतःपुढे इतरांचं दुखणं, अपंगत्व गौण मानतात. कँसर पेशंट्स आणि गरोदर महिला मात्र स्पेशल रिजर्वेशन राखून असतात. त्यांची गाडीत एंट्री होताच थोडे बरे असणारे, थोडा काईंडनेस बाळगणारे आपली जागा रिकामी करून देतात. यात मुकबधीरांना कोणी विचारतही नाही. ते आपल्या ज्या ठिकाणी उभे असतात तिथेच त्यांचा एखादा जोडीदार असतो. त्यांची साईन लँग्वेज चालू असते. जर ते बसलेले असतील तर डोंबिवलीत चढलेला एखादा म्हातारा शिव्या देऊन उठवतोच उठवतो. या बाबतीत मराठी म्हातारा- म्हातारींना मी कमालीचे सहिष्णू असलेले पाहीले आहे. गुजराती मारवाड्यांची असहिष्णूता कमालीचे हाय असलेली अनुभवलीये. त्यामुळे मूकबधीरांचं इतर अपंगांसोबत फारसं जुळत नाही. दुनिया काय बोलतेय बोलो. आपण आपल्या धुंदीत जगायचं हा बाणा त्यांचा ठरलेला. सोबत कुणी मुकबधीर नसेल तर सरळ मोबाईलवर व्हीडीओ काँन्फरंसिंग ने संवाद साधायला सुरूवात करतात हे.. अनेकदा तावातावाने बोलताना त्यांच्या हाताचे फकटे अनेकांनी खाल्लेले असतात. बऱ्याचदा भांडणंही होतात. मारामाऱ्या ही झालेल्या आहेत. एकदा असंच साईन लँग्वेज मध्ये पोलिसांला हँडिकॅपच्या डब्ब्यातून उतर म्हणून सांगायला गेलेला पोरगा.. मधलं बोट दाखवलं म्हणून बेदम मार खाऊन गेला. तरण्या पोलिसाचं मारणं फार भयानक असतं. बिच्चारा आम्ही सगळे मध्ये पडलो म्हणून वाचला. पोलिस पळून गेला. त्याच्यामागे पळण्याइतपत आम्ही कोणी सक्षम नव्हतो. डब्यातल्या लोकांनी त्यालाच बोल लावला. कशाला आय घालायला गेला होता तिकडं. गप गुमान उभा होता ना… तर.. हे असं…\nअसाच एकदा घाटकोपरला ट्रेन पकडली. गर्दीची वेळ. ठाण्याला ट्रेन अजून फुल पॅक. त्या गर्दीत अगदी पोटाला खेटूनच सुनीत यादव उभा होता. हा सुनीत उंचीने अगदी जेमतेम. देढफुट्याच बोलायचो आम्ही त्याला सगळे. आयटीआयचा फिटर. मशीनवर काम करताना चूक झाली. दोन्ही हातांची बोटे गेली. त्यामुळे गाडीत चढताना उतरताना कोणाचातरी आधार घेतल्याशिवाय पुढचं सारं अशक्य. आता एका फार्मा कंपनीत कुरियर डिलीवरीचं काम करतो. तर असा हा सुनीत. गाडीत भेटला. पाठीवर प्रचंड वजन. डोळ्यांनीच खुणावलं की त्याची आता एनर्जी संपल्यातच जमा. मी हलकेच बॅग काढून घेतली त्याच्या पाठीवरची. आणि त्याला आधार मिळावा म्हणून नीट कमरेला घट्ट पकडू दिलं. आपली बोटं नसतील तर आपली पकड कशी असेल यावर एकदा जरूर विचार करून पहा. सुनीतनं माझ्या कमरेला घट्ट धरून असणं बाजूला उभ्या असलेल्या मूकबधीरांनी चेष्टेचा विषय बनवला. हातवाऱ्यांतूनच होमो लोग खडे है.. असं समोरच्याला सुचवलं. माझं डोकं गरम झालं होतं त्याच्या इशाऱ्यांनी. तरी त्याचे डिवचणे सुरूच होते. कदाचित त्याला ठाऊक नसेलही की मला ती भाषा समजत असावी. पण त्यांचं आपलं सुरूच होतं. आता त्यात काही मुली देखील सामील झाल्या. आणि त्यांचं संभाषण मात्र आता जोरदार सुरू झालं. गाडी डोंबिवलीला येता असतानाच त्यांच्यातल्या एकाचं कोपर बसलं माझ्या डोळ्यावर. तिथेच कळवळलो. सुनीत अंगावर रेलून उभा होता त्यामुळे तोल सावरला गेला नाही. सीटवर बसलेल्या एका म्हातारीच्या अंगावर 90 किलोचा देह विसावून मोकळा झालो. सुनीत ही पडला. तो ही नेमका पायावर. नस पकडली गेली पायाची. डोळा आधीच बधीर झाला होता. त्यात डोकं आता तणाणलं होतं. चैन खेचून तिथेच त्यांना कानफटावलं. मी का मारत होतो तेव्हा काही कळत नव्हतं. फक्त यांना फटकवायचंच हेच ध्यानात होतं. डोंबिवली स्टेशनला स्टेशन मास्तरला बोलावण्यापर्यंत प्रकरण गेलं. पण डब्ब्यातल्या लोकांनी सावरून घेतलं. वाद तिथेच मिटला. नंतर जेव्हा केव्हा मी डब्यात असताना मुकबधीरांनी पाहीलं तेव्हा त्यांनी गाडी सोडणं पसंत केलं. हे साधारण 2014 च्या ऑगस्ट पर्यंत चालंलं.\nगर्दीच्या वेळेत मुकबधीर बोलायला लागले की मी रागीट नजर द्यायचो. काही शांत व्हायचे. काहींना दम देऊन शांत करावं लागायचं. असो. ही चूक लवकरच कळून आली. 2014 च्या ऑगस्ट महिन्यात माझा एक लेख एका बड्या संपादकानं केवळ सरकार आणि कंपनीच्या पॉलीसीविरुद्ध बोलणारा हा लेख असल्यामुळे मी छापू शकणार नाही. आणि तू कुठे छापू ही नको असं सुचवलं. हा माझ्या अभिव्यक्तीवर घातलेला घाला होता. तीन दिवसांनी ह्या घटनेची आठवण झाली. डोंबिवली स्टेशनला जाऊन त्या मुकबधीर पोरांच्या ग्रुपला हुडकून काढलं. हात जोडून माफी मागितली.\nसाला मला काय अधिकार होता त्यांच्या संवादावर हिंसक पद्धतीने गदा आणण्याचा… आपल्याला आपलंच दुःख लै मोठं असतं. कान बंद करून रेल्वेचा ट्रॅक ओलांडण्याची हिंम्मत नाही आपली. साधं दुखतंय हे सांगण्याची सुद्धा सोय नसलेल्यांचं दुखणं आपल्यासारख्या बिनहाडेच्या जीभेची लोकं कधीच समजू शकणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/11/learn-python-in-marathi-example-3.html", "date_download": "2018-04-23T07:17:07Z", "digest": "sha1:VYRMNM3YKI6XEXVO4LKAYLB5TWW5BR4L", "length": 5811, "nlines": 35, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi - Example 3 - smallest and largest of given numbers", "raw_content": "\nगुरुवार, 16 नवंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये एक सोपे उदाहरण पाहू. दिलेल्या दोन किंवा तीन अंकापैकी सगळ्यात छोटा कोणता हे आपण शोधू. तुम्हाला पहिल्यांदा युजरला कोणतेही दोन नंबर लिहावयास सांगावे लागेल. प्रत्येक नंबर एका वेगळ्या ओळीवर असावा आणि नंबर टाईप केल्यावर एन्टर दाबून दुसऱ्या ओळीवर जावे लागेल.\nदोन नंबर एन्टर केल्यानंतर त्याची तुलना करून त्यातील छोटा नंबर उत्तर म्हणून प्रिंट करावा\nयुजर ने एन्टर केलेला नंबर आपण input() या फंक्शन चा वापर करून कालेक्त करतो. या ठिकाणी int(input()) चा अर्थ असा कि एन्टर केलेली संख्या ही पूर्णांक (इन्टिजर) समजली जावी. ही संख्या आपण number1, number2 या व्हेरिअबल मध्ये साठवून ठेवतो आणि त्यांचा वापर प्रोग्राम मध्ये पुढील स्टेटमेंट मध्ये केला जातो.\nआता आपण if - elif - else स्टेटमेंट पाहू. if किंवा elif किंवा else नंतर जी लिहिले जाते त्याला कंडीशन म्हणतात. कंडीशन लिहून झाल्या नंतर कोलन : लिहावा लागतो. प्रोग्राम मध्ये ही कंडीशन पूर्ण झाल्यानंतरच त्या पुढील स्टेटमेंट रन होते.\nपायथॉन मध्ये if - elif - else मध्ये स्टेटमेंटच्या सुरवातीला किंवा शेवटी ब्रॅकेट () किंवा ब्रेसेस {} चा वापर होत नाही. एका लाईनी नंतर दुसरी लाईन लिहिताना जे इंडेंटेशन केले जाते त्यावरून या स्टेटमेंटची सुरवात आणि शेवट ठरते,\nहा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल तर त्या नंतर तीन अंक युजर कडून घेऊन त्यातील सगळ्यात छोटा अंक कोणता हे शोधा.\nआता आपण पुढील प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा यूजरला हे विचारू की त्याला किती नंबर एंटर करायचे आहेत. त्या नंतर आपण तितके नंबर यूजर कडून गोळा करू आणि त्या नंबर मधून सगळ्यात लहान आणि मोठा नंबर कोणता हे आपण स्क्रीन वर प्रिंट करून सांगू.\nया ठिकाणी आपल्याला पायथॉन ही किती पॉवरफुल लँग्वेज आहे हे समजते. फक्त काही ओळींमध्ये आपण हा प्रोग्राम लिहू शकतो.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2015/12/blog-post_43.html", "date_download": "2018-04-23T07:14:38Z", "digest": "sha1:SVRL6OQFTZ3B4VPA5PJ2QYOWCVQWER4K", "length": 27619, "nlines": 162, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: हज्जम", "raw_content": "\nअश्वा पुणे स्टेशन शिवनेरी बस stand वर धावतच घुसला . शेवटची शिवनेरी उभी बघून त्याला हायसं वाटलं. स्साला त्याच्या प्रोग्राम मधला बग त्याला शेवटी ११ वाजता सापडला होता. लगेच software ची बिल्ड फायर\nकरून तो निघाला. तरी मगर -पट्ट्यावरून इथे येईपर्यंत १२ वाजलेच होते.\nstand वर इतक्या रात्रीही तुरळक रांग होती. शुक्रवार रात्र आणि गणपतीचे दिवस साहजिकच होतं ते.अश्वाने झटपट तिकीट घेतलं, पाण्याची इटुकली बाटली ताब्यात घेतली आणि तिकीटाकडे एक बेफिकीर नजर टाकली . बोअरिंग ८ नंबर होता पण व्हू केअर्स \nतो आरामात जाऊन १ नंबरच्या सीटवर बसला . ही त्याची तुफान आवडती सीट. व्होल्वो मधली दरवाज्याकडून पहिली सीट इतर पाठच्या सीट्स पेक्षा खूप प्रशस्त लेग स्पेस ,डावीकडे तिरपी उतरणारी मोठ्ठी काच आणि समोरचा भव्य विंड शिल्ड ....ओहोहोहो जस्ट हेवन \nपण एक मोठ्ठा प्रॉब्लेम होता . या १ आणि २ नंबर सीट्स व्ही . आय . पी . साठी राखीव असत ; आमदारांसाठी म्हणे ..आता च्यायला कोणता आमदार बस मधून प्रवास करतो त्या बहुतेक मोकळ्याच असत आणि पुढे औंध वाकडला नॉर्मल प्रवाशांनीच भरत. पण पुणे स्टेशनवर मात्र अश्वाला त्या मागूनही मिळत नसत आणि अश्वाला तर १ नंबर सीटवर बसायचं व्यसन लागलं होतं...\nत्याचा गेम चालू झाला \nआपल्या बाबांची बस असल्यासारखा तो रुबाबात १ नंबर सीटवर पाय ताणून बसला.\nतेवढ्यात बाकीची ५ - ६ माणसंही चढली आणि तिकीट चेकर माणसं मोजायला आत आला .\nलगेच अश्वाने फोन उपसला आणि आणि त्याच्या खास कमावलेल्या आवाजात तो चालू झाला,\"हां आबा कधीही या , आता प्रचाराची गडबड नाही ..गाडी पाठवू का न्यायला \" फुल टू फेकाफेकी \nतिकीट चेकर अश्वाकडे वळला , \" बघू सायब तिकीट तुमचं. \" अश्वाने फोनवर प्रचंड गुंतल्यासारखं दाखवत तिकीट त्याच्या हातात दिलं खरं पण त्याच्या छातीत बाकबूक होत होतं.\nचेकर क्षणभर थांबला , त्याने तिकीटाकडे एक ओझरती नजर टाकली आणि तिकीट अश्वाला परत देऊन तो पुढे सरकला .\nअश्वाच्या छातीत आनंद शिरशिरला एकतर चेकरला तो खरंच कोणा आमदाराचा भाचा-फीचा वाटला होता किंवा त्याला अश्वाची प्लेन दया आली होती. काही का असेना पण त्याने अश्वाला एक नंबरवरून उठवायचे कष्ट घेतले नव्हते .\n१ नंबर सीट आता आख्खी त्याची होती ...पूर्ण ३ तास आणि गर्दी कमी असल्यानं कदाचित २ नंबर सुद्धा \nसवयीनं अश्वाला हां गेम आणि त्यातला छोटासा थरार आवडायला लागला होता . त्यानं मिस्कील हसत खुशीत बबलला मेसेज केला \"hajjam ;)\" लगेच बबलचा मेसेज किणकिणला , \";) congrats baby ...muaaah\"\nसाला मरते आपल्यावर अश्वा खुशारला.पुण्यात ५ दिवस बबल आणि वीक एन्डला मुंबईत टीना \n\"अश्वा तेरी तो पांचो उंगलिया घी मे और सर कढाइमे है बॉस अश्वाचे मित्र म्हणायचे .\nत्यानं लगेच बबलला रिप्लाय केला \"baby miss u n ur lips :-* \" .\nस्वतःवरच खुश होत त्यानं बाहेर नजर टाकली. पावसाची रिपरिप चालू झाली होती. गणपती चालू झाले तरी पाऊस अजूनही फुल फॉर्म मध्ये होता. तितक्यात औंध-परिहार चौक आलंच. इतक्या रात्री stop वर बहुतेक कोणच नसणार होतं तरी ड्रायवरने कर्तव्य म्हणून बस स्लो केली आणि त्याला विंडोच्या काचेतून ती दिसली , कसली बॉम्ब होती \nती घाईघाईत बसमध्ये चढली तेवढा वेळ अश्वाला झाडी मारायला पुरेसा होता.\nलीवाईस कर्व्ह डी स्लिम फीट जीन्स ....तिचे सगळे कर्व्हज दाखवत आपलं नाव सार्थ करत होती \nकाळा हाल्टर नेकचा स्लीवलेस top , त्यातून दिसणारे ते गोरे गोरे मांसल दंड , अस्ताव्यस्त बन मध्ये बांधलेले हाय-लाईट केलेले केस आणि खांद्याला चक्क लुई व्हितोची डिझायनर bag \n'मोठी पार्टी असणार ' , अश्वा तरारला , 'हिला पटवायला धमाल येईल यार. ' त्याचा मेंदू सटसट काम करू लागला.\nती आत शिरता शिरता त्यानं सहज वाटेल अशी दोन नंबरवर ठेवलेली आपली bag उचलली , तिचे डोळे लकाकले , 'Can I seat here' , ती चिवचिवली . 'Shuaaaaa Ma'm Aaall yours pleeease' , (& me too हे मनात ) अश्वा चालू झाला गोड हसत ती बसली आणि 'डेविडऑफ गर्ल ' चा धुंद सुगंध दरवळला . २-३ मिनटे अशीच गेली ...\"madam तुम्ही सीट बेल्ट नाही लावलाय \" 'ओह्ह लावायलाच पायझे खा 'ओह्ह लावायलाच पायझे खा is it like mandatory ' , ती आन्ग्लाळलेल्या मराठीत उत्तरली.\n'Not Really पण लावावा माणसानं ..सेफ्टी फर्स्ट आणि देशाला तुमच्या माझ्यासारख्या स्मार्ट लोकांची गरज आहे यु नो \nती खळखळून हसली आणि त्याचा कलिजा खल्लास झाला ...तिचे ते दोन्ही वरच्या कोपऱ्यातले एक्स्ट्रा दात तिला अजूनच सेक्सी बनवत होते.\nथोडा वेळ ऑक्वर्ड शांतता वाकड stop ला कोणी नव्हतंच. पुढच्या पाच मिन्टांत गाडी एक्स्प्रेस वे ला लागली.\nशिवनेरी रिपरिप पावसात चकाकणारा रस्ता सण्ण सण्ण कापत होती.\nटाईम फॉर नेक्स्ट मूव्ह अश्वान समोरच्या कप्प्यात ठेवलेला प्युअर मॅजिक बिस्किट्सचा पुडा\nउघडला , एक बिस्किट तोंडात टाकल ...कुड्डुम् कुड्डुम...चॉकलेट बिस्किट आणि त्याच्या आतल\nत्याच्या तोंडात आनंदाचा एक छोटासा स्फोट झाला. त्यानं सुखाची परिसीमा गाठल्यासारखे डोळे अर्धवट मिटले. असे बोक्यासारखे अर्धवट डोळे मिटले की आपण जाम सेक्सी दिसतो असं त्याचं स्पष्ट मत होतं.\nत्यानं पुडा तिच्याकडे केला , ती ऑक्वर्ड हसत 'नको' म्हणाली . 'अरे तुम्ही डायटिंग करताय का इतक्या काही जाड्या नाही आहात तुम्ही' तिची थोडी खेचायचा टाईम होता.\nती परत खळखळली आणि तिनं बिस्कीट घेतलं.मग काय बर्फ फोडायला अश्वाला फारसा वेळ लागला नाही.\nसीट हज्जम झाल्यापासून आज सगळं कसं मनासारखं घडत होतं.१ नंबरची सीट , सण्ण सण्ण रस्ता कापणारी शिवनेरी आणि बाजूला दिलखुलास गप्पा मारणारी मस्स्त बेब , और क्या चाहिये लाईफमे 'हाथी घोडा' \nबोलता बोलता त्याला कळलं की ती पण त्याच्याच सारखी डेथ मेटल , स्पीड मेटल म्युझिकची फॅन आहे.\"मग तर तू मेटालिकाचं 'कॉल ऑफ क्टुलू' ऐकलंच पाहिजेस \" ,लगेच त्यानं आपला लेटेस्ट आय फोन उपसला. \"ए तू पण ऐक ना \" , ती किणकिणली. मस्तच एक बोंडूक त्याच्या उजव्या कानात आणि एक तिच्या डाव्या. एका मागून एक गाणी चालू झाली आणि मग लागलं गॉड्स्मॅकच 'सेरेनीटी ' एक बोंडूक त्याच्या उजव्या कानात आणि एक तिच्या डाव्या. एका मागून एक गाणी चालू झाली आणि मग लागलं गॉड्स्मॅकच 'सेरेनीटी ' ते गूढरम्य ड्रम्स ..कुठच्या तरी खूप खिन्न प्राचीन विश्वात नेणारे , अशोक व्हटकरांच्या अथर्वीय जगात , किंवा नारायण धारपांच्या समर्थांबरोबर खोल तळघरात. अश्वानी हळूच एक नजर साईडवाईज टाकली. ती डोळे मिटून गाण्यात फुल घुसली होती. पास होणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात तिचे लालचुटुक ओठ चमकत होते.त्याने दुसरी नजर मागे टाकली. कुठे कुठे विखुरलेले चार पाच प्रवासी सगळेच झोपेत लुढकले होते.ड्रायवरपण बिचारा शहाणा होता पाठी बिठी बघत नव्हता . इमानदारीत गाडी पळवत होता.\nत्यानं धाडस करून तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला अलगद जवळ ओढली , थोडी आणखी जवळ. तो तिच्या कानात काहीतरी कुजबुजला , काय ते त्यालाही माहित नव्हतं , त्याला तर तिच्या कानाची लुसलुशीत पाळी कुर्तडायची होती. ती हलकेच कण्हली. आता अश्वानी तिला फुल कॉन्फिडन्सनी जवळ खेचली आणि ती त्याला बिलगलीच. ती जणू ट्रान्समध्ये गेली होती. तिच्या गर्रम गालांचा त्याच्या हाताला होणार स्पर्श ३० सेकंदात मोठ्ठा बोगदा येणार होता. अश्वाने आपले ओठ हळूहळू तिच्या ओठांजवळ नेले. तिचा गर्रम श्वास त्याच्या ओठांवर रेंगाळला..जवळ अजून जवळ..बोगदा चालू झाला आणि त्यांचे ओठ भिडले..तो लुसलुशीत ओलसर स्पर्श गरम रस्श्यातील कोवळ्या मटणासारखा\nखोलखोल रुतणारा भण्ण बोगदा आणि त्याच्या छपरावरचे ते सोनेरी दिवे\nलांब काळा साप आणि त्याच्या पाठीवरची पिवळ्याधम्मक सोनेरी मण्यांची दुहेरी रांग\nलपेटल सापाने दोन्ही देहांना.\nआणि तिचे ते सेक्सी एक्स्ट्रा दात अलगद बाहेर आले .\nतिचे चमचमते हिरवे डोळे आणि लालचुटुक ओठांतून बाहेर आलेले ते पिवळट सुळे.\nतिच्या तोंडाला येणारा तो दुर्गंध कचऱ्याच्या १० गाड्या एकदम गेल्यासारखा, पण गम्मत म्हणजे अश्वाला तो वास हवाहवासा वाटत होता...तिचा दुर्गंध, ते डोळे, ते सुळे सगळंच.\nअश्वा सापाच्या तोंडातल्या उंदरासारखा मंत्रावला होता.\nआता तिनं त्याला जवळ ओढला आणि ती खसपसली अस्सल मालवणीत , \"उगी ऱ्हव तुझा रक्त पितंय\"\n, अश्वाने निस्त्राण स्वरात विचारलं .\n\"माका बरीच नावा आसत लावसट , खणुबाई, आणि प्राचीन संकृतात रक्त-लोभा\".कुडाळ जवळच्या डोंगरात एका गुहेत मी ऱ्हव्तय.१०-१० वर्षांनी आमचा टाईम येता .. गणेश चतुर्थी नंतरच्या षष्ठीपासून पितृपक्षापरेंत प्वाटभर रक्त पिऊचा आणि पडून ऱ्हाउचा फूडची १० वर्षा. कुडाळसून आंबोली घाटातून कोल्हापुरात आणि थयसून सातारामार्गे रक्त पीत पीत पुण्याक ईलय आता मुंबैसून अशीच झाडा शोधात परत जातलय कोकण मार्गे माझ्या गुहेत.\nये हयसर प्राणनाथ \"\nती खुसूखुसू हसली आणि तिनं खस्स्कन सुळे अश्वाच्या मानेत खुपसले .\nआहाह कसलं फिलिंग होतं ते समोरची काच , काळे डोंगर आणि धुवाधार पाउस सगळं विरघळल एकमेकांत आणि त्याचा झाला शाईचा एक मोठ्ठा डाग ...आधी काळा मग काळपट लाल आणि मग लालचुटुक \nतो डाग झपाट्यानं मोठ्ठा होत होता त्याच्या शरीरातील रक्तानं ..त्याला एकाच वेळी अफाट आनंद मिळत होता ऑर्गॅजम सारखा आणि तो प्रचंड निस्त्राण होत होता. कुठेतरी त्याच्या मनातला भाग क्षीण विरोध करत होता पण खणुबाई घुसत चालली होती त्याच्यात खोल खोल.शिवनेरी सटासट घाटातली वळणं घेत पळत होती.अजून एक २० सेकंद मग अश्वा वितळणार होता त्या अंधारात आणि मग शांत झोप ...कायमची.\nतेव्हढ्यात ठाण ठाण आवाज आला : \"घालीन लोटांगण वंदिन चरण | डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ||\"\nबाहेर कुठे तरी एक्स्प्रेस वे जवळच्या घरात मनसोक्त आरती चालू होती.\n\"प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन | भावे ओवाळीन म्हणे नमा \"\nते मंगल अ‍ॅग्रेसिव्ह बीट्स..त्याचा विवेकाचा ठिपका थोडा मोठा झाला...अजून थोडा मोठा...आणि अश्वा सावरला \nप्रतिक्षिप्त क्रियेने त्याने तिला दूर ढकललं.त्याची मान प्रचंड ठणकत होती. बसनं आरतीचा स्पॉट पार केला होता आणि आरती झपाट्याने क्षीण होत होती.तितक्यात त्याला आठवलं फोनमध्ये \"godsmack-serenity\" च्या जस्ट आधीच \"ghaleen lotangan\" होतं. ही अश्वाची खूप आवडती आरती...सगळ्यात फास्ट आणि अ‍ॅग्रेसिव्ह , ऑल्मोस्ट स्पीड मेटल . अश्वाने झटकन प्रीव्हीयस साँगचं बटन दाबलं आणि खणुबाईचा चेहेरा वेदनेनं वेडा वाकडा झाला , ती धडपडत मागे झाली . तिचे केस आता वाखासारखे झाले होते , सेक्सी हात हडकुळे आणि हिरवट डोळे वेडसर \n\"त्वमेव माता च पिता त्वमेव | त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव||\"\nइअर-फोन मधून तापलेल्या तेलासारखे ते स्वर तिच्या मेंदूत घुसले , ती घुसमटली , तिचा चेहेरा किंचाळत होता पण तोंडातून फक्त क्षीण घर्र घर्र आवाज निघाला. तिने इअर फोन उपसायचा प्रयत्न केला पण अश्वाने चपळाईने तिचाच हात तिच्या कानावर गच्च दाबून धरला . तिची ताकत क्षीण होत चालली होती .\nअच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी ||\nआणि ती जागेवरच वितळत गेली.\nहरे राम हरे राम राम राम हरे हरे |\nहरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||\n२ नंबर सीटवर फक्त एक मोठ्ठा काळपट लाल भिजका डाग राहिला .\nपुढच्या दोनच मिन्टांत गाडी खोपोली फूड मॉलला शिरली .\nअश्वा अजूनही हपापत होता .\nझोपेत लुढकलेली लोकं 'हलकं' व्हायला फटाफट खाली उतरली त्यात ती गायब झाल्याचं ड्रायवरला समजलं नाही बहुतेक.\nअश्वाही उतरला ....गार वाऱ्यात त्याचं डोकं थोडं शांत झालं पण मान 'य' ठणकत होती आणि मोठ्ठ्या तापातून उतरल्यासारखा प्रचंड अशक्तपणा आला होता.\nखणुबाई फूड मॉलला उतरून गेल्याचं ड्रायवरला पटेल असं कारण त्याला शोधायला लागणार होतं.\nबरोब्बर एका आठवड्यानंतर :\nअश्वा बस stand वर धावतच घुसला. शेवटची शिवनेरी लागलीच होती. तिकीट घेऊन तो झपाझप आत घुसला. त्याचा बोअरिंग २३ नंबर होता..१ नंबर सीट रिकामीच होती , पण तो इमानदारीत २३ नंबरवर जाऊन बसला . थकून त्यानं सीटवर मागे डोकं टेकवलं . हा वीक भलताच धावपळीचा गेला होता. मागच्या रविवारी टीनाला भेटून त्यानं तो अकाउंट कायमचा क्लोज केला होता . तिनी त्याला घाल घाल शिव्या घातल्या होत्या पण तिला उगाच आशेवर ठेवण्यात पॉइन्ट नव्हता \nतितक्यात बबलचा मेसेज आला , \" बेबी सीट हज्जम झाली का लव्ह यू मिस यू ..मुआह लव्ह यू मिस यू ..मुआह \nगेला आठवडाभर अश्वा विचार करत होता , त्याच्या छातीत खूप काहीतरी दाटून आलं आणि त्यानं सट्टकन रिप्लाय केला :\n\"फक हज्जम बेब्स ...लाईफ इज शॉर्ट , विल यू मॅरी मी \" \nआणि स्वतःशीच हसत तो सीटमध्ये सैल सैल होत गेला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/bjp-councillor-nephews-beat-and-stripped-woman-surat/amp/", "date_download": "2018-04-23T07:43:02Z", "digest": "sha1:6WCHVAW6SOMQZ7AYHG7SBXTKKBQZJOSR", "length": 7805, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "BJP Councillor with nephews beat and stripped woman in Surat | भाजपा नगसेवकाची पुतण्यांसोबत मिळून महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण, पुतणे अटक पण नगरसेवक फरार | Lokmat.com", "raw_content": "\nभाजपा नगसेवकाची पुतण्यांसोबत मिळून महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण, पुतणे अटक पण नगरसेवक फरार\nआपल्या जावयासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवक प्रवीण कहर यांनी आपल्या पुतण्यांसोबत मिळून महिलेला जबर मारहाण केली.\nसूरत - महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवकाच्या तीन पुतण्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, भाजपा नगरसेक प्रवीण कहर मात्र घटनेनंतर फरार आहेत. आपल्या जावयासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत भाजपा नगरसेवक प्रवीण कहर यांनी आपल्या पुतण्यांसोबत मिळून महिलेला जबर मारहाण केली. मंगळवारी ही घटना घडली.\nवॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक असणारे प्रवीण कहर आपल्या पुतण्यांसोबत मिळून रंडेर परिसरातील महिलेच्या घरात जबरदस्ती घुसले. यावेळी त्यांचा जावई जयेश टेलरदेखील तिथेच होता. नगरसेवक आणि त्याच्या पुतण्यांनी सर्वात आधी महिला आणि जयेश टेलर यांना घराबाहेर खेचत आणलं आणि जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपी त्यांना नानपुरा क्रॉसरोडला घेऊन गेले आणि परत मारहाण कऱण्यास सुरुवात केली.\nजयेश टेलर तेथून पळून जाण्यास यशस्वी झाला, पण पीडित महिला अद्याप आरोपींच्या ताब्यात होती. यानंतर त्यांनी महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण केली आणि फरार झाले. घटनेनंतर पीडित महिला आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी कशीबशी अथवालाइन्स पोलीस ठाण्यात पोहोचली. पण हे प्रकरण रंडेर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याचं सांगत पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आणि महिलेला परत पाठवलं.\nयानंतर महिला रंडेर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतरही तात्काळ कारवाई केली नाही असा आरोप महिलेने केला आहे. पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने सूरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची सविस्तर माहिती दिली. सतीश शर्मा यांनी तपास करण्याचा आदेश देताच पोलिसांनी नगरसेवकाचे पुतणे मोनील कहर, मयक कहर आणि अंकित यांना अटक केली आहे.\nनगरसेवक प्रवीण कहर अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आय के चौहान यांनी दिली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला असून, लवकरच अटक केली जाईल असं सांगितलं आहे.\nघरात घुसून महिलेला मारहाण तुर्भेतील तरुणाचे कृत्य : पोलिसांनी तक्रार न घेताच महिलेला पाठवले घरी\nअजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव\nमोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा\nमस्करी येऊ शकते अंगलट; 100 नंबरवर फोन करून टीपी केल्यास तक्रार होणार दाखल\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी फेटाळला महाभियोग प्रस्ताव, 'हे' आहे कारण\nमहाभियोगावर लवकरच निर्णय घेणार व्यंकय्या नायडू, कायदेतज्ज्ञांकडून मागितला सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/tag/castism/", "date_download": "2018-04-23T07:36:44Z", "digest": "sha1:QGGVZ2F7ARLDVY7ROHY3GKVLXFHJMQ5D", "length": 61071, "nlines": 131, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "Castism | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nनारळ फोडण्याची अघोरी प्रथा\nआजही घराघरात अमावस्येच्या दिवशी नारळ फोडण्याची प्रथा आहे. एखादं नवीन काम विशेषतः बांधकाम सुरू करण्यापूर्वी पायाभरणी करण्याच्या जागेवर नारळ फोडण्याची परंपरा हिंदूस्तानी जनतेत फार पूर्वीपासून रूढ आहे. त्या प्रकाराला नारळ वाढवणे असे म्हणतात. पुजेच्या वेळेस नारळ फोडल्यानंतर पुजारी ब्राह्मणाकडून मस्त सुरस भाषेत कथा ऐकवली जाते नारळ वाढवण्याबद्दलची. अमावास्येला मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात. नारळ फोडल्याने पॉझिटिव एनर्जीचा संचार अधिक होतो म्हणून नारळ फोडले जाते. घरभरणीला लाल कापडात तंत्र फुकून नारळ लाल कापडात बांधून वर कुठेतरी लटकवले जाते. वर्षानुवर्षे ते नारळ तसेच राहते.\nजेजुरीला लंगर तोडताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. घरची चौकट बांधून झाली की चौकटीला दरवाजा लावण्याआधी घरातल्या कर्त्या पुरूषाकडून नारळ चौकटीवर फोडून घेण्याची प्रथा आहे. यात नारळ उभा फुटावा यासाठी मिस्त्रीकडून आग्रह धरला जातो. असो.. बरंच काही आहे.\nनारळा हा गोलाकार, वर शेंडा, केसांची रचना. नारळाला दोन डोळे असतात. त्यात पाणी असतं.\nमनूस्मृतीचं राज्य अंमलात आणल्यापासून नरबळीचा प्रकार रुढ झाला. मला आता या घडीला मनूस्मृतीतील तो श्लोक आठवत नाही. पण नव्या बांधकामाच्या ठिकाणी महाराचं डोकं आपटून फोडलं जाई. त्याच्या कवटीतून निघालेल्या रक्तानं पायाभरणीची जमीन ओली केली जाई. चौथऱ्यावर रक्त शिंपडलं जाई.\nविधू विनोद चोप्राचा एकलव्य नावाचा सिनेमा आहे. त्यात संजय दत्तला एक डायलॉग आहे.\n“जैसे तुम लोग अपनी घर की सुरक्षा के लिए नारियल फोडते हो ना.. वैसे ही राजा लोग अपने महलो के लिए अछुतो का सिर फोडकर अपना गुडलक बनवाते थे इस हवेली की दिवारो में अछुतो को दफनाया जाता था\nइंग्रज येईपर्यंत ही प्रथा राजरोसपणे सुरूच होती. पहिला सुरूंग लागला तो 1830 साली. १८३० मध्ये इंग्रजांनी नरबळी प्रथा बंदी घातली. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हण शुद्र स्ञी-पुरूषांना मंदिराच्या ठिकाणी डोके आपटुन त्यांचा बळी घेतला जायचा. ती प्रथा कायद्याने बंद केली. त्यानंतर १८६३ मध्ये इंग्रजांनी एक कायदा बनवून चरक पुजा करण्यावर प्रतिबंध घातला. आलिशान वास्तू किंवा पूल तयार करताना शुद्रांना पकडून जिवंत गाडले जात असे. असे केल्यास वास्तू आणि पूल खूप वर्षांपर्यंत टिकून राहतात अशी समजूत होती.\nमनूस्मृतीच्या ठिकाणी कायद्याचे राज्य आल्यानंतर ब्राह्मणी सत्तेने धर्मसत्ता टिकवण्यासाठी नारळाचा वापर सुरू केला. आजही नारळ अर्पण होणाऱ्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी धर्मसत्ता आणि आर्थिक सत्ता ताब्यात ठेवण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणच्या मंदिरात विविध भाकडकथा रचून नारळ अर्पण करण्याऐवजी फोडण्याच्या प्रथा सुरू केली.\nजेजुरीला खोबरं अन् हळद खाण्याची प्रथा आहे. ही प्रथा खंडेरायाच्या कालावधीत सुरू झाली. जेजुरीच्या परिसरात राहणारी रयत सर्दी, खोकल्यानं बेजार होती. त्यावर उपाय म्हणून सैनिकांनी जेजुरीच्या गडावरून भंडारा उधळला. आणि रयतेला खोबरं खाण्यास सांगितले. अँटीबायोटिक असणाऱ्या हळद आणि खोबऱ्यानं मेळ साधला. नंतर ती प्रथा रुढ झाली ती आजवर कायम आहे.\nमी पहिली दुसरीत असेल तेव्हा आजीला विचारलं होतं.. नारळ फोडताना नाव घेतात ते कुणाचं असतं.. आज्जी सांगायची.. जागेवाल्या बाबाच्या नावानं नारळं फोडतात. आपण ज्या जागेवर राहतो त्या जागेवाल्या बाबाच्या नावानं. कुप्रथा वरच्या थरातून सुरू होतात. खालच्या थरांत अंधाधुंद पाळल्या जातात.\nलोक म्हणतात प्रसाद म्हणून फोडलेल्या नारळाचं खोबरं नको खाऊ. पदार्थ म्हणून खा. मी तो ही नारळ खातो. काही वाईट वाटत नाही. स्मशानात ही मुद्दाम नारळ खातो. भले ते भयंकर जळालेलं असेल तरी तेव्हा तिथल्या उपस्थितांच्या भयावह नजरा पाहताना मला मजा येते. तीनशे डिग्रीपेक्षा जास्त जळाल्यावर शेटाची जंतू जीवंत राहतात होय तिथं. तर असो..\nम्हणून भाषेतही आजवर नारळ वाढवला. शुभमंगल हो. जागेवाल्या बाबाच्या नावानं सारखे प्रकार ठरवून टाळतो. कुणी लिहीलेलं असेल तर ते वाचणंच नाकारतो. ठरवून कराव्या लागतात ह्या गोष्टी.\nनरबळी अजूनही संपलेली नाही. ती प्रतिकात्मक स्वरूपात अजूनही जीवंत आहेच. आजही गणपतीला पाच नारळांचं.. दहा नारळांचं तोरण लावलेलं असतं नाट्यगृहात शिरतो तर पडद्याच्या मधोमध एक नारळ फोडून ठेवलेला असतो. सिनेमाचं शुटिंग सुरू करण्यापूर्वी नारळ फोडून मुहूरत शॉट दिला जातो. तेव्हा तिथल्या नारळाच्या तोरणांत मला मला रायनाक महाराच्या पूर्वजांच्या कवट्या तिथं त्या तोरणाला लागलेल्या दिसतात. आणि दोरीला शेठजींच्या पैंशांच्या माळा.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल वादग्रस्त व्यंगचित्रामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्याची परिणीती पुण्यात प्रा. पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाली. जवळपास सार्‍याच प्रसारमाध्यमांनी एकसुरी प्रतिक्रिया देताना व्यंगचित्रात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. काही पत्रकारांनी पुण्यातील हल्ल्याचा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीच्या अभ्यासाचे वावडे असल्याचे बेजबाबदार विधान देखील करून टाकले. चित्रसाक्षरतेचा मुद्दा उपस्थित करून व्यंगचित्राला विरोध करणार्‍या सार्‍या विरोधकांना चित्र-निरक्षर ठरवले गेले. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील तरुणाईची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…\nसमाजातील अपप्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करण्याचे एक ताकदवर साधन म्हणून व्यंगचित्रे फार मोलाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्रे, नियतकालिकात व्यंगचित्रे प्रकाशित होणे हा एक वेगळा भाग असतो. कारण वृत्तपत्रांतील संपादकीय सदरे वाचणार्‍या वाचकांचे विचार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळे क्वचितच एखादे व्यंगचित्र प्रभाव पाडते. परंतू क्रमिक पाठ्यपुस्तकांत एखादे कार्टून छापण्याची परिमाणे ही पूर्णतः वेगळी आहेत. अभ्यासक्रमातील पुस्तकात असणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करत असते. पाठ्यपुस्तके ही ज्ञानाचे भंडार असून त्यात मांडलेले विचार हे आयुष्यातील प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे मुल्यशिक्षण आपण प्रत्येक इयत्तेत घेत असतो. त्या वादग्रस्त व्यंगचित्रात नेहरु चाबुक उगारताना दाखवले गेले आहेत. संविधान स्विकृतीअगोदर हजारो वर्षे येथील मनूवादी व्यवस्थेने येथील शोषित उपेक्षित आणि वंचिताना कायम पायदळी तुडविले. त्यासाठी चितारल्या गेलेल्या अनेक चित्रांत चाबकाचा वापर सर्रास केला गेला आहे. मग कार्टूनिस्ट शंकर यांनी काढलेले चित्र हे कोणत्या मानसिकतेचे प्रतिक मानण्यात यावे हा पहिला सवाल उपस्थित होतो.\nनियमितपणे प्रकाशित होणार्‍या व्यंगचित्राचे आयुष्य हे जेमतेम दिवसभराचे. अर्थात काही व्यंगचित्रे याला अपवाद आहेत. मात्र प्रा. पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांच्या कमेटीने त्या वादग्रस्त व्यंगचित्राला अजरामर करून टाकले. खरे तर उगारलेला हंटर असलेले ते व्यंगचित्र पुस्तकात टाकण्याची गरज नसताना देखील ते का टाकले गेले याचे समर्पक उत्तर दिले गेले नाही. या व्यंगचित्राचे समर्थन करता येईल असा एकही ठोस मुद्दा मांडला नाही. बरं जे बुद्धिवादी विचारवंत सदर व्यंगचित्राचे समर्थन करीत आहेत ते या चित्राचा व्हिज्युअल इम्पॅक्ट हा किती विचित्र आहे याकडे ज्या पद्धतीने दूर्लक्ष करित आहेत त्याला काय म्हणावे \nव्यंगचित्रात चितारलेले हंटर हे हिंसेचे प्रतीक आहे. गुलामांवर अत्याचार करण्यासाठी कायमच हंटरचा वापर करण्यात येई. मग उगारलेल्या हंटरने विद्यार्थ्यांना नेमके काय सुचित करवून द्यायचे असेल कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल ज्या पंडित नेहरू आणि आंबेडकरांनी हंटरवादासारख्या नीच रुढी आणि प्रवृत्तींना कायम कडाडून विरोध केला त्यांच्याच हातात हंटर दाखवून नेमके काय साध्य होणार आहे या प्रश्नांची उत्तरे आजवर नाही मिळालीत. कदाचित त्या व्यंगचित्राचा उलटा परिणाम बाजूला दाखवल्या गेलेल्या चित्राप्रमाणे देखील झाला असावा. संविधान निर्मितीला उशीर होत आहे असे दाखवणारे चित्र छापताना त्याच्याच अगदी बाजूला कारणीमीमांसा छापणे देखील गरजेचे होते. संविधान सभेची काटेकोर शिस्त, प्रत्येक विषयावर झालेली गहन चर्चा, महिलांना संप्पत्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष, मसुदा समितीच्या इतर सहा सदस्यांची निष्क्रियता देखील मांडायला हवी होती. पण तसे केले गेले नाही. किंवा चित्राचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी देखील हे वास्तव मांडले नाही.\nएनसाईआरटीने तयार केलेला अभ्यायक्रम पहिल्यांदाच वादात अडकलाय असेही नाही. याआधी १९७७ ते १९८० या जनता पार्टीच्या तर १९९८ ते २००४ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात सीबीएसईचा अभ्यासक्रम हा हींदूत्ववादी विचारधारेला अनुसरून बनवला गेला असल्याचे आरोप एनसीईआरटीवर झालेले आहेत. जे डॉ. योगेंद्र यादव यांना आपण एक उत्कृष्ट राजकीय समीक्षक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध आंदोलनासंबंधी घेतलेल्या भूमिका मात्र प्रतिगामीच राहिल्या आहेत. देशातील सो-कॉल्ड बुद्धिजीवी वर्ग जेव्हा जेव्हा स्व-अस्मिता जागृत करण्यासाठी टोकाची भुमिका घेतो तेव्हा त्यांचे पक्षधर असणारे योगेंद्र यादव हे नेहमी पुढेच असतात. रामलीला साकारताना लोकपालच्या हुकुमशाही अटींचे समर्थन करणारे असो किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करणारा सल्ला देणारे लेख लिहीणे असो, जातिनिहाय जनगणनेला विरोध असो किंवा अपूर्ण महिला आरक्षण विधेयकाला दिलेले उथळ समर्थन असो. यासंदर्भात जेएनयूचे प्रा. तुलसी राम यांनी व्यक्त केलेलं मत दूर्लक्षित करून चालणार नाही. “एनसीईआरटीच्या कमिटीमध्ये सामाजिक न्यायाचे समर्थन करणारा एखादा जरी सदस्य असता तर कदाचित ह्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी संमती मिळालीच नसती.\nआत्ता मुद्दा उरला तो प्रा. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या सचिन खरात आणि त्यांच्या साथीदारांचा. त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीयच आहे. बाबासाहेबांना अस्खलितपणे अभ्यासलेला तरुण कधीच अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करीत नाही. परंतु, सचिन खरात आणि त्यांचे तीन-चार मित्र म्हणजे अख्खा आंबेडकरी तरुण वर्ग नव्हे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा मार्ग म्हणजे तोडफोड करणे नव्हे. आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणार्‍या तरुणांची कृती ही कायमच परिवर्तनवादी राहीली आहे. राडेबाजीला थोडेसेही स्थान या चळवळीत मिळू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर्वोत्कृष्ट बुद्धिवादी कृतीशील विचारवंत होते. त्यांना आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा दर्जा मिळण्याऐवजी त्यांची ओळख कायम दलितांचे कैवारी अशी बिंबवण्यात इथल्या शिक्षणव्यवस्थेने फार मोठा हातभार लावला. डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या सामुहिक शेतीचा विचार आजच्या काळासाठी परफेक्ट आहे. त्यांचे लोकसंख्या धोरण, जलनीती, नदीजोड प्रकल्प, भाषावार प्रांत-पुनर्रचना पासून ते राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे तत्वज्ञान कायमच असपृश्य ठरवले गेले. बाबासाहेबांना विचारात उतरवण्याऐवजी पुतळ्यात बंदिस्त करून टाकले. बाबासाहेबांना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर विचार म्हणून स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मनूवादी संस्कारांनी लिप्त असलेल्या मेंदूला एकदा रिफ्रेश करण्याची.\nअरेंज-मॅरेज सारख्या विवाहपद्धतीला आपल्या डोक्यावर घेऊन नाचणार्‍या भारतीयांमध्ये असलेली मॅट्रीमोनी वेबसाईट्सची क्रेझ मात्र जबरदस्त आहे. वर्तमानपत्रांपासून इ-पेपर पर्यंत चौफेर जाळं विणणार्‍या या मॅट्रीमोनी सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स शहरी आणि निमशहरी नागरिकांच्या आयुष्यातलं अविभाज्य अंग कधी बनल्या हे कळाले देखील नाही. वर्षाकाठी हजारो कोटिंची उलाढाल असणार्‍या या सोनेसांचं अर्थकारण आणि त्यांचे बरे-वाईट परिणाम निश्चितच विचारात घ्यावे लागणार आहेत.\nविवाहसंस्कार हा मानवसमुहातील एक अविभाज्य घटक.भारतीय समाजव्यवस्थेत विवाह संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतातला लग्नसंमारंभाचा सोहळा म्हणजे एक दिव्यच. अफाट खर्च, प्रचंड गाजावाजा असलेले लग्न म्हटलं की जगभरातले लोक आपसूकच बिग फॅट इंडियन वेडिंग असे संबोधून मोकळे होतात.\nलग्नांचे नेमके हेच मार्केट इंटरनेट मिडीयाने मात्र चलाखपणे आपल्या ताब्यात घेतले. आधी घरातल्या वडिलधार्‍यांच्या ओळखीने नातेवाईकांत, मित्र–आप्तांमध्ये लग्ने रितसर ठरवली जात. तेव्हा अपवादानेच वधू–वरांच्या संमती घेण्याचा प्रश्न उदभवत असे. फार फार तर विवाहसंस्थांमध्ये नाव नोंदणी केली जायची. विवाह संस्था अनेकवेळेस विवाहेच्छुकांचे मेळावे आयोजित करत. तसे पहायला गेले तर तशी ही फार वेळखाऊ प्रोसेस. पण ह्याच मॅरेज ब्युरोचं फास्ट फुड वर्जन असलेल्या मॅट्रीमोनिअल वेबसाईट मात्र भलत्याच यशस्वी ठरल्यात.\nमुलगा असो किंवा मुलगी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मॅट्रिमोनी वेबसाईटवर रजिस्टर आहेतच. आपल्या मनाप्रमाणे आवडीनिवडीनुसार असंख्य चॉईस एकाच वेळी उपलब्ध करून देण्याच्या युनिक कंसेप्टमुळे मॅट्रीमोनी सगळ्यांच्या पसंतीला उतरल्या आहेत. सध्याच्या घडीला संघटनात्मक पद्धतीने चालवला जाणारा मॅट्रीमोनिअल वेबसाईट्सच्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ही जवळपास ४ ते ५ हजार कोटींच्या घरात आहे. सध्या तरी फक्त मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी काम करणार्‍या ह्या वेबसाईट्सनी भविष्यात लग्नसमारंभाला उपलब्ध बजेटनुसार लग्न लावून देण्याचा बिझनेस सुरू केला तर कोणालाही नवल वाटणार नाही.\nइंटरनेट मॅचमेकिंगचा प्रकार अजूनतरी भारतातच लोकप्रिय आहे. मॅट्रिमोनीसंदर्भात विकीपीडीयावर सर्च केले असता त्यात केवळ भारतातील साईट्सबाबतच लिखाण वाचवयास मिळते. तसं ह्या वेबसाईट्स चालवण्यासाठी येणारा खर्च हा तसा फार कमी. त्याला लागणारी मॅनपॉवर पण तशी कमीच. सर्वाज जास्त काम तर युजर्स स्वतःची माहीती अपलोड करून पूर्ण करत असतात. एकदा का युजर्सने सारी माहीती अपलोड केली की मग मॅट्रीमोनीचे खरे काम सुरू होते. युजर्सने टाकलेल्या अपेक्षांची पूर्तता करु शकणार्‍या जोडीदाराशी भेट घालून देण्याचे किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मॅट्रिमोनी साईट्सची टिम करत असते. बरं ह्या टिम मध्ये काम करणारे कर्मचारी हे फ्रेशर्स किंवा आयटी ग्रॅज्युएट असतील असा आपला समज असेल तर तो आत्ताच पुसून टाका.कारण मॅचमेकींग करवून देताना वेबकंटेट सांभाळणारे, त्या कंटेंटचे वर्गीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये गृहीणी आणि सेवानिवृ्त्त लोकांचा भरणा अधिक असतो. या संदर्भात स्पष्टिकरण देताना अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रीया ह्या एकाच स्वरुपाच्या होत्या. गृहीणी आणि सेवानिवृ्त्त कर्माचारी हे काम करत असताना त्यांचा आयुष्यभराचा अनुभव वापरत असतात. त्याचबरोबर हे काम ते पार्ट टाईम जॉब म्हणून करत असल्याने त्यांना द्यावा लागणारा मोबदला देखील कमी असतो. कमी पैशांत स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे प्रॉफिट अप.\nआजची पिढी लग्नाच्या बाजरात उतरताना जरी प्रगत तंत्रज्ञान वापरत असली तरी त्यांची मानसिकता अजूनही बुरसटलेलीच असल्याचे पदोपदी जाणवते. लेखाच्या निमित्ताने माहिती गोळा करत असताना ज्या गोष्टी समोर आल्या त्या निश्चितच धक्कादायक होत्या. मी त्यासाठी तीन वेगवेगळे किवर्ड तयार केले आणि आळीपाळीने त्यांना गुगवर सर्च केले. पहिला किवर्ड caste no bar sc st obc excuse टाकताच केवळ ०.४२ सेकंदाच्या आत ५३,००० एंट्रीज मिळाल्या. दुसरा किवर्ड sc st obc excuse टाकताच ०.२५ सेकंदात २५,००,००० एंट्रीज मिळाल्या.आणि शेवटी sc st obc excuse matrimonial ह्या किवर्डने ०.५७ सेकंदात ६९,००० एंट्रीज मिळाल्या.\nगुगल हे स्वतः सर्च इंजिन आहे. इतर वेबसाईट्सवर अपलोड झालेली माहीती गुगल शोधून देण्याचे काम करत असतो. याचा अर्थ असा की,मॅट्रीमोनी साठी माहिती भरणार्‍यांमधील ६९,००० इच्छुकांनी लग्न करताना एस. एसटी.आणि ओबीसी वर्गातील जोडीदारासाठी जाहीरपणे नाही म्हटले आहे. हा एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशाच प्रकारच्या मानसिकता ह्या विवाहसंस्थेच्या माध्यमातून जातीयवाद जोपासण्याचे काम जोरकसपणे करत असल्याचे समोर येत आहे. इंटरनेट युगाआधी दोन कुटुंबापुरती मर्यादित असणारी जातीयवादी वृथेची व्याप्ती आणि त्यांची संकल्पना कशी बदलत चालली आहे त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे हिंदी मॅट्रीमोनीच्या वेबसाईटवर पाहीलेली जाहीरात\nअशा प्रकारच्या जाहीराती देणार्‍यांवर नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करावी तेच कळत नाही. इंटरनेट आणि त्यावर सोशल नेटवर्किंग साईट्सची माध्यमं हे समाजाचा पारदर्शक आरसा आहे. परंतू या माध्यमांचा वापर करणार्‍यांची मानसिकता मात्र तशीच गढूळ असेल तर अधोगती निश्चित आहे. माध्यमे ही मानवाने स्वतःच्या प्रगतीसाठी निर्माण केली आहेत. त्यावर चालणारी प्रत्येक घडामोड ही समाजाचं वास्तव दर्शन घडवत असते. आणि वरिल उतारा हा त्याच वास्तवतेचे काळे रुप म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\nमहाराष्ट्रांत बौद्ध आणि अनुसूचित जातींवर होणाऱ्या जातीय हल्ल्यांना आता संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे. यामागे केवळ जातीय अंहकार नसून राजकीय वर्चस्व कायम राखण्याची जातीयवादी वृत्ती आहे.\nवैभव छाया (लेखक व कवी)\nफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेची भूमी म्हणून लौकिक मिरवणाऱ्या या महाराष्ट्रात गेल्या दशकभरात मागास जातींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. वस्त्या जाळणे, शेतांतील उभ्या पिकात जनावरे सोडणे, सामुहिक बलात्कार, नग्न धिंड, अमानुष छळ करून मारणे, मृत शरीरांची विटंबना, जिवंत जाळण्याच्या घटनांचं प्रमाण इतकं वाढलं आहे, की कधीकधी संशय येतो की आपण नक्की एकविसाव्या शतकात जगत आहोत, की पुन्हा आपली वाटचाल मध्ययुगाच्या दिशेने सुरू झाली आहे जातीय विकृतीचा प्रवास हा क्रूरतेतडून अतिक्रूरतेकडे चालला आहे.\nगेल्या दहा वर्षांत घडलेल्या जातीय अत्याचारांना दलित अत्याचार ह्या वर्गवारीत सामान्यीकरण करण्याचा डाव येथील प्रशासनाने चालवलेला असला, तरी सरसकटपणे सर्वच मागास जातींवर जातीय अत्याचार होत आहेत हे देखील पूर्णसत्य नाही. अत्याचारपीडीतांमध्ये बहुतांशी बौद्ध समाजच या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आढळतो. यानंतर मातंग समाजाचा क्रमांक येतो. क्वचित चांभार समाजावर अन्याय-अत्याचाराची पाळी येते आहे. महाराष्ट्रांत बौद्ध आणि अनुसूचित जातींवर होणाऱ्या जातीय हल्ल्यांना आता संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे. यामागे केवळ जातीय अंहकार नसून राजकीय वर्चस्व कायम राखण्याची जातीयवादी वृत्ती आहे. त्याची कारणे देखील अत्यंत सरळ आहेत. बौद्ध आणि मागास जातींतील नव्या पिढीत निर्माण झालेली प्रगतीची महत्त्वाकांक्षा पिढानपिढ्या सत्तेची चावी हाती राखणाऱ्या सरंजामी सरदारांना व्यथित करत आहे. परिणास्वरूप खैरलांजी, सोनई, खर्डा, जवखेड्यासारखी अमानुष प्रकरणं घडताना आपण पाहत आहोत.\nया साऱ्या प्रकरणांना अनैतिक संबंधांचा किंवा प्रेमप्रकरणांचा मुलामा दिला गेला आणि ज्या निर्दयतेने मानवतेला काळीमा फासण्याचे कृत्य झाले, त्यातील दाहकताच संपवून टाकण्याचे काम अतिवेगाने केले गेले आहे. त्यामागे त्यांचा उद्देश क्रौर्य दडपणे तसंच पीडितांना जनमनाची सहानुभूती मिळू नये असाच असतो. मागास जातींतील तरुणाने उच्चजातीय मुलीशी जोडलेले प्रेमसंबंध हे अनैतिकच असतात ही मानसिकता येथील जातीयवाद्यांच्या मेंदूत पक्की घर करून वसलेली आहे. मागासवर्गीय तरुण शिक्षणाच्या बळावर स्वतःचा उत्कर्ष साधत आहेत. त्यांच्या प्रेमात पडणाऱ्या उच्चजातीय मुली या आपल्या जातप्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहेत या मानसिकतेने ग्रासलेल्या लोकांकडूनच असली कृत्ये होणे अपेक्षित असते. पूर्वापार प्रचलित असलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेतलं विषमतेचं मूळ आजही भारतीय समाजमनात अत्यंत ठळकपणे शाबूत आहे. फरक फक्त एवढाच, की त्या विषम व्यवस्थेचे वाहक आज बदलले आहेत. जातीव्यवस्था आणि त्यातील हिंसक आणि अमानुष अशा असमानतेच्या उगमासाठी जबाबदार असलेली मनुस्मृती ही जातीय गुलामगिरी आणि स्त्री गुलामगिरीची आद्य प्रवर्तकच आहे.\nमनुस्मृतीतील तिसऱ्या अध्यायातील बारावा श्लोक हा शुद्रांना उच्च वर्णातील स्त्रीशी विवाह करण्यास मज्जाव करतो. हा नियम न मानणाऱ्यांस छळ करून मारण्याचे प्रावधान सुद्धा हीच स्मृती करते आहे. जात-पितृसत्तेतून आलेली ही विचारसरणी ही केवळ रक्तभेसळ या एकमात्र फुटकळ कारणाला धरूनच अधिकाधिक हिंसक कृत्य करण्यास भाग पाडत असते. त्यातूनच आंतरजातीय विवाहाला विरोध आणि बहुतांशी प्रसंगी अमानुष छळ करून आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्यांचा निर्घृण खून करण्यात येतो. या अमानवीय कृत्यांचा धर्माशी, राजकीय व्यवस्थेशी, सामाजिक व आर्थिक रचनेशी जराही संबंध नसतो. तेथे फक्त जातीय मानसिकता, जातीय आकस हाच एकमात्र घटक असतो.\nभारतीय जनता पक्षाचा मागासवर्गीयांशी ना कधी संबंध होता, ना त्यांना कोणत्याही प्रकारची जात-संवेदना मनात बाळगण्याची गरज वाटत असावी मराठी अस्मितेचा डांगोरा पिटणाऱ्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी देखील आजवर कोणत्याही जात-अत्याचारग्रस्त गावाला अथवा कुटुंबाला साधी भेट दिलेली नाही. जातीय अत्याचाराला बळी पडलेले लोक मराठी नसून मागास जातीतील पूर्वास्पृश्यच आहेत असाच समज या दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांच्या सेनांचा असावा. छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे हे स्वतः मागास घटकांचे प्रतिनिधी म्हणून अनेकदा सत्तासनावर बसलेले व स्वतःची पाठ थोपटवून घेणारे दोन नेते.\nगेल्या काही वर्षांत पुरोगामी महाराष्ट्राचं प्रतिगामी राज्यात झालेलं रूपांतर सुद्धा यांना कधीच चिंतेत पाडू शकलेलं नाही असंच दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना त्यांचं सुद्धा सिस्टिमायझेशन झालेलं आपण पाहत आहोत. तर रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्यासारखे कागदी पँथर सुद्धा घटना घडली, की शिष्टाचार पाळल्याप्रमाणे त्या त्या वस्तीत भेट देण्याचे कर्तव्य पार पाडतात. परंतु वास्तवात पुन्हा त्याच शोषणकर्त्यांच्या दावणीचं मांजर होऊन जगण्यात त्यांची हयात चालली आहे.\nसाखरेच्या अन् बेरजेच्या राजकारणात स्वतःचं उपद्रवमूल्य जपणरे शरद पवार सुद्धा अद्याप महाराष्ट्रातील जातीय अत्याचारांच्या प्रकरणांवर मौन बाळगून आहेत. खैरलांजीपासून खर्ड्यापर्यंतच्या बहुतांश घटनांमध्ये शोषणकर्ते हे कुठे ना कुठे त्यांच्या पक्षाशी गणगोत सांगणारे असल्याचे वेळोवेळी प्रकाशित झालेल्या शोध अहवालांनी अधोरेखित केले आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नाहक नक्षलवादी ठरवून त्यांच्या ऐन उमेदीची वर्षे तुरूंगात डांबून वाया घालवतानाच गेल्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात मराठ्यांच्या जातीय अस्मितेला फुंकर घालण्याचे काम राज्यातील दोन्ही काँग्रेसने इमाने-इतबारे केले. सामाजिक न्यायाची बतावणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या ग्रामीण नेतृत्वाकडून असल्या जातीयवादी वृत्तींची छुपी पाठराखण देखील केली जात आहे.\nघाटकोपर येथील रमाबाई नगर हत्याकांड प्रकरण अजूनही कोर्टाच्या पायऱ्यांवर अडकलं आहे. खैरलांजी प्रकरणात नखभर न्याय मिळालाय. २०१० ते २०१४ या कालावधीत नोंदणी झालेल्या तब्बल पाच हजारांहून अधिक प्रकरणांपैकी केवळ तीन टक्के प्रकरणेच न्यायालयात पोहोचली आहेत. त्यातील केवळ चार टक्के प्रकरणे आज तुटपुंजा न्याय मिळण्याच्या रांगेत आहेत. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या जोडीला रिपब्लिकन नेत्यांची सेटिंगगिरी, नक्षलवाद्यांची घुसखोरी, समाजवाद्यांची उदासीनता, डाव्या पक्षांची केवळ हजेरीपुरती उपस्थिती, मुजोर शासन, आळशी आणि असंवेदनशील प्रशासन, कासवाच्या गतीची न्यायपालिका आणि जातीपातीचा सरंजामी माज असा हा जीवघेणा चक्रव्यूह आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Code-org-Course1-Stages-8-9-10.html", "date_download": "2018-04-23T07:37:22Z", "digest": "sha1:6VRM2A2AOONCJ5KXCETGJS7WBVNSDKOO", "length": 3208, "nlines": 32, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - आर्टिस्ट", "raw_content": "\nसोमवार, 14 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - आर्टिस्ट\nया आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या Course1 मध्ये Stage 8,9,10 Artist Sequence , Shapes चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू.\nयेथे आपल्याला पेन्सील धरलेली एक कार्टून दिसते. या कार्टूनच्या हालचाली आपण अॅरोचे ब्लॉक्स वापरून ठरवू शकतो. आपल्याला प्रत्येक लेवल मध्ये एक अपूर्ण स्केच दिसतो आणि आपल्याला प्रोग्रामिंगच्या सहाय्याने हे स्केच पूर्ण करायचे असते.\nया स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - स्पेलिंग बी\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_6041.html", "date_download": "2018-04-23T07:38:54Z", "digest": "sha1:V5PZEOYYV4PPNRUQ2XTWFTKUTN46YKKF", "length": 17253, "nlines": 44, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: मुल्हेर", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ४२९०फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nसह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत तर दुस-या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. बागुलगेड म्हणजेच बागलाण. सुपीक, संपन्न आणि सधन असा प्रदेश. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा प्रदेश असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचारविचारांचा प्रभाव पडलेला आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बागायती शेती मोठा प्रमाणावर चालते त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ही फार चांगली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.\nइतिहास : मुल्हेरचा किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर वसले. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे. याचे नाव होते रत्नपूर. या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स. १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे. या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली.\nया घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती. अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले. पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स. १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानी. किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स. १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपु-या पगारासाठी बंड केले. दुस-या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली.\nयामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला.पुढे इ.स. १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेरसकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा रीतीने १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुस-या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्र्वर मंदिर लागते तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाटा लागतात. वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाडांच्या भग्र अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाडांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाडांच्या\nवाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्र्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते.\nसध्या येथे प्रचंड झाडी झुडूपे आहेत. सोमेश्र्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणा-या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत, तर समोरच पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९-१० टाकी आहेत. राजवाडाचे भग्रावशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या\nवर असणा-या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगी-तुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.\nगडावर जाण्याच्या वाटा : मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मी. चे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे आल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.सरळ वाट : सरळ जाणा-या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास पुरतो.उजवीकडची वाट : उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे. ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.\nराहण्याची सोय : मुल्हेरमाचीवरील सोमेश्र्वर आणि गणेश मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर असणा-या गुहेत राहता येते.\nजेवणाची सोय : आपण स्वतः करावी.\nपाण्याची सोय : गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध असते.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : साधारण २ तास गावापासून. साधारण ३ तास खिंडीतल्या वाटेने\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2017/5/24/jivanpat.html", "date_download": "2018-04-23T07:37:43Z", "digest": "sha1:5XROF5JRFVVGMQKWMFPC3OTLT2NIYOKE", "length": 2509, "nlines": 4, "source_domain": "savarkar.org", "title": " जीवनपट जीवनपट", "raw_content": "\nहिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजण्याचा संकल्प बालपणीच करणारा व त्यानुसार अपार कष्ट भोगणारा वीर देशभक्त, मनुष्यजातीचे कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असणारा राष्ट्रवादी, मूलग्राही व कृतिशूर विचारवंत, विज्ञाननिष्ठ व उपयुक्ततावादी समाजसुधारक, महाकाव्याचा नायक शोभावा असा महाकवी, इतिहास घडविणारा इतिहासकार, आपल्या प्रत्येक ग्रंथालाच इतिहास असणारा साहित्यिक, अमोघ वक्ता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अक्षरशः शतपैलू आहे. अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने झाला होता. हे सर्व गुण त्यांनी इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या व डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य व दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी मातृभूमीला समर्पित केले हे त्यांचे वैशिष्ट्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अक्षरशः शतपैलू आहे. अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने झाला होता. हे सर्व गुण त्यांनी इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या व डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य व दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी मातृभूमीला समर्पित केले हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांचे उभे आयुष्य म्हणजे त्यांच्या वेळोवेळीच्या तत्वज्ञानाचा, युगप्रवर्तक घोषणांचा, धाडसी हालचालींचा, शूर कृत्यांचा, त्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/ongc-may-take-control-hpcl-create-mega-oilco-report-32653", "date_download": "2018-04-23T07:23:09Z", "digest": "sha1:JHBWZRE3T7TS2ZYIDPZGIPI5WU5EFNCQ", "length": 12001, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ONGC may take control of HPCL to create mega oilco: Report ओएनजीसी आता ‘एचपीसीएल’ ताब्यात घेणार? | eSakal", "raw_content": "\nओएनजीसी आता ‘एचपीसीएल’ ताब्यात घेणार\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nमुंबई: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसी लवकरच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकाचा तेल आयातक देश असलेल्या भारताची एक मोठी तेल कंपनी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर परदेशी मालमत्तांचे अधिग्रहण करणे सोपे होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना म्हणाले.\nमुंबई: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसी लवकरच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकाचा तेल आयातक देश असलेल्या भारताची एक मोठी तेल कंपनी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर परदेशी मालमत्तांचे अधिग्रहण करणे सोपे होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना म्हणाले.\nजेटलींनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितल्याप्रमाणे, भारतातील सर्व सरकारी तेल कंपन्यांचे एकत्रीकरण होणे शक्य आहे. एकत्रीकरणानंतर ओएनजीसी देशातील सर्वात मोठी तेल कंपनी ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारची एचपीसीएलमध्ये असलेली 51.11 टक्के हिस्सेदारी ओएनजीसी स्थानांतरीत केली जाण्याची शक्यता आहे.\nसध्या मुंबई शेअर बाजारात ओएनजीसीचा शेअर 195.20 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ घसरण झाली आहे. पचे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 125.40 रुपयांची नीचांकी तर 212 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.250,953.91 कोटींचे बाजारभांडवल आहे.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/jangoraitada-tribal-organization-activities-22067", "date_download": "2018-04-23T07:28:44Z", "digest": "sha1:SBPJ63FKS4KXOTELX3E3ARDN2XT34VHU", "length": 12237, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jangoraitada tribal organization activities गरजू गर्भवतींना मायेची ऊब | eSakal", "raw_content": "\nगरजू गर्भवतींना मायेची ऊब\nमंगळवार, 20 डिसेंबर 2016\nनागपूर - जीवनाच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असल्यामुळे जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे नागपुरातील अकरा गरजू गर्भवतींना \"वात्सल्यम' उपक्रमात मायेची ऊब दिली आहे. या गर्भवतींची तपासणी, चाचण्या आणि औषधोपचाराचा भार या संस्थेने उचलला आहे.\nनागपूर - जीवनाच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असल्यामुळे जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे नागपुरातील अकरा गरजू गर्भवतींना \"वात्सल्यम' उपक्रमात मायेची ऊब दिली आहे. या गर्भवतींची तपासणी, चाचण्या आणि औषधोपचाराचा भार या संस्थेने उचलला आहे.\nया उपक्रमात रविवारी गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम पार पडला. गर्भाचे पोषण तसेच योग्य वाढीसाठी आवश्‍यक असलेली औषधे आणि पूरक आहाराचे यावेळी वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. गर्भाच्या योग्य वाढीसाठी औषधे आणि पूरक आहाराची आवश्‍यकता का आहे त्याचप्रमाणे या काळात त्यांचा आहार-विहार कसा असावा याबाबत डॉ. रिता पराशर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शंकांचे निरसनही केले.\nश्रीवत्स ज्योतिष विद्यालय आणि जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे या उपक्रमासाठी नागपूरच्या विविध भागांतील अकरा गर्भवतींची आवश्‍यक सर्व मदतीसाठी निवड केली आहे. आर्थिक परिस्थिती बघून या गरजूंची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या सर्व गर्भवतींची नियमित तपासणी डॉ. स्मिता चतुर्वेदी यांच्याकडे होत असून आवश्‍यक त्या तपासण्या मोफत केल्या जात आहेत. या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून सौ. नमिता पारखी यांच्याकडे जबाबदारी आहे. एकत्रीकरण कार्यक्रमाला विद्यालयाचे संस्थापक प्रबोध वेखंडे आणि त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते.\nवात्सल्यम या उपक्रमात गरजू गर्भवतींना आवश्‍यक ती सर्व मदत केली जात आहे. अशाच प्रकारची मदत यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस आहे.\n- प्रबोध वेखंडे, श्रीवत्स ज्योतिष्य विद्यालय.\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\nदीक्षाने दिले सहा जणांना नवजीवन\nअमरावती - शिकण्यासवरण्याच्या वयात तिला आजाराने कवेत घेतले, बळावलेल्या आजारापुढे डॉक्‍टरांनी हात टेकले...\nरिक्षाचालक देतो अंध, अपंगांना मोफत सेवा\nऔरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा...\nरिंगरोडसाठी जागा देण्यास विरोध\nफुरसुंगी - पूर्व हवेलीच्या गावांतून रिंगरोड गेल्याने चांगला विकास होईल त्यामुळे या रस्त्यासाठी जागा देणारे शेतकरीही योग्य मोबदला मिळाल्यास जागा...\nऔंध, बाणेर, बालेवाडीचा बदलणार चेहरा\nपुणे - स्मार्ट सिटीअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीत २७ किलोमीटरचे ‘स्मार्ट स्ट्रीट’, तसेच मोकळ्या जागांचा वापर नागरिकांच्या उपक्रमासाठी व्हावा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/code-org-code-studio-course4-play-lab-for-loops-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:20:17Z", "digest": "sha1:M72UKARFSGTRSPTYN37A5OYQGV4QNRRG", "length": 3867, "nlines": 34, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # प्ले लॅब - फॉर लूप्स", "raw_content": "\nमंगलवार, 15 मार्च 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # प्ले लॅब - फॉर लूप्स\nही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या अकराव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे प्ले लॅब फॉर लूप्स. यामध्ये फॉर लूप्स वापरण्याचा सराव करवून घेतला जातो. चौथ्या कोर्स मधील अकराव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून हे पान उघडू शकता.\nहे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.\nयामध्ये फक्त तीन लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://kuwaitnris.com/news.php?news=15044", "date_download": "2018-04-23T07:42:54Z", "digest": "sha1:VEYZKNDRBFL5KSQG4QY2CWJYPYSVZQLO", "length": 5593, "nlines": 111, "source_domain": "kuwaitnris.com", "title": "मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी- मद्रास हायकोर्ट", "raw_content": "\nमिया बिवी राजी तो क्या करेगा काझी- मद्रास हायकोर्ट\nमद्रास उच्च न्यायालयानं मुस्लिमांच्या तलाकवर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिमांच्या तलाकमध्ये काझींनी दिलेलं प्रमाणपत्र कायद्यानं वैध धरता येणार नाही, असं मद्रास उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी, याची आठवण करून दिली आहे.\nमुख्य न्यायाधीश एस. के. कौल आणि न्यायाधीश एमएम सुंद्रेश यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. माजी आमदार बदर सैयद यांच्या जनहित याचिकेवर अंतरिम आदेश देताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. सैयद यांनी याचिकेत काझींनी दिलेल्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यांनी काझीनी दिलेलं ट्रिपल तलाक आणि अन्य इतर कागदपत्र ग्राह्य धरण्यास मंजुरीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.\nन्यायालयानं 1880 काझी अ‍ॅक्टवर ताशेरे ओढले असून, काझींचं पद व्यक्तीला न्यायिक आणि प्रशासनिक अधिकार मिळत नाही. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानंही काझींच्या अधिकारांना अवैध ठरवलं आहे. काझी फक्त शरिया कायद्यांतर्गत निर्णय देऊ शकत असल्याचं म्हटलं आहे. सैयद यांनी समर्थनार्थ त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ(शरिया) अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्ट 1937चा हवाला दिला आहे. कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-sugarcane-rate-issue-80426", "date_download": "2018-04-23T07:16:06Z", "digest": "sha1:4MKW27GDYM46UHBEQJPSYJETCBIOQCP2", "length": 14613, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news sugarcane rate issue ऊसदराचा तिढा कायम | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nमुंबई - यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी रेटून धरल्याने आज राज्य सरकार सोबतच्या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही. एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणे सरकारला परवडणारे नाही. शेतकरी संघटनांनी व्यावहारिक मागणी करावी, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केल्याने आता शेतकरी व सरकार यांच्यात ऊसदरावरून संघर्ष पेटण्याचे चिन्हे आहेत.\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत बैठक बोलावली होती. यात सरकार आणि संघटनांच्या प्रतिनिधीत आक्रमक चर्चा झाली. संघटनांनी उसाला 3500 रुपये दर मिळावे, अशी मागणी केली. यावर ही मागणी अव्यवहार्य असल्याचे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांना पारदर्शकपणे ऊसदर देता यावा यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारने दर जाहीर करावा, अशी मागणी केली. त्यावर एफआरपीपेक्षा अधिक दर देणे सध्या तरी शक्‍य नसून, साखरेच्या दरात होणाऱ्या चढउताराचा आढावा घेवून निर्णय घेता येईल असे मंत्र्यानी सागितले. त्यामुळे आता 8 नोव्हेंबरला ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीत ऊसदराचा निर्णय होईल की नाही याबाबत शांशकता निर्माण झाली आहे. या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, रयत क्रांतीचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.\nया बैठकीनंतर बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, गुजरात किंवा इतर भाजप सरकार असलेल्या राज्यात एफआरपीचा भाव चांगला दिला जातो. महाराष्ट्रात मात्र कमी एफआरपी दिली जाते. राज्यातील ऊस उत्पादकांनी कमी पैसे का घ्यायचे असा सवाल करत, आंदोलन मागे घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे ते म्हणाले. सरकारने पोलिसांच्या बळावर आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तरी एकही शेतकरी 3500 रुपयांचा दर मिळेपर्यंत कोणत्याही कारखान्याला ऊस देणार नाही, असा दावा त्यांनी केला.\nखासदार राजू शेट्टी यांनीही सरकारच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्‍त केली. यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कर्जमाफीतही त्यांच्यावर अन्याय झाला आहे. राज्य सरकार साखर कारखान्यांना पाठीशी घालत आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. 8 तारखेला ऊस दर नियंत्रण समितीची बैठक आहे; मात्र, ऊसदर नियंत्रणाचे काम वेगळे आहे. त्यामुळे, सरकार अकारण शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे शेट्‌टी म्हणाले. सुभाष देशमुख यांनी सरकार एफआरपी देण्यावर ठाम असल्याचे मान्य केले. दरम्यान, ज्या कारखान्यांना एफआरपी अधिक द्यायचा आहे त्यांना सरकारची परवानगी लागेल, ज्यामुळे त्यांना प्राप्तिकर लागणार नाही. संघटनांनी अव्यावहारिक मागणी करू नये, असे मत व्यक्‍त केले.\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-high-court-orders-in-police-constable-lalita-salve-s-sex-change-petition-483299", "date_download": "2018-04-23T07:46:07Z", "digest": "sha1:2TV2VMS7R3BCB6JYPRPK5UITQDHSZLDO", "length": 18212, "nlines": 147, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : 'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश", "raw_content": "\nमुंबई : 'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश\nलिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.\nहे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी ‘मॅट’मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.\nबीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला.\nबीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम रहावी.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई : 'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश\nमुंबई : 'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश\nलिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.\nहे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी ‘मॅट’मध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.\nबीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला.\nबीड पोलीस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम रहावी.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/google-doodle-celebrating-1st-indian-woman-doctor-rukhmabai-raut-s-birth-anniversary-481501", "date_download": "2018-04-23T07:35:15Z", "digest": "sha1:KYQVGAHHF2ZDKKCUOU34GRYVGORTPDG2", "length": 16325, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून सलामी", "raw_content": "\nमराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून सलामी\nडूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटना इत्यादींची आठवण करुन देणाऱ्या गूगलने आज अशा व्यक्तीचं डूडल तयार केलं आहे, ज्या व्यक्तीने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. ती व्यक्ती म्हणजे, डॉ. रखमाबाई राऊत.\nमराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून सलामी\nमराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून सलामी\nडूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटना इत्यादींची आठवण करुन देणाऱ्या गूगलने आज अशा व्यक्तीचं डूडल तयार केलं आहे, ज्या व्यक्तीने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. ती व्यक्ती म्हणजे, डॉ. रखमाबाई राऊत.\nमराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/health-tips-118041400016_1.html", "date_download": "2018-04-23T07:32:52Z", "digest": "sha1:W3ZLH3H2IJ7S25QVSEHYPPME4XKRLE4E", "length": 10238, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्य विषयक सामान्य माहिती... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआरोग्य विषयक सामान्य माहिती...\n१) जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्‍टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात... हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि तुम्ही इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता...\n२) तुमच्या मनात आहेत तेच चेहर्‍यावर दिसते... तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्‍यावरील उजळपणा वाढत राहील...\n३) कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती व शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते... हे शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर या सर्वात असते...\n४) तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करून थंड झाल्यावर तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो... हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते...\n५) नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजारा मध्ये फायदा होतो...\n६) हळद हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सर विरोधक आहे...\n७) रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत... सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल...\n८) जेवणात अधिक खारट पणा ची सवय आपण स्वतःच निर्माण करीत\nअसतो... अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात... जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते...\n९) वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये... आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे... वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही...\n१०) साखर ही वाईट नाही... उगाच साखरेच नाव वाईट आहे... साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते... त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापर करू शकतो...\n११) प्रत्येकाने व्यायाम व योगासना चा प्रकाराचा\nनिवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा...\n१२) सर्वच सजीवांना प्रथिनांची गरज आहे... अर्थात ही गरज प्रत्येकाचे वय, शारिरीक स्थिती, कामाचे स्वरुप यावर अवलंबून आहे...\n7 दिवसात स्वच्छ करा काळी मान\nजॉन्सन अँड जॉन्सन कंपनी सलग सातवा खटला हरली\nHealth Tips : सकाळी हे 5 काम टाळा\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6284-ajay-devgan-behaviour-on-set-onscreen-camera-real-life", "date_download": "2018-04-23T07:39:39Z", "digest": "sha1:LKQXO73MFWNYGRCUHLJO6IH35GWHVOE2", "length": 6219, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अजय देवगणच्या स्वभावाची पोलखोल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअजय देवगणच्या स्वभावाची पोलखोल\nबॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याला त्याच्या अभिनयासाठी जेवढे ओळखले जाते तेवढेच त्याच्या धीरगंभीर स्वभावासाठी तो ओळखून आहे. खरं तर अजयचा स्वभाव समजून घेणे अनेकांना अद्याप जमले नाही. कारण कधी धीरगंभीर, तर कधी तो सेटवर आपल्या को-अ‍ॅक्टर्ससोबत अशी काही धमालमस्ती करीत असतो, ज्यामुळे त्याला समजून घेणे उपस्थितांना अवघड होते.\nफिल्म फेअर अवॉरडेड ‘हम दिल दे चूके सनम’ मध्ये अजयनं गंभीर, शांत, कमी शब्दांत जास्त बोलणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे ‘गोलमाल’मध्ये अजयने विनोदी भूमिका साकारली होती.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2017/5/24/prastavna.html", "date_download": "2018-04-23T07:34:41Z", "digest": "sha1:G3NKMGBCANJ7C7JTRVGAZL3G2VWWDYAU", "length": 6178, "nlines": 28, "source_domain": "savarkar.org", "title": " प्रस्तावना प्रस्तावना", "raw_content": "\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१८८३-१९६६) हे वीर देशभक्त, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी, महाकवी, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार, नेते व तत्वज्ञ होते. सावरकर हे खर्‍या अर्थाने सर्वस्पर्शी विचार करणारे राष्ट्रशिल्पकार होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक आहेत. दुर्दैवाने, सावरकरांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर विपर्यास करण्यात आला आहे. त्यांच्या शतपैलू व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू महाराष्ट्राबाहेर अज्ञात आहेत.\nइंटरनेट हे आजच्या माहितीयुगातील महत्त्वाचे साधन आहे. परंतु यावरदेखील सावरकरांविषयी फ़ारच थोडी माहिती आहे. सावरकरांचे जीवन, विचार व कार्य यांना जगभर पोहोचविण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. योगायोगाने हे संकेतस्थळ २००८ साली म्हणजेच सावरकरांच्या १२५व्या जयंती वर्षी प्रसिद्ध झाले. सावरकरांविषयी संदर्भासहित अचूक माहिती देणे हे या संकेतस्थळाचे उद्दिष्ट आहे.\nसंकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्याचे विमोचन दि. २६ फ़ेब्रुवारी २००८ या सावरकरांच्या आत्मार्पण-दिवशी झाले. सशस्त्र क्रांती, समाजसुधारणा, बुद्धिवाद व हिन्दुत्व हे सावरकरांच्या जीवनाचे महत्वाचे बिंदू होते. संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्यात या चार विषयांना प्राधान्य दिलेले असून या विषयांवरील सावरकरांचे मूळ साहित्य देण्यात आले आहे. शिवाय सावरकरांचा संक्षिप्त जीवनपटही देण्यात आला आहे. सावरकरांची शेकडो दुर्मिळ छायाचित्रे, त्यांच्या आवाजातील भाषणे, चलचित्रफ़िती या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये आहेत. सन १९२४ मध्ये लिहिलेले सावरकरांचे पहिले मराठी चरित्र या संकेतस्थळात दिले आहे. हे संकेतस्थळ सावरकरांचे थोरले बंधू कै. बाबाराव व वहिनी कै. सौ. येसूवहिनी यांना समर्पित आहे.\nहे संकेतस्थळ हौशी तत्त्वावर सिद्ध करण्यात आले आहे. सावरकरप्रेमाचा समान धागा असलेल्या अनेक व्यक्ती व संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संकेतस्थळ साकार झाले आहे.\nहे संकेतस्थळ वेळोवेळी सम्रृद्ध करण्याचा प्रयत्न चालू राहील. या संकेतस्थळाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहन आम्ही यानिमित्त करत आहोत.\nस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.\nअभिनव भारत मंदिर न्यास, नाशिक\nडेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे\nहिंदु महासभा भवन, नवी दिल्ली\nवासुदेव शंकर गोडबोले, लंडन\nअरविंद सदाशिव गोडबोले, मुंबई\nप्रभाकर गंगाधर ओक, मुंबई\nअक्षय मुकूंद जोग, पुणे\nआणि अज्ञात राहू इच्छिणार्‍या अनेक व्यक्ती..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2015/09/money-making-tree-paise-kamao-mahogany.html", "date_download": "2018-04-23T07:29:41Z", "digest": "sha1:W3H2E7MQUHOKAOWRA4JLPBOC36NUPDTE", "length": 5101, "nlines": 88, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: mahogany tree uses growth rate detail information seeds fruit facts farming cost price majestic tree", "raw_content": "\nमित्रानो शेअर करायला विसरू नका\nझाडे लावा झाडे जगवा पाऊस येण्यास मदत होईल.\nजर तुमच्याकडे शेती असेल तर वाचा\nइतके उत्पन्न तुम्हाला देऊ शकणार नाही...\nदक्षिण आफ्रिका मध्ये महोगनी नावाचे हे झाड बघायला भेटतै\n१ झाड़ १० वर्षात ७० ते ९० फुट सरळ वाढते\n७० सेंटीमीटर परिघ होतो\nWooden Flooring, Furniture, संगीत वाद्य, जहाज बांधनीसाठी उत्तम लाकुड़ मिळते\nपाहिले ६ महीने संगोपन\n३ वर्ष आंतर पिक घेता येते.\nया झाडाची पाने, साली व फळापासून कॅंसर व मधुमेहची उत्तम औषधी बनविल्या जातात.\nया झाडला तिसऱ्या वर्षी फळे येतात. ₹१३००/- प्रति किलो फळ\n१ झाड़ ३ ते ४ किलोचं फळं देते\n३ किलो x ₹१३००/- = ₹३९००/-\nआजचा भाव ₹२५००/- रु. प्रति घनफुट\n१ झाड़ २० घनफुट लाकुड़ देते.\n₹२५००/- × २० = ₹५०,०००/-\n₹१०,०००/- मध्ये ४० झाडे येतात\n१ झाडाने ₹१०,०००/- चे जरी लाकुड दिले तरी ४० झाडे ₹४,००,०००/- देणार\n₹३९००/- × ४०= १,५६,०००/-\nदरवर्षी तिसऱ्या वर्षी पासून\nसरासरी ₹१,५०,०००/- दरवर्षी पुढील ७ वर्षे\nमग ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दया\nआपला शेतकरी मित्र प्रगती करू शकेल.\nअर्ध्या एकरसाठी २५० झाडे\n१ एकरसाठी ५०० झाडे\nदीड एकरसाठी ७५० झाडे\n२ एकरसाठी १००० झाडे\nही सर्व झाडे कंपनी अॅग्रीमेंट करुन स्वतः विकत घेते\n‪ मित्रानो शेअर करायला विसरू नका\nझाडे लावा झाडे जगवा पाऊस येण्यास मदत होईल.\nमित्रानो शेअर करायला विसरू नका\nझाडे लावा झाडे जगवा पाऊस येण्यास मदत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://kuwaitnris.com/news.php?news=15048", "date_download": "2018-04-23T07:43:25Z", "digest": "sha1:Y5NRWVFKMETGGZLBG2FLNXUIY2HVXPI7", "length": 7416, "nlines": 113, "source_domain": "kuwaitnris.com", "title": "त्या '५००' किलो वजनाच्या महिलेसाठी मुंबईत दोन कोटींचं हॉस्पिटल", "raw_content": "\nत्या '५००' किलो वजनाच्या महिलेसाठी मुंबईत दोन कोटींचं हॉस्पिटल\nजगातील सर्वोत लठ्ठ महिला असणा-या इमान अहमद यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष 'वन बेड हॉस्पिटल' बांधण्याची तयारी सुरु झाली आहे. या विशेष रुग्णालयासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च केला जाणार आहे. एका मोठ्या रुग्णालयात मिळणा-या सर्व सुविधा या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत. इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर लवकरच मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे.\nतीन हजार फूट परिसरात हे हॉस्पिटल उभं राहणार आहे. यामध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे. इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे.\nमुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला ही शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांच्यासोबत विशेष टीम उपस्थित राहणार असून ऑपरेशन झाल्यानंतरदेखील 24 तासांसाठी त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे.\nस्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तिला बोलता येत नाही, तिला टाईप-2 डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्चरक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे. इमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्याकडे मदत मागितली होती. यानंतर लकडावाला यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागत मदतीसाठी ऑनलाइन मोहिमदेखील चालवली होती.\nइजिप्तमध्ये राहणाऱ्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्मावेळी तिचे वजन ५ किलो होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/the-stage-of-the-fashion-show-with-multiple-themes-118032200008_1.html", "date_download": "2018-04-23T07:39:10Z", "digest": "sha1:3YWDRFRSG5PKQPKSFFS5R5GRDVGZEHOH", "length": 11553, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मल्टिपल थीम ने रंगले फॅशन शो चे स्टेज | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमल्टिपल थीम ने रंगले फॅशन शो चे स्टेज\nफॅशन इंडस्ट्री म्हटली कि वेगवेगळे डिझायनर्स आणि त्यांच्या भन्नाट डिझाईन्स आणि डिझाईन्सचे प्रदर्शन घडवणे म्हणजेच फॅशन शो. या इंडस्ट्रीमध्ये नेहमी वेगवेगळे फॅशन शो होत असतात. यामार्फत फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात. दिल्लीमध्ये नुकताच पार पडलेल्या अमेझॉन फॅशन वीक मध्ये आदित्य बिर्ला ग्रुप चे \"लिवा क्रेम\"”ने ऑटम-विंटर कलेक्शन सादर केले. या फॅशन शोचे \"लिवा\" हे स्वतः गोल्ड स्पॉन्सर असून लिवाच्या नैसर्गिक कापडापासून बनवलेल्या डिझाईन्स यावेळी सादर करण्यात आल्या. डिझायनर अंजू मोदी, ईशा अमीन, गौरव जय गुप्ता, निदा महमूद, श्रुती संचेती व वेन्डेल्ड रॉड्रिक्स यांनी या शो मध्ये आपले डिझाईन्स सादर केले.\nहा फॅशन शो वेगवेगळ्या थीम्सने परिपूर्ण होता. मिस्ट्रीकल फॉरेस्ट या हटके अशा थीममध्ये डिझायनर अंजु मोदी यांनी निसर्ग आणि कला यांची सांगड घातली आहे. आपल्या कानावर नेहमीच वेगवेगळ्या गूढकथा पडत असतात. या गूढकथांमध्ये आपण ज्याप्रक्रारे आपले भावविश्व रंगवत असतो. अशा भावविश्वाचे चित्रण त्यांच्या डिझाईनर्स मधून दिसत आहे. एक मुक्त आणि आजच्या युगात जगणारी स्त्री जिला आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहणे पसंत करते. खास त्या महिलांसाठी काळजीपूर्वक तयार केलेले डिझाईन्स म्हणजे \"अनटेमड डेसर्ट\" ही वेगळी थीम चे सादरीकरण इशा अमीन केले.\nजुन्या जमान्यात मुलींच्या पेहरावात फुलांचे नक्षीकाम हे आपण पाहीले आहेत. आताच्या फॅशन मध्ये हीच स्टाईल परत आणण्याचे काम निदा महमूद यांनी केले आहे. डोळ्यांना प्रसन्न वाटावे अशा रंगांसोबत पानाफुलांचे नक्षीकाम यांची उत्तम सांगड या कलेक्शन मध्ये सादर करण्यात आले. थंडीच्या मौसमात वेगवेगळ्या रंगांची फुले बहरतात, अगदी रस्त्यावरून जातानादेखील ही लहान लहान गुलाबी, पिवळ्या छटांची फुले दिसतात. डिझायनर श्रुती संचेती यांनी याच लहान पण आकर्षक फुलांची प्रेरणा घेऊन या वर्षीच्या फॅशन वीकमध्ये आपले कलेक्शन सादर केले.\nसफेद रंग हा सर्वांना मोहित करणारा रंग आहे. अमेझॉन फॅशन वीक मध्ये लिवा ची डिझायनर वेन्डेन रॉड्रिक्स यांनी व्हाईट कार्पेट कलेक्शनमार्फत आपल्या कलेचे सादरीकरण केले. आदित्य बिर्ला ग्रुप चे लिवा हे फॅब्रिक नैसर्गिक फॅब्रिक आहे. या फॅब्रिक मधून निर्माण झालेले कपडे जसे कि, कुर्ती, वेस्टर्न आउटफिट, साडी हे नेह्मीच आकर्षण ठरले आहेत. अमेझॉन फॅशन वीक मध्ये लिवामार्फत तयार झालेल्या कपड्यांच्या सादरीकरणामुळे लिवाने सर्वांचे लक्ष घेतले.\nकाश्मिरी फिरन ठरतोय बेस्ट फॅशन\nसौंदर्य खुलविण्यासाठी मोत्यांचे दागिने...\nचेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा ज्वेलरी\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/", "date_download": "2018-04-23T07:50:06Z", "digest": "sha1:3RWQZJXB6C7KICX5RCOG2EOG22QEHMSJ", "length": 18952, "nlines": 328, "source_domain": "www.saamana.com", "title": "Saamana (सामना) | World's Highly Discussed Newspaper", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nLive: नाणार राहणार, प्रकल्प गेला- उद्धव ठाकरे\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nबीडच्या तरुणांची साहस कथा; पेटत्या ट्रकवर झेप घेत मजुरांचे वाचवले प्राण\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाणारच्या अतिभव्य सभेसाठी तयारी पूर्ण, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तमाम जनतेचे लक्ष\nमाजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nहे बंड म्हणावे काय\nजसा लालकृष्ण आडवाणी यांच्या बाबतीत सहानुभूती बाळगणारा मोठा वर्ग भाजपात आहे तसा यशवंत सिन्हांच्या बाबतीत नाही. सिन्हा यांना नव्या राजवटीत महत्त्वाचे पद मिळाले असते...\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nLive: नाणार राहणार, प्रकल्प गेला- उद्धव ठाकरे\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nबीडच्या तरुणांची साहस कथा; पेटत्या ट्रकवर झेप घेत मजुरांचे वाचवले प्राण\nफोटो : आदित्य ठाकरे व दिया मिर्झा यांची दादरमध्ये स्वच्छता मोहीम\nअक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास\nशिवसेनेकडून डबेवाल्यांना ई-सायकल वाटप\n>>डॉ. जितेंद्र घोसाळकर, आयुर्वेदतज्ञ रोगप्रतिकारशक्ती हा आपल्या आरोग्याचा पाया. आता उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्यातील या क्षमतेचा अगदी कस लागतो. उन्हाची काहिली, घामाच्या...\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\nआयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी शोधले डाळिंब तेल काढण्याचे अभिनव तंत्र\nVIDEO : संजय राऊत यांच्या ‘गोफ’चे शानदार प्रकाशन\nVIDEO : जेव्हा सचिन मुंबईच्या रस्त्यावर फलंदाजी करतो…\nVIDEO : मला नाशिक खूप आवडते, ब्रावोचा मराठी अंदाज व्हायरल\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\nराजस्थानच्या किल्ल्यात मुंबई ढेपाळली, ३ विकेट्सने पराभव\nकोहली आणि रैनामध्ये नंबर एकसाठी रस्सीखेच\nफोटो स्टोरी : चेन्नईचे ‘फाईव्ह स्टार’\nचेन्नईच्या विजयाचा चौकार, रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पराभव\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nपैशांचा पाऊस भाग १६ -शेअर बाजारात ट्रेडिंग करावी की दीर्घकालीन गुंतवणूक\nपैशांचा पाऊस भाग १५- शेअर गुंतवणूक आणि लाभांश (Dividend)\nशेअर इट भाग १३- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स\nमुलामुलींची वेगळी नावं ठेवताना ‘अशा’ चुका करू नका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/no-house-for-mayor-in-mumbai-275390.html", "date_download": "2018-04-23T07:22:48Z", "digest": "sha1:LUUBMSSDELZFJSLALXEJPFE73RQ2UMRS", "length": 13877, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या महापौरांना घर मिळेना!", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमुंबईच्या महापौरांना घर मिळेना\nआज सुधार समितीनं महापौर बंगल्याचं आरक्षण बदलून स्मारकासाठी राखीव केलं आहे. पण त्यामुळे महापौर बंगला कुठे असेल हा जुनाच प्रश्न पण नव्या क्लिष्टतेसह पुढे आलाय. महापौर बंगल्यासाठी सुचवण्यात आलेली राणीच्या बागेतील बंगला हा शांतता क्षेत्र येत असल्याने महापौरांना ते नको आहे. तर मलबार हिल परिसरातील दोन बंगले प्रशासकीय अधिकारी राहत आहेत.\nमुंबई, 28 नोव्हेंबर: मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सध्या जरी महापौर बंगल्यात राहात असले तरी लवकरचं त्यांना ते घर सोडावं लागणार आहे. हे घर सोडताना त्यांना आनंदच होईल कारण त्यानंतरचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक त्याठिकाणी बांधले जाणार आहे.\nआज सुधार समितीनं महापौर बंगल्याचं आरक्षण बदलून स्मारकासाठी राखीव केलं आहे. पण त्यामुळे महापौर बंगला कुठे असेल हा जुनाच प्रश्न पण नव्या क्लिष्टतेसह पुढे आलाय. महापौर बंगल्यासाठी सुचवण्यात आलेली राणीच्या बागेतील बंगला हा शांतता क्षेत्र येत असल्याने महापौरांना ते नको आहे. तर मलबार हिल परिसरातील दोन बंगले प्रशासकीय अधिकारी राहत आहेत.\nपूर्वी यापैकी एका बंगल्यात बीएमसीच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे राहात होत्या. तर दुसऱ्या बंगल्यात अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी राहात आहेत. सध्या पल्लवी दराडे महापालिकेत नसल्यामुळे महापालिकेचा हा बंगला खरंतर त्यांनी रिकामा करायला हवा होता. पण पल्लवी दराडेंचे पती प्रवीण दराडे हे सुद्धा प्रशासकीय सेवेत आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे दराडेंनी २०२७ पर्यंत तो बंगला स्वतः राहाण्यासाठी घेतला असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यामुळे तूर्तास संजय मुखर्जी आणि प्रवीण दराडे हे दोघेही हे बंगले सोडण्याची शक्यता कमी आहे.\nत्यामुळेच शिवसेनेनंही बंगला शोधण्याची जबाबदारी प्रशासनावर सोडून दिलीय. त्यात पेडर रोडवरील आयुक्तांच्या बंगल्यासाठी शिवसेना आग्रही आहे. हीच वास्तू महापौरांच्या स्थानाला शोभून दिसणारी आहे असं मत सेनेतील नेते व्यक्त करताहेत. त्यामुळे महापालिकेच्या अखत्यारीत असलेला कोणता बंगला महापौरांना दिला जातो हे पहावं लागेल. किमान तोवर तरी महापौरांना घर मिळत नसल्याचं चित्र आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nकोण होणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/shivsena-protest-in-nashik-against-demonetisation/", "date_download": "2018-04-23T07:55:43Z", "digest": "sha1:456ARHLK5FPX4G2PH7ULNWUNB7ALDIS3", "length": 20286, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिकमध्ये शिवसेनेने घातले नोटाबंदीचे श्राद्ध | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nनाशिकमध्ये शिवसेनेने घातले नोटाबंदीचे श्राद्ध\nनोटबंदीच्या निर्णयाला काल एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली. सर्वच क्षेत्रात मंदीचे मोठे सावट आले. सामान्य जनतेला या निर्णयाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा जोरदार निषेध करीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीरामकुंडावर नोटाबंदीचे विधिवत प्रथम वर्षश्राद्ध घातले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. नोटबंदीच्या निर्णयाने देशाचे व सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले. शेतकऱयांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसला. सहकारी बँका अडचणीत आल्या. उद्योगधंदे ठप्प होवून अर्थव्यवस्थाच मोडकळीस आली, याचा निषेध करीत मोठय़ा संख्येने शिवसैनिक नाशिकच्या श्रीरामकुंड येथे सकाळीच दाखल झाले. तेथे नोटाबंदीचे प्रथम वर्षश्राद्ध असा मोठा फलक लावण्यात आला होता. नोटबंदीने दहशतवाद संपला का काळा पैसा बाहेर आला का काळा पैसा बाहेर आला का जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले का जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले का भ्रष्टाचार संपला का नवीन नोकऱया, उद्योगधंदे आले का शेतकरी आत्महत्या थांबल्या का शेतकरी आत्महत्या थांबल्या का जनधन खात्यात प्रत्येकी पंधरा लाख रुपये जमा झाले का जनधन खात्यात प्रत्येकी पंधरा लाख रुपये जमा झाले का आदी प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आले. या फलकाजवळ पाचशे व हजार रुपयांच्या बंद करण्यात आलेल्या प्रतिकात्मक नोटांना हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. या नोटांचे पिंडदान करून विधीवत श्राद्ध घालण्यात आले.\nशिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिका गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रकांत लवटे, प्रवीण तिदमे, रमेश धोंगडे, संतोष गायकवाड, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, संगीता जाधव, नयन गांगुर्डे, पूनम मोगरे, देवानंद बिरारी, योगेश बेलदार, देवा जाधव, पप्पू टिळे, अजीम सय्यद, मामा ठाकरे, शिवाजी भोर, श्यामला दीक्षित, दिगंबर मोगरे, नितीन चिडे, सुनील पाटील, योगेश चव्हाणके, मंदाकिनी दातीर, आदित्य बोरस्ते, दीपक दातीर, उमेश चव्हाण, सुभाष गायधनी, नाना पाटील, दादाजी आहिरे, रवींद्र जाधव, वैभव ठाकरे, रमेश उघडे, राजेंद्र नानकर, संजय परदेशी, आशीष साबळे, प्रवीण मराठे, अनिल साळुंखे, विशाल कदम, सतिश खैरनार, अमोल सूर्यवंशी, श्याम कंगले, शंकर पांगारे, प्रशांत काळे, सतिश काळे, गणेश बर्वे, आनंद फरताळे, प्रशांत दैतकार-पाटील, अजित काकडे, प्रताप मटाले, दीपक आरोटे, राजू देशमुख यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.\nमुंडण करून काँग्रेसने केला निषेध\nनोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाने काळा दिवस पाळून निषेध नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नोटाबंदीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयास एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी, शेतमजूर, व्यापाऱयांना प्रचंड हाल सोसावे लागले. नोटाबंदीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन केले.\nराष्ट्रवादी काँगेसने घातले नोटाबंदीचे श्राद्ध\nनोटाबंदीच्या काळात सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काहीही साध्य झालेले नाही. उलट काळा पैसा पांढरा झाला असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिमाचलमध्ये आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये लढाई\n प्रद्युम्नची हत्या परीक्षा टाळण्यासाठी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/11/tent-shape-in-sketchup-1.html", "date_download": "2018-04-23T07:21:23Z", "digest": "sha1:WEEVI5ZKLSODLDRIPH4QSNYQ723YYFMR", "length": 3888, "nlines": 32, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्केचअपमध्ये वेगवेगळे आकार - तंबू 1", "raw_content": "\nबुधवार, 11 नवंबर 2015\nस्केचअपमध्ये वेगवेगळे आकार - तंबू 1\nआज आपण स्केच अप वापरून एक तंबूची आकृती कशी बनवावी हे पाहू. स्केचप मध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. या लेखामध्ये आपण एका पद्धतीचा वापर करू, आणि यापुढील लेखांमध्ये दुसऱ्या पद्धतींचा वापर शिकू. यासाठी आपण पहिल्यांदा सर्कल टूलचा वापर करून एक वर्तूळ काढू.\nयानंतर या वर्तुळाच्या पृष्ठभागावर वर्तुळाच्या सेंटर आणि सर्कमफरंसला स्पर्श करणारी एक रेघ काढा, आणि सेंटर पासून 90 डिग्रीच्या कोणाने एक रेघ काढा, आणि त्यानंतर त्यांना जोडा, यामुळे एक त्रिकोणी आकृती तयार होईल.\nयानंतर या त्रिकोणी आकृतीवर टू पॉइंट आर्क टूल निवडून एक आर्क काढा.\nयानंतर या आर्कच्या समोरील लाईन डिलीट करा. त्यानंतर फॉलो-मी टूल वापरून या आकाराला वर्तुळाच्या परीघावर फिरवा.\nत्याने वरील चित्रात दिसत असलेली आकृती तयार होईल. आता या चित्राला हव्या त्या रंगाने रंगवा (Windows - materials )\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2016/07/blog-post_28.html", "date_download": "2018-04-23T07:10:08Z", "digest": "sha1:DO5Z62G3BGAQ4F6PH2E4HLU4YKVZXQQP", "length": 8989, "nlines": 57, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: अनोळखी मुशाफिरा", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\nगाडीचा वेग आता वाढला होता. थंडी अधिकाधिक जोर धरत होती. बाळ तर अगोदरच रेशमी गोंडस पावलांपासून ते डोक्यावरील नुकत्याच उगवत असलेल्या सोनेरी मऊसर केसांपर्यंत पूर्णपणे लोकरीच्या कपड्यांमध्ये लपेटलेले होते. तरी देखील त्याला थंडीपासून अजून वाचवण्यासाठी चारूने आपल्या खांद्यावरची शाल काढून त्याच्या भोवती मायेचे अजून एक कवच गुंडाळलेच.\nराजन त्याच्या Readers' Digest मधून बाहेर यायला अजून तयार नव्हता. शिवाय एकापाठोपाठ एक फोन्स चालू होते.\nसमोरच्या बर्थवरचा तरुण कधी पासून चारूच्या हालचाली टिपत होता. चारुची बाळावरची माया तो कुतूहलाने पाहत असलेले तिला स्पष्टपणे जाणवत होते. त्याच्या नजरेत तिला कमालीचा आपलेपणा आणि तिच्याबद्दलची काळजी जाणवत होती.\nहा कोण कुठचा माणूस का बर माझ्याकडे बघतोय एवढा असे तिला अजिबात वाटले नाही. उलट त्याला आपले बाळावरचे प्रेम आवडलेय हे तिला कळत होते आणि त्यामुळे तिला एक प्रकारचे वेगळेच सुख मिळत होते.\nराजनचे चारू आणि बाळापेक्षा स्वत:त गुंतलेले असणे त्याला खूप त्रस्त करून जातेय हे देखील तिला जाणवत होते. असे एखाद्या परक्या तरुणाने आपल्या नवऱ्याचा राग करावा हे तिला खरेतर आवडत नव्हते पण तरी देखील आपल्याला कोणीतरी जाणतेय हि भावना तिला सुखावून गेली.\nट्रेन आता त्यांच्या उतरण्याच्या ठिकाणाला पोचायला काही मिनिटांचाच अवधी होता. राजनचा फोन खणाणला. त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते कि त्याला त्याच्या कोणत्यातरी क्लायंटचा फोन आहे आणि राजन त्याला त्याच्या कंपनीचे प्रोडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.\nइथे गाडी स्टेशनला लागली होती. हळूहळू वेग कमी होत होता. उतरणारे सगळे प्रवासी सामान घेऊन उतरण्याची तयारी करू लागले. राजन देखील एकीकडे फोनवर बोलत बोलत सामान काढू लागला. एकच bag होती. ती त्याने घेतली. आणि तो सरळ गाडीच्या दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. क्षणभर देखील त्याने बाळाकडे किवा चारूकडे पहिले नाही. गृहीत धरले होते तिला.\nचारूने तिच्याकडची छोटी bag खांद्याला लावली. बाळाला घेऊन ती राजनच्या पाठून चालू लागली. मात्र ती bag आणि बाळ दोघांना घेऊन पुढे जाणे तिला नीट जमत नव्हते. \"अरे राजू, जरा ही bag पकड न..\" चारू राजनला हाक मारत सांगत होती. पण राजनने त्याचे फोन वरचे बोलणे चालूच ठेवले. उलट तिला खुणावून \"एक मिनिट थांब गं..\" असे सांगत होता.\nगाडी थांबली. उतरणारे सर्व प्रवासी उतरले. राजन उतरला. फोन वर बोलत थोडा पुढे गेला. आता बहुतेक क्लायंटला प्रोडक्ट पटलेले होते आणि डील संदर्भात बोलणी सुरु होती.\nगाडी सुरु होण्याअगोदर चारुला उतरणे आवश्यक होते. Bag आणि बाळ दोघांना सांभाळत दरवाज्याच्या दिशेने कूच करण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती. तेवढ्यात समोरचा तरुण पुढे झाला. त्याने तिची bag हातात घेतली. तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला दरवाजापर्यंत आणले. आणि खाली उतरण्यास मदत केली.\nतिच्या बरोबर तो देखील खाली उतरला. आपली शाल काढून तिच्या खांद्यावर गुंडाळली. त्याच्या नजरेत तिच्या बद्दलचा आदर आणि काळजीयुक्त माया पूर्णपणे जाणवत होती. तिचा हात आपल्या हातात घेऊन केवळ दोन शब्द तो म्हणाला.. \"काळजी घे.\" आणि तो परत गाडीत चढला. गाडी सुरु झाली.\nचारू जागीच स्तब्ध उभी राहून डोळ्यासमोरून नाहीशा होणार्या गाडीकडे पाहत राहिली.\nतिच्या मनात चित्रपटातील दोनच ओळी रुंजी घालू लागल्या.\n\"कधीतरी, कुठेतरी फिरून भेटशील का..\nअनोळखी मुशाफिरा, वळून पाहशील का..\nपैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nदोर देवा, तू भलता हुशार आहेस दहा वेळा विचार करतोस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T07:49:11Z", "digest": "sha1:WU3WKWBJKSCGPUDMAS773BDWW5FBTOAX", "length": 4210, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५०१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५०१ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १५०१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_2943.html", "date_download": "2018-04-23T07:37:44Z", "digest": "sha1:3FSX7JWBKOUGMDQGYNOZM3Q56JZZNL4O", "length": 3119, "nlines": 34, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: इते गुण एक सिवा सरजामे", "raw_content": "इते गुण एक सिवा सरजामे\nइते गुण एक सिवा सरजामे\nइते गुण एक सिवा सरजामे\nसुंदरता,गुरुता,प्रभुता,भनी भूषण होत हे आदरजामे ,\nसज्जनता ओ दयालुता,दीनता,कोमलता झलके परजामे \nदान कृपान हु को करी, बो करी बो अभय दानन की बरजामे,\nसाहन सोरन टेक विवेक, इते गुण एक सिवा सरजामे \nसौन्दर्य,गुरुत्व,आणि प्रभुत्व ,हे गुण ह्या \"शिवाजी\" राजाच्या ठिकाणी वसत असल्याने आदराला पात्र झाले आहेत,तसाच ह्याच्या ठीकानी प्रजे विषयी सौजन्य,दयाळुता आणि कोमलता दिसून येते,शत्रुणा तलवारीचे दान,आणि दिनांना अभयदान देण्याचे सामर्थ्य आहे,बादशहाशी पण लावून युद्ध करण,आणि कोणत्तही काम विचार पूर्वक करण,हे इतके गुण एक सर्जा शिवाजी च्या ठीकानी आहेत.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/videsh/page/95/", "date_download": "2018-04-23T07:56:13Z", "digest": "sha1:UAN6GXNRKZEUZR733XQ3VZ435LAVNF3O", "length": 17208, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "विदेश | Saamana (सामना) | पृष्ठ 95", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुसलमानाशी प्रेमसंबंध असल्याने वडिलांनी केली मुलीची हत्या\n जेरुसलेम आपल्या मुलीचे एका मुसलमानाशी प्रेमसंबंध असल्याने वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार हिंदुस्थानातील नसून इस्रायलमधील आहे. हेन्रीत...\nरस्त्यावर नग्न फिरणाऱ्या मॉडेलची पोलिसांना मारहाण\nसामना ऑनलाईन, फ्लोरिडा हॉटेलबाहरे अंगावर एकही कपडा न घालता फिरणाऱ्या एका मॉडेलने पोलिसांना मारहाण केलीय. पोलिसांनी या मॉडेलला कपड्यांनी झाकण्याचा प्रयत्न केल्याने ती भडकली आणि...\nपाहा – जगातील सर्वात सुंदर पूल\nचीनची हिंदुस्थानला पुन्हा धमकी\nसामना ऑनलाईन, बीजिंग सिक्कीममध्ये असलेल्या डोकलामच्या भूभागाबाबत दादागिरी करण्याचे ड्रगन चीनचे सत्र अजूनही सुरूच आहे. आपल्या राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी ‘डोकलाम’चा वापर करू नका, असा खोचक सल्ला...\n१९४२ साली बेपत्ता झालेल्या जोडप्याचा मृतदेह सापडला\nसामना ऑनलाईन, आल्पस ७५ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका जोडप्याचा मृतदेह हाती लागला आहे. स्वित्झर्लंडमधील आल्पस पर्वतरांगांमध्ये वसलेल्या एका गावात राहणारे मार्सिलिन डुमोलिन आणि त्यांची बायको...\nएका तासात तब्बल अडीच हजार पुशअप्स\nसामना ऑनलाईन ऑस्ट्रेलियातील ५२ वर्षीय कॉर्टन विलियम्स यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कॉर्टन यांनी एका तासात तब्बल २६८२ पुशअप्स मारण्याचा विश्वविक्रम केला...\n१०६ वर्षीय महिलेचा साखरपुडा\nसामना ऑनलाईन ब्राझीलमधील १०६ वर्षीय महिला व्लादेमिराने आपल्या ६६ वर्षीय बॉयफ्रेंड अप्रसिडो जेकब याच्यासोबत नुकताच साखरपुडा केला. या दोघांची भेट नोस्सा सेन्हेरा फातिमा वृद्धाश्रमात झाली...\nमिनी स्कर्ट घालणाऱ्या मुलीला शिक्षा\n रियाध सध्या सोशल साईटवर एका व्हिडिओने खळबळ उडवून टाकली आहे. सौदी अरेबिया सारख्या कट्टर मुस्लिम देशात महिलांसाठी अनेक कडक नियम आहेत. पण खुलूद...\nआता महिलांसोबत खुश्शाल जा शॉपिंगला\n बीजिंग महिलांसोबत शॉपिंगला सोबत जायचं म्हंटल्यावर अनेकदा पुरुषांना कंटाळा येतो. 'हे नको ते दाखवा' असं करत एका दुकानातून दुसऱ्या दुकानात बॅगा घेऊन...\nदक्षिण आफ्रिकेची बरोबरी, इंग्लंडवर मिळवला ३४० धावांनी दणदणीत विजय\nसामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम पहिल्या कसोटीत सपाटून मार खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडवर ३४० धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१...\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://yogeshwaridevasthan.org/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-23T07:11:39Z", "digest": "sha1:VQAS67IVCMUYPZX2AF2SWDJWXVKFOW42", "length": 6848, "nlines": 28, "source_domain": "yogeshwaridevasthan.org", "title": "प्रेक्षणीय स्थळे | Yogeshwari Devasthan, Ambajogai", "raw_content": "\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. अंबेजोगाई मध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिवाय खोलेश्वर, मुकुंदराज आणि दासोपंत सारखी इतर मंदिर आहेत.\nवेरूळअजिंठ्याच्या धर्तीवर हत्तीखाना लेणी\nआरती धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी \nपासोडीवर लिखाण करणाऱ्या संत दासोपंतांची समाधी\nआरती धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी \nमराठी आद्यकवी संतमुकुंदराजांची समाधी\nआरती धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी \nएकेकाळी दगडी शिल्पाची कार्यशाळा असलेली बराखंबी\nआरती धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी \nहेमांडपंथी बांधकामाचा नमुना खोलेश्वर मंदिर\nआरती धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी \nआरती धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी \nअंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर.येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात सन १९३२ साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आजही या संस्थेचा महाराष्ट्रात दबदबा मोठ्या प्रमाणावर आहे. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण या संस्थेच्या विविध शाळा कॉलेज मधून घेण्याची सोय आहे. दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये श्री. वैद्ये काका, खारकर गुरजी, धायगुडे गुरजी आणी कोदरकर गुरजी या राष्ट्रीय स्वयम सेवक संघाच्या विचारसार्निमधून झाली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. मराठवाड्यातील क्रमांक दोनची हि संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2009/01/blog-post_02.html", "date_download": "2018-04-23T07:56:28Z", "digest": "sha1:AFNL4HIAK6BCTZZ6R2LENJKREKIHQSGV", "length": 16637, "nlines": 194, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: साक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा १", "raw_content": "\nसाक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा १\nसचिनच्या लग्नामध्ये शेव-जिलेबीचा पाहुणचार स्वीकारुन आम्ही पुन्हा बेलापूरच्या दिशेने निघालो. खान्देशमध्ये येऊनही वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, भाकरी आणि खिचडी असा खास खान्देशी पाहुणचार न घेतल्याचं सल आमच्या मनात होतं. त्यामुळं जाता जाता एखाद्या हॉटेल किंवा ढाब्यावर या पदार्थांचा आस्वाद घेता येतोय का, याचा शोध घेत निघालो.\nसाक्रीतनं बाहेर पडताना एक-दोन ठिकाणी चौकशी केली. पण त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं जेवावसंच वाटलं नाही. त्यामुळं पुढे निघालो. वाटेत ताहराबाद इथं साई गार्डन नावाचा ढाबा आहे. तिथं चांगल्या पद्धतीनं खान्देशी जेवण मिळेल, असं एकानं सांगतिलं. चला तिथं ट्राय मारु, असा विचार करुन आम्ही साई गार्डनमध्ये पोचलो.\nबरं हा ढाबा आंध्र प्रदेशातल्या एका साईभक्त अण्णाचा होता आणि काम करायला (आचारी, वेटर, वाढपी वगैरे वगैरे) उत्तर प्रदेशी तसंच बिहारी. तिथं आम्ही खान्देशी पदार्थांची चव चाखण्यासाठी थांबलो. एकापेक्षा एक खवय्ये आणि खादाड असल्यामुळं चांगली दणकून ऑर्डर दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे शेवभाजी, बैंगन मसाला, बैंगन भरता, ज्वारीची भाकरी, मिरचीचा खर्डा आणि सरतेशेवटी दाल खिचडी. स्टार्टर म्हणून मागावले नाचणीचे (नालगीचे) पापड. नाचणीच्या पापडाचा आकार नेहमीच्या पापडापेक्षा जरा जास्तच मोठा होता. पण कांदा-टोमॅटो किंवा चाट मसाला न टाकताही नाचणीचा पापड मसाला पापडपेक्षा अधिक चविष्ट लागत होता.\nसाधारण दहा-पंधरा मिनिटं वाट पहायला लावल्यानंतर जेवण आलं. बैंगन मसालामध्ये झणझणीतपणा आणि चव यांचा सुवर्णमध्य साधण्यात आला होता. त्यामुळं भाजी काहीशी तिखट वाटत असली तरी मसाल्याची चव बिघडली नव्हती. शिवाय तर्री देखील जास्त नव्हती. काटेदार देठांसह वांग्याची भाजी करण्यात आल्यामुळं वांग्याची भाजी अगदी `टिपिकल` वाटत होती.\nपण अशा ढाब्यांमध्ये भाज्या एकाच पद्धतीनं तयार केल्या जातात, असं ऐकलं होतं. एकच करी असते आणि त्यामध्ये हवी ती भाजी टाकली जाते. त्यामुळं बैंगन मसाला चांगला होता. त्याचं मला काही विशेष वाटलं नाही. पण वांग्याचं भरीत खाल्लं आणि चवीचं महत्व पटलं. वांग्याच्या भरतामध्ये कांदा आणि दाण्याच्या कुटाचा इतका अफलातून वापर करण्यात आला होता की विचारता सोय नाही. जेवता जेवता वांग्याचं भरीत आणि बैंगन भरता याच्या एक-दोन एक्स्ट्रा डिशेस मागवल्या. जोडीला मिरचीचा खर्डा होताच. अगदी झणझणीत. व्वा. व्वा...\nदुर्गेश सोनार यांचा जोर शेवभाजीवर होता. पूर्वी एकदा खाल्लेली शेवभाजी त्यांच्या अजूनही स्मरणात होती. तेव्हा ते शेवभाजीवर तुटून पडले. शेवभाजीही अप्रतिम होती. काहीशी घट्ट आणि बैंगन मसालाचीच करी वापरल्यामुळं दोन्ही चवींमध्ये फारसा फरत वाटत नव्हता. पण तरीही शेवेची स्वतःची चव होतीच. मला वाटतं की शेवभाजीची डिशही आम्ही एक्स्ट्रॉ मागवली.\nइतके सगळे चविष्ट पदार्थ असताना एक-दोन भाक-यांवर आम्ही थोडेच थांबणार होतो. दोनच्या चार भाकरी कधी झाल्या कळलंच नाही. सगळ्यांनी तीनपेक्षा जास्त भाक-या तोडल्या. इतकं सगळं ओढल्यानंतर खिचडी मागवायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झालाच नाही. एक प्लेट खिचडी मागावली. दुर्गेश आणि अमोल हे अगदी थोडा हातभार लावणार होते. माझ्यावर आणि संदीपवर खिचडी संपवण्याची जबाबदारी होती. पण सर्वांनी समान वाटा उचलला. त्यामुळं खिचडी पण उत्तम असल्याचं स्पष्ट झालं.\nसहा जण अगदी रेटून जेवल्यानंतरही आमचं बिल अगदीच माफक होतं. तीनशे की सव्वातीनशे फक्त. इतकं चविष्ट आणि भरपूर जेवण फक्त काही रुपयांमध्ये ही चैन पुण्या-मुंबईला करता येत नाही. साक्री किंवा एखाद्या आडगावातच ही सोय आहे. नाशिक-सटाणा मार्गे कधी धुळे-साक्रीला जाण्याचा योग आला तर ताहराबादच्या साई गार्डनमध्ये जरुर स्टॉप घ्या आणि आडवा हात माराच...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 4:23 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसाक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा १\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4921719742306363488&title=Garbej&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:57:40Z", "digest": "sha1:UB2OTNY2ZZ5AEZQBKXBZMAV3XUG6QJFW", "length": 6237, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गार्बेज", "raw_content": "\nसंजीवनी गोखले लिखित लघुकादंबरी, कथा, ललित लेख, आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक. सुमित्रा ही कादंबरीची नायिका आहे. कोकणातील वेंगुर्ल्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास अमेरिकेतील सिनसिनाटीमार्गे पुन्हा मुंबईत येऊन थांबतो. या प्रवासात तिला आलेले अनुभव, तिने पेललेली आव्हाने याची उत्कंठावर्धक कथा या लघुकादंबरीत वाचायला मिळते. डॉ. वा. ड. गोखले यांच्यावर आधारित ‘देवाघरची माणसे’ या लेखासह अन्य लेखही प्रामुख्याने व्यक्तीपर आहेत.\n‘पसाऱ्यात सुख मानता मानता, पसाराच गोळा करायचा,’ ‘माझे माझे म्हणता म्हणता, माझेपणाचाच काटा रुतत चालला.... संसार करता करता, संसाराचा अर्थच बदलून गेला’, असे सांगणाऱ्या कवितांचा समावेश पुस्तकात आहे. ‘अस्सा कट्टा सुरेख बी’ हा आधुनिक ‘भोंडला’, ‘आजी’, ‘अॅलर्जी’ यांसारख्या कविताही वाचायला मिळतात.\nप्रकाशक : मधुश्री प्रकाशन\nकिंमत : २६० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: गार्बेजसंजीवनी गोखलेकादंबरीमधुश्री प्रकाशनGarbejSanjivani GokhaleMadhushri PrakashanBOI\nनर्मदातिरी मी सदा मस्त नोबेल विजेता भेद्य अभेद्य ग्रेट एस्केप रावणाची वेगळी ओळख करून देणारी कादंबरी\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/02/arduino-basics-solderless-electronic.html", "date_download": "2018-04-23T07:41:37Z", "digest": "sha1:NVW7UCGJL5DPFF5BOWBRIFVUXMEJ46KT", "length": 6356, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Arduino Basics - solderless electronic Breadboards", "raw_content": "\nबुधवार, 8 फ़रवरी 2017\nआज आपण ब्रेडबोर्ड बद्दल माहिती घेऊ. वरील चित्रामध्ये दिसणारे सर्व ब्रेडबोर्ड अमॅझॉन वर मिळतात. उजवीकडील मोठे दोन ब्रेडबोर्ड हे फुल साईझचे आहेत. दोन्हीमध्ये फरक म्हणजे डावीकडच्या ब्रेडबोर्ड वर निळ्या आणि लाल रंगाच्या रेषा पॉवर लाईनसाठी ओढलेल्या दिसून येतात आणि दुसऱ्यावर त्या नाहीत. पण उजवीकडचा ब्रेडबोर्ड आकाराने थोडासा मोठा दिसतो. माझ्या अनुभवावरून उजवीकडचा ब्रेडबोर्ड घेणे चांगले.\nब्रेडबोर्ड च्या पिना कशा प्रकारे बसवलेल्या असतात हे समजावून घेण्यासाठी नारळाची एक फांदी डोळ्यासमोर आणावी. नारळाची पाने जशी उगवलेली असतात तसेच ब्रेडबोर्डच्या मध्यभागी एका सरळ रेषेत जागा सोडलेली असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला याच्या क्लिपा बसवलेल्या असतात.\nखालील चित्रात एक ब्रेडबोर्ड समोरून आणि मागून दाखवलेला आहे. ब्रेडबोर्ड च्या दोन्ही बाजूला पॉवर कनेक्शन साठी क्लिपा असतात. या ठिकाणी आठ क्लिपा आहेत. प्रत्येक बाजूला चार. प्रथम दर्शनी या वरपासून खालपर्यंत जात असलेल्या दिसतात. पण प्रत्यक्षात मध्यभागात या वेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही या ब्रेडबोर्ड वर आवश्यकता असल्यास चार ठिकाणी वेगवेगळा सप्लाय जोडू शकता. काहे ब्रेडबोर्ड वर वरपासून खालपर्यंत सलग पिना असू शकतात. लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा या पॉवर सप्लायच्या सीमेपर्यंत खेचलेल्या असतात. वर दाखवलेल्या ब्रेडबोर्ड वर तुम्हाला या रेषा मध्यभागात वेगळ्या झालेल्या दिसून येतील.\nखालील चित्रात एक मिनी ब्रेडबोर्ड दिसतो. याला पॉवर साठी वेगळे लेन दिलेले नाहीत. याच्या मागील बाजूला एक स्टीकर चिटकावलेले असते, त्यावरील कागद वेगळा केल्यास हा ब्रेड बोर्ड तुम्ही कशावरही चिटकावू शकता. प्रत्येक ब्रेडबोर्ड च्या मागे अशा प्रकारचे स्टीकर दिलेले असते. वरील चित्रात ब्रेडबोर्डची मागील बाजूचे क्लिप्स आपल्याला दिसतात. मी या ब्रेडबोर्ड च्या मागील स्टीकर काढून टाकून त्याला सिंथेटिक ग्लू वापरून पारदर्शक अॅक्रीलिकच्या शीटची चौकोनी पट्टी कापून त्यावर चिटकावले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/ronaldo-118040600005_1.html", "date_download": "2018-04-23T07:36:11Z", "digest": "sha1:V7FVXZCFCFXSDWJV4NICSSWT5U5XSASQ", "length": 12190, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले\nचॅम्पिअन्स लीगदरम्यान रिअल माद्रिद आणि ज्युवेंटस यांच्यातील सामन्यादरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेला जबरदस्त गोल पाहून चाहते भारावले आहेत. त्याची स्तुती करताना चाहते थकत नाहीत. फुटबॉलचे चाहते 'हा आतापर्यंतच्या जबरदस्त गोलपैकी एक आहे' असा दावा करत आहेत. रोनाल्डोने बायसिकल किक मारत हा गोल केला होता. रोनाल्डोच्या या गोलचे कौतुक फक्त त्याचे चाहते नाही तर अनेक दिग्गजही करत आहेत. प्रसारमाध्यांमध्येही या गोलची चर्चा सुरू असून, हा अचंबित करणार गोल होता असे अनेकांनी म्हटले आहे.\nबास्केटबॉलचा दिग्गज खेळाडू लेबॉन जेम्स यानेही रोनाल्डोच्या या गोलचे कौतुक केले आहे. डेली एस्टोरिअनने रोनाल्डोच्या गोलचे कौतुक करताना 'व्हॉट प्लॅनेट डिड यू कम फ्रॉम' म्हणजेच 'कोणत्या ग्रहावरुन आला आहेस' अशी हेडिंग दिली. समाचार पत्रने रोनाल्डोला को 'डी स्टेफानो 2.0'चा किताब देत रिअल माद्रिद 1962 पासून एकदाही ज्युवेंटस विरोधात हारलेली नाही यावर लक्ष केंद्रित केले. 1962 मध्ये रिअल माद्रिदचे खेळाडू अल्फ्रेडो स्टेफानो यांनी सामन्यात एकमात्र गोल करत विजय मिळवून दिला होता. अल्फ्रेडो स्टेफानो यांची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते.\nपण सर्वात वेगळ्या पद्धतीने स्तुती केली आहे ते रोनाल्डोचा माजी सहकारी अल्वारो अ‍ॅर्बेलोआ याने. त्याने म्हटले आहे की, रोनाल्डो आता मंगळ ग्रहावरील लोकांनाही फुटबॉल शिकवू शकतो. जमिनीवर त्याने सर्व प्राप्त केले आहे. जिदानने तर आपल्याला रोनाल्डोने मिळवलेले यश पाहून ईर्ष्या वाटत असल्याचे म्हटले आहे.\nरोनाल्डोच्या मदतीने रिअल माद्रिदने ज्युवेंटसचा 3-0 ने पराभव केला. रोनाल्डोने पहिला गोल तिसर्‍या मिनिटालाच केला होता, यानंतर शेवटच्या मिनिटात त्याने दुसरा गोल केला. या सत्रात त्याचे 14 गोल झाले आहेत. चॅम्पिअन्स लीगध्ये सलग दहा सामन्यात गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला आहे.\nजागतिक मानांकनात अंकिताची भरारी\nमियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी\nपी. व्ही. सिंधूची उपान्त्यपूर्व फेरीत धडक\nमुगुरुजाची दुबई टेनिस चॅम्पिनशीपच उपान्त्य फेरीत धडक\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-election-satara-26420", "date_download": "2018-04-23T07:34:43Z", "digest": "sha1:3K2HCUAEBEAVHOM4L2T2KNCATOTKWIXX", "length": 25354, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal election in satara विविध विकासकामांच्या जोरावर सामोरे जाणार | eSakal", "raw_content": "\nविविध विकासकामांच्या जोरावर सामोरे जाणार\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nआमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, तसेच प्रत्येक गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतीची सत्ता पक्षाच्या ताब्यात आहेत. गावागावांत आणि वाडी-वस्तीवर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.\nआमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, तसेच प्रत्येक गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतीची सत्ता पक्षाच्या ताब्यात आहेत. गावागावांत आणि वाडी-वस्तीवर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.\nआमदार मकरंद पाटील यांचे नेतृत्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मान्य केले आहे. मागील ४० वर्षांच्या तालुक्‍याच्या राजकारणात सुसंस्कृत व विकासाची दृष्टी ठेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी आमदार पाटील यांच्या रूपाने लाभल्याचा सार्थ अभिमान तालुक्‍यातील आबालवृध्दांना आहे.\nराष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी केवळ तालुक्‍यात नव्हे, तर मतदारसंघातील तीनही तालुक्‍यांतील ३५६ गावांत व दुर्गम भागात पोच रस्ते, शिवार रस्ते, प्रमुख राज्यमार्गांची बांधणी करून प्रत्येक गाव व माणूस जोडण्याचा प्रयत्न केला.\nसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तालुक्‍यातील जललक्ष्मी, नागेवाडी कालवे तसेच कवठे-केंजळ योजनांची प्रलंबित कामे मार्गी लावली. सुमारे २० हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली आणले. गावागावांत नळ पाणीपुरवठा योजना, शाळा, ग्रामसचिवालये व समाजमंदिरांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. या विकास कार्यक्रमाच्या ताकदीवरच राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे जाईल.\n- प्रतापराव पवार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने वाई पंचायत समितीवर झेंडा फडकविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्‍यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.\nवाई तालुक्‍यात स्वातंत्र्य काळापासून काँग्रेस विचारांची परंपरा रुजली आहे. प्रत्येक गावात काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्‍यातील प्रत्येक गाव व वाडी-वस्तीवर जाऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. काँग्रेसची परंपरा निर्माण करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सर्वसामान्य जनतेतून येणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याचे पक्षाचे धोरण या निवडणुकीत कटाक्षाने पाळले जाईल. त्यासाठी काम करणारा व निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असे निकष पक्षाने ठरविले आहेत. तालुक्‍यातील सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तालुक्‍यात शेती पाणी आणि बेराजगारीचे प्रश्न गंभीर बनले आहेत.\nसत्तारूढ पक्षाने अपेक्षांची पूर्ती न केल्याने सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. पूर्वीची सुसंस्कृत अशी वाई तालुक्‍याची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. विभागवार व गटनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन इच्छुकांची चाचपणी करून प्रत्येक गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवार निवडण्यात येणार आहेत.\n- रोहिदास पिसाळ, तालुकाध्यक्ष, काँग्रेस\nवाई तालुक्‍यातील सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पूर्वीची सुसंस्कृत अशी वाई तालुक्‍याची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल.\nपरिवर्तनासाठी सर्व पर्याय खुले\nवाई तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून परिवर्तन घडविण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. गेल्या दीड वर्षात प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शेतकरी मेळावा, तिरंगा यात्रा, सुराज्य पर्व रॅली आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून तालुक्‍यात पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहोत. वाई तालुक्‍यातील समस्यांची जाण असून त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,\nत्याचे यशात रुपांतर होईल, अशी खात्री आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने फक्त भाजपच वाई तालुक्‍याच्या विकास व शेतकऱ्यांना स्वयंसिद्ध करू शकते. नुकत्याच पार पडलेल्या वाई पालिकेच्या निवडणुकीतील यशानंतर इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपत प्रवेश करीत असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे.\n- सचिन घाटगे, तालुकाध्यक्ष, भाजप\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्‍यातील सत्ता बदलून आम्ही परिवर्तन घडवून आणणार आहोत. त्यासाठी इतर समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असून त्यांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी ठेवली आहे.\nयुती नाही; स्वबळावर रिंगणात\nशि वसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणाबरोबर युती अथवा आघाडी न करता शिवसेना वाई तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांत सक्षम उमेदवार देऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे.\nराज्यात सध्या भाजप-शिवसेनेची सत्ता असून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेत. तालुक्‍यातील विविध विकासकामे मंजूर झाली असून त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. काही कामे पूर्णत्वाला गेली आहेत. त्याचे उद्‌घाटन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न प्रस्थापित करीत आहेत.\nतालुक्‍यातील ८८ गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाची भूमिका पोचविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर जाऊन बैठका घेण्यात येत आहेत. त्याला स्थानिक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीत तालुक्‍यात मंजूर झालेल्या कामांचा आढावा मांडण्यात येत आहे.\nत्यासाठी उपतालुकाप्रमुख अतुल जाधवराव, नारायण सणस, प्रल्हाद जाधव, श्री. राजपुरे आदी सक्रिय आहेत. शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, संपर्क प्रमुख व उपनेते नितीन बानगुडे-पाटील, सह संपर्कप्रमुख डॉ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते हणमंतराव वाघ, चेतन नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुकांच्या मुलाखती घेऊन प्रत्येक गट व गणातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सक्षम उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.\n- अनिल शेंडे, तालुकाप्रमुख, शिवसेना\nवाई तालुक्‍यातील ८८ गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका नागरिकांपर्यंत पोचविण्यात येत आहे.\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/09/floating-power-plants-in-japan.html", "date_download": "2018-04-23T07:18:44Z", "digest": "sha1:L3TZHNBQ5EZOPOXV3HG7FECFPKI2CAY5", "length": 3074, "nlines": 30, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: जपानमधील पाण्यावर तरंगणारे सोलर पॉवर प्लँट", "raw_content": "\nबुधवार, 9 सितंबर 2015\nजपानमधील पाण्यावर तरंगणारे सोलर पॉवर प्लँट\nजपानमधील दोन कंपन्यांनी जपानमध्ये ह्योगो जिल्ह्यातील कातो शहरामधील निशिहीरा तळ्यामध्ये दोन विशाल तरंगते सोलर पॉवर प्लँट बनवून पूर्ण केले आहेत. हे पॉवर प्लँट मार्च 2015 मध्ये बनवून पूर्ण झाले व ते दर वर्षी अदमासे 3300 MWh विजेची निर्मिती करतील असा अंदाज आहे. हे सोलर पॉवर प्लँट जपानमधील 920 घरांना वर्षभर वीज पुरवठा करू शकतील.\nया सोलर पॉवर प्लँटचा व्हिडीओ सदर कंपनीने प्रकाशित केला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/tejaswini-sawant-wins-gold-and-anjum-bags-silver-in-cwg2018-118041300006_1.html", "date_download": "2018-04-23T07:24:42Z", "digest": "sha1:CI5BX4MVZ5DL4V2NMH2TGO6CSFD6HXVG", "length": 9529, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "CWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी सावंतने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तर भारताच्याच अंजुम मोदगिलने रौप्य पदकाची कमाई केली.\n457.9 गुणांची कमाई करत तेजस्विनीने नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. भारताची नेमबाज अंजुम मोदगिलनेही 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये रौप्यपदकाची कमाई केली. अंजुमने 455.7 गुण पटकावले. तिसऱ्या स्थानावर स्कॉटलंडची नेमबाज होती.\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nराष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी\nCommonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके\nमहिला खेळाडूना शर्ट, ट्राऊजर आणि ब्लेझर असा पेहराव\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/05/mangalsutra/", "date_download": "2018-04-23T07:12:56Z", "digest": "sha1:IS2UW2V2NX6R75UZPMK2VQINZNO6U55Q", "length": 10777, "nlines": 75, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "मंगळसुत्र !!! | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nसाल २००३. नुकताच दहावी झालेलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कामात सकाळी अडकलेलो. दुपारी माश्या मारायच्या. संध्याकाळी मैदानात खेळायला जायंचं. रात्री काही वाचलं तर वाचलं. यापलीकडे फारसं काम नसायचं. याच काळात जेवण बनवायचं शिकलो. घरातल्या कामांमध्ये लक्ष घातलं. याच काळात जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचे खेटे सुरू झाले. ठाणे कलेक्टर ऑफिसपासून ते कल्याणच्या सेतू कार्य़ालयात सर्वत्र आधी बाप दाखव मग कास्ट सर्टिफिकेट घे चे प्रकार सुरू झाले. साधीशी अट होती. पन्नास वर्षे वास्तव्याचं सर्टिफिकेट आण मग देतो कास्ट सर्टिफिकेट. बापाला पाहून मलाच जमाना झाला होता. कुठे असेल काय असेल काही कल्पना नव्हती. बरं कागदपत्रं वगैरे काही असतील याबद्दल माहीत नव्हतं. शिवाय त्याचंच वय ४९ वर्षे. मग पन्नास वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आणायचा तरी कुठून हा प्रश्न सतत सतावत होता. आईला म्हटलं.. नाय मिळाला तर नाय मिळाला तू का टेंशन घेतेस. मला मार्क चांगले पडतील. मी पाहून घेईन. ती हसायची अन् बोलायची तूला सांगितलं तेवढं कर. ती का मागे लागायची हे उशीरा कळालं. सायंस स्ट्रीमची फीच १२ हजार होती. कास्ट क्रायटेरियामुळे ती तीन हजार होणार होती. २००३ साली १२ हजार रुपये खरंच मोठी रक्कम होती. किमान माझ्यासाठी, आईसाठी तरी मोठीच रक्कम होती. ८ बाय ८ च्या खोलीत राहणारे आम्ही दोघं. साहजिकच मोठी रक्कम वाटणारच. तर असो..\nसेतू कार्यालयापासून कलेक्टर कचेरीपर्यंत प्रत्येकानं बाप दाखवायला सांगितला. एकदा असाच ताबा सुटला आणि जोरात ओरडून बोल्लो. मेला तो तोंड वासून तुला द्यायचं असेल तर दे नायतर बंद कर तूझी खिडकी.\nया सगळ्या प्रकरणांनंतर मला त्या लहान वयात सगळ्यात जास्त राग मात्र आईचा यायला लागला होता. जो बाप आपल्या काही कामाचा नाही त्याच्या नावाचं मंगळसुत्र गळ्यात का घालून ठेवलंय हा खडा सवालच केला तीला.. तीनं क्षणभर भांबावून पाहीलं. पण हसली आणि शांत झाली. मी तब्बल तीन दिवस तीला हाच प्रश्न रिपीट करत राहीलो. तीनं उत्तर दिलं नाही. चौथ्या दिवशी मात्र बोलली.. तू मोठा होशील तेव्हा कळेल तूला..\nमी जिद्दीला पेटलो. पुस्तकं चाळू लागलो. मंगळसुत्राचा कुठे काही संदर्भ मिळतोय का तो तपासू लागलो. अशातच अठराव्या खंडात स्त्रीयांचा अवनतीस जबाबदार कोण हे प्रकरण हाताला लागलं.. मग काय शांतपणे एक निबंध लिहीला. आणि आईला वाचून दाखवला. म्हटलं.. हे काळे मणी गुलामाला बांधलं जाणारं वेसण आहे. हा धागा गुलामीचा आहे. तो आता तू काढून टाकला पाहीजे. ही महिलांच्या विरूद्ध आहे. बघ बाबासाहेबच म्हणालेत आता तरी काढ.. (त्या क्षणापर्यंत आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद अशा दोन गोष्टी अस्तित्वात आहेत हे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं.)\nआई… आता मात्र चिंतेत पडली. ती म्हणाली पोरं सायकल मागतात, कपडे मागतात तू हे काय भलतंच खुळ लावलंय रे.. जास्त डोक्यात जावू नकोस नाहीतर तू आहे अन् माझा झाडू.. म्हटलं ठिकाये.. माराला घाबरलो नव्हतो. तो तीस रुपयाचा झाडू परत आणावा लागला असता म्हणून शांत झालो. कळायला मार्गच नव्हता. सतत डोक्यात येत रहायचं. की हिंदूत्वाचा असा काही पगडा बायकांच्या डोक्यावर बसलाय की त्यांना स्वतःची गुलामी सुद्धा कशी मान्य होत नाही. बापावर राग म्हणून नाही तर आता ही प्रथा मोडायची म्हणून तरी तीला ते मंगळसुत्र काढायला लावलंच पाहीजे. मी अनेक मार्ग वापरून पाहीले. पण हतबल राहीलो.\nपण…त्या वयात खरंच कळत नव्हतं. एकटी बाई… कामाला जाते. बाजारात जाते, दवाखान्यात जाते, बँकेत जाते. ती एकटीच जात असते. पण तीच्या मागे वखवखलेल्या नजरा तशाच वेगात धावत असतात. तेवढं कळण्याइतपत नक्कीच वय नव्हतं. कच्चा मटका होतो. चाळीचा परिसर, आजुबाजूचं वातावरण, सततच्या हाणामाऱ्या, पोलिसी रहदाऱ्या आणि बिननवऱ्याची मुलासोबत राहणारी बाई… हे जगणं किती कठीण असतं हे ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून आजवर आईला म्हटलं नाही की ते मंगळसुत्र का नाही काढत. कदाचित त्या क्षणापासूनच माझ्यात मुलगा कमी सेव्हीअर जास्त बळावू लागला असेल. का हा परिस्थितीचा दोष मानावा.. आज माझ्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक पुरूष मित्राची हीच त्यांना स्वतःला न उमगलेली अथवा उमगली असली तरी बोलू न शकलेली कैफियत आहे…\n← हॉस्पीटलमधल्या कविता -1\nआंबेडकर भवन मागील राजकारण… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/games-2018-15-year-old-anish-bhanwala-creates-history-wins-gold-118041300009_1.html", "date_download": "2018-04-23T07:24:27Z", "digest": "sha1:HRWYFO5EIXBU5CYKHTPD7MJ2LC3BQCTX", "length": 9399, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "CWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. 30 गुणांच्या कमाईसह अनिशने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.\nअनिश भानवाला अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्यामुळे अनिश राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 34 वर पोहचली आहे. त्यात 16 सुवर्णपदकांचा समावेश आहे.\nभारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला गोल्डन ब्वॉय\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70719102550/view", "date_download": "2018-04-23T07:19:54Z", "digest": "sha1:C23AGO2GQ2FQCOICMVSBPJXFQFFHSE5U", "length": 18147, "nlines": 149, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रुक्मिणी स्वयंवर - प्रसंग दुसरा", "raw_content": "\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|रुक्मिणीस्वयंवर|\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग दुसरा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\n हा तंव बोलचि अबद्ध वडीलपणें घेतला छंद बुद्धिमंद म्हातारा ॥ १ \nकृष्णासी सोयरिक न ये कामा हें काय कळलें नाहीं तुम्हां हें काय कळलें नाहीं तुम्हां सखा मारिला अहंमामा तो काय आम्हां धड होईल ॥ २ ॥\n अकुळी साचा श्रीकृष्ण ॥ ३ ॥\nमुळींचा नाहीं जन्मपत्र ॥ कवण जाणे कुळ गोत्र कृष्ण नव्हे जी स्वतंत्र कृष्ण नव्हे जी स्वतंत्र भक्तपरतंत्र सदाचा ॥ ४ ॥\n धरितां न धरावें निर्धारीं चोरटा हरी चित्ताचा ॥ ५ ॥\n पळूं शिकला तो तत्त्वतां काळयवनापुढें पळतां झाला रक्षिता मुचुकंद ॥ ६ ॥\nकृष्ण वीर नव्हे गाढा पळाला जरासंधापुढां भेणें समुद्राचिया आगडा-माजी दुर्ग बसविले ॥ ७ ॥\n केवीं सुभटू म्हणावा ॥ ८ ॥\n इतुकेनि वीर केंविं होय ॥ ९ ॥\nकृष्णासी उघड नाहीं वर्तणें सदा संसारीं लपणें त्याचीं मी जाणें विंदाणें लपतीं स्थानें तीं ऎका ॥ १० ॥\n मिषें निद्रेचेनि राहे ॥ ११ ॥\n होय मत्स्य कीं सूकर नातरी पाठी करोनि निबर नातरी पाठी करोनि निबर रूप धरी कमठाचें ॥ १२ ॥\n नरसिंह होऊनि ठेला ॥ १३ ॥\n गळां बांधोनि द्वारासी ॥ १४ ॥\n मजुर जाहले मायेचे ॥ १५ ॥\n रडे ये माय माय सांगूं काय तयाचें ॥ १६ ॥\nथोर मांडिलें सांकडें ॥ तैसें मेळविली माकडें आतांचि पाहा रोकडें गोवळियांपुढें नाचतसे ॥ १७ ॥\n तो स्त्री जाहला मोहिनी सुरां-असुरां ठकवूनी महादेव मोहिला ॥ १८ ॥\n वास केला त्या निवासा त्याचेनि धर्में राहूं कैसा त्याचेनि धर्में राहूं कैसा रविचंद्रासी लागला ॥ १९ ॥\nकृष्णांसी नाहीं रूप गुण न देखॊं एकदेशी स्थान न देखॊं एकदेशी स्थान तयासी कैंचें सिंहासन वृत्तिशून्य वर्ततसे ॥ २० ॥\n तयाचे गांठी कैंचे धन भाजीचे पान खातसे ॥ २१ ॥\n नव्हे स्त्री पुरुष ना नपुंसक पाहतां निश्चयो एक नव्हे निष्टंक निर्धारें ॥ २२ ॥\nजयासी माया दोन पाहीं दोघीं वर्तती दोन ठायी दोघीं वर्तती दोन ठायी एक देही एक विदेही एक देही एक विदेही देवकीही यशोदा ॥ २३ ॥\n धर्माप्रती धांविन्निला ॥ २४ ॥\n तें पद मिरवी निलाजरा ॥ २५ ॥\nतया कृष्णासीं सोयरीक करणें तेंचि आम्हां विटंबवाणे लाजिरवाणे लोकांत ॥ २६ ॥\nतयासी द्यावें जी भावंड तैं आमुचें काळें तोंड तैं आमुचें काळें तोंड या बोलासी म्हणाल पाखंड या बोलासी म्हणाल पाखंड तरी ज्ञातें उदंड तुम्हांपाशी ॥ २७ ॥\nकृष्ण अतीत चहूं वाचा तेथें वाग्निश्चयो घडे कैंचा तेथें वाग्निश्चयो घडे कैंचा शब्दनिश्चयो नव्हे साचा सत्य वाचा हे माझी ॥ २८ ॥\nबोला भाके जो सांपडे तयासी वाग्निश्चयो घडे हें तंव अवघेचि कुडें जाणत वेड का होतां ॥ २९ ॥\n करणे असेल जीवा अंतू तरी कृष्णनाथू वरावा ॥ ३० ॥\n तैसा राया राहें निश्चळ कुळाभिमानी सबळ देहसंबंध मी जाणे ॥ ३१ ॥\nजन्म कर्म कुळ गोत्र उंच नीच वर्ण विचित्र उंच नीच वर्ण विचित्र कर्माचें जें कर्मतंत्र जाणता स्वतंत्र मी एकूं ॥ ३२ ॥\n माझेनि जाण होतसे ॥ ३३ ॥\n सोयरा केवळ तो आम्हां ॥ ३४ ॥\n उचितानुचित विचारा ॥ ३५॥\n शास्त्रें शाब्दिक सोडिलीं ॥ ३६ ॥\n सोयरा आमुचा शिशुपाळ ॥ ३७ ॥\nरुक्मिणी काया मनें वाचा निश्चय केला श्रीकृष्णाचा शिशुपाळासी रुक्मिया ॥ ३८ ॥\n एक नाडी जी शिशुपाळा कृष्ण नेईल भीमकबाळा यासी अवकळा वरील ॥ ३९ ॥\n जैसा सिद्धासी सिद्धिलाभ होता उठे अवचिता अंतराय ॥ ४० ॥\nकवण उपासूं गे देवता कवणकवणा जावे तीर्था कवण नवस नवसूं आतां कृष्णनाथप्राप्तीसी ॥ ४१ ॥\n तैसा बंधु रुक्मिया ॥ ४२ ॥\n विघ्ने जिणोनी जाय वेगीं तैसा प्रयत्‍न कृष्णालागीं करीन स्वांगीं मी देखा ॥ ४३ ॥\n तेथे करूं नये दुजियाचा संचारू वृत्ति करावी तदाकारू धैर्यबळें आपुलेनी ॥ ४४ ॥\n परी साध्य नव्हे तियेसी रडूं निघेल मोहेंसीं मिठी लोभेंसीं घालूनी ॥ ४५ ॥\n मज वेढूनि घेतील ॥ ४६ ॥\nतेणें होईल थोर शब्दू ऎकेल अभिमानिया बंधू सबळ क्रोधू उपजेल ॥ ४७ ॥\n अतिगहन विवेकी ॥ ४८ ॥\n कृष्ण प्राप्तीसी धाडिला पहा हो निजपत्रिका देवोनी ॥ ४९ ॥\n कृष्णासी विनंती पाठविली ॥ ५० ॥\n अनुसंधान भीमकीचें ॥ ५१ ॥\nइति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे द्वितीय: प्रसंग: ॥ २ ॥\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/22/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-23T07:24:06Z", "digest": "sha1:E3ONTBGJRJPBUEVTU3BGUOND4IQ4HYNW", "length": 10908, "nlines": 76, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "लोकलचा गार्ड | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nमोटरमनवर लिहीलेल्या प्रकरणानंतर अनेकांनी मला हा विषय एका डॉक्युमेंटरीचा अथवा शॉर्ट फिल्मचा विषय होऊ शकतो असं सांगितलं. आपण ते करूयात असंही सुचवलं. मोटरमनचं आयुष्य वेगळ्या धाटणीतलं. पण त्याहूनही अलग रंगातलं आयुष्य असतं गार्डचं. लोकल गार्ड नावाची जमात प्रचंड जबरदस्त असते. प्रत्येक प्रवाशाकडून शिव्या खाणारी पण तरीही तितकीच कार्यतत्पर असणारी जमात. गार्ड लोकं थोडेसे एक्स्ट्रोवर्ट असतात. ते भरपूर बोलतात. त्यांची हालचाल प्रचंड एनर्जेटिक असते. ते अनेक विषयांवर भरभरून बोलतात. त्यांना सातत्याने स्वतःला बोलतं ठेवणं गरजेचं असतं. त्याची काही कारणंही आहेत.\nजोपर्यंत लोकल गार्ड हॉर्न वाजवत नाही तोवर सिग्नल असूनसुद्धा मोटरमन गाडी पुढे नेऊ शकत नाही. गार्ड हा पूर्ण लोकलचा गार्ड असतो. प्रवाशांच्या जीवीताची काळजी घेणं हे सर्वस्वी गार्डच्या जबाबदारीचं काम. गार्डचे ड्युटी अवर्स सुद्धा चार तासच. ट्रेनच्या रनिंग टाईमचे चार तास. मुंबईतल्या मुंबईत अनेक लग्न होतात. लग्नाचं वऱ्हाड बसनं घेऊन जाणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. बऱ्याच लग्नांची वऱ्हाडं लोकलने जातात. तेव्हा घरातला मोठा माणूस एक शर्ट पीस, थोडेसे तांदूळ, एखादं नारळ गार्डला भेट देतो. कधी कधी एखादी भेटवस्तू असते. भेट देताना एक विनंतीही असते. अमक्या अमक्या स्टेशनला वऱ्हाड उतरेल जरा गाडी थोडा वेळ जास्त थांबवा. सिग्नल असतानाही जास्त वेळ गाडी थांबवणं सगळ्या लोकलच्या टाईमटेबलवर परिणाम करणारं असतं हे माहीत असूनही तो गाडी मिनिटभर तरी थांबवतो. सगळे उतरलेत का याची खात्री करतो. भेट घेऊन आलेला माणूस जोवर हात करत नाही तोवर गार्ड लोकलला हॉर्न देत नाही. तीच गत गरोदर बाई बाळंतपणासाठी दवाखान्यात भर्ती व्हायला जात असेल तर, एखादा पेशंट व्हील चेअर वरून नेला जात असेल तर गार्ड लोकांची अदृश्य मदत लागतच असते. अनेकदा गाडी सुटते, प्रवाशी मागून पळत येत असतो. तसं मुंबईत प्रत्येक गाडीमागे पळणारे प्रवासी पाहणं ही काही नवीन गोष्ट नाही. काही वेळेस गार्ड अचानक गाडी थांबवतोही तर कधी तसंच त्या पळणाऱ्या जीवाकडे पाहत राहतो. कारण गाडी थांबवणं नियमात बसणारं नसतं. पळून थकलेला प्रवासी लांबूनच दोन तीन जबर शिव्या हासडतो. लोकल गार्ड त्या शिव्याही खाऊन घेतो. पण तो प्रतिकार करत नाही. करूही शकत नाही.\nट्रेन अॅक्सिडेंट होतो, पेंटोग्राफ पडतो, रुळ निसटतो, सिग्नल काम करणं बंद करतो तेव्हा गार्डच्या जिम्म्यावर अख्खी ट्रेन आणि ट्रेनमधले प्रवासी असतात. ट्रेन ठरलेल्या वेळेपेक्षा मिनिटभर जरी लेट झाली तर ती नेमकी कुठे लेट झाली, मोटरमनने नेमक्या कोणत्या क्षेत्रात अनावश्यक स्पीड मेंटेन केला होता पासूनचे सगळे डिटेल्स मेंटन करावे लागतात. सध्या गार्डच्या भरतीत कमालीची कमतरता केलीये सरकारने. नवीन भर्ती अभावानेच आढळून येत आहे. एकाच गार्डला दोन दोन कधी कधी तर तीन शिफ्ट सलग कराव्या लागतात. तरी न थकता ते करतात.\nगार्ड लोकांचं सख्य असतं ते स्टेशनवर हमाली करणाऱ्या हमालांशी. अवजड बोजा लगेजच्या डब्ब्यात भरणाऱ्या ओझे वाहणाऱ्यांशी. ते फक्त हात करतात. पूर्ण सामान आता भरेपर्यंत तो बेल मारत नाही. थातूर मातूर कारण सांगून वेळ टाळून नेतो.\nआपल्या घरांतल्या बाया ज्या क्वचितच प्रवासासाठी बाहेर पडतात त्यांना ट्रेन मध्ये कसं चढावं हे माहीत नसतं. अनेकदा ट्रेनमध्ये चढताना त्या पडतात. दारात शिरायला जागा नसते तरी बळंच दारात उभं राहण्याचा आपण धोका पत्करतो. बऱ्याचदा पडतोही. काही प्रसंगी सरळ खाली घुसून अपंग होतात. मरतात. अपंगांच्या डब्यातले काही घुसखोर चैन खेचायला भाग पाडतात. तेव्हा ट्रेन थांबवावी की थांबवू नये या विवंचनेत गार्डला टाकलं जातं. आपण सामान्य प्रवाशी, आपल्या चुकांवर पांघरूण घालून आपण त्याचं खापर गार्ड वर फोडतो. त्याला केबिनमधून बाहेर खेचतो. त्याच्या आई बहिणींच्या नावाने प्रचंड उद्धार करतो. मारतो, धमकावतो. आपण विसरतो तो या तासाभराच्या प्रवासातला आपला गार्ड असतो. प्रवास करताना आपण जे तिकीट काढतो त्यात सेफ्टी चार्ज आकारलेला असतो .. याचा अर्थ असा नाही की आपण कसेही वागलो तरी आपण सुरक्षित राहू. सुरक्षित प्रवास करणं ही आपली सुद्धी तेवढीच जबाबदारी असते.\nनवा सूर्य कवेत घेताना →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5072587077219590725&title=Godrej%20Launched%20new%20product%20%E2%80%98motion%20chair%E2%80%99&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:46Z", "digest": "sha1:XRQ7UWGZJGCCOCV2VO5EUMO5JZD4MLAZ", "length": 8887, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गोदरेज इंटेरिओतर्फे ‘मोशन चेअर’ हे खास उत्पादन", "raw_content": "\nगोदरेज इंटेरिओतर्फे ‘मोशन चेअर’ हे खास उत्पादन\nपुणे : ‘गोदरेज इंटेरिओ’ भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँडने ‘मोशन चेअर’ हे विशेष उत्पादन दाखल केले आहे. इंटेरिओ विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांच्या हस्ते उत्पादनाचे अनावरण करण्यात आले.\n‘या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या मदतीने या रिटेल ब्रँडचे पुण्यामध्ये आरोग्य व वेलनेस श्रेणीला चालना देण्याचे व त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट आहे.’ इंटेरिओ डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांनी सांगितले.\nते म्हणाले, ‘दशक किंवा त्याहून अधिक काळाशी तुलना करता, आजकाल कामासाठी ऑफिसमध्ये अधिक तास घालवले जातात. कामाच्या ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असताना, ऑफिसला जाणाऱ्यांना बराच वेळ अतिशय अवघडलेल्या स्थितीत बसावे लागते व म्हणूनच अशा व्यक्तींसाठी हे उत्पादन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.’\n‘आरोग्य व वेलनेस उत्पादनांची लोकप्रियता वाढत असल्याने आधुनिक ऑफिस फर्निचरसाठी मागणी वाढली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संधी असल्याने आम्ही आरोग्य व वेलनेस श्रेणीतील फर्निचरच्या उत्पादनामध्ये वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले. गोदरेज इंटेरिओचा एकूण संघटित ऑफिस फर्निचर उद्योगामध्ये सोळा टक्के हिस्सा असून, एकूण उत्पन्नात पुण्यासह पश्चिम बाजाराचे २६ टक्के योगदान आहे. सध्या, महाराष्ट्रातील ऑफिस फर्निचर क्षेत्राचे ब्रँडच्या एकंदर ऑफिस फर्निचर उद्योगाच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये योगदान सात टक्के आहे,’ असेही त्यांनी सांगितले.\n‘आमच्यासाठी पुणे ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इतक्या उत्तम व वाढत्या बाजारात नवे उत्पादन दाखल करण्यास आमची पसंती असते. तसेच, पुण्यातील ऑफिस फर्निचर श्रेणीमध्ये लक्षणीय व परिवर्तनशील ट्रेंड दिसून येत आहेत. ऑफिस फर्निचर या संकल्पनेचा कल सौंदर्याकडून ह्युमन इंजिनीअरिंगकडे वळला आहे आणि पुण्यातील जाणकार ग्राहकांना हे परिवर्तन पसंत पडले आहे’, असेही माथूर यांनी नमूद केले.\nTags: पुणेगोदरेज इंटेरिओमोशन चेअरअनिल माथुरऑफीस फर्निचरPuneGodrej InterioMotion ChairAnil MathurOffice and Wellness Furnitप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/importance-of-navas-115020300006_1.html", "date_download": "2018-04-23T07:22:39Z", "digest": "sha1:VREMKRN3VVQE65SDZUH24LK3JCTMMPQH", "length": 16408, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवस कशासाठी ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाही मिळविणसाठी, काही प्राप्त करणसाठी लोक नवस का करतात देवाला तेच समजत नाही. हाच प्रश्न पडतो. खरंतर परमेश्वराने एवढं\nसुंदर आयुष्य दिलं आहे. जग सुंदर दिलं आहे, त्याचा उपयोग करून जगण्याची संधी दिली आहे तरी काही तरी मागण्यासाठी माणसं\nपरमेश्वराला नवस का करतात नवस करताना ज्यानं दिलं त्यालाच काही तरी देण्याचं आमिष का दाखवतात\nआपण जगत असताना दुसर्‍याचा विचार करून जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद तर मिळेलच त्यापेक्षा आपले आयुष्य सुंदरहोईल. अपेक्षा न ठेवता जगलो तर वेदना होणार नाही. दुसर्‍याला त्रास होणार नाही. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी, समाजसुधारकांनी\nआपल्याला हेच दाखवून दिलं आहे. सांगितलं आहे. शिकवलं आहे. तरीही आपण आपल्या वाटा चुकतो नंतर देवाला मागत सुटतो, दिलं नाही\nतर आमिष दाखवून नवस बोलतो, नवस करतो. हे नवस करताना आपण काय करतो हेच आपल्याला समजत नाही. तरीही लोक आजनवस करताना दिसून येतात. हे नवस केल्यावर तरी आपला हेतू साध्य होतो का आपले स्वप्न पूर्ण होते का आपले स्वप्न पूर्ण होते का सर्वाचे नवस पूर्ण होत\nअसते तर आजचे जगही पूर्ण बदलून गेले असते. पण तसे होऊ शकत नाही. आनंद मिळण्यासाठी, मन:शांती मिळविण्यासाठी समाधान\nमिळण्यासाठी परमेश्वराची पूजा, भक्ती करण्यास विरोध नसावा, हरकत नसावी. ती ज्याला कराविशी वाटते त्याने ती करावी. ती कशी करावीहे ज्याचे त्याने ठरवावे. त्याला नियम किंवा पद्धत ही ज्याची त्याची असते. ती त्याने इतरांवर लादू नये. मार्गदर्शन करावे पण बळजबरी\nनको. त्याने कोण व्हावे त्याने काय करावे हे त्याने ठरवावे. तरीही त्यासाठी चांगले प्रयत्न जरूर हवेत. इच्छाशक्ती ठेवावी. परंतु वाममार्ग\nधरू नये. राजा हरिश्चंद्र, येशूख्रिस्त, गौतम बुद्ध यांच्या गोष्टी वाचल्या तर विचारांना योग्य दिशा मिळते.\nसंत कबीर, संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज या सारख्या संतांच्या शिकवणीचा आपल्याला विसर होता कामा नये.\nआपल्या घरातील सर्वाना यांच्या आठवणी करून सतत त्यांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यांच्या गोष्टींमुळे, शिकवणीमुळे आपले जीवन\nसुंदर होण्यास मदत होईल. जीवन आनंदमय होईल. मग देवाला नवस करण्याचा प्रश्नच येईल कसा ज्याला नवस करतो तो काही जादूगारनाही. नवसाने सर्व काही मिळते असे नाही. तुमच्या आयुष्यात अगोदरच दिलेले असते. पण वेळ आल्यावर मिळते. वेळेच्या आधी आणि\nनशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नसते. हे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. काही मिळविण्यासाठी प्रयत्न करू नये. दुसर्‍याचे अहित करू\nनये. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे. प्रेमाने जग जिंकता येते. तेव्हा नवस करू नयेत, नवसाला काही आधार नाही, हेच खरं आहे.\nमृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो\nराम मंदिर निर्माणासाठी आता आंदोलन नाही\nस्त्रिया केव्हा करतात ऊं, आह, आऊच\nवास्तुनुसार असे असावे 'देवघर'\nश्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी मेडीटेशन सेंटर ची स्थापना\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2014/05/blog-post_17.html", "date_download": "2018-04-23T07:57:40Z", "digest": "sha1:HFLE2H2QKZWAKV3VWBALAIIRWURI7AGC", "length": 30205, "nlines": 239, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: अंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…", "raw_content": "\nअंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…\nअरे, अर्धी चड्डीवाले आले की\n१६ मे २०१४… भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा दिवस. भारतीय जनता पक्ष या दिवशी स्वबळावर सत्तेवर आला. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे पहिल्या निवडणुकीत तीन, तर १९८० साली स्थापन झालेल्या भाजपचे १९८४ मध्ये अवघे दोन खासदार संसदेत पोहोचले होते. त्याच भाजपने १६ मे रोजी स्वबळावर दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न साकार केले आहे.\nभाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल ३३७ जागा मिळाल्या. पैकी भाजपच्या एकट्याच्या जागा आहेत २८३. भगवा रंग अंगावर घेण्यास लाज वाटत नाही, अशा भाजप, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचे जवळपास तीनशेहून अधिक खासदार लोकसभेत पोहोचले. अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना नरेंद्र मोदींना रोखता आले नाही. अखेरीस भाजपचे सरकार सत्तेवर आलेच. आश्चर्य म्हणजे आयुष्यभर अर्धी चड्डी अभिमानाने घालणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार यांच्यासारख्या निष्ठेतील न देखील माहिती नसलेल्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी शेवटी मोदी दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपच्याही किमान निम्म्याहून अधिक खासदारांना ‘अर्धी चड्डी’ घालण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. त्यामुळे भारतीय जनतेने मोठ्या निर्धास्तपणे ‘अर्ध्या चड्डी’च्या हाती देश सोपविला आहे.\nआयुष्यभर ज्यांनी विचार सर्वतोपरी मानले, संघटनेचा आदेश शिरसावंद्य मानला, असे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ही गोष्ट भाजपसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे. भाजपचा हा विजय नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामुळे साकारला आहे, यात वादच नाही. तरीही मला वाटतं, हा विजय भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, स्थापनेपासून आतापर्यंत भाजप आणि संघपरिवारासाठी रक्ताचे पाणी केलेल्या नेत्यांचा-अधिकाऱ्यांचा आणि सामान्य भारतीय जनतेचा आहे.\nजनसंघाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना किती आनंद झाला असता आजचा हा सुवर्णदिन पाहून. ‘एक देश में दोन विधान, दोन निशान, दो प्रधान… नही चलेंगे नही चलेंगे…’ असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन करताना तुरुंगात गेलेल्या श्यामाप्रसाद यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. दीनदयाळ यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडला. दोन्ही मृत्यू नैसर्गिक नव्हतेच कदाचित. ती राजकीय हत्याच असावी. त्या दोन्ही नेत्यांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल.\nया आधी भाजपचे सरकार आले नव्हते का तर आले होते. तब्बल तीनवेळा आले होते. पण त्यावेळी सरकार स्वबळावर नव्हते. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी तीनवेळा भारताचे पंतप्रधान बनले. मात्र, प्रत्येक वेळी सहकारी पक्षांच्या कुबड्या घेऊन. त्याच सहकारी पक्षांनी वेळोवेळी त्यांना बेजार केले. हैराण केले. मात्र, यंदा नरेंद्र मोदी यांनी भाजपला स्वबळावर सत्तेत आणले आहे. त्यामुळेच मुखर्जी-उपाध्याय यांना १६ मेच्या दिवशी मुक्ती मिळाली असेल, असे मानायला हरकत नाही. अर्थात, फक्त मुखर्जी-उपाध्यायच नाही. तर भाजपचे असे कितीतरी नेते होते ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आणि सत्तेचा घास हाता-तोंडाशी आला असताना त्यांचे वय झाले होते.\nके. आर. मलकानी, सुंदरसिंह भंडारी, कृष्णलाल शर्मा, भाई महावीर, मध्य प्रदेशात कुशाभाऊ ठाकरे, महाराष्ट्रात वसंतराव भागवत आणि उत्तमराव पाटील, तमिळनाडूत जना कृष्णमूर्ती, केरळमध्ये ओ. राजगोपाल अशी प्रत्येक राज्यातील भाजप नेत्यांची असंख्य नावे काढता येतील. अर्थातच, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या तिघांच्या उल्लेखाशिवाय भाजपचा इतिहास केवळ अपूर्ण आहे. मात्र, त्यांना त्यांच्या कष्टांचे फळ पुरेसे मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. उत्तर प्रदेशात फिरताना एक उत्तम घोषणा ऐकायला मिळाली, ‘भाजपा की तीन धरोहर… अटल, अडवाणी और मनोहर’. किती योग्य आहे ही घोषणा. संघटनेने आदेश दिला म्हणून पक्षाचे काम करायला लागले आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय निरलस भावनेने काम करीत राहिले. त्या सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती १६ मे रोजी झाली, असे म्हणायला हरकत नाही.\nपण सरकार सत्तेवर आले तरीही अजूनही काही ठिकाणी भाजप शून्यच आहे. तिथे आजही भाजप रुजविण्याचे कार्य सुरूच आहे. अनेक ठिकाणी दगडावर डोके आपटून घेण्यासारखीच परिस्थिती आहे. तरीही कार्यकर्ते तिथं जीव तोडून मेहनत घेत आहेत. हेच पाहा ना. केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ओ. राजगोपाल एकाकी झुंजत आहेत. मुस्लिम-ख्रिश्चन यांची प्रचंड लोकसंख्या आणि काँग्रेस तसेच डाव्या आघाडीमध्ये होणारी हिंदू मतांची विभागणी यामुळे तिथे भाजपला यश मिळणे केवळ अशक्य आहे. तरीही ते लढत आहेत. यंदा तर त्यांचा विजय अवघ्या बारा हजार मतांनी हुकला. जी गोष्ट केरळची तीच तमिळनाडूची. तिथे हिंदू मुन्नानीचे पाँडी राधाकृष्ण अथक मेहनत घेऊन लढत आहेत.\nअर्थात, फक्त भाजपचेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कितीतरी नेते संघ स्थापनेपासून देशभर प्रचारासाठी गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या एका शब्दासाठी दत्तोपंत ठेंगडी उठून केरळमध्ये गेले आणि आज तिथं संघाचे सर्वाधिक काम आहे. गायकीचा अभ्यास सोडून यादवराव जोशी यांनी कर्नाटकात आज बिनतोड काम निर्माण केले आहे. भाऊराव देवरस उत्तर प्रदेशात गेले नि तीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. शिवरामपंत जोगळेकर तमिळनाडूत गेले आणि तिथे संघाचे काम शिखरावर नेले. बाळासाहेब देशपांडे यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी आयुष्य अर्पण केले. उच्चविद्याविभूषित असलेल्या अशोक सिंघल यांनी त्यांचे सारे आयुष्य विश्व हिंदू परिषदेच्या संवर्धनात खर्ची घातले. ही काही पटकन डोळ्यासमोर येणारी नावे असली तरीही अशी असंख्य अगणित नावे.\nअर्थात, भाजपला सत्तेवर आणणे हे काही संघाचे काम नाही. संघ त्यासाठी काम करीतही नाही. मात्र, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, असे लक्षात आल्यानंतर परिवार पूर्णपणे झोकून रणांगणात उतरतो. त्याचाच प्रत्यय आज आला. भाजपप्रमाणेच संघ आणि परिवारातील अशा अनेक असंख्य पदाधिकाऱ्यांच्या कष्टांचे काही प्रमाणात चीज झाले, असे म्हणायला हरकत नाही.\nजनसंघाच्या स्थापनेनंतर किंवा भाजपच्या निर्मितीनंतर अनेकांना माहिती होते, की आपल्याला पडण्यासाठीच उभे रहायचे आहे. भाजपच्या पक्क्या मतदारांनाही माहिती होते, की आपला उमेदवार काही जिंकत नाही. तरीही त्यांनी पडणाऱ्या उमेदवारावर निष्ठेने वर्षानुवर्षे शिक्के मारले. डावीकडे नाव न पाहता उजवीकडे शिक्के मारत राहिले. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि मतदार पक्षाशी एकनिष्ठ राहिले, अशा कोट्यवधी लोकांच्या जीवावरच भाजपला आजचे हे सुगीचे दिवस पहायला मिळाले आहेत.\nआणखी एक गोष्ट म्हणजे सामान्य मतदाराला याचे श्रेय देण्यापासून कोण रोखू शकेल. सामान्य मतदार सर्वाधिक हुशार आणि चतुर आहे. अनेकदा राजकारणी त्याला गृहित धरतात. मात्र, तो आपली ताकद निवडणुकीमध्ये दाखवूनच देतो. भाजपच्या अनेक उमेदवारांचे लाखांच्या फरकाने झालेले विजय हे त्याचेच द्योतक आहे. इतक्या फरकाने उमेदवार जिंकतील, हे खुद्द उमेदवारांनाही आणि राजकीय विश्लेषकांनाही वाटत नव्हते. मात्र, तसे झाले आहे. ते केवळ आणि केवळ मतदारराजाच्या इच्छेमुळे. सत्ताधारी नको आणि मोदीच हवा, या एका आणि एकाच इच्छेमुळे प्रचंड बहुमतांनी त्यांनी भाजपला विजयी केले आहे.\nसर्वात शेवटी म्हणजे भाजपचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता. कोणत्याही हेतूशिवाय तो काम करीत राहिला. ना त्याला दिवसाच्या पाचशे रुपयांच्या आमिषाची हाव होती, ना बिर्याणी-दारूची. ज्याने आयुष्यभर पोस्टर्स चिटकविली, भिंती रंगविल्या, आयुष्यभर स्लिपा वाटल्या नि गमतीने म्हणतात तसं सतरंज्या घातल्या, त्या सामान्य कार्यकर्त्यामुळंच भाजपला आज हे दिवस आले आहेत. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता अशी कामं करायचा. हाच कार्यकर्ता आता फेसबुक, ट्वीटर नि सोशल मीडियावर भाजपचा प्रचार करतो. स्वतःची पदरमोड करून लष्कराच्या भाकऱ्या भाजतो. त्याला पक्षाकडून काहीही अपेक्षा नसते. भाजपच्या ह्याच सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यामुळे नरेंद्र मोदी सत्तेचा सोपान स्वबळावर चढले आहेत.\nमुख्य म्हणजे नरेंद्र मोदीही ही गोष्ट आनंदानं मान्य करतील. पराभव झाला तर सामूहिक जबाबदारी आणि विजयी झालो तर फक्त माझ्यामुळे ही काँग्रेसी परंपरा भाजपमध्ये नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांचे श्रेय मोदीही मान्य करतीलच.\nतेव्हा नरेंद्र मोदी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 1:02 am\nआता ख-याअर्थी हिंदुस्तान हिंदू राष्टृ झाले\nतोडलंस मित्रा...नेहमीप्रमाणेच झणझणीत लेख\nअगदी या विजयानंतर मला सर्व प्रथम शामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाळजींचीच आठवण झाली.\nमस्त… अंगावर रोमांच आणि डोळ्यांत पाणी आणणारा लेख…\nमी काही भाजपा चा कार्यकर्ता नाही तरीसुध्दा यंदा थोडीफार पदरमोड झालीच पण गंमत म्हणजे, तसं कधी जाणवलंच नाही.\nचलो, अभी अच्छे दिन आनेवालें है...\nउत्तम व नेमका आढावा...\nअंधेरा छटा.. सूरज निकला.. कमल खिला... आणि कोणाच्या कुबड्यांशिवाय याचे श्रेय जनसंघाच्या स्थापनेपासून पासून आजवर घेतलेल्या अथक राजकीय व सामाजिक अविरत परिश्रामाचे आणि ध्येयाकडे अखंड वाटचाल करण्याच्या संघटनेच्या शक्तीचे आहे. मिळालेले यश जेवढे नरेंद्र मोदींचे तेवढेच विना मोबदला वेळ, काम, आणि वेळप्रसंगी पैसा सुद्धा संघटनेकरता देणा-या सामान्य कार्यकर्त्याचे आहे.\nव्वा भाजपच्या विजयाचे छान विश्लेषण केलेस. कीप इट अप.सागर गोखले\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…\nआशीर्वाद दे गंगा मय्या...\nमोदी लाटेची लिटमस टेस्ट\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/karni-sena-thretens-dipika-padukon-274450.html", "date_download": "2018-04-23T07:26:41Z", "digest": "sha1:FVERVME3MYOIKOIWIYEVCTYHG443ECT2", "length": 12880, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तर, आम्ही दीपिकाचं नाक कापून टाकू, पद्मावती सिनेमावरून करणी सेनेची नवी धमकी", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n...तर, आम्ही दीपिकाचं नाक कापून टाकू, पद्मावती सिनेमावरून करणी सेनेची नवी धमकी\nसंजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे या सिनेमासंबंधीचे वादही आणखीनच उफाळून येताहेत. अभिनेत्री दीपिका पादूकोणने या सिनेमाचं प्रमोशन केलं तर आम्ही तिचं नाक कापू टाकू, अशी धमकीच श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.\n16 नोव्हेंबर : संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे या सिनेमासंबंधीचे वादही आणखीनच उफाळून येताहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या सिनेमाचं प्रमोशन केलं तर आम्ही तिचं नाक कापू टाकू, अशी धमकीच श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.\nआम्ही कसल्याही परिस्थितीत उत्तरप्रदेशात हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचंही करणी सेनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आलंय. या सिनेमात राणी पद्मावतीला डान्स करताना दाखवल्याने समस्त राजपूत समाजाचा अपमान झाल्याचं लोकेंद्र सिंह यांनी म्हटलंय.\nयेत्या 1 डिसेंबरला पद्मावती सिनेमा सिमेमागृहांमधून प्रदर्शित होतोय. दरम्यान, राजपूत समाजातील वाढती नाराजी लक्षात घेता किमान उत्तरप्रदेशात तरी हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी आदित्यनाथ सरकारने केंद्र सरकारला केलीय. करणी सेनेच्या समर्थकांनी या पद्मावती सिनेमाविरोधात सरकारला रक्ताची चिठ्ठी पाठवून संजय लिला भन्साळीचा निषेध केलाय. म्हणूनच इकडे मुंबईत खबरदारी म्हणून संजय लीला भन्साळीच्या घरासमोरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/28/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T07:09:48Z", "digest": "sha1:4IDXGXIERW5WTWHJGRK54OLF34FNBOOR", "length": 21325, "nlines": 81, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "इस्लाम आणि मी | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nसदर लेखन वाचण्यापूर्वी वाचकाने लक्षात घेण्याजोगी गोष्ट. मी इस्लाम समर्थक नाही. मी मुसलमान विरोधक नाही. मी इस्लामशत्रु नाही परंतू मुस्लिम हितचिंतक जरूर आहे. हे सांगण्यामागचे कारण ही साधेसेच आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर एका बंधूंनी मी अँटी इस्लामिस्ट असल्याची अप्रत्यक्षरित्या टिपणी केली होती. माझा इस्लाम आणि मुसलमानांशी आलेला संबंध हा अशा प्रकारे …\nमी तिसरीत असेपर्यंत मुसलमान म्हणजे नेमके कोण हे नीट ठाऊक नव्हतं. इयत्ता चौथीत प्रवेश केला आणि आपण म्हणजे हिंदू जे चांगले लोक आणि आपले शत्रु म्हणजे मुसलमान अतिशय वाईट लोक. जे लोक दाढी ठेवतात. काळे बुरखे घालतात. दंगली करतात. कत्तली करतात. जुलूम करतात. अन्याय करतात. त्यांना वाचवण्यासाठी शिवाजी राजा हाच आपला एकमेव हिंदू राजा अशा पद्धतीचं शिकवणारे शिक्षक लाभलेले होते. असो वाद नाही. तो काळ होता 95-96 सालचा. आजच्यासारखाच युतीचं सरकार येण्याचा. 92-93 च्या दंगलीची पार्श्वभूमी. 93 चे बाँम्बब्लास्ट. त्यामुळे मुसलमान म्हणजे गुंड-डाकू-अंडरवर्ल्ड हा समज अतिशय खोलवर रुजलेला. तरी त्या वयात आमचं उपद्रव मूल्य अतिशय नगण्य असल्याने फारसा फरक पडला नाही.\n1997 साली झालेला रमाबाई हत्याकांडाचा अमानुष प्रकार आयडेंटीटी क्रायसीस मधून सोडवून गेला. आपण हिंदू नसून मागासवर्गीय आहोत. आपलं स्वतःचं एक जातवास्तव आहे हे अधोरेखित करून गेला. असो. शाळेत कधी मुसलमान मित्र नव्हते. कॉलेजमध्येही एक दोन मुसलमान मित्र होते तर ते ही अतिशय कातडी चोरून राहत. जे काही ऐकून होतो त्यामुळे विशेष कुतूहूल होतं. कल्याणच्या गोविंदवाडीला छोटा पाकिस्तान का म्हणतात मुसलमानांच्या घरी जेवायचं नाही असा अलिखित नियम का म्हणून आहे. हे ठाऊक नव्हतं. ते मांस खातात हे ठाऊक होतं. पण बैलाचं मांस खातात ते आपल्याला निषिद्ध आहे हे ठसवून आजूबाजूवाल्यांकडून सांगितलं जात होतं. आणि या लोकांचेच आमीर खान, शाहरूख खान फेवरिट हिरो होते.\nमाझ्या मामांचे मित्र प्रा. मारूफ बशीर यांच्याशी माझी ओळख झाली ती 2002 साली. मुसलमान माणूस. मुल्ला सारखा पेहराव. पायाच्या घोट्यांपर्यंत ओढून घेतलेला पायजमा. काळा डाग पडलेलं कपाळ, पांढऱ्य कुर्त्यावरचं उंची अत्तर, छानसा चष्मा अन् मेहनतीनं वाढवलेली दाढी. सरांशी भेटलो तेव्हा प्रचंड इंप्रेस झालो. अतिशय जबरदस्त वक्तृत्व शैली असलेला हा माणूस माझ्यावर प्रचंड प्रभाव पाडून गेला. तेव्हा मी मिलिंद प्रश्न वाचत होतो. म्हटलं आता कुराण वाचावयास हवं. सरांकडे डिमांड केली. म्हटलं मला कुराण आणून द्या. मराठी भाषांतर तर असेलच. सरांनी डिमांड पूर्ण केली. कुराण आणून दिलं. लागलीच सात दिवसात ते वाचून पूर्ण केलं. वाचत असताना लक्षात आलं की हे तर भाषांतर आहे. अजूनही लोकांनी याचं भाषांतर केलेलं असेलच. म्हणून कुराणच्या एक नव्हे तर तब्बल सहा संस्करण वाचून काढले. त्यातली आयतं तपासून पाहीली. त्यातल्या अनेक आयतांवर सरांशी, त्यांचे सहकारी आरिफ उस्मानी, आमीन मोईनतुल्ले, सिया काबीर आणि अन्य अभ्यासकांशी चर्चा केली. खरं तर मला कुराण फारसं काही पटलेलं नव्हतं. एकेश्वरवाद हा न पटणारा कंसेप्ट. इस्लाममध्ये मूर्तीपुजा अमान्य आहे. पण इतर मूर्तीपुजकांना प्रबोधनाऐवजी तुच्छतेने लेखण्याचा जो काही प्रकार इस्लामवाद्यांकडून केला जातो तो ही अमान्य असल्याचे सांगितले. इस्लाममध्ये महिलांना बुरख्यांची सक्ती आहे. वाळवंटी प्रदेशात पुरूष पांढऱ्या कपड्यात तर स्त्रिया काळ्या बुरख्यात ही अमानवीय गोष्ट आहे. हा मुद्दा उपस्थित केला. शिवाय इस्लाममध्ये डफ वगळला तर इतर वाद्य हराम का आहेत दारू हराम आहे, सुअर हराम आहे पण सुका नषा का हराम नाही. असे कैक प्रश्न विचारले. तर आता वेळ होती उत्तराची… वर उल्लेखलेल्या नावांनी उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. पण एक गोष्ट क्लिअर कट सांगितली की, अल्ला-कुराण यांपेक्षा आम्हाला मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक जवळचा आहे. त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मुलं आम्हाला मदत करतील का दारू हराम आहे, सुअर हराम आहे पण सुका नषा का हराम नाही. असे कैक प्रश्न विचारले. तर आता वेळ होती उत्तराची… वर उल्लेखलेल्या नावांनी उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. पण एक गोष्ट क्लिअर कट सांगितली की, अल्ला-कुराण यांपेक्षा आम्हाला मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक जवळचा आहे. त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मुलं आम्हाला मदत करतील का मी सरळ संमती दर्शवली.\nत्यानंतर अनेक चांगल्या वाईट गोष्टींशी परिचय झाला. मुस्लिम परिसरांकडे असलेलं शासनाचं दूर्लक्ष, पाण्याची कमतरता, ते राहत असलेल्या परिसरात सातत्याने उभा असणारा पोलिसांचा ताफा, स्त्रियांना झालेले दंतक्षय रोग, विद्यार्थ्यांचं सातवी-आठवी नंतर वाढलेलं ड्रॉपआऊटचं प्रमाण, जॉबचा बॅकलॉग, विविध बँकांकडून असलेलं ब्लॅकलिस्टचं लोढणं, तरूण मुलांमध्ये वाढलेलं व्यसनाचं प्रमाण यासारख्या अनेक गोष्टी पाहून मी सून्न झालो होतो. आजवर ज्या पद्धतीचं चित्र आपल्यासमोर उभं केलं गेलं होतं त्यापेक्षा अधिक भयानक पद्धतीचं आयुष्य जगणाऱ्या या समुहावर ही अट्रोसिटी का म्हणून लादली जात आहे… या प्रश्नांचं उत्तर नव्हतं. नंतर तीनेक करियर फेस्टचं आयोजन झालं. त्यात हजारो मुलांपर्यंत पोहोचता आलं. कधी डॉ. भालचंद्रे मुणगेकर तर कधी डॉ. नरेंद्र जाधव यांच्यामार्फत निधी आणि जागा मिळवल्या गेल्या. माझ्या संपर्कात असलेले केतन वैद्य सारखे अनेक मित्र या कामी धावून आले. मी त्या कामात थोडासा सहभाग दाखवू शकलो हाच काय तो माझा रोल. पण ह्या करियर फेस्ट आढळून आलेली अजून एक भयंकर गोष्ट ती अशी…\nराज्यात कुठेही दंगली होवोत, मोहल्ल्यातील तरणी पोरं पोलिस धरून नेतात. पंधरा वीस दिवसांनी आणून सोडतात. आणल्यावर पोरं किमान महिना दोन महिने उठायच्या लायकीची राहत नाही. शाळेत असतील तर शाळेतून, कॉलेजात असतील तर कॉलेजातून हाकलून दिली जातात. काही पोरं परत येतात तर काही अजूनही परतलेली नाहीत. ती कधी परततील याची आसही आई बापांनी सोडून दिलेली आहे. या मुद्द्यावर तत्कालीन गृहमंत्र्यांना अनेकदा पत्रं लिहीली, निवेदनं दिली, शिष्टमंडळं नेली. दरवेळेस दालनात बसवून माघारी धाडण्यात आलं. कोण कोणत्या गुन्ह्याखाली आत आहे याचा अजून पत्ता नाही. असो. हे त्यांचं समाजवास्तव आता त्यांनीही अक्सेप्ट केलंय. त्यामुळे आता दार-उल-इस्लाम आणि दार-ऊल-हरब वर बोलण्यास मन धजावत नाही. आपण भारताचे नागरिक म्हणून त्यांना इक्वल दर्जा दिलेला नाही. शेख-पठाण तेवढे वर आलेले. अजलाफ-कासार सारख्या समुहांना तर तिथं मागासवर्गीयांसारखंच आयुष्य.\nमुस्लिम कट्टर आहेत. आहेतच. ते चूक आहे. असंवैधानिक आहे. पण त्यांची कट्टरता कुणी जोपासली हा सुद्धा प्रश्न आहे. मुस्लिम शिवसेनेत जाणं पसंत करतात. कारण त्यांना भाजपापासून संरक्षण पाहीजे असतं म्हणून. मुसलमानांना धर्मप्रसारापेक्षा प्रबोधनाची गरज अधिक आहे. कुराणापेक्षा आंतरराष्ट्रीय शिक्षणाची गरज अधिक आहे. आणि हे काम जे करतायेत त्यांच्याविरोधात फतवे काढणारे देखील मुसलमानच आहेत. यात शंका नाही. सगळेच मुस्लिम गाई ओरबाडून खात नाही. कत्तलखान्यात चामडं कमावण्यासाठी बैल कापला जातो. त्या चामड्यावर बाटा सारख्या कंपन्या पैसा कमावतात ज्या उच्चवर्णीय हिंदूंच्या मालकीच्या आहेत. त्यानंतर उरणारं मांस विकलं जातं. बीफ खाणं हे जगभरात कॉमन आहे. फक्त भारतात त्याला धर्म आडवा येतो. सगळेच मुसलमान रोज मांस खात नाहीत. त्यांच्यात शाकाहाराचा अंतर्भाव अधिक आहे. सगळेच मुसलमान पाच वेळेचा नमाज पडत नाहीत. पण पाच वेळा कर्णकर्कश आवाजात अझान देऊन नमाज पडणारे अन् महाआरत्या करणारे यात कोणताही फरक नाही. असो…\nमोहल्ला कमीटीत काम करताना आजवर अनेक कडू – गोड अनूभव आले. अमर हबीब सरांना त्या काळच्या रिपब्लिकन नेत्यानं म्हटलं होतं.. “नामांतराच्या लढ्यात याचं काय काम” मलाही अनेकांनी विचारलं इसका इधर क्या काम तिरकी नजर टाकली की परत तो प्रश्न येत नव्हता. गेल्या कैक महिन्यात तो आला नाही. ऊर्दू इंस्टीट्यूट मध्ये आजही मी सहज वावरू शकतो. तिथंच गुलजार साहेबांशी भेट झाली होती. मीनाकुमारी आणि तीच्या कवितांवर त्यांचं भाष्य ऐकलं होतं. अत्तराचा शौक इथंच जडला. अगदी लांबूनही कोणतं अत्तर, किती दिवस मुरवलेलं सहज सांगू शकलो. मिठाईचे पदार्थ किती कसे याबद्दल शिकलो. असो..\nस्टँटहर्स्ट रोडला असलेल्या ऊर्दू इंस्टिट्यूट मध्ये फारूख शेख अधून मधून यायचे. कॉमन मॅन चा हिरो असलेला माणूस आतून अतिशय संवेदनशील. त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथूनच मला दावत-ए-इस्लाम चं आवतण आलं होतं. ते विनम्रतेने नाकारलं. नाकारल्याचं कारण विचारलं तर सहज सांगून गेलो. धर्माचं आणि माझं पटत नाही. माझं लोकांशी पटतं. धर्माचं आवरण काढून टाका अगर नका.. तुम्ही लोकं आहात.. माझं नातं तुमच्याशी आहे. शोषणाच्या धाग्याशी आहे. इस्लामचं आणि माझं काही नातं नाही. माझं नातं बुद्धाशी आहे. बौद्ध असण्याशी नाही. फारूख शेख मागे उभे होते. ऐकत होते. जवळ आले. डोक्यावर हाथ फिरवला. स्माईल दिली आणि निघून गेले.\nकधी लिहीणार नव्हतो. कारण हा फारच पर्सनल प्रसंग आहे. यात एक चूक तर एक बरोबर आहे. अशा स्थितीचं वर्णन करणं नैतिकतेला पटलेलं नव्हतं. पण लिहावं लागलं. लोकांना गैरसमज असतात स्वतःबद्दलही आणि इतरांबद्दलही. ते वाढण्याआधीच वेळीच शमवलेले बरे.\nहाच लेख फेसबुकवर सर्व प्रतिक्रियांसहित वाचण्यासाठी ..\nबुद्धाचरण हेच नास्तिकत्व →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_5652.html", "date_download": "2018-04-23T07:25:19Z", "digest": "sha1:K4QTYAFHA4UUBSXRBHWHK6I7ULJ2UOF3", "length": 3581, "nlines": 48, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: शिवाजी महाराज आरती...", "raw_content": "\nजयदेव जयदेव जय जय शिवराया \nया या अनन्य शरणा आर्यां ताराया \nआर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला\nआला आला सावध हो भूपाला\nसद् गदिता भूमाता दे तुज हाकेला\nकरुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला\nश्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी\nदशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी\nती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता\nतुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता\nत्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो\nपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो\nसाधु परित्राणाया दुष्कृती नाशाया\nभगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३\nऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला\nकरुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला\nदेशास्तव शिवनेरी घेई देहाला\nदेशास्तव रायगडी ठेवी देहाला\nदेशस्वातंत्र्याचा दाता जो झाला\nबोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४\nबोला शिवाजी महाराज की ... जय \n- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/03/marble-lines-game-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:36:16Z", "digest": "sha1:OPJTRMPGISXR3IHZFSFJIKOMENDTLBVK", "length": 3325, "nlines": 31, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मार्बल लाइन्स गेम - मराठी मध्ये", "raw_content": "\nशनिवार, 7 मार्च 2015\nमार्बल लाइन्स गेम - मराठी मध्ये\nमार्बल लाइन्स हा खेळ वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. या खेळामध्ये रंगीबेरंगी गोट्यांची एक रंग तुम्हाला सरकत असलेली दिसते. मध्यभागी एक तोफ असते, माउसचे बटन दाबून या तोफेने तुम्ही एक गोती या रांगेमध्ये फेकू शकता. नेम धरण्यासाठी माउस पॉइंटरचा वापर करावा. एकाच रंगाच्या दोन पेक्षा अधिक गोट्यांना त्याच रंगाच्या गोटीचा नेम लागल्यास त्या गोट्या नाहीश्या होतात. अशा रीतीने ठराविक\nवेळेमध्ये सर्व गोट्या नाहीश्या केल्यास एक लेवल पूर्ण होतो. हा खेळ आपण खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.\nहा खेळ आपण खालील लिंक वर क्लिक करून खेळू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:49:42Z", "digest": "sha1:E24JCZIRGN33WBZPZH3ISYZ6BQQWLUCT", "length": 4914, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जगदीश शरण वर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजगदीश शरण वर्मा (१८ जानेवारी, इ.स. १९३३ - हयात ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते २५ मार्च १९९७ पासुन १८ जानेवारी १९९८ या कालावधीत सरन्यायाधीश होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा\nइ.स. १९३३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०१४ रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2018/03/kodu-game-lab-tutorials-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:07:06Z", "digest": "sha1:7V4MTM7BTG2IB4RPRG7YZN46HGXS5XOS", "length": 3553, "nlines": 32, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Kodu Game Lab Tutorials in Marathi", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत आहे. या व्हिडिओजमध्ये मी कोडू बद्दल जे काही सांगेन त्याची फाईल .kodu2 एक्सटेंशनवाली मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल करत आहे. ही एक जिप फाईल आहे, याला डाउनलोड करून अनजिप करा आणि आपल्या कॉम्प्युटर वर सेव्ह करा.\nजर तुमच्या कॉम्प्युटर वर कोडू गेम लॅॅब इंस्टाल केलेला असेल तर डाउनलोड केलेल्या .kodu2 फाईल वर डबल क्लिक करून तुम्ही तो ट्युटोरिअल डायरेक्टली प्ले करू शकता.\nजर तुम्ही अजून कोडू गेम लॅॅब इंस्टाल केलेला नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.\nमाझ्या सर्व कोडू गेम लॅॅब ट्युटोरिअल्सची जिप फाईल तुम्ही येथून डाउनलोड करू शकता Download Kodu Tutorials\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4799392201641528162&title=Royal%20Enfield%20Launches%20'Thunderbird-X'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:49Z", "digest": "sha1:RJBD2IFY5URU6UYHPA2GM4U6XZPWQ6QI", "length": 11326, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रॉयल एन्फिल्ड’तर्फे ‘थंडरबर्ड एक्स’ दाखल", "raw_content": "\n‘रॉयल एन्फिल्ड’तर्फे ‘थंडरबर्ड एक्स’ दाखल\nमुंबई : ‘रॉयल एन्फिल्ड’तर्फे एक नवीन, खास पद्धतीने डिझाईन केलेली ‘थंडरबर्ड एक्स’ बाइक बाजारात आली आहे. खास कल्पनाशक्ती वापरून केलेले आजच्या युगाला साजेसे डिझाईन, काळ्या रंगाचा दिमाख आणि इतर आकर्षक रंगांचा चॉइस अशी प्रलोभने घेऊन ही बाइक दाखल झाली आहे. थंडरबर्ड ५००एक्ससाठी गेटअवे ऑरेंज आणि ड्रिफ्टर ब्लू, तर थंडरबर्ड ३५०एक्ससाठी व्हिमजिकल व्हाईट आणि रोव्हिंग रेड या खास रंगात ती उपलब्ध आहे.\n२००२मध्ये आगमन झालेल्या ‘थंडरबर्ड’ने तिच्या कालानुरूप बदलत्या डिझाईन्स आणि स्टाईल्समुळे गेली पंधरा वर्षे युवा पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हीच प्रेरणा साजरी करण्यासाठी आणि शहरी तरुणांना त्यांच्यातील गुणांना बाहेर काढण्यास वाव देण्यासाठी आलेली थंडरबर्ड एक्स म्हणजे थंडरबर्डला दिलेला एक ठळक नवा ‘टि्वस्ट’ आहे आणि ‘कस्टम कुल’ असण्याची एक नवी संकल्पना आहे.\n‘थंडरबर्ड एक्स’ची घोषणा करताना रॉयल एन्फिल्डचे अध्यक्ष रुद्रतेज (रूडी) सिंग म्हणाले, ‘थंडरबर्डच्या घराण्याचा मानमरातब ‘थंडरबर्ड एक्स’ ही बाईक वाढवणार आहे. आमचे रायडर्स गेली वर्षानुवर्षे रॉयल एन्फिल्ड आणि थंडरबर्डचा नवनवा अनुभव घेत आले आहेत. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही एक जास्त स्टायलिश आणि जास्त बेधडक पण तरीही जास्त आकर्षक असे मॉडेल घेऊन आलो आहोत. या मॉडेलमध्ये आणखी नवनवीन बदल घडतील आणि येणाऱ्या पिढ्या यांच्या प्रेमात पडत राहतील, अशी आमची खात्री आहे. ‘थंडरबर्ड’ आणि ‘थंडरबर्ड एक्स’ ही दोन्ही रूपे शहरातल्या रस्त्यांना एक नवा दिमाख देतील आणि हायवेवर राज्य करत राहतील. टीबीएक्समुळे तरुणाईला तिचे स्वतंत्र अस्तित्त्व अधिक निर्भयपणे आणि दिमाखात मिरता येईल.’\nया नव्या बाइकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना बिझिनेस हेड शाजी कोशी म्हणाले, ‘मध्यम आकाराच्या बाइक्समध्ये ‘थंडरबर्ड’ एक नवा उत्साह घेऊन येईल आणि ‘रॉयल एन्फिल्ड’च्या परिवारात नवनवीन ग्राहकांची भर पडेल. ‘थंडरबर्ड एक्स’ भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमधील रॉयल एन्फिल्ड डीलर्सकडे आणि शोरूम्समध्ये उपलब्ध असतील. थंडरबर्ड ५००एक्सची किंमत एक लाख ९८ हजार ८९८ (एक्स शोरूम दिल्ली) आणि थंडरबर्ड ३५०एक्सची किंमत एक लाख ५६ हजार ८४९ (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे.’\nथंडरबर्ड एक्स ही बाईक नव्या युगाच्या रायडरच्या स्वभावाचा, गरजांचा आणि आवडीनिवडीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. दणकट आणि तरीही सुंदर अशी काळ्या रंगातली रचना आणि तिला पूरक अशी आकर्षक रंगसंगती, ठळकपणे उठून दिसणाऱ्या टॅन्क्स इत्यादी वैशिष्ट्यांमुळे थंडरबर्ड एक्स भारतातल्या रस्त्यांवर राज्य करण्यास सिद्ध आहे.\nरॉयल एन्फिल्डच्या इतिहासात पहिल्यांदाच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्सचा वापर या बाईकमध्ये झाला आहे, ज्यामुळे एक वेगळाच डौल साधला जातो. गनस्लिंगर सीट, नवे ग्रॅब रेल्स आणि थोडा लहान केलेला रियर मडगार्ड यांच्यामुळे एक वेगळाच आणि स्वच्छ साधासरळ लूक येतो. काळ्या रंगातली रचना ही सायलेन्सर, फ्रंट फोर्क्स, साईड कव्हर्स, हेडलँप्स कव्हर, इंडिकेटर्स आणि ग्रॅब रेल्सपुरती मर्यादित आहे.\nTags: MumbaiRoyal EnfieldThunderbird-XRudratej SinghShaji Koshiरुद्रतेज सिंगशाजी कोशीमुंबईरॉयल एन्फिल्डथंडरबर्ड एक्सप्रेस रिलीज\nरॉयल एनफिल्डतर्फे हिमालयन स्लीट सादर लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bill-gates-admird-akshay-kumars-toilet-ek-premkatha-film-277516.html", "date_download": "2018-04-23T07:42:22Z", "digest": "sha1:HHKNCVAGN5SDGWHUDRMT55STUP6UJ37T", "length": 11481, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिल गेट्सनं केलं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चं कौतुक", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबिल गेट्सनं केलं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चं कौतुक\nअक्षय कुमारसाठी 2017 हे वर्ष एकदम राॅकिंग ठरलंय. 'रुस्तम'साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्सनं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा' सिनेमाची तारीफ केलीय.\n20 डिसेंबर : अक्षय कुमारसाठी 2017 हे वर्ष एकदम राॅकिंग ठरलंय. 'रुस्तम'साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्सनं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा' सिनेमाची तारीफ केलीय.\nबिल गेट्स यांनी 2017मध्ये प्रभावित केलेल्या गोष्टींचा उल्लेख केलाय. त्यात त्यांनी 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चा उल्लेख केलाय. त्यांनी म्हटलंय, ' टाॅयलेट एक प्रेमकथा बाॅलिवूडचा सिनेमा आहे. तो एका नवविवाहित जोडप्याची कथा सांगतो आणि त्यासोबत भारतातली शौचालयाची समस्या दर्शवतो.'\nबिल गेट्सनं 'द एक्सप्रेस ट्रिब्युन' या मासिकातला आपला लेख ट्विट करत टाॅयलेटचा उल्लेख केलाय. यात सिनेमासंबंधीच माहिती आहे.\nअक्षय कुमारचा 'टाॅयलेट एक प्रेमकथा' पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाशी जोडलेला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिनेमानं 216 कोटींची कमाई केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Akshay Kumarbill gatestoilet ek premkathaअक्षय कुमारटाॅयलेट एक प्रेमकथाबिल गेट्स\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\n'मेड इन इंडिया' मिलिंद सोमण अाज करतोय लग्न\nकाय आहे शाहीद कपूरच्या आनंदाचं गुपित\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kopardi-final-hearing-is-on-29th-nov-274891.html", "date_download": "2018-04-23T07:42:38Z", "digest": "sha1:FH2YJPQDEXIVBYMRSXATJHG5C4M7XESF", "length": 13417, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा\nविशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू माडंतील. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला\nअहमदनगर,22 नोव्हेंबर : कोपर्डी खून आणि बलात्कार खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. आपल्या युक्तिवादात निकम म्हणाले, 'हा दुर्मिळ खटला आहे. शांत डोक्याने नियोजित खून केलेला आहे.' त्यांनी खुनासंदर्भातील 13 मुद्दे सांगत सर्व घटनेचा क्रम सांगितला. आणि तिघांनाही मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केलीय.\nकाल संतोष भवाळचे वकील गैरहजर होते. त्यांचा युक्तिवाद झाल्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू मांडली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना शनिवारी दोषी करार दिलाय. 13 जुलै रोजी नगर जिल्ह्यात कोपर्डीत एका अल्पवयीम मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी नगर सत्र न्यायालय काय निकाल देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nकोपर्डी प्रकरण: आतापर्यंतचा युक्तिवाद\n- दोषी नंबर एक - जितेंद्र शिंदे\n- जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण\n- मी तिला मारलं नाही, शिंदेचा कोर्टात दावा\n- फाशीऐवजी जन्मठेप किंवा त्याहून कमी शिक्षेचा विचार करा - शिंदे\n- दोषी नंबर तीन - नितीन भैलुमे\n- दोषी नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण\n- मी निर्दोष आहे - नितीन भैलुमे\n- दोषीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही\n- तो 26 वर्षांचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य\n- त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून\n- त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_5551.html", "date_download": "2018-04-23T07:25:58Z", "digest": "sha1:UEP5FK2GFLW5U4HKWZCZKYWJB3PS46SP", "length": 6904, "nlines": 43, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: अण्णाजी दत्तो", "raw_content": "\nअण्णाजी दत्तो : मुलुखदार कोकण प्रांत\nप्रतापगडावरील अफझलखानच्या मृतुनंतर १८ दिवसातच पन्हाळा जी आदिलशाहीची राजधानी मानली जाते ती अण्णाजी दत्तो नी काबीज केली तो दिवस होता\nअण्णाजी पहिल्यांदा \"वाकनीस\" म्हणून स्वराज्याच्या राज्य कारभारात रुजू झाले ते १६६१ साली.नंतर १६६२ साली त्यांना सुरनीस पदावर नेमण्यात आले.\n१६७३ मध्ये,अण्णाजी आणि कोंडाजी फार्झंद यांनी पन्हाळा जिंकला.हा एक उत्तम असा व्यवस्थित आखणी केलेला डाव होता पन्हाळ गडाच्या किल्लेदाराला हल्ल्याची\nजराही चाहूल न लागू देता कोंडाजीने गडाची सर्व दारे आपल्या ताब्यात घेतली.अण्णाजी हे कोंडाजीच्या एश्र्याची वाट बघत होते.जसा इशारा कोन्दाजीने केला तसे\nअण्णाजी आत शिरले आणि गड काबीज केला.\n१६७४ साली अन्नाजींनी फोंडा किल्ला घेण्याचा अपयशी प्रयत्न देखील केला किल्लेदार मोहम्मद खानच्या लढवय्ये पणामुळे हा किल्ला अन्नाजींना घेता आला नही\nपरंतु १६७५ मध्ये महाराजांनी स्वताः फोंडा किल्ल्याची मोहीम फत्ते केली तेव्हा देखील अन्नोजी महाराजांसोबत होते\n१६७४ मध्ये जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला. तेव्हा अण्णाजींना कोकण परगण्याची जवाबदारी सोपविण्यात आली\n१६७७ साली दक्षिण दिग्विजयास निघालेल्या महाराजांसोबत अण्णाजी देखील होते\nअसे अण्णाजी दत्तो शिवाजी महाराजांच्या काळातील एक अत्यंत विश्वासू ,आज्ञाधारक आणि महत्वाचे व्यक्ती होते अण्णाजी हे शिवाजी महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्वाचे सदस्य होते.\nशिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.\nयाच मूळे अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराजांचे कधी पटलेच नही इतकाच काय तर शिवाजी\nमहाराजांविरुद्ध रचलेल्या कारस्थानात (विष देण्यास) अण्णाजी दत्तो आणि इतर काही मंत्री एकत्र होते\nआणि अन्नाजींनी महाराजासाहेबांना (शिवाजींना) विष देण्याचा आळ शंभू महाराजांवर घेतला इतकेच काय\nतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाई यांना भिंतीत चुणून मारण्याचा खोटा आरोप देखील या अण्णाजी मुळे\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6273-facebook-will-banned-facebook-banned-fake-accounts-videos", "date_download": "2018-04-23T07:47:46Z", "digest": "sha1:FECWKKQAJILAMBC32HBG3OAY6BFK7Q2B", "length": 5360, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आता फेसबुकवरील फेक फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता फेसबुकवरील फेक फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही\nजय महाराष्ट न्यूज, मुंबई\nफेसबुकवरील बऱ्याचशा युजर्सनी फेसबुकवर फेक न्यूजचा सुळसुळाट असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत फेसबुकनं आता फेक फोटो आणि व्हिडिओंची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय.\nफोटो आणि व्हिडिओंच्या पडताळणीची सुरुवात बुधवारपासून फ्रान्स मध्ये करण्यात येणार आहे.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://anilmadake.com/blog/", "date_download": "2018-04-23T07:36:17Z", "digest": "sha1:SLND44WXEUMKERWTOMOEE5QXAB54LOIV", "length": 6754, "nlines": 67, "source_domain": "anilmadake.com", "title": "Blog – Dr. Anil Madake", "raw_content": "\nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \n हा एक शब्द उच्चारताच त्याची अनेक रूपे आपल्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागतात. ‘संकट येतंय ‘ असे म्हटले तरी नको असणारे अनेक विचार आपल्या मनात येतात. जीवन जगायचे म्हटल्यानंतर संकटे ही येणारच. जीवनात जसे सुख मिळते, आनंद मिळतो, तसे दु:ख आणि संकटेसुद्धा येणारच. मात्र संकट आले की, मन घाबरून जाते; काही सुचत नाही; कशाकशात…\n”डॉक्टर, असं सर्टिफिकेट तुम्ही देऊच कसं शकता ” ”कोणतं सर्टिफिकेट ” ” माझ्या बहिणीचं सर्टिफिकेट.” ” हे बघा ,तुमच्या बहिणीचं नाव सांगा, त्यांचा केसपेपर दाखवा, कार्ड दाखवा … असं काहीतरी निश्चित सांगितलंत तर मग माझ्या काहीतरी लक्षात येईल ” समोर बसलेल्या तिशीच्या तरुणानं त्याच्या बहिणीचे ,जी माझी पेशंट होती, तिचे केसपेपर माझ्यासमोर ठेवले. त्यातील मराठीत…\nतीसेक वर्षापूर्वी,जेव्हा so called इडियट बाॅक्स म्हणजे टी. व्ही. ने घरात प्रवेश केला नव्हता, तेव्हा सिनेमासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडायचे. त्यावेळी मोठ्या पडद्यावरील हिरोंना जसा प्रचंड ‘भाव’ होता, तसाच भाव हास्य अभिनेत्यांना होता. मराठी सिनेमात तर मध्यंतरी विनोदी चित्रपटांची लाटच आली होती. मराठीतल्या अनेक विनोदवीरांनी मराठी प्रेक्षकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले. आजही दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांच्या…\nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \nसाधारण दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट. वेळ सकाळी सहाची. गजर वाजण्याऐवजी फोनची रिंग वाजली. आय.सी.यू.मधून फोन होता. “ सर ईमर्जन्सी ॲडमिशन आहे. श्री.साबळे नावाचे आपले जुने पेशंट आलेत.……” “आलोच ” असे म्हणून लगबगीने मी निघालो. आयसीयूत पोहचेपर्यंत श्री.साबळेंचा वैद्यकीय इतिहास झर्रकन माझ्या डोळ्यासमोर आला. सांगलीपासून वीस-बावीस किलोमीटर अंतरावरच्या गावात राहणारे श्री. साबळे हे पेशाने वकील. वय…\n“डॉक्टर, मला ब्लडप्रेशरचा त्रास गेल्या पाच वर्षापासून आहे. शुगरचा त्रास सहा वर्षे आहे आणि आजपर्यंत सात डॉक्टर झाले, पण समाधान वाटत नाही. दम लागतो , डोक्यात मुंग्या येतात, चक्कर येते …..” मी त्यांना विचारतो, “गेल्या सहा वर्षातील शुगरचे रिपोर्ट कुठयत ब्लड प्रेशर रेकॉर्ड, कार्डिओग्राम, औषधाच्या चिठ्ठया हे सारं आणलंय का ब्लड प्रेशर रेकॉर्ड, कार्डिओग्राम, औषधाच्या चिठ्ठया हे सारं आणलंय का \nतुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-23T07:46:25Z", "digest": "sha1:SOQUZLDKFTB5BCPZKLRFMOVQCOQFVNVN", "length": 9357, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वागीश पंडिताराध्य शिवाचार्य - विकिपीडिया", "raw_content": "\n(वागिश पंडिताराध्य शिवाचार्य या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवागीश पंडिताराध्य शिवाचार्य हे लिंगायत संप्रदायातील एक संत होते.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१२ रोजी ०१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5525233068478664408&title=Plastic%20free%20City%20Campaign&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:52:23Z", "digest": "sha1:PROFTYMQSPQGDCW2CGI3BTTMZGGPV3HA", "length": 6121, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी उपक्रम", "raw_content": "\nपुणे : एका प्लास्टिकच्या वस्तूचे विघटन होण्यासाठी जवळपास पाचशे वर्षांचा कालावधी लागतो, हे जाणून नगरसेविका मंजुषा नागपुरे पुणे शहर ‘प्लॅस्टिकमुक्त’ करण्यासाठी प्रकर्षाने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी विविध उपक्रमही राबवले आहेत.\nशहर प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या स्वप्नपुर्तीची सुरुवात त्यांनी आपल्या प्रभागापासून केली आहे. प्रभागातील दोन हजार घरांपर्यंत कापडी पिशवी पोहोचविण्याच्या कामाची सुरुवात, त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली.\n‘प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला एक कापडी पिशवी मोफत देऊन, लवकरच प्लॅस्टिक मुक्त प्रभागाचे स्वप्न साकार केले जाईल. या कापडी पिशवीचा वापर करून नागरिकांनीही हिरीरीने या उपक्रमात सामील व्हावे,’ असे आवाहन मंजुषा नागपुरे यांनी केले आहे.\nTags: PuneManjusha NagpurePlastic free Cityपुणेमंजुषा नागपुरेप्लॅस्टिकमुक्त शहर उपक्रमप्रेस रिलीज\nविकासकामांचे उद्घाटन लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-23T07:51:03Z", "digest": "sha1:WQMXNZWYPZQKR6M5Q5L7KIYG4HCDKZ2X", "length": 4764, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८०४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T07:42:05Z", "digest": "sha1:LVSVCD6GHMTU2DRQUQYQAZO73AXGMW2R", "length": 32758, "nlines": 382, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेरूळची लेणी - विकिपीडिया", "raw_content": "\n(वेरूळ लेणी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nहा लेख वेरूळ लेणी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वेरूळ.\nकैलाशनाथ मंदिराच्या गुहेत खडकाच्या सर्वात वरून पाहिलेले दृश्य\nऔरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nयुनेस्को जागतिक वारसा स्थान\n१९८३ साली घोषित (7th session)\nवेरूळची लेणी (Ellora Caves) ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणी क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणी क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणी क्र. ३० - ३४) लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेणीला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.[२][३]\n४ बौद्ध लेणी समूह\n५ जैन लेणी समूह\n६ हे सुद्धा पहा\nपाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झालेली आहे.[४] या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे.[५] इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे.[६] कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.[७]\nहा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती.[८]\n१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.\nभव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे.[९] या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.[१०]\nशिव-पार्वती आणि रावण यांचे शिल्प\nया लेणींमधील कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. ‘आधी कळस, मग पाया’ ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. हे लेणे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. कैलासावर शिव-पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे अशा शिल्पाच्या येथील अंकनामुले या लेण्याला \"कैलास\" लेणे असे म्हटले जाते. पुरातत्त्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक कै.म.के.ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदविले आहे की या मंदिराचा महत्वाचा भाग कृष्ण (पहिला) या राजा[११]च्या काळात पूर्ण झाला असावा.आणि गोत्झ या अभ्यासकाने नोंदविल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे.\nदक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे.पटडक्क्ल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापय शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो.पण असे असले तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही.[१२]\nया लेणी समूहात विहार,प्रार्थनागृहे,बौद्ध भिक्षूंची निवासस्थाने,स्वयंपाकघर, अशी रचना दिसते. गौतम बुद्धाची शिल्पे,बोधिसत्व मूर्ती, यांची शिल्पे येथे प्रामुख्याने पहायला मिळतात.[१३] प्रार्थनागृह असलेले १० क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्षु यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पहायला मिळते.[१४]\nजैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृती असावी असे वाटते. ही लेणी एक मजलीच असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.[१५]\nमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे\nलेणे क्र. १० स्तूपातील बुद्धमूर्ती\nलेणे क्र. ११ मधील बुद्ध शिल्प\nलेणे क्र. २९ शिव पार्वती - रावण शिल्प\n↑ \"स्थापत्यकलेतील आश्चर्य\". Loksatta (mr-IN मजकूर). 2017-10-20. 2018-03-31 रोजी पाहिले.\n↑ \"एलोरा की गुफ़ाएं - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर\". bharatdiscovery.org (hi मजकूर). 2018-03-31 रोजी पाहिले.\n↑ \"वेरुळ लेणी : भूलोकीचा स्वर्ग\". Loksatta (mr-IN मजकूर). 2014-06-28. 2018-03-31 रोजी पाहिले.\nअजिंठा लेणी • वेरूळची लेणी • औरंगाबाद लेणी • पितळखोरे लेणी • घटोत्कच लेणी\nअंबा-अंबिका लेणी • भीमाशंकर लेणी • कार्ले लेणी • लेण्याद्री • घोरावाडी लेणी • तुळजा लेणी • नाणेघाट • बेडसे लेणी • भाजे लेणी • भूत लेणी • शिरवळ लेणी • शिवनेरी लेणी\nअगाशिव लेणी (कराड लेणी) • नांदगिरी लेणी • पाटेश्वर लेणी • वाई लेणी\nकान्हेरी लेणी • घारापुरी लेणी • मंडपेश्वर लेणी • महाकाली लेणी • मागाठाणे लेणी • जोगेश्वरी लेणी\nकुडा लेणी • कोंडाणा लेणी • गांधारपाले लेणी • ठाणाळे लेणी • नाडसूर लेणी • नेणावली लेणी • कांब्रे लेणी\nजुनागढ बौद्ध लेणी समूह\nअगाशिव लेणी (जखीणवाडी लेणी)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआग्रा किल्ला • अजिंठा लेणी • सांचीचा स्तूप • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • छत्रपती शिवाजी टर्मिनस • वेल्हा गोवा • घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • वेरूळची लेणी • फत्तेपूर सिक्री • चोल राजांची मंदिरे • हंपी • महाबलिपुरम • पट्टदकल • हुमायूनची कबर • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • केवलदेव राष्ट्रीय उद्यान • खजुराहो • महाबोधी विहार • मानस राष्ट्रीय उद्यान • भारतामधील पर्वतीय रेल्वे • कालका−सिमला रेल्वे • दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे) • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • सह्याद्री पर्वतरांग • कुतुब मिनार • लाल किल्ला • भीमबेटका • कोणार्क सूर्य मंदीर • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • ताजमहाल • जंतर मंतर •\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०१८ रोजी १८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2014/11/vibrance-in-photo-editing-in-Pixlr-express-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:42:29Z", "digest": "sha1:CANG4CIVSAD2QVSSHLPLMGNSGZT3BZNS", "length": 3514, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: पिक्स्लर एक्सप्रेसमध्ये व्हायब्रंस इफेक्ट", "raw_content": "\nरविवार, 23 नवंबर 2014\nपिक्स्लर एक्सप्रेसमध्ये व्हायब्रंस इफेक्ट\nआपण पिक्स्लर एक्स्प्रेस मध्ये व्हायब्रंस इफेक्टबद्दल माहिती घेऊ. पिक्स्लर एक्स्प्रेस हे एक स्मार्टफोनसाठीचे फ्री अॅप आहे, जर तुम्ही ते इंस्टाल केले नसेल तर त्याबद्दल माहिती तुम्हाला या लिंक वर मिळू शकते. व्हायब्रंस मेनू निवडल्यास फोटो हा व्हायब्रंसच्या एडीट मोड मध्ये उघडतो.\nयावेळी तुम्हाला एक स्लाईडर दिसतो. याला डावीकडे किंवा उजवीकडे सरकावून व्हायब्रंस कमी किंवा जास्त करता येतो.\nव्हायब्रंस (-50) केल्यानंतरचे चित्र\nव्हायब्रंस (50) केल्यानंतरचे चित्र\nतर व्हायब्रंस इफेक्टचा परिणाम फोटोवर कसा होतो ते आपण प्रत्यक्ष पहिले.\nमागील पोस्ट : स्मार्टफोनवर फोटोमध्ये आर्टिस्टिक इफेक्ट्स\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mydreamfarming.blogspot.com/2013/05/blog-post_5451.html", "date_download": "2018-04-23T07:49:42Z", "digest": "sha1:CYYK2RQDQRPJ2P2TZAWB2AFC7FQO5TAJ", "length": 13749, "nlines": 138, "source_domain": "mydreamfarming.blogspot.com", "title": "स्वप्न शेतीचे ..........................: घटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी करा लसीकरण", "raw_content": "\nमित्रांनो या ब्लोग वर मी जी माहिती टाकली आहे ती माहीती पुस्तकातून,विविध वेब साईट व माझी स्वतः ची माहिती एकत्र करून सर्व माहिती टाकतो यासाठी सर्व श्रेय फक्त मलाच नाही अनेक लेखाचे लेखकाना जाते.यातून माझ्या बळीराजाला याचा उपयोग झाला तर माझा ब्लोग चालू करण्याचा हेतू पूर्ण झाला असे मला वाटेल .\nघटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी करा लसीकरण\nजनावरांना घटसर्प, फऱ्या हे रोग प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला आढळतात. या रोगांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जनावरांना वेळीच लसीकरणाची आवश्‍यकता असते.\nघटसर्प : पावसाळ्यात होणारा हा रोग हवामानातील तीव्र बदलांमुळे किंवा लांबच्या प्रवासाअंती येणाऱ्या त्रासामुळे, उद्‌भवतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण हे अधिक असते. यामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबविण्यात येते. सर्वच वयोगटातील जनावरांमध्ये हे लसीकरण करण्यात येते. हे लसीकरण दरवर्षी पावसाळ्याआधी मे किंवा जून महिन्यात घेण्यात येते. सातत्याने घटसर्प हा रोग आढळणाऱ्या भागात हे लसीकरण वर्षात दोन वेळेस घेण्यात येते.\n3) फऱ्या - हा रोग मोठी जनावरे आणि शेळ्या-मेंढ्यांनादेखील होतो. सहा ते 24 महिन्यांची चांगल्या वाढीतील लहान जनावरे या रोगाने आजारी पडतात. फऱ्या हा रोग साधारणतः पावसाळ्यात आढळतो. जनावरांमध्ये प्राणघातक असणाऱ्या या रोगापासून बचावाकरिता या रोगांवरील प्रतिबंधक लस ही पावसाळा सुरू होण्याआधी देण्यात येते. या रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी ही लस सर्व वयोगटातील जनावरांना देण्यात येते. प्रथम लसीकरणानंतर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर दरवर्षी या प्रकारे ही लस देण्यात येते.\nकाळपुळी : हा जनावरांतील अत्यंत घातक रोग आहे. या रोगासाठी लसीकरण हे फेब्रुवारी ते मे महिन्यात पावसाळ्याआधी घेण्यात येते. कारण साधारणतः पावसाळ्याच्या सुरवातीस या रोगांची लागण होते. सर्व वयोगटांतील जनावरांना ही लस देण्यात येते व दरवर्षी याच कालावधीत ही लस पुन्हा देण्यात येते.\n2) गोचीड ज्वर - विदेश आणि संकरित जनावरांमध्ये महत्त्वाचा असा हा रोग साधारणतः उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान होतो. जनावरांवर असणाऱ्या गोचिडांमुळे हा रोग पसरतो. गोचीड नियंत्रणासोबतच या रोगावरील प्रतिबंधात्मक लस ही हा रोग प्रामुख्याने आढळणाऱ्या भागात देण्यात येते. सर्व वयोगटांतील जनावरांना दरवर्षी ही लस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात देण्यात येते.\nलसीकरण करताना... * लसीकरण शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे.\n* लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांमध्ये करण्यात येते.\n* लसीची मात्रा आणि लस देण्याची पद्धती ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठरवलेलीच वापरावी.\n* शक्‍यतो एका ठिकाणच्या जनावरांचे लसीकरण हे एकाच दिवशी करावे.\n* गाभण जनावरांत लसीकरण करू नये.\nक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा\nगो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nमुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई\nदूध उत्पादनावर परिणाम करणारे घटक\nघटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी करा लसीकरण\nशेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या..\nतपासून घ्या बियाण्यांची उगवण क्षमता\nकेशर आंब्यांच्या सुगंधाने समृद्धीचा दरवळ\nआधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची झाली फायद्याची\nओळखा चांगल्या प्रतीचे बियाणे\nअशा आहेत हळदीच्या वाढीच्या अवस्था\nयोग्य कांदा साठवणुकीतून मिळवा \"मार्केट'\nजांभळापासून पेये बनविण्याची पद्धत\nहिरवळीची पिके वाढवितात जलधारण क्षमता\nजैविक खताच्या वापरासाठी करा योग्य पद्धतीचा वापर -\nविविध जैविक खतांची करून घेऊ या ओळख\nहिरवळीच्या खतातून सुधारा जमिनीची सुपीकता\nतीळ लागवडीविषयी माहिती द्यावी\nनागकेशर झाडाबाबत माहिती द्यावी\nवनशेतीचे नियोजन कसे करावे\nसाग रोपांची लागवड कशी करावी\nमानवाप्रमाणेच प्राण्यांनाही विविध प्रकारचे आजार सं...\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nदुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची क...\nप्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षणासाठी महत्त्वाच्या स...\nशेतीला दिली अर्धबंदिस्त शेळीपालनाची जोड....\nशेतीला उद्योग मानले फुलांचे नंदनवन केले\nसुधारित तंत्राने पैसा आला हाती.....\nजरबेरा फुलशेतीतून दुणावला आत्मविश्‍वास\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\n\"पॉट कल्चर' तंत्रामधून जरबेरा शेती केली आधुनिक -\nगुणवत्तापूर्ण दूध उत्पादन हेच नेदरलॅंडचे ध्येय...\nगाईंच्या पैदासवाढीतून केला दुग्घ व्यवसाय फायदेशीर\nआधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले\nह्या blog वर टाकलेल्या post ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग आहे अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार\nमाझे मित्र मनोज पंडित\nझिरो बजेट नैसर्गिक शेती (5)\nशाश्‍वत शेतीच्या वाटा (5)\nशेती पुरक व्यवसाय (6)\nसेंद्रीय शेतीचा आणखी एक पुरावा... ......... (12)\nस्वप्नांना देऊ नवी दिशा (12)\nइस्राईलमधील सघन आंबा लागवड\nशेडनेट तंत्रातील गाढा अनुभव असलेले विठ्ठल भोसले\nघन पद्धतीने आंबा लागवड\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nआडसाली लागवडीसाठी उसाच्या सुधारित जाती\nअशा आहेत मत्स्य व्यवसायातील संधी\nजगभरात फुले विकणारे हॉलंडचे \"फ्लोरा मार्केट'\nशशिकांत पवारांची यशस्वी डाळिंब शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/04/blog-post_06.html", "date_download": "2018-04-23T07:29:40Z", "digest": "sha1:DJXSS3NEMZWW6KEHMRQBZ7Q3S7GH5KZ3", "length": 15078, "nlines": 104, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nविराट व पांडव यांनी त्रिगर्त राजाचा पूर्ण पराभव केला व ते दुसरे दिवशी सकाळी राजधानीला परतले. मात्र सकाळीच कौरवांचा उत्तरेकडून हल्ला आला तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुमारवयाच्या राजपुत्र उत्तराला जावे लागले. त्याचे सारथ्य करण्यासाठी बृहन्नडावेषातील अर्जुन द्रौपदीच्या आग्रहावरून गेला. अर्जुन व द्रौपदी दोघानाही माहीत होते की कौरवांपुढे उत्तराचा मुळीच निभाव लागणार नाही व अर्जुनालाच लढावे लागणार आहे व तो लगेचच ओळखला जाईल. दोघानीहि त्याची पर्वा केली नाही. सौरमानाने तेरा वर्षे आज सकाळीच पुरी झालेली आहेत अशी त्यांची खात्री असली पाहिजे. मग कौरवांचा समाचार घेण्याची संधि अर्जुन कशाला सोडील अपेक्षेप्रमाणेच उत्तराची जागा अर्जुनाला घ्यावी लागली व जरी तो बृहन्नडा वेषांत होता तरी कौरवांनी त्याला लगेचच ओळखले. दुर्योधनाने ताबडतोब सांगून टाकले की हा अर्जुन ओळखला गेला आहे व अद्न्यातवासाची मुदत पुरी झालेली नाही. तेव्हा त्यांना राज्य देण्याचा प्रष्नच उद्भवत नाही, त्यानी पुन्हा बारा वर्षे वनात जावे. (विराटपर्व अ. १ श्लोक १-७).\nअर्जुनाला ओळखून भीष्म द्रोण व इतर कौरववीरहि चकित झाले. द्रोण व दुर्योधन यांनी विचारल्यावरून यावेळी भीष्माने प्रथमच सौरवर्षाचा विचार करून अधिकमासांचे गणित मांडले. त्यांनी म्हटले की बारा चांद्रमासांचे चांद्रवर्ष व सौरवर्ष यांतील फरकामुळे पांच चांद्रवर्षांमध्ये दोन अधिकमास धरावे लागतात (५८ + २ = ६०). या हिशेबाने तेरा चांद्र्वर्षांचे वर (१५६ चांद्रमासांचे वर) पांच महिने व बारा रात्री एवढा अधिक काळ मोजावा लागेल. द्यूताच्या दिवशीच्या संध्याकाळ्पासून आज सकाळपर्यंत हा काळ पुरा झाला आहे भीष्माने बारा दिवस न म्हणतां बारा रात्री असे कां म्हटले भीष्माने बारा दिवस न म्हणतां बारा रात्री असे कां म्हटले कारण वनवास द्यूत संपल्याबरोबर संध्याकाळी लगेच सुरू झाला व ती रात्र व कालची रात्र देखील विचारात घेऊन बारा रात्री पुऱ्या झाल्या होत्या व अद्न्यातवास सौरमानाने जेमतेम पुरा झाला होता कारण वनवास द्यूत संपल्याबरोबर संध्याकाळी लगेच सुरू झाला व ती रात्र व कालची रात्र देखील विचारात घेऊन बारा रात्री पुऱ्या झाल्या होत्या व अद्न्यातवास सौरमानाने जेमतेम पुरा झाला होता दुर्योधनाने हे गणित साफ धुडकावून लावले व मी पांडवांना राज्य मुळीच देणार नाही असे साफ सांगितले. भीष्म, द्रोण वा इतर कुणीहि यावर काही मतप्रदर्शन केले नाही.\nसौरवर्ष व चांद्रवर्ष यांतील फरक जुळवून घेण्यासाठी भीष्माने सांगितलेली व सध्या प्रचलित असलेली पद्धति यांत थोडा फरक आहे. साधारणपणे दरेक चांद्रमासामध्ये सूर्य कोणत्यातरी दिवशी एका राशीतून पुढील राशीत प्रवेश करतो. त्या राशिनामावरून त्या महिन्याचे नाव ठरते. मात्र ज्या महिन्यामध्ये असे राशिसंक्रमण होत नाही तो महिना बिननावाचा, अधिक महिना होतो. साधारणपणे दर २८-२९ चांद्रमासांनंतर असा अधिक महिना येतो. महाभारतकाळी आपल्याकडे राशी नव्हत्या. नक्षत्रे होती. आप्ली महिन्यांची नावे नक्षत्रांवर आहेत. राशी पुष्कळ मागाहून, वराहमिहिराच्या काळी आल्या. सूर्याच्या भ्रमणमार्गाचे बारा समान भाग म्हणजे राशि. सूक्ष्म वेधाशिवाय राशिसंक्रमण निश्चित करणे पूर्वी शक्य नव्हते त्यामुळे आताची पद्धतहि शक्य नव्हती. राशि ग्रीकांकडून आल्या असे म्हणतात. आपली व परदेशीयांची राशिनामेहि त्यामुळे एकच आहेत. पूर्वी ५८ महिन्यांनंतर महिने व ऋतु यांचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाई व मग दोन महिने एकदम अधिक घेऊन ते पुन्हा जुळवले जात होते (एकेक ऋतु दोन महिन्यांचा असतो) असा तर्क करणे सयुक्तिक वाटते. वनवास-अद्न्यातवासाच्या तेरा वर्षांच्या काळात १५६ चांद्र्मासांचेवर २ अधिक महिने तीन वेळा आले असले पाहिजेत. दोनच वेळां आले असते तर तेरा चांद्रवर्षे सौरवर्षांपेक्षा लवकर संपली असती व काही प्रष्नच उभा राहिला नसता पांडवांना सहा अधिक महिने मोजायचे होते. कीचकाचा वध करावा लागला नसता तर युधिष्ठिराने तसेच केले असते पांडवांना सहा अधिक महिने मोजायचे होते. कीचकाचा वध करावा लागला नसता तर युधिष्ठिराने तसेच केले असते शेवटचे दोन अघिक महिने पूर्वीच येऊन गेलेले असते तर इलाज नव्हता. पण त्रिगर्त-कौरवांच्या आक्रमणामुळे उघडकीला येण्याची पाळी आली. विराटाची बाजू घेणे भागच होते कारण त्याने वर्षभर आश्रय दिला होता. यावेळी बहुधा सहावा अधिकमास चालू होता. त्यामुळे तेरा सौरवर्षे सकाळी पुरी झाली आणि अर्जुन खुशाल प्रगट झाला शेवटचे दोन अघिक महिने पूर्वीच येऊन गेलेले असते तर इलाज नव्हता. पण त्रिगर्त-कौरवांच्या आक्रमणामुळे उघडकीला येण्याची पाळी आली. विराटाची बाजू घेणे भागच होते कारण त्याने वर्षभर आश्रय दिला होता. यावेळी बहुधा सहावा अधिकमास चालू होता. त्यामुळे तेरा सौरवर्षे सकाळी पुरी झाली आणि अर्जुन खुशाल प्रगट झाला मात्र पांच महिने-बारा रात्री व सहा महिने यांतील फरक, १८-१९ दिवस कमी पडले हे नक्की\nअतिसुंदर, आज प्रथमच तुमचे लेख वाचनात आले, आणि तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने मी थक्क झालो हे सांगणे न लगे. असेच लिहित राहावे, माझ्याकडे वाचनासाठी बरेच लेख आहेत अजून, मात्र मी ते लवकरच संपवेन हे ही तितकेच खरे \nलिहित राहावे आम्ही वाट पाहत राहूच \nपांडव विवाह -भाग ७\nपांडव विवाह - भाग ६\nपांडव विवाह - भाग ५\nपांडव विवाह - भाग ४\nपांडव विवाह - भाग ३\nपांडव विवाह - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2011_08_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:42:11Z", "digest": "sha1:JHMNWWPRURJ6JSR6NVRYGAY2MO3Y5EQG", "length": 10684, "nlines": 82, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: August 2011", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारताबाबत काही गैरसमजुती भाग ६\n’सौभद्र’ हे मराठीतील एक गाजलेले व सदा लोकप्रिय नाटक आहे. अजूनहि कधीतरी त्याचे प्रयोग होतात. नाटकाची अन त्यातील पदांची मोहिनी अजून कायम आहे. मात्र या नाटकामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ज्याला महाभारतात काही आधार नाही\nनाटकातील कथानकाप्रमाणे अर्जुन-सुभद्रा यांचे बालवयापासून परस्पर प्रेम होते, अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला असताना बलराम सुभद्रा दुर्योधनाला द्यायचे ठरवतो, सुभद्रा हवालदिल होते, अर्जुनाचा ठावठिकाणा नसल्यामुळे कृष्णालाहि काय करावे सुचत नाही. पण मग अर्जुन तीर्थयात्रेनिमित्तने भटकत द्वारकेच्या जवळ आल्याचे कृष्णाला कळते व मग अनेक गमतीचे बेत रचून अखेर कृष्ण सुभद्र-अर्जुनाचा विवाह घडवून आणतो नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही मात्र महाभारतात असे काही नाही\nमहाभारताप्रमाणे अर्जुन सुभद्रा यांचे बालवयापासून काही ’रहस्य’ नव्हते. कधी गाठभेट झाल्याचेहि उल्लेख नाहीत. पांडव कृष्ण-बलराम यांची प्रथम प्रत्यक्ष भेट द्रौपदीच्य़ा स्वयंवर-मंडपात झालेली वर्णिली आहे. पांच पांडवांचे द्रौपदीशी विवाह झाले, मग त्यानी खांडवप्रस्थ वसवून तेथे राज्य करण्यास सुरवात केली. अर्जुनाने युधिष्ठिर-द्रौपदी याचा एकांतभंग केला म्हणून पांडवांनी स्वत:च केलेल्या नियमाप्रमाणे त्याला तीर्थयात्रेला जावे लागले. (माझ्या मते, ‘स्वयंवराचा पण मी जिंकला, मात्र द्रौपदी पाचांची पत्नी झाली आतां युधिष्ठिर, भीम यांच्या नंतर ज्येष्ठता क्रमाने ती माझ्या वाट्याला येणार कधी’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही’ कृष्णाने म्हटले ‘अरे ही माझी सावत्र बहिण सुभद्रा’\nअर्जुनाचे मन सुभद्रेवर गेलेले ओळखून कृष्णाने विचारले की ‘ही तुला आवडली आहे काय’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा तू हिला संधी पाहून पळवून ने. क्षत्रियाना मुलगी पळवून नेऊन केलेला ‘राक्षस विवाह’ शास्त्रसंमत आहे.’\nमग योग्य संधी पाहून अर्जुनाने सुभद्रेला रथात घालून पळवून नेले सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय तेव्हा झाले आहे ते चांगलेच आहे. दोघाना बोलावून आणून सन्मानाने त्यांचा विवाह करून द्यावा आणि यादव-पांडवांचे सख्य साधावे.’ हे सर्वांना पटले व तसेच झाले. या सर्व कथेत दुर्योधनाचे नाव कुठेच आलेले नाहीं.\nतेव्हा सौभद्र नाटक छानच आहे. पण महाभारताबद्दल तो एक मोठाच गैरसमज\nमहाभारताबाबत काही गैरसमजुती भाग ६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/show-time-with-vidya-balan-257806.html", "date_download": "2018-04-23T07:21:09Z", "digest": "sha1:DTBQNGYJR2MGXI354KJMKHNIPPBZA6MQ", "length": 8521, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शो टाइम : बेगम जान आणि विद्या बालन...", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nशो टाइम : बेगम जान आणि विद्या बालन...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\n'युती व्हावी ही आमची इच्छा'\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6198-mumbai-temple", "date_download": "2018-04-23T07:35:30Z", "digest": "sha1:VFNK3AMU4F6W2D4D4ENLYZTJEQHLL5RO", "length": 6294, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देवाच्या नावावर भक्तांची फसवणूक - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेवाच्या नावावर भक्तांची फसवणूक\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआपल्या महाराष्ट्रातील देवस्थान आपली, तुमची माझी श्रद्धा स्थान आहेत. या श्रद्धा स्थानांच जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळांवर आहे. पण करोडो भक्तांच श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे.\nपश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 3067 मंदिरांचा कारभार हाती असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देखील याला अपवाद नाही. माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून हिंदू जन जागृती समितीने हे आरोप केलेत. कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही पण देवाच्या पायाशी बसून भाविकांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार असेल तर ते योग्य नाही.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bapat-supremacy-hook-40847", "date_download": "2018-04-23T07:38:31Z", "digest": "sha1:DHY37UKI56DJKEOBTFABWUGLSOMQ54HG", "length": 14777, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "bapat supremacy hook बापट यांच्या वर्चस्वाला वेसण | eSakal", "raw_content": "\nबापट यांच्या वर्चस्वाला वेसण\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nपुणे - स्वीकृत सदस्यत्त्वासाठी उमेदवार निवडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुण्यातील वर्चस्वाला वेसण घातल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडीमुळे महापालिका सभागृहातील भाजपचे चित्र आता पालटण्याची शक्‍यता आहे.\nपुणे - स्वीकृत सदस्यत्त्वासाठी उमेदवार निवडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुण्यातील वर्चस्वाला वेसण घातल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडीमुळे महापालिका सभागृहातील भाजपचे चित्र आता पालटण्याची शक्‍यता आहे.\nस्वीकृतसाठी भाजपने गोपाळ चिंतल, रघू गौडा आणि गणेश बिडकर यांना संधी दिली. चिंतल यांच्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गौडा यांच्यासाठी आमदार माधुरी मिसाळ आणि बिडकर यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते. आमदार मिसाळ आणि मेधा कुलकर्णी यांनीही बिडकर यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पालकमंत्री बापट यांच्याकडून गणेश घोष, प्रमोद कोंढरे, उज्ज्वल केसकर आदींसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी एकालाही संधी मिळाली नाही. ‘महापालिकेतील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृतसाठी संधी देणार नाही’, अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जाहीर केली होती. त्यामुळे शहराने शिफारस करताना बिडकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे प्रदेश भाजपकडून नाव कळवितानाही बिडकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. गणेश घोष का गणेश बिडकर, याबाबत प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झाल्याचा युक्तिवाद भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला. पर्वती विधानसभा मतदारसंघातून मिसाळ यांनी २७ पैकी २३ नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे त्यांची शिफारस पक्षाने ग्राह्य धरली.\nमहापालिकेच्या निवडणुकीत बापट यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. त्यातच बिडकर यांचा पराभव झाला. त्यामागे शहरातील नेत्यांचा हात असल्याचा आरोप बिडकर समर्थकांकडून करण्यात आला होता. ‘महापालिकेवर वर्चस्व निर्माण करण्याचा बापट यांचा प्रयत्न रोखून धरण्यासाठी बिडकर यांना उमेदवारी देण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऐनवेळी दिला’, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात होती.\nबिडकर यांच्या सभागृहातील आगमनामुळे महापालिकेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेते यांच्याशिवाय पर्यायी सत्ताकेंद्र निर्माण झाले आहे, असेही काही जणांचे म्हणणे आहे.\nमहापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येऊनही विरोधी पक्ष प्रभावशाली ठरत असल्याचे दिसत होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी बिडकर यांची निवड केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे, मात्र महापालिका निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांना बसवून त्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा बापट यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता. असे असले तरी स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत तो प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nगेला आठवडाभर प्रचंड उकडत होतं. तापमानानं चाळीस अंशांचा भोज्जा शिवला होता. ऊन अगदी ‘मी, मी’ म्हणत होतं. लोकांना उन्हानं नको नको केलं होतं. एरवी...\nलोकवस्तीजवळील मासळी बाजाराच्या स्थलांतराची मागणी\nभिगवण (पुणे) : तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मासळी बाजार सुविधांच्या अभावाचे कारण पुढे करत पंधरा दिवसांपुर्वीच येथील इंदापुर कृषी उत्पन्न बाजार...\nपुणे - शिवण्यासह चार गावात आज सकाळचा पाणी पुरवठा नाही\nकोंढवे धावडे (पुणे) : कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे व उत्तमनगर या चार गावाच्या पाणी योजनेतुन सोमवारी सकाळी पाणी पुरवठा होणार नाही. अशी माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-dr-j-f-patil-33802", "date_download": "2018-04-23T07:39:06Z", "digest": "sha1:3JVKSUHDGWTW24IA2UHC5UWQO6F3PSDO", "length": 21677, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical dr. j. f. patil ‘खासगी अवकाशा’वर आक्रमण | eSakal", "raw_content": "\n- डॉ. जे. एफ. पाटील (अर्थशास्त्राचे प्राध्यापक)\nमंगळवार, 7 मार्च 2017\nसर्वसामान्य नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परोक्ष बाजारात विकण्याचा धंदा वाढत जाणे, हे मूलभूत स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण मानले पाहिजे.\nसर्वसामान्य नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परोक्ष बाजारात विकण्याचा धंदा वाढत जाणे, हे मूलभूत स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण मानले पाहिजे.\nनुकतीच एक बातमी वाचली. बातमीचे शीर्षक ‘All your personal data up for sale for less than a rupee’ म्हणजेच ‘तुमची सर्व व्यक्तिगत माहिती एक रुपयांपेक्षा कमी किमतीला बाजारात विक्रीला उपलब्ध’ असे होते. काही लोकांच्या मते तथ्ये किंवा माहिती हे नवीन ‘इंधन तेल’ आहे. सार्वजनिक माहिती सर्वांना मोफत वा काही किमतीला विक्रेय असणे समजू शकते; पण खास ‘व्यक्तिगत माहिती’ तुमच्या परोक्ष, मान्यतेशिवाय, फायदा मिळविण्यासाठी ‘माहिती दलालांनी’ (data brokerage) बाजारात विकण्याचा ‘धंदा’ वाढत जाणे हे मूलभूत स्वातंत्र्यावर अतिक्रमण मानले पाहिजे.\nDatum म्हणजे तथ्य. त्याचे अनेकवचन म्हणजे data डाटा. अर्थात, तथ्ये वा माहिती. अव्यक्तिगत किंवा भौतिक, करमणुकीची, कायद्याची, सामाजिक वा वैज्ञानिक माहिती - समाजाच्या सर्व घटकांना मोफत वा अत्यल्प किमतीला उपलब्ध होणे, समाजाच्या कल्याणासाठी उपकारक ठरते; पण निव्वळ व्यक्तिगत माहिती धंदेवाईक संस्थेने खुल्या बाजारात विकण्याचा धंदा करणे, हे कितपत सयुक्तिक याचा विचार करायला हवा. व्यक्तीच्या खासगीपणाची ही विक्री त्या व्यक्तीला माहिती नसताना किंवा त्याची मान्यता नसताना होणे, याला आक्षेप आहे. याचे कारण, निर्माण होणाऱ्या नफ्यात वा उत्पन्नात त्याचा ‘हिस्सा’ नसतो. एका अर्थाने माहिती तंत्रविज्ञानाच्या आधाराने केली जाणारी वाटमारीच मानावी लागेल.\nव्यक्तिगत माहितीमध्ये - पोस्टल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तुमचा ई-मेल पत्ता, तुम्ही केलेल्या ऑन-लाइन खरेदीचा तपशील, तुमचे वय, वैवाहिक माहिती, कौटुंबिक माहिती, उत्पन्न, व्यवसाय इत्यादीचा समावेश होतो.\nसाधारणतः रु. १० हजार ते १५ हजार या किमतीला १ लाख व्यक्तींची उपरोक्त माहिती विकणारे माहिती-दलाल बंगळूर, हैदराबाद, दिल्लीसारख्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत, असे कळते. ही किंमत दरडोई एक रुपयांपेक्षाही कमी होते. ज्यांची माहिती दिली जाते, ते ‘संभाव्य ग्राहक’ आहेत, असे सूचित केले जाते. हे माहिती दलाल विशेषीकरणही करतात असे दिसते. काही दलाल अतिश्रीमंतांची माहिती पुरवतात. काही दलाल पगारदारांची माहिती पुरवतात. काही क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डधारकांची, तर काही माहिती दलाल चारचाकी वाहनधारकांची माहिती विकतात. काही माहिती दलाल विशिष्ट भागातील निवृत्त महिलांची माहिती विकतात. काही दलाल, काही माहिती नमुन्याच्या स्वरूपात मोफतही देतात. ही माहिती ‘तक्तेबंद’ असते. एका गुरगाव (दिल्लीजवळ)च्या माहिती दलालाने एका वृत्तपत्राला ३००० लोकांची (ॲक्‍सिस बॅंक व एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असणाऱ्या) नाव, पत्ता, क्रेडिट कार्ड इ. माहिती फक्त रु. १०००/- ला विकल्याचे कळते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.\nवस्तुतः संबंधित व्यक्तीच्या मान्यतेशिवाय अशी व्यक्तिगत माहिती विकण्याचा धंदा हा गुन्हा ठरला पाहिजे. एखाद्यानं कोणत्या दुकानात काय खरेदी केले, त्याचे बॅंक खाते कुठे आहे, त्याची कर्ज परिस्थिती काय आहे, त्याचे डॉक्‍टर, वकील, सीए कोण, त्याचे आजार कोणते, त्याची औषधे कोणती, अशी माहिती धंदेवाईकपणे वापरणे कायदेशीर नाही. ते अन्यायकारक, व्यक्तिस्वातंत्र्य व खासगीपणाच्या हक्कावरील अतिक्रमणच आहे. इ-बे, अमेझॉन यासारख्या ऑनलाइन कंपन्या अशी व्यक्तिगत माहिती विकली जाऊ नये म्हणून प्रयत्न करतात, असे ऐकिवात आहे; पण अशा माहितीचा व्यापार करणारे दलाल आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही. काही बॅंका आपल्या ग्राहक-ठेवीदार व कर्जदारांनी आपली खासगी माहिती कशी सुरक्षित ठेवावी, यासंबंधी प्रशिक्षण/ प्रबोधन करतात, असे कळते. अमेझॉन कंपनीने त्यांच्याकडून असे काही घडले असल्यास संबंधितांनी रीतसर तक्रार केल्यास, कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. अशीच भूमिका काही बॅंकांनीही घेतल्याचे कळते.\nया सर्व प्रकारात खरा प्रश्‍न निर्माण होतो तो हा की, माहिती - दलाल ही सर्व माहिती मिळवितात कोठून, त्याचे उत्तर राष्ट्रीय राजधानी प्रदेश क्षेत्रातील एका माहिती दलाल संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मते, अशी माहिती मुख्यतः मोबाईल सेवा कंपन्या, हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी, बॅंकांचे मध्यस्थ, कर्ज प्रतिनिधी, मोटार विक्रेते यांच्याकडून उपलब्ध होते. माहिती दलालीचे स्वरूप कायदेशीर आहे का नाही, हे संदिग्ध आहे. जागतिक पातळीवर माहिती दलाली व्यवसायाची उलाढाल २० हजार कोटी डॉलरची आहे. त्यात वस्तूंची विक्री, प्रसिद्धी करणे ५०% महसूल, धोका कमी करणे ४५% महसूल व ‘व्यक्ती’संबंधी माहिती संकलित करून ती विकणे, उर्वरित महसूल अशी रचना दिसते.\nअमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनच्या मते, हे माहिती दलालांचा या कामात पारदर्शित्व नसते. या बाबतीतील व्यक्तींच्या स्वातंत्र्याची राखण व खासगीकरणाचे संरक्षण करण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, अशी भूमिका त्या अमेरिकी आयोगाने घेतल्याचे समजते. भारताच्या प्रचलित माहिती तंत्रविज्ञान कायद्यात या प्रश्‍नाबद्दल खास तरतुदी करायला हव्यात. मूलतः हे लक्षात घेतले पाहिजे की, अनेक उपभोक्ते, ग्राहक, विविध आमिषांना बळी पडून, स्वतःहून विविध तक्‍त्यात स्वेच्छेने माहिती भरून देतात. त्यात एका अर्थाने आपणच आपल्या खासगी माहितीची जाहीर वाट लावतो. माहिती दलालांकडून सर्वांत उघडपणे बॅंक ग्राहकांच्या वित्तीय माहितीचा गैरवापर केला जातो. डिसेंबर - २०१६ पर्यंत ८६८९ प्रकरणांमध्ये वित्तीय माहितीचा गैरवापर केल्याबद्दलच्या तक्रारी भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे नोंद झालेल्या आहेत.\nएकूणच रोखरहित व्यवहार, बोटांकित बॅंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रुपे कार्ड, व्हिसा इत्यादी विनिमय व्यवहार पद्धतींच्या गर्दीत सर्वसामान्य माणूस व त्याचे ‘खासगीपण’ राहील की नाही, असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. ती शंका दूर करण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदींचे कवच निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nपवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे मूलद्रव्य होतेय विकसित\nवातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन पवनचक्क्यांच्या टर्बाईनची झीज मोठ्या प्रमाणात होते. वातावरणातील घटकांचा प्रतिरोध करण्याची क्षमता असलेले नवीन...\nचेन्नई सुपर किंग्जचा चार धावांनी विजय\nहैदराबाद - टी २० क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर ४ धावांनी विजय मिळविला....\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2018-04-23T07:46:11Z", "digest": "sha1:QW5LOKWG5RYJ4FWZW2NA6FVHEUAU7RS3", "length": 13939, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्‍हाड - विकिपीडिया", "raw_content": "\n(कराड या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख कराड नावाचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शहर याबद्दल आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुका यासाठी पाहा, कराड तालुका.\nटपाल संकेतांक ४१५ ११०\nनिर्वाचित प्रमुख उमा हिंगमिरे .\nकराड येथील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम=प्रितीसंगम\nकराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कराड तालुका भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक तालुका आहे.\nकऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चावण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी \" कराड समग्र दर्शन\" हा विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे. विद्याधर गोखले हे पु.पां. गोखले म्हणजेच बाबुराव गोखले यांचे चिरंजीव आहेत.\nकराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले.\nपुण्याहुन कराडला जाण्यासाठी, सातारा मार्गे जावे लागते. कराड रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे रोज अनेक रेल्वेगाड्या थांबतात. कराड -सातारा अंतर-५२ कि.मी. कराड- कोल्हापूर अंतर- ७५ कि.मी.\nकराड मध्ये कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे.तसेच कराड पासून ८ किमी वरती शेरे हे गाव या गावात कृष्णवंशीय यादव राहतात.\nकराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.\n२०१३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे आहेत.\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे सुमारे २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.\nकराड दक्षिणचे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे भूषवली आहेत.\nपृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाबाई यांनी महत्त्वाची राजकीय पदे भूषवली आहेत.\nकराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्षपद भूषवले आहे.\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स - यशवंतराव मोहिते, लेखक- प्रकाश पोळ\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्रातील नदीकाठावरील गावे व शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१८ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2018-04-23T07:46:52Z", "digest": "sha1:Y7EVV2J3QNKYMWQGVBTMJ4OLM27COZUE", "length": 5421, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॉर्ड विल्यम बेंटिंक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख लॉर्ड जॉर्ज विल्यम बेंटिंक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लॉर्ड जॉर्ज विल्यम बेंटिंक (निःसंदिग्धीकरण).\nलेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.\nहा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.\nबेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[१] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर ॲचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७७४ मधील जन्म\nइ.स. १८३९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०१५ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/truth-behind-demolition-of-ambedkar-bhavan/", "date_download": "2018-04-23T07:14:57Z", "digest": "sha1:GVVGX4LLGWV544HAZSXJWOKK4UOFL5CM", "length": 42834, "nlines": 99, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "आंबेडकर भवन मागील राजकारण… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nआंबेडकर भवन मागील राजकारण…\nआंबेडकर भवन वर झालेला हल्ला हा सहजासहजी कुणालाही पचवता आलेला नाही. ती जागा केवळ ऐतिहासिक वास्तू नव्हती तर तो हक्काचा आधार आणि स्वाभिमानाची जाणीव जागवणारा बहुमोल ठेवा होता. ही तीच जागा होती जेथून बाबासाहेबांनी त्यांची लढाऊ वृत्तपत्रे चालवली. तब्बल 18 महार बटालिअन उभ्या केल्या. लेबर मिनिस्टर म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात रात्रंदिवस इथं चर्चा घडल्यात. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान वेस्टर्न विंग चे कमांडर इन चिफ म्हणून वावरताना बाबासाहेबांनी याच वास्तूतून सारी सुत्रं हलवली. आंबेडकर भवन आणि प्रेस वर झालेला हल्ला खरंच प्रचंड वेदनादायी होता.\nएखाद्या आयएएस अधिकाऱ्याला कॅबीनेट सेक्रेटरी होणं ही प्रचंड मोठी अचिवमेंट असते. रत्नाकर गायकवाड जेव्हा कॅबीनेट सेक्रेटरी झाले तेव्हा प्रचंड अभिमान वाटला होता. बार्टी हे त्यांचं ब्रेनचाईल्ड आहे. तेथून अनेक विधायक गोष्टींना आरंभ होईल याचाही सार्थ अभिमान होता. पण राहून राहून एक गोष्ट मात्र प्रचंड छळत होती की, रत्नाकर गायकवाड कॅबीनेट सेक्रेटरी झालेच कसे जिथं मागासवर्गातून येणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला टिकू दिलं जात नाही तिथं हा माणूस कॅबीनेट सेक्रेटरी होतो आणि कुणाच्याही डोळ्यात सलत नाही हा प्रश्न सतावत होता. तोवर बहुजन हिताय वगैरेंच्या माध्यमातून रत्नाकर गायकवाडांचे गोडवे गाणारे अनेक जण आजूबाजूला होते. त्यामुळे इंप्रेस होणं वगैरे ओघानेच आलं होतं. या माणसाचा विपश्यनेवर असलेला प्रचंड जोर, त्यासाठी जाहीर केलेली भरपगारी रजा वगैरे वगैरे अनेक गोष्टींमुळे हा माणूस कायम लाईमलाईटमध्ये राहण्याची पुरी सोय करून होता. अशातच त्यांचा कार्यकाळ संपला. सेवानिवृत्त झाले तरी शासनाकडून बढती मिळाली. माहीती आयोगाचे कमीश्नर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून वावरत आहेत. एवढी मेहरबानी का म्हणून… त्याची उत्तरे आज जगजाहीर होत आहेत…\nयासंदर्भात सुमीत वासनिक ने पुराव्यानिशी केलेली सत्यमांडणी ती अशी..\nदादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान, स्वतःला पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी म्हणविणाऱ्या लोकांनी रात्री ३ वाजता ५०० भाडोत्री बाऊंसर्स आणून पाडले आहे. स्वतःला ट्रस्टी म्हणविणारा हा कंपू बेकायदेशीर पणे स्वतःला ट्रस्टी म्हणवून घेत आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरही खोटे आरोप केले आहेत. पण स्वतःला ट्रस्टी म्हणविणारी ही चांडाळ चौकडी खरोखर ट्रस्टी आहेत का रत्नाकर गायकवाड आणि कंपू ट्रस्ट बद्दल जे दावे करत आहेत ते खरे आहेत की खोटे रत्नाकर गायकवाड आणि कंपू ट्रस्ट बद्दल जे दावे करत आहेत ते खरे आहेत की खोटे याचाही शोध आपण घेतला पाहिजे.\n२००४ साली प्रा.आसवारे हे पिपल्स ईम्पृव्हमेंट ट्रस्टचे सचिव असतांना ट्रस्टच्या घटनेत बदल करुन ट्रस्टिंचे निवृत्तिचे नियम ठरविण्यात आले होते. या नियमांनुसार ट्रस्टवर असलेल्या व्यक्तिने वयाचे ७५ वर्ष पूर्ण केले असतील तर त्या व्यक्तिस ट्रस्टवरुन सेवानिवृत्त करण्यात येते. पण या नियमासोबत एक नियम अजुन आहे ज्यानुसार ट्रस्टवर असलेलि व्यक्ति ७५ वर्ष वयाचि असेल आणि शारिरिक दृष्ट्या ट्रस्टचे काम करण्यास सुदृढ असेल तर त्या व्यक्तिस निवृत्त न करता पुढचे पाच वर्ष ट्रस्टवरच राहु द्यावे. प्रा.आसवारे यांचे वय ७५ झाले असतांनाहि ते सुदृढ होते त्यामुळे त्यांना पुढचि पाच वर्षे ट्रस्टवर ठेवणे हे ट्रस्टच्या घटनेनुसार बंधनकारक होते. पण रत्नाकर गायकवाड या व्यक्तिने ईतर ट्रस्टिंना हाताशि धरुन प्रा.आसवारे यांना बेकायदेशिरपणे ट्रस्ट बाहेर केल्याचे खोटे पुरावे सादर केले आहेत. तोतया ट्रस्टिंनि यासंबंधिचा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे पण हा रिपोर्ट अजुन मान्य झालेला नाहि. कायदेशिरपणे आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातिल कागदपत्रांवर प्रा.आसवारे हेच ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. प्रा.आसवारे यांनि या तोतया कंपु विरोधात धर्मदाय आयुक्ताजवळ कंम्प्लेंट सुध्दा नोदविलेलि आहे.\nप्रा.आसवारे यांना वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यावर नियमांच्या विरुद्ध जाऊन ट्रस्ट बाहेर करण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर लगेच रत्नाकर गायकवाडने आणि त्याच्या कंपूने मागच्या ३०-३५ वर्षांपासुन कॅनडा मधे स्थायिक असलेल्या ७४ वर्षीय योगेश वराडे या NRI व्यक्तिला बेकायदेशिरपणे छल करुन पिपल्स ईम्पृव्हमेंट ट्रस्टवर घेतले आहे. ७५ वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रा.आसवारे यांना काढले आणि ७४ वर्षे वय पूर्ण असलेल्या वराडे या व्यक्तीस बेकायदेशीर पणे ट्रस्टवर घेतले. योगेश वराडे आज ७६-७७ वर्षांचे झाले आहेत पण त्यांना अजूनही सेवानिवृत्त करण्यात आलेले नाही. NRI असलेल्या व्यक्तिस ट्रस्टवर घेण्यासंबंधीची कोणतीही तरतूद ट्रस्टच्या घटनेत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ३० वर्षांपासून भारताबाहेर असलेल्या योगेश वराडे याचा आंबेडकरि समुदायाशि दुर पर्यंत कुठलाहि संबंध नाहि.\nरत्नाकर गायकवाड शासकीय अधिकारी असतांना स्वतः या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून आला. पण शासकीय अधिकारी अश्या कुठल्याही ट्रस्टवर राहू शकत नाही म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात ज्या व्यक्तीने ट्रस्टला पैसे दान केले होते, त्या व्यक्तीच्या पुत्राने RTI कायद्याखाली अर्ज टाकून गायकवाडच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर गायकवाडच्या मागे चौकशी लागली होती . या प्रकरणात आणि इतर प्रकरणात अडकलेल्या रत्नाकर गायकवाड ने ट्रस्ट मधून राजीनामा दिला होता. रत्नाकर गायकवाडने ने राजीनामा दिल्यानंतर ट्रस्ट आपल्या बापजाद्याची प्रॉपर्टी असल्या प्रमाणे त्याचा मेहुणा असलेल्या विजय रणपिसे याला ट्रस्ट मध्ये सामील केले आणि स्वतःला ट्रस्टचा सल्लागार म्हणून घोषित केले. ट्रस्टमध्ये सल्लागार अश्या कोणत्याच पदाच्या नेमणुकीची व्यवस्था नाही त्यामुळे रत्नाकर गायकवाडची सल्लागार म्हणून असलेली नेमणूकही बेकायदेशीर आहे. ट्रस्टवर घेण्यात आलेला विजय रणपिसे हा मुंबईतील लोढा बिल्डर कडे काम करतो. मुंबई मध्ये बेकायदेशीर पणे जागा लाटण्यात लोढा बिल्डर पटाईत आहे. विजय रणपिसे याचा सुद्धा चळवळीशी दूर पर्यंत कुठलाही संबंध नाही. उलट संस्था स्थापन करून लोकांकडून देणग्या गोळा करणे आणि सरकारी अनुदान लाटणे हे विजय रणपिसे या व्यक्तीचे धंधे आहेत.\nरत्नाकर गायकवाड आणि कंपू , जे स्वतःला ट्रस्टी म्हणून सांगतात त्या पैकी श्रीकांत गवारे नावाचा व्यक्ती जो सचिव आहे तो एकच ट्रस्टी खरा आहे उरलेले सर्व बेकायदेशीर आहेत आणि यांच्या या बेकायदेशीर ट्रस्ट कार्यकारिणीला धर्मदाय आयुक्त कार्यालयातूनही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रा.आसवारे हेच या ट्रस्टचे खरे अध्यक्ष आहेत.\nरत्नाकर गायकवाड आणि कंपू हा दावा सुद्धा करतायत की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही आंबेडकर परिवाराची वैयक्तिक मालमत्ता नसून ट्रस्टची मालमत्ता आहे. हा दावा करतांना ते एक पत्र दाखवत आहेत. जेष्ठ आंबेडकरी नेते ज.वि. पवार यांनी ते पत्र खोटं असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः मुंबई कोर्ट सूट क्र. ४९२० १९५४ मध्ये ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही ट्रस्टची मालमत्ता नाही.प्रेस माझी वैयक्तिक मालमत्ता आहे.’ असे लिहून दिलेले आहे. ज्यावरून हे सिद्ध होते की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही आंबेडकर परिवाराची वैयक्तिक मालमत्ता आहे. रत्नाकर गायकवाड ने ५०० गुंड सोबत घेऊन आंबेडकर परिवाराच्या वैयक्तिक मालमत्तेस तोडले आहे.\nरत्नाकर गायकवाडने आंबेडकर भवन बद्दल एक दावा अजून केला आहे की आंबेडकर भवन हे फक्त मंगलकार्य आहे आणि आंबेडकर बंधूंनी त्याला गुंडांचा अड्डा बनविले आहे. रत्नाकर गायकवाडचा हा दावा शुद्ध खोटा आहे कारण आंबेडकर भवन हे रिडल्स आंदोलना वेळी , रमाबाई नगर हत्याकांड प्रकरणी , खैरलांजी प्रकरणी आणि आताच झालेल्या रोहित वेमुला आंदोलनाचे केंद्रस्थान राहिलेले आहे. रोहित वेमुलाच्या आई आणि भावाने काही दिवसांच्या आधी इथेच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. मुंबईतील सर्वच आंबेडकरी सामाजिक आणि राजकीय संघटना आपल्या मिटींग्स आणि आपले कार्यक्रम इथेच विनामूल्य आयोजित करतात. मुंबईतील प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यासाठी सदैव उपलब्ध असलेले हे एकमेव ठिकाण आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी मुंबई येणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना रात्री कुठेच आसरा नाही मिळाला तर ते सरळ आंबेडकर भवन गाठतात. त्यामुळे रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवन बद्दल करत असलेला दावा अत्यंत खोटाच नाही तर आंबेडकरी चळवळीचे अपमान करणारा आहे.\nसुमीत वासनिक ने अगदी नेमकेपणाने केलेल्या मांडणीमुळे तोतया ट्रस्टींची सारी हकीकत सर्वांसमोर येण्यास मोलाचा हातभार लागला. त्याच वेळेस साक्य नितीन ने लिहीलेली एक कमेंट रत्नाकर गायकवाडांबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करते…\nरत्नाकर गायकवाड़ हे नाव मी सरकारी अधिकारी म्हणून ऐकले पण आंबेडकरी चळवळीत मात्र कधी ऐकले नाही. आदर्श घोटाळा, 650 कोटींचा मेट्रोपॉलिटन जमीन घोटाळा यात नाव असलेले , एमएमआरडीए मधे असताना स्वताच्या मुलीच्या संस्थेला नियमबाह्य रित्या कंत्राट देणारे रत्नाकर गायकवाड़ जेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या वारसांना ट्रस्ट मधे प्रवेश बंद केला असे कारण देतात, भैयासाहेबांवर बीनबुडाचे आरोप करतात तेव्हा त्यांची कीव कराविशी वाटते. संपूर्ण कारकिर्दीत कधीही समाजाच्या प्रश्नावर ठाम भूमिका न घेणारे गायकवाड़ निवृत्ती नंतर मिळालेल्या मुख्य माहिती अधिकारी या पदाच्या ग्रेस पीरियड मधे अचानक पीपल्स इम्प्रूवमेंट ट्रस्ट मधे रस दाखवतात आणि रातोरात 400 बाउंसरच्या उपस्थितीत आंबेडकर भवन पाडतात ही बाब अत्यंत क्लेशकारक आहे. बर भवन पाडून तीथे हे काय बांधनार आहेत याचा पूर्ण खुलासा ते करत नाहीत, यात लोढ़ा बिल्डरला त्यांनी आणला आहे. हा लोढ़ा बिल्डर आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांचा सगळा खर्च पुरवतो. आंबेडकर भवनची जागा लोढाच्या घशात घालून तीथे फ़क्त 5 माळे आंबेडकर भवन म्हणून मिळवायाचे आणि वरचे सगळे माळे कारपोरेट्सना विकुन बक्कळ पैसा कमवायचा आहे का रत्नाकर गायकवाड़ यांना. डिमोलिशनच्या रात्री आणलेल्या 400 बाउंसराचा खर्च कोणी केला असेल लोढ़ा बिल्डरने केला की गायकवाडांनी लोढ़ा बिल्डरने केला की गायकवाडांनी ट्र्स्टच्या ताब्यात देशातील व राज्यातील इतर जमीन असताना गायकवाड़ यांना फ़क्त दादारच्या आंबेडकर भवन मधेच रस का आहे ट्र्स्टच्या ताब्यात देशातील व राज्यातील इतर जमीन असताना गायकवाड़ यांना फ़क्त दादारच्या आंबेडकर भवन मधेच रस का आहे उत्तर आहे दादर मधील जमिनीचे सोन्याचे भाव. घोटाळेबाज रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवनचा पुनर्विकास करेल असा ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी खुशाल ठेवावा पण आम्ही मात्र मुळीच विश्वास ठेवणार नाही.\nसिद्धार्थ मोकळे ने लिहीलेली ही नोट सुद्धा तितकीच महत्तवपूर्ण अशी आहे.. ती सविस्तर खालीलप्रमाणे…\nरत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टी कंपनीने जे अकलेचे तारे तोडलेत त्याबद्दल सत्ताधारी आणि हिंदुत्ववादी कायम त्यांना मांडीवर बसवून चुचकारतील. पण आंबेडकरी समाज कधीच त्यांना माफ करणार नाही. बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकरांशी जनतेचं भावनीक नातं तर आहेच पण त्यांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल समाजात ‘सर्वाधिक आदर’ असणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत. आनंदराज आंबेडकर आणि भिमराव आंबेडकर यांच्याबद्दलही कधीच अनादराने कोणी बोलल्याचं ऐकिवात नाही. बाबासाहेबांच्या या तिन्ही नातूंबद्दल राजकीय मतभेद असतानाही साधा एकेरी उल्लेख सुद्धा कोणी केला नाही. मात्र रत्नाकर गायकवाड सारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने वृत्तवाहिन्यांवर खालच्या भाषेत आणि अभिनिवेशाने डोळे वटारत आंबेडकर कुटुंबाची बदनामी करण्याचा जो डाव मांडलाय तो आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रचंड जिव्हारी लागणारा आहे. रत्नाकर गायकवाड हे ट्रस्टचे सल्लागार म्हणून बोलत आहेत तर मग त्यांचा अभिनिवेश हा आंबेडकर कुटुंबाशी खानदानी दुश्मनी असल्या सारखा का आहे\nआंबेडकर भवनचा भुखंड यांना लाटायचा आहे, असा आरोप करणाऱ्या रत्नाकर गायकवाडांनी कोर्टात जाऊन जागा खाली करुन का घेतली नाही\nMMRD चे आयुक्त असताना आणि त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव असताना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी लाटलेले कीती भुखंड गायकवाडांनी शासनाला परत मिळवून दिले त्यासाठी किती पत्रकार परिषदा घेतल्या त्यासाठी किती पत्रकार परिषदा घेतल्या किती राजकीय नेत्यांची लायकी काढली किती राजकीय नेत्यांची लायकी काढली राजकारणातील बड्या समजल्या जाणाऱ्या घराण्यांमधील किती नेत्यांच्या बापजाद्यांचा उद्धार केला\nरत्नाकर गायकवाड इतक्या त्वेषाने कधिच कोणावर घसरले नाही मग आंबेडकरी समाजाच्या अस्मितेवरच इतक्या त्वेषाने हल्ला का चढवत आहेत\nआंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सतत राबता असलेल्या आंबेडकर भवनला ‘गुंडांचा अड्डा’ म्हणणाऱ्या रत्नाकर गायकवाडांनी रात्री २ वाजता आंबेडकर भवन पाडायला आलेले ५०० साधु महात्मे कोणत्या आखाड्यातून आणले होते ते ही सांगावे.\nबार्टीला नवीन इमारतीत ३० वर्षाच्या लिजवर जागा देऊन त्याबदल्यात इमारतीचा बांधकाम खर्च शासनाकडून घेण्याचा प्रस्ताव रत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टने शासनाला दिला आहे. असा प्रस्ताव गोराईचा विपश्यना पॅगोडा बांधताना का नाही दिला शासनाला जर कोट्यवधीचा पॅगोडा लोकसहभागातून निर्माण होऊ शकतो तर आंबेडकर भवन का नाही होऊ शकत\nराज्यभरातील विविध ट्रस्ट शासनाकडून भुखंड लिजवर घेऊन इमारत उभारत असताना रत्नाकर गायकवाड बाबासाहेबांनी विकत घेतलेली जमीन लिजवर शासनाच्या ताब्यात देण्याचा घाट का घालताहेत\nरत्नाकर गायकवाडांनी प्रशासकीय अनुभवाच्या आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर टेक्निकल बाजू मांडत समाजाच्या अस्मितेवर बुलडोजर चालवला आहे. बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या बुद्धभुषन प्रिंटिंग प्रेसला इमारतीच्या मलब्याखाली गाडण्याचा प्रमाद केला आहे. आजवर समाजाने ज्यांना विविध कार्यक्रमात बोलावून इज्जत दिली तेच गायकवाड चॅनेलवरील कार्यक्रमात समाजाची इज्जत काढत होते. गायकवाड आणि ट्रस्टींनी समाजमनावर वार केले आहेत. पण आता केवळ त्यांचा निषेध करुन किंवा शिव्याची लाखोली वाहून प्रश्न सुटणार नाहीये. आंबेडकर भवन पाडणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करने, बुद्धभुषन प्रेसचे रिस्टोरेशन, बाबासाहेबांच्या वस्तू पाडकाम करताना ज्यांनी चोरुन नेल्या त्या सर्व परत मिळवने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर आंबेडकर भवन पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कायदेशिर लढा लढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर एकटे सक्षम आहेत. मात्र आंबेडकर भवन पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि बार्टीच्या माध्यमातून शासनाची घुसखोरी थांबवण्यासाठी जनरेटा उभा करने हे आपले सर्वांचे काम आहे.\nमी स्वतः कधी कोणत्याही सनदी अधिकाऱ्यावर विश्वास ठेवत नाही. कारण हे फार पोटेंशिअल करप्ट असतात असा नव्वद टक्के लोकांच्या बाबतीतला अनुभव. रत्नाकर गायकवाडांसारख्या अधिकाऱ्यांनी खुद्द मागासवर्गीयांच्या अधिकारांची जी खांडोळी केलीये ती आपल्याला स्वतः पाहता येऊ शकते त्यावर वेगळं बोलायची गरज नाही. बार्टीसारख्या संस्थेत आजवर किती जणांचे प्रोजेक्ट कसे पास झालेत याबद्दल खाजगीत कुणाशीही चर्चा करून पहा सत्य कळेल… बार्टीच्या मुख्यपदी आर. के. गायकवाड असताना किती प्रोजेक्ट पास केले गेलेत याबद्दलही विचारणा करून पहा. समोरचा माणूस कसाही असला तर त्याला सर्वात आधी विपश्यना केलीये का याबद्दल अगदी ताठरतेने विचारून घाबरवणारा हा अधिकारी माणूस. आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये करप्ट ऑफिसर अशी बिरूदावली मिरवणारा हा माणूस कोणत्या तोंडाने स्वतःला आंबेडकरी चळवळीचा म्हणवतो यासाठी त्याची किव करावीशी वाटते.\nरत्नाकर गायकवाडांनी बाबासाहेब आणि भय्यासाहेब यांच्यात जो पत्रव्यवहार झाला असल्याचे म्हटले आहे. त्याला कोणताही पुरावा नाही. मुळात ते पत्रच अस्तित्वात नाही. गेल्या अठ्ठेचाळीस तासांत अख्खा दस्ताऐवज खंगाळून काढला पण तसलं काही मिळालं नाही.\nरत्नाकर गायकवाड ज्या पत्रांचा उल्लेख करत आहेत ती पत्रे सरकारने छापली आहेत असे म्हणतायेत.. शिवाय ती पत्रे शांताबाई दाणी यांच्याकडून सरकारपर्यंत गेली असे सांगतायेत ते साफ खोटे आहे. बाबासाहेबांनी लिहीलेली शेकडो पत्रे दादासाहेब गायकवाडांकडे होती. दादासाहेबांकडे असलेली पत्रे ही औपचारिक पत्रे होती. त्यात कोणतीही पर्सनल पत्रे नव्हती. वार्धक्याकडे झुकलेल्या दादासाहेबांनी ही पत्रे नंतर शांताबाई दाणी यांच्याकडे सोपवली. नंतर एका खाजगी प्रकाशनानं ती पत्रे पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशित केलेली आहेत. बाबासाहेबांची पत्रे असे टाका ढिगभर लिंक देईल गुगल. रत्नाकर गायकवाड ज्या तडफेने खोटे बोलत होता त्यावरून खरंच कमाल वाटत होती.\nउदय निरगुडकरांनी झी 24 तासवर जी चर्चा घेतली ती पत्रकारीतेतील बायस्ड असण्याचा उत्तम नमुना. निरगुडकरांना कदाचित विसर पडला असावा की त्यांच्या चॅनेलचं नाव झी 24 तास आहे … मी 24 तास नाही. त्यांनी लिहीलेला इंट्रो, त्याचा व्हिडीओ बनवून स्वतःच्या हिरोगिरीचा होरा दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न, चळवळीशी सुतराम संबंध नसताना चळवळीवर भाष्य करण्याचा नाटकीपणा त्यांनी का करावा हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एका संवेदनशील विषयावर चर्चा करत आहात परंतू स्वतःच्या प्रेमात प्रचंड आंधळे झाल्यामुळे तुम्ही चळवळीच्या एका महत्त्वाच्या मुद्द्याला असल्या फालतू प्रश्नांनी मोजलेच कसे हा सरळ सवाल आहे… हा वाद आंबेडकर घराण्याच्या प्रॉपर्टीचा आहे असे वारंवार सजेस्टीव क्वेश्चन करण्याचा प्रोपोगेंडा का म्हणून केला या प्रश्नाचे उत्तर दिले तर बरे होईल…\nबाबासाहेबांची एकुण एक वस्तू ऐतिहासिक आहे. सर्वव्यापीच्या पहिल्या भागाची सुरूवात करताना प्रकाश आंबेडकर स्वतः बाबासाहेबांच्या ऐतिहासिक ठेव्याबद्दल ज्या भावुकतेने व्यक्त झालेत ते पाहता बुद्धभूषण प्रेसची झालेली वाताहत त्यांना किती त्रासदायक असेल याची कल्पना करवत नाही. हा झाला त्यांचा वैयक्तिक भाग. परंतू आत्ताची अन् येणारी पिढी कैक ऐतिहासिक दस्ताऐवजांना मुकणार आहे याची साधी कल्पना ही आपण करू शकत नाही. कुणी काहीही म्हणोत… हा हल्ला सरळ सरळ संघर्षाच्या केंद्रावर घालण्यात आलेला आहे. लोढा बिल्डर तर माध्यम आहे. आंबेडकरी चळवळीला परक्या शत्रुंची गरज नाही. नव्याने सत्ता धारण केलेल्या या अडमिनिस्ट्रेशनमधल्या बूर्झ्वा वर्गाने ती गरज भागवलीये. प्रिंटींग प्रेस गेली.. मशीनी गेल्या. महत्त्वाची कागदपत्रे गेली. ती परत मिळणार नाहीत. आज भावना संतप्त आहेत. पण किती मोठं नुकसान झालंय हे येत्या काळात उमगून येईल तेव्हा पश्चाताप सुद्धा अपूरा पडेल… इतिहास फक्त लिहीला जातो. परत रचला जात नाही. इथं तर इतिहासाची पाळंमूळंच उखडून फेकली अन् त्यासाठी आपलेच हाथ वापरलेत.\nब्रँड गुरू-बाबासाहेब आंबेडकर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:19:38Z", "digest": "sha1:KTJJ425H2PPU6ZLYQOGSPWOET5AUASAI", "length": 6277, "nlines": 130, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: मनात दडले बरेच काही...", "raw_content": "\nमनात दडले बरेच काही...\nमनात दडले बरेच काही...\nमनात दडले बरेच काही\nपण ओठावर ते यायचे नाही\nकेलेला द्वेष कुणी तरी\nकाही गोड काही कटू\nदिलेल्या यातना कुणी तरी\nकेलेले आरोप कुणी तरी\nखरंच....मनात दडले बरेच काही\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nमेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,\nअशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी\nहे गंधित वारे फिरणारे\nअजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा\nअता नको नवी पालवी नको हिरवे पान\nआता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे, क्षण क्षण ह...\nहसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही हसलो म्हणजे दुखीः न...\nजरा चुकीचे... जरा बरोबर......\nतुमको देखा आज फिर ...\nआपल्या मनाला आपणच आवरायचं असतं\nनसतेस घरी तू जेव्हा\nम्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....\nजेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....\nमनात दडले बरेच काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6288-aishwarya-rai-stunning-photoshoot-with-hollywood-singer-troll-on-social-media", "date_download": "2018-04-23T07:38:02Z", "digest": "sha1:U7H7W3ODXMGJWO327IF372AGVX7QXWTK", "length": 7090, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वोग मॅगझीनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट, सोशला मिडियावर झाली ट्रोल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवोग मॅगझीनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट, सोशला मिडियावर झाली ट्रोल\n42 वर्षीय बॉलिवूड अॅक्टर ऐश्वर्या राय बच्चनने नुकतेच एक फोटोशूट केलयं. फॅशन मॅगझीन वोगसाठी ऐशने फोटोशूट केलयं. मात्र, या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.\nयामध्ये ती हॉलिवूड सिंगर फैरेल विलियम्ससोबत बोल्ड अंदाजात दिसलीय. ऐश्वर्याने एप्रिल महिन्यासाठी अमेरिकन रैपर फैरेलसोबत हे कूल फोटोशूट केले आहे.\nमॅगझिनच्या कवर पेजवर ऐश्वर्या निळ्या रंगाच्या गाउनमध्ये खूप सुंदर दिसतेय, तर फैरेलचा रंगीबेरंगी अंदाज पाहायला मिळतोय. मात्र, ऐश्वर्याच्या या फोटोशूटला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवलीय. हे फोटोशूट नसून फोटोशॉप आहे, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.\nतसेच, फैरल आणि ऐश्वर्या ही खूप विचित्र जोडी आहे. अशा प्रकारच्या कमेंट्स या फोटेशूटवर देण्यात आल्या आहेत. याआधी ऐश्वर्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात दिसली होती. आती ती आपल्या आगामी चित्रपट 'फन्ने खां'मध्ये व्यस्त आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/07/blog-post_24.html", "date_download": "2018-04-23T07:17:48Z", "digest": "sha1:MKXATYZOO7EXLBZA6UGVLNTFFYXNIJ3M", "length": 11677, "nlines": 96, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्णशिष्टाई - भाग ४", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nकृष्णशिष्टाई - भाग ४\nसंजय पांडवाना बनवण्य़ात अपेशी होऊन परत गेला व त्याने प्रथम धृतराष्ट्राची भेट घेतली. होणार्‍या युद्धाला कौरवच जबाबदार राहतील असे आपले स्पष्ट मत सांगून, पांडवांचा संदेश उद्यां दरबारात सांगेन असे म्हणून तो घरी गेला. अस्वस्थ होऊन धृतराष्ट्राने विदुराला बोलावून त्याच्याशी मसलत केली. त्याने अनेक सद्विचार सांगितले पण धृतराष्ट्र अखेर म्हणाला की मला सर्व पटते पण दुर्योधन समोर आला की माझी बुद्धि फिरते\nदुसरे दिवशी दरबारात धृतराष्ट्राने प्रथम, अर्जुन काय म्हणाला, असे संजयाला विचारले. संजयाने सांगितले कीं अर्जुनाने अनेक प्रकारे आपला निर्धार व्यक्त करून कळविले आहे कीं युद्धांत मी तुम्हा सर्वांचा खास नाश करीन तेव्हा भीष्म, द्रोण, कृप, विदुर यांचा सल्ला ऎका. भीष्म, द्रोणानी कबुली दिली कीं आपण अर्जुनापुढे टिकणार नाही. कर्णाने नेहेमीप्रमाणे, मी एकटाच सर्व पांडवाना मारीन, अशी प्रौढी मिरवली. भीष्माने धृतराष्ट्राला समजावले कीं यात काही अर्थ नाही. हा अनेक वेळा पांडवांकडून हरला आहे हे विसरू नका. द्रोणानेहि भीष्माला दुजोरा दिला. धृतराष्ट्राने नेहेमीप्रमाणे त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्याने संजयाला विचारले कीं कोणाच्या भरवशावर पांडव युद्धाला तयार झाले आहेत त्याने संजयाला विचारले कीं कोणाच्या भरवशावर पांडव युद्धाला तयार झाले आहेत आमचे बळ त्याना माहीत नाही काय आमचे बळ त्याना माहीत नाही काय त्यावर संजयाने पांडवांकडील सर्व वीरांचे सविस्तर वर्णन केले. पुन्हा पलटी घेऊन, भीमार्जुनांची आपणाला वाटणारी धास्ती सांगून, कौरवांनी युद्ध न करणेच चांगले असे मला वाटते असे धृतराष्ट्र म्हणाला. त्याची धरसोड वृत्ति यातून दिसते.\nयावर दुर्योधनाने म्हटले कीं द्यूतांनंतर लगेच सर्व यादव, पांचाल व इतर मित्र पांडवांकडे जमून आमचे पारिपत्य करण्यास तयार झाले होते तेव्हा मदतीला कोणी नसल्यामुळे मला भय होते तेव्हा भीष्म-द्रोणानी मला धीर दिला. आता तर त्यांच्याशिवाय इतरही अनेक वीर व प्रचंड सैन्य माझेपाशी जमले आहे. माझे बळ जाणूनच युधिष्ठिर फक्त पाच गावे मागतो आहे. मला पराभवाची मुळीच भीति वाटत नाही.\nअशीच चर्चा पुन्हापुन्हा होऊन अखेर धृतराष्ट्राने दुर्योधनाला दाखवून दिले की भीष्म-द्रोण युद्धाला मुळीच उत्सुक नाहीत. यावर दुर्योधनाने स्पष्ट केले कीं माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे. आम्ही जिंकूं वा मरूं पण सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि मी जिवंत असेपर्यंत पांडवाना मिळणार नाही कर्णाने पुन्हा बढाया मारल्या व भीष्माने त्याची निंदा केली. यावर कर्णाने ’भीष्मा तू चिरशांत झाल्यावरच माझा प्रताप सर्वजण पाहतील’ असे म्हणून सभात्याग केला. कौरवपक्षात ही एक मोठी फूट पडली कर्णाने पुन्हा बढाया मारल्या व भीष्माने त्याची निंदा केली. यावर कर्णाने ’भीष्मा तू चिरशांत झाल्यावरच माझा प्रताप सर्वजण पाहतील’ असे म्हणून सभात्याग केला. कौरवपक्षात ही एक मोठी फूट पडली यानंतर संजयाने सर्वांना सांगितले की अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्ण स्वत:च पांडवांतर्फे शिष्टाई करण्यासाठी येणार आहे.\nयापुढील घटना पुढील भागात वाचा.\nधृतराष्ट्राने सर्वप्रथम अर्जुन काय म्हणाला याची का चौकशी केली असावी भीष्म, द्रोण यांच्यासारख्या अनुभवी सेनापतींना फक्त तोच धूळ चारू शकतो आणि पर्यायाने कौरव सेनेला हानी पोहचवू शकतो अशी धृतराष्ट्राची खात्री असावी असे मला वाटते. तुमचे काय मत\nतुमचे मत बरोबर आहे. भीमाचीहि त्याला धास्ती होतीच कारण त्याने सर्व कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती. पण भीष्म-द्रोणांविरुध पांडवांकडे अर्जुन हे एकच उत्तर होते. अर्जुन त्यांचेविरुद्ध लढण्यास उत्सुक नाही कारण एक पितामह व दुसरा गुरु हे त्याला माहीत होते म्हणून त्याचा विचार काय आहे हे महत्वाचे\nकृष्णशिष्टाई - भाग ६\nकृष्णशिष्टाई - भाग ५\nकृष्णशिष्टाई - भाग ४\nकृष्णशिष्टाई - भाग ३\nकृष्णशिष्टाई - भाग १\nदेवयानीची कथा - भाग २\nदेवयानीची कथा भाग - १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5101032080766614233&title=Honourd%20To%20First%20Batch%20for%20Japan%20Trainning%20Tour&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:04Z", "digest": "sha1:LHSYVK24WL2QETCFOABHETTY5TVYWNLC", "length": 14171, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एमएसडीई’तर्फे पहिल्या बॅचचा गौरव", "raw_content": "\n‘एमएसडीई’तर्फे पहिल्या बॅचचा गौरव\nनवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान यांनी जपानला दिलेल्या द्विराष्ट्रीय भेटीनंतर पेट्रोलिअम व नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास व उद्योजकता (एमएसडीई) मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २२ सेंडिंग ऑर्गनायझेशनचा व जपानसारखी कार्यक्षमता आपल्या देशातही आणण्यासाठी जपानमधील टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी पाठवलेल्या पहिल्या बॅचमधील इंटर्नचा गौरव केला.\nया वेळी ‘एमएसडीई’चे सचिव डॉ. के. पी. कृष्णन, संयुक्त सचिव आशिष शर्मा आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) ईडी व सीओओ जयंत कृष्णा उपस्थित होते. या बॅचमुळे जपानमधील आधुनिक तंत्रज्ञान व भारतातील समृद्ध मनुष्यबळ यांच्यातील सहयोगाला यशस्वी सुरुवात झाली आहे.\nया वेळी बोलताना ‘एमएसडीई’चे मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘पहिल्या बॅचचा गौरव केल्याचा आणि त्यातील प्रत्येकाची व्यक्तिशः भेट घेतल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. ते आमच्या कार्यक्रमाचे ब्रँड अम्बेसेडर आहेत व भविष्यातील बॅचेससाठी प्रेरणादायी आहेत. ते भारतात परतल्यानंतर, अशा अत्यंत कुशल मनुष्यबळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती येथे येतीलच, शिवाय ‘मेक इन इंडिया’ अभियानाला बळकटीही येईल. त्यांच्या यशासाठी माझ्या शुभेच्छा.’\n‘या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सेंडिंग ऑर्गनायझेशनचे स्वागत आहे आणि ते दर्जेदार इंटर्न घडवतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशानुसार भारत ही कौशल्याच्या बाबतीत जगाची राजधानी बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जपानबरोबरच्या या कार्यक्रमामुळे ही केवळ सुरुवात झाली आहे. अन्य देशांबरोबरही आम्ही असा सहयोग करणार आहोत,’ असेही प्रधान यांनी या वेळी सांगितले.\nकौशल्ये आत्मसात करण्याच्या आकांक्षेवर भर देत, ‘एमएसडीई’चे सचिव डॉ. कृष्णन म्हणाले, ‘गुणवत्ता व प्रमाण वाढवण्यावर स्कील इंडिया मिशनचा भर आहे आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आकांक्षा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. आजच्या कार्यक्रमामुळे, आपल्या देशातील तरुणांना कौशल्यविषयक क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने, मौल्यवान अनुभव साध्य केला जाईल. स्टायपेंड वाढवला जाईल व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण मिळेल.’\n१५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचने ‘सीआयआय’च्या चेन्नईतील प्रकल्पात प्री-डिपार्चर प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यांना जपानमधील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादकाकडून इंटर्नशिप ऑफर लेटर मिळाले आहे. उत्पादन, गुणवत्ता विभाग, तांत्रिक विभाग आदी विभागांतील उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना या कार्यक्रमासाठी खास सहभागी करून घेतलेल्या स्थानिक जपानी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nइंटर्न प्रामुख्याने दक्षिण तामिळनाडूतील ग्रामीण भागातील आहेत. ते समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील असून, त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक सरासरी उत्पन्न ४० हजार ते ८० हजार रुपये आहे. या कार्यक्रमाच्या गरजेनुसार, त्यांना सहा महिने ते एक वर्ष इतका अनुभव आहे. त्यापैकी अनेक जण उत्पादन क्षेत्रात काम करत असून, ते दरमहा आठ हजार ते १० हजार रुपये मिळवत होते.\nया कार्यक्रमांतर्गत, आवश्यक बाबी वजा केल्यानंतर त्यांना दरमहा ६० हजार ते ६५ हजार रुपये मिळवता येतील. त्यामुळे, त्यांना मोठ्या प्रमाणात वित्तीय व प्रोफेशनल सहकार्य मिळेल आणि यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेलच, शिवाय त्यांच्या कुटुंबांनाही मोठी मदत होईल.\nपेट्रोलिअम व नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास व उद्योजकता (एमएसडीई) मंत्रालयाने अंमलबजावणी करण्यासाठी अलीकडेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला सहभागी करून घेतले. भारत व जपान यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या परस्पर सामंजस्य कराराचा भाग म्हणून, ‘एमएसडीई’ने उमेदवारांची निवड करण्यासाठी जपानमध्ये जाण्यापूर्वी जपानी भाषेविषयी व कामाच्या नीतिमूल्यांविषयी प्रशिक्षण देण्यासाठी व संबंधित जापनिज रिसिव्हिंग व इम्प्लिमेंटिंग पार्टनर यांच्या सहयोगाने इंटर्नशिपची सुविधा देण्यासाठी सेंडिंग ऑर्गनायझेशन म्हणून २२ फर्मना नामांकित केले आहे. ‘टीआयटीपी’ हा अतिशय प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे व तो यशस्वीपणे राबवणे हे भारताचे लक्षणीय यश आहे.\nTags: नवी दिल्लीधर्मेंद्र प्रधानएमएसडीईNew DelhiDharmendra PradhanMSDENarendra Modiप्रेस रिलीज\nराज्यसभेच्या निवृत्त सदस्यांचा निरोप समारंभ ‘दोषींवर कठोर कारवाई करणार’ ‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5", "date_download": "2018-04-23T07:48:15Z", "digest": "sha1:ZSZ7NUN6ATBVPGWCH54YZGLRNLCSQI5X", "length": 3275, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जालिंदरनाथ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचैतन्य श्री जालिंदर नाथ महाराज जी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१७ रोजी १९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/ipl-2018?start=18", "date_download": "2018-04-23T07:43:38Z", "digest": "sha1:TSPTYQVDGQRFBQLQZ6V7OV6SKFHHJYHV", "length": 4360, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#CWG2018 कुस्तीपटू सुशील कुमारला सुवर्णपदक\n#CWG2018 - नेमबाज श्रेयसी सिंगची धडाकेबाज कामगिरी\nभारताच्या हीना सिद्धूला सुवर्णपदक\nहैदराबाद सनरायजर्सची राजस्थान रॉयल्सवर मात, शिखर धवनची झुंजार खेळी\nआता आयपीएल पाहा जिओच्या 5जी नेटवर्कवर\nस्मिथच्या राजीनाम्यानंतर ‘हा’ होणार ‘राजस्थान रॉयल्स’चा नवा कर्णधार\nभारतीय महिलांची टेबल टेनिसमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी\nआयपीएल थांबवण्यासाठी बीसीसीआय विरोधात याचिका\nक्रिकेटच्या खेळाला काळीमा ; ऑस्ट्रेलियाने चेंडू कुरतडला\nCWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’\nइंस्टाग्रामवर क्रिस गेलचा पंजाबी डान्स\nअखेर स्टीव्ह स्मिथने सोडलं ऑस्ट्रेलियन टीमचं कर्णधारपद\n2 वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सचे पुनरागमन, ब्रावोची दमदार खेळी\n‘स्मिथ आणि वॉर्नरवर घातलेली बंदी योग्य’, बॉल टेम्परिंग प्रकरणी सचिनचे ट्विट\nकार अपघातात मोहम्मद शमी जखमी\nचेन्नई सुपरकिंग्जच्या अँथम साँगचा व्हिडिओ व्हायरल\nचेंडू छेडछाड प्रकऱणी स्मिथच्या अडचणीत वाढ\nमैदानावर वृद्धीमान साहाचं वादळ , अवघ्या 20 चेंडूंमध्ये ठोकलं शतक\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6074-to-stop-hair-fall-try-this-usefull", "date_download": "2018-04-23T07:46:54Z", "digest": "sha1:4LFS6SMZYT5EV6ZRBJH2VXTLYESU4IFB", "length": 5604, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "केसगळतीवर उत्तम उपाय - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.\nमेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो. तसेच, केस गळती कमी होते.\nमेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.\nकेस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा.\nमेथीमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://uniquefeatures.in/nivadak-anubhav/taxonomy/term/9", "date_download": "2018-04-23T07:16:27Z", "digest": "sha1:OETAGUUQXRZJN375DQ36F64GJNTUQZNM", "length": 7146, "nlines": 136, "source_domain": "uniquefeatures.in", "title": "आंतरराष्ट्रीय | युनिक फीचर्स", "raw_content": "\nयोगिंदर सिकंद हे दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. दक्षिण आशियातील मुस्लिम समाज हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं प्रतिष्ठाप्राप्त आहेत. इराणमधील शिया पंथीय मुस्लिम संघटनेने आयोजित केलेल्या एका परिषदेत आपला निबंध वाचण्यासाठी ते नुकतेच इराणला जाऊन आले.\nया दौर्यात त्यांना भेटलेल्या इराणी लोकांची मानसिकता, त्यांच्यातील कट्टरपणा नि उदारमतवाद, तिथली गावं-शहरं-धार्मिक पवित्र स्थळं, तिथे दिसून येणारा धर्म-संस्कृति-इतिहास याबद्दलचा इराणी दृष्टिकोन यांचं या बिगर मुस्लिम भारतीय अभ्यासकाने केलेलं सहज वर्णन.\nअनुवाद - मनोहर सोनवणे\nसांस्कृतिक संघर्षाचे धुमसते ज्वालामुखी\nआज जग जसजसं जवळ येतंय, तसतसं एका प्रांतातून दुसर्या प्रांतात, एका राज्यातून दुसर्या राज्यात नि एका देशातून दुसर्या देशात स्थलांतरितांचं प्रमाणही वाढत चाललंय. या प्रक्रियेमुळे देशात आणि जगातही माणसांमाणसांमध्ये ताण वाढतोय. यातून जगभरात बहुसांस्कृतिकतेचे झगडे उभे राहत आहेत. जीवघेणे संघर्ष आकाराला येत आहेत\n'युनिक फीचर्स'ची पंचविशी - सुहास कुलकर्णी\nधडपड्या मुलांची सुरुवातीची गोष्ट\nव्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nइरोम शर्मिला नावाचे प्रश्नचिन्ह\nनिमित्त झाकीर नाईक - हिनाकौसर खान पिंजार\nसैराट : कुणीच दगड का भिरकावला नाही\nकरंजी : पाण्याचं काम लई ब्येस - कौस्तुभ आमटे\nमातांच्या नजरेतून भारत - राजेश्वरी देशपांडे\nबहुतांची स्थलांतरे रोखण्यासाठी - कौस्तुभ आमटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2014/01/marathi-poem-on-life.html", "date_download": "2018-04-23T07:34:04Z", "digest": "sha1:HBCNKDVX35JMHVS6TSTO4ACU2PNSNLFY", "length": 4542, "nlines": 83, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Marathi Poem On Life थोड जगलं पाहिजे", "raw_content": "\nआयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ\nआयुष्य थोडंस जगावं पण जन्मोजन्मीच\nप्रेम असं द्याव की घेणाऱ्याची ओंजळ\nमैत्री अशी असावी की स्वार्थाच नसावं,\nआयुष्य असं जगावं की मृत्युनेही म्हणावं,\n\"जग अजून, मी येईन नंतर...........\nआणखी एक कॉपी काढायला\nनिगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात.\nगजर तर रोजचाच आहे\nगोडसर चहाचा घोट घेत\nTom & Jerry पाहिलं पाहिजे.\nआंघोळ फक्त दहा मिनिटे\nएखाद्या दिवशी तास घ्या,\nसुंदर म्हणता आलं पाहिजे.\nआपल्याच सुरात रमलं पाहिजे,\nनाचण सुध्दा जमलं पाहिजे.\nधर्मग्रंथाचा रस्ता योग्यच आहे\nपण एखादा दिवस पाडगावकराना द्या,\nनैतीक मालिकेत नैतिकता थोरच\n\"बेवॉच\" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.\nबागेत सुध्दा फिरलं पाहिजे,\nएक गजरा विकत घ्या\nओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.\nदोन मिनिटे आयबाला द्या,\nनुसतं थँक्स तरी म्हणा..\nमराठी विनोद कविता जोक\nदसरा शुभेच्छा Marathi sms\nBest Marathi charolya मराठी प्रेम चारोळी\nमराठी पाऊस कविता Marathi rainy sms\nतुझ्या आईने पकडलं तर Marathi Jokes\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/swimming-tank-mud-full-41000", "date_download": "2018-04-23T07:33:55Z", "digest": "sha1:3ZZUHOPA5UO6DF6U2FVEHCGMSKWGPVAD", "length": 16402, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "swimming tank but mud full जलतरण तलाव... पण, गाळाने भरलेला | eSakal", "raw_content": "\nजलतरण तलाव... पण, गाळाने भरलेला\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nसातारा - एप्रिल महिना उजाडला की नगरपालिकेच्या जलतरण तलावाकडे बालगोपाळांचे पाय वळत. गेल्या दोन पिढ्यांमध्ये जणू हा एक पायंडाच पडलेला. हा तलाव बंद असल्याने गेल्या चार वर्षांत ही परंपरा खंडित झालीय. तलावाचे नूतनीकरण किंवा तात्पुरती दुरुस्ती करायची म्हटले तरी त्यासाठी निधी हवा. तीन वर्षांत १५ लाख रुपयांची जुळवाजुळवही पदाधिकाऱ्यांना करता आली नाही. या पैशांच्या जुळवाजुळवीसाठी आणखी किती वर्षे लागतील, असा भाबडा सवाल तलाव पोहण्यासाठी खुला होण्याची आस लावून बसलेल्या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.\nसातारा - एप्रिल महिना उजाडला की नगरपालिकेच्या जलतरण तलावाकडे बालगोपाळांचे पाय वळत. गेल्या दोन पिढ्यांमध्ये जणू हा एक पायंडाच पडलेला. हा तलाव बंद असल्याने गेल्या चार वर्षांत ही परंपरा खंडित झालीय. तलावाचे नूतनीकरण किंवा तात्पुरती दुरुस्ती करायची म्हटले तरी त्यासाठी निधी हवा. तीन वर्षांत १५ लाख रुपयांची जुळवाजुळवही पदाधिकाऱ्यांना करता आली नाही. या पैशांच्या जुळवाजुळवीसाठी आणखी किती वर्षे लागतील, असा भाबडा सवाल तलाव पोहण्यासाठी खुला होण्याची आस लावून बसलेल्या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.\nपालिकेच्या या तलावात २०१३ च्या मे महिन्यात युवकाचा बुडून मुत्यू झाला. त्यानंतर हा तलाव आजतागायत बंद आहे. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या तारखेला हा तलाव नागरिकांना खुला केला जात होता. एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत तलाव सुरू असायचा. या तलावाशिवाय शहरात आणखी चार जलतरण तलाव आहेत. मात्र, पाच रुपये एवढे नाममात्र शुल्क आकारून पालिका सर्वसामान्यांची सोय पाहायची. त्यामुळे सर्वसामान्यांचा या तलावाकडे अधिक ओढा होता.\nजलतरण तलावाचे नूतनीकरण, त्यालगत दुमजली इमारतीत बॅडमिंटन हॉल व रायफल शूटिंगसाठी रेंज असा सुमारे तीन कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव पालिकेने तयार केला. मात्र, या तलावालगतच्या जागेत बगीचाचे आरक्षण असल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला.\nमोती तळ्यातील मूर्ती विसर्जन बंद केल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून जलतरण तलावात गणेश विसर्जन करण्यात येते. अद्यापि या तलावात मूर्तींचा राडारोडा तसाच आहे, तसेच रासायनिक घटकांमुळे पाण्याची दुर्गंधी येत आहे. अत्यावश्‍यक कामे करून तलाव तत्काळ सुरू करायचा झाल्यास सुमारे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण तलावाचे नूतनीकरण करायचे झाल्यास ५० लाख, तर अत्याधुनिक सुविधांनीयुक्‍त तलाव नव्याने बांधायचा झाल्यास हा खर्च हौसेनुसार ९० लाखांपर्यंत जाऊ शकतो, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या चार वर्षांत या तलावाकडे तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही. परिणामी या तलावातील जलतरण केवळ नावालाच शिल्लक आहे\nआवश्‍यक कामांसाठी निधी - १५ लाख\nतलावाच्या नूतनीकरणासाठी - ५० लाख\nअत्याधुनिक सुविधांसाठी लागणार - ९० लाख\nअर्थसंकल्पाला मंजुरी मिळताच तलाव सुरू करण्यासाठी आवश्‍यक कामे तातडीची सुरू करण्यात येतील. काहीसा उशिर झाला असला तरी ही कामे लवकर व चांगल्या दर्जाची करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n- किशोर शिंदे, सभापती, सार्वजनिक बांधकाम, सातारा पालिका\nक्रीडा संकुलातील जलतरण तलाव फुल्ल\nछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने आठ बॅचेस केल्या आहेत. त्यामध्ये चार बॅचेस नियमित आहेत. त्यातील एक महिलांची आहे. नियमित बॅचेससाठी ८०० रुपये, तर प्रशिक्षणार्थींसाठी १२०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या सर्व बॅचेसमध्ये सुमारे ५० ते ६० जणांना प्रवेश देण्यात येतो. या जलतरण तलावावर आठ जीवरक्षकांची नेमणूक आहे. सध्याच्या सर्व बॅचेसमध्ये प्रवेश फुल्ल झाले असून सुमारे ६० जणांची मागणी प्रतीक्षित आहे.\nचेन्नई सुपर किंग्जचा चार धावांनी विजय\nहैदराबाद - टी २० क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर ४ धावांनी विजय मिळविला....\nमुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे सुवर्णपदक जिंकताना ली चोंग वेई याने किदांबी श्रीकांतला हरवले होते. आता याच दोघांमधील लढत आशियाई...\n...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली\nइचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील...\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...\nपीएमपीला ‘अच्छे दिन’ येणार तरी कधी\nपीएमपीची प्रवासी संख्या गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच घटली आहे. गेल्या १७ दिवसांत तीन वेळा ९ लाखांच्या आत, तर ७ वेळा १० लाखांच्या आत प्रवासी संख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nileshoak.wordpress.com/2013/07/18/in-the-news-maharashtra-times-courtsey-atri/", "date_download": "2018-04-23T07:20:43Z", "digest": "sha1:JQIIKZV5COAADBIOAIQGRIVPX24JPZDG", "length": 11746, "nlines": 151, "source_domain": "nileshoak.wordpress.com", "title": "In the news (Maharashtra Times) – courtesy: Atri | Nilesh Nilkanth Oak", "raw_content": "\nउत्खननात हडप्पापेक्षा दोन हजार वर्षे जुनी भांडी सापडली\nभारतीय संस्कृतीचे मूळ सरस्वतीच्या काठी\nभोरसैदा गावाजवळ पावसाळ्यात प्रकटणारी सरस्वती नदी\nमयुरेश प्रभुणे, फतेहगड (हरियाणा)\nप्राचीन सरस्वती नदीच्या काठावर वसलेली सारस्वत संस्कृती ही सिंधू संस्कृतीपेक्षा प्राचीन असल्याचे पुरावे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. सरस्वतीच्या काठावरील कुरुक्षेत्र, फतेहगड आणि सिरसा या भागांतील पुरातन ठिकाणी केलेल्या उत्खननातून हे नवे संशोधन समोर आले आहे.\nआतापर्यंत हडप्पाकालीन संस्कृती ही भारतातील सर्वांत जुनी (इसवी सन पूर्व ३५०० ते ४०००) प्रगत संस्कृती मानण्यात येत होती. मात्र, सरस्वतीच्या खोऱ्यात वसलेल्या बिरडाणा आणि गिरावड या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंच्या साह्याने निश्चित करण्यात आलेला कालावधी इसवी सन पूर्व ६००० वर्षे म्हणजे हडप्पा संस्कृतीपेक्षाही दोन हजार वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.\nआदिबद्री या सरस्वतीच्या उगमापासून तिच्या जुन्या प्रवाहाच्या मार्गाने प्रवास सुरू केल्यावर तिच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे आजही उत्खनन झालेल्या साइटमधून, या भागाच्या भौगोलिक रचनेवरून आणि लोकांच्या श्रद्धांमधून मिळत असल्याचे आढळून येते.\nसरस्वतीच्या पाण्यातून निर्माण झालेल्या कुरुक्षेत्राच्या सिन्निहित सरोवरात पवित्र स्नान करणारे साधू, पिहोवाला सरस्वतीच्या काठावर रोज संध्याकाळी होणारी नदीची आरती आणि सरस्वतीच्या कोरड्या पात्रात घेतलेले पीक हे सर्वोत्तम असल्याची धारणा असणारा शेतकरी… सरस्वती आजही लोकांच्या मनात प्रवाहित असल्याची साक्ष देतात. कुरुक्षेत्र-पिहोवा मार्गावरील भोरसैदा या गावात सरस्वती नदीच्या कोरड्या पात्रातून फिरताना पात्राच्या भिंतींमध्ये मातीची भांडी, मानवी सांगाडे, मातीच्या बांगड्या स्पष्टपणे पाहता येतात.\nकुरुक्षेत्रातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण संग्रहालयाचे क्यूरेटर डॉ. राजेंदर राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेद, महाभारत आणि पुराणांमध्ये उल्लेख झालेल्या कुरुक्षेत्र परिसरातील ३६० तीर्थस्थळांच्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. त्यातील १३४ ठिकाणी प्रगत संस्कृती दाखवणाऱ्या वसाहती पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. या वसाहतींच्या सुनियोजित रचना, सापडलेली भांडी, हत्यारे, खेळणी, दागिने आदी सर्व गोष्टी सरस्वती संस्कृती प्रगत असल्याचेच सिद्ध करतात.’\nसरस्वतीच्याच मार्गाने अग्रोहा, बाणवली, कुणाल आदी महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन आमचा प्रवास सुरू होता. मनात विचार आला, सरस्वतीच्या खोऱ्यात आता कुठे उत्खननाला सुरुवात झाली आहे… लुप्त सारस्वत संस्कृती ज्या वेळी पूर्ण प्रकट होईल. इतिहासाची पुस्तके नक्कीच बदलावी लागतील.\nसरस्वतीच्या काठावरूनच प्राचीन संस्कृतीचे स्थलांतर\nसरस्वतीच्या खोऱ्यात संशोधन करणारे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे सहसंचालक डॉ. वसंत शिंदे यांनी सांगितले, ‘गेल्या तीन दशकांत कुरुक्षेत्र, फतेहगड आणि सिरसा जिल्ह्यांत सरस्वतीच्या काठावर अनेक हडप्पाकालीन वसाहती सापडल्या. त्या साइटवर सापडलेल्या वस्तूंचे साधर्म्य हडप्पा संस्कृतीशी असल्यामुळे सरस्वती आणि सिंधू संस्कृती समकालीन असल्याचे मानण्यात आले. मात्र, फतेहगडजवळ सरस्वतीच्याच खोऱ्यात असणाऱ्या बिरडाणा आणि गिरावड या ठिकाणी सापडलेल्या मातीच्या वस्तूंचा ‘कार्बन १४’ पद्धतीने निश्चित करण्यात आलेला कालावधी इसवी सन पूर्व ६००० इतका आहे. हा कालावधी हडप्पा संस्कृतीपेक्षा दोन हजार वर्षांनी जुना आहे.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/bs-front-page", "date_download": "2018-04-23T07:36:56Z", "digest": "sha1:JRNK7W4ACKMU4UIEJEK7OIOOBAWJPOAB", "length": 10415, "nlines": 169, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "Front page – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत…\nhttps://youtu.be/uoYDYzbwu_4 आपण भारतीय संस्कृतीच्या महानतेच्या गोष्टी करतो पण देशात अनेक वेळा आपल्या संस्कृतीची…\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली…\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत…\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nआपण नेहमीच एक नाव ऐकत असतो ते म्हणजे सनी. सनी लिओन च्या आयुष्याची खरी स्टोरी काय आहे हे आज आपण पाहणार आहोत.…\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे. एकदा एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट लोकांना आवडायला लागले कि त्याचे…\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट…\nइतक्या बोल्ड अवतारात तुम्ही रेखा ला कधी पहिले नसेल पहा रेखा…\nऐश्वर्या च्या नवीन चित्रपटची झलक पाहू सासू सासरे पण लाजले,…\nह्या बॉलीवूड कलाकार सर्वान समोर करतात बेधडक चुंबन पहा कोण…\nबॉलीवूड मधील टॉप कॉमेडियंस चे मुले ज्यांना तुम्ही या अगोदर…\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा…\nजगातले ५ प्रसिद्ध लोकं,ज्यांचा मृत्यू एड्स मुळे झाला…\nस्त्री च्या अंगावरील तीळ आणि त्याचे काय आहे महत्व…..\nमुलगा होणार कि मुलगी….ओळखता येणे अगदी सोपे\n आंखों की ये समस्याएं बन रही हैं मौत की वजह, समय रहते…\nतुम्ही सुद्धा खात असाल १ रुपयाची ‘पल्स’ तर हि माहिती नक्कीच…\nका घालतात स्त्रिया जोडवे…. काही अशी कारणे\nराशीवरून ओळखा कसे जाईल बाळंतपण\nपिरियड मध्ये कमी ब्लीडींग हि कारणे आहेत त्यामागे\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात…\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या…\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nभारतातील काही अश्या ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप आतुर असतात जिथे कोणीही जाण्यास घाबरते.त्याची करणेही तशीच…\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nहिवाळ्यातला भारत असा दिसतो,जगात कुठेही नसतील अशी…\nह्या मुलीचे करावे तितके कवतुक मुलीने बनवले खूपच आगळेवेगळे…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/maharashtra-cuts-extra-marks-for-arts-and-culture-in-ssc-2-482664", "date_download": "2018-04-23T07:38:37Z", "digest": "sha1:DSW3VBWLJRZBX7QCNC2L5GGWW2YCWJX5", "length": 14935, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "दहावी परीक्षेसाठीच्या कलेच्या गुणांची खैरात बंद", "raw_content": "\nदहावी परीक्षेसाठीच्या कलेच्या गुणांची खैरात बंद\nराज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या कलेच्या गुणांमध्ये बदल केले आहेत. याआधी चित्रकलेसाठी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार जास्तीत जास्त १५ गुण देण्यात येणार आहेत.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nदहावी परीक्षेसाठीच्या कलेच्या गुणांची खैरात बंद\nदहावी परीक्षेसाठीच्या कलेच्या गुणांची खैरात बंद\nराज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या कलेच्या गुणांमध्ये बदल केले आहेत. याआधी चित्रकलेसाठी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार जास्तीत जास्त १५ गुण देण्यात येणार आहेत.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mohenjodaro-will-be-buried-soon-for-its-safety/", "date_download": "2018-04-23T07:52:07Z", "digest": "sha1:S4C3NJHPQJ2Q2RCTNJ4UADDBAYIFWEJK", "length": 16981, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोहेंजोदडो जाणार मातीत? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nआपल्या प्राचीन सिंधू संस्कृतीचा परिचय करून देणारे मोहेंजोदडो लवकरच पुन्हा दफन होईल, अशी शक्यता आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीची साक्ष देणारं हे शहर सध्या धोक्यात आहे. या शहराच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाल्यामुळे सध्या या शहरावर संशोधन करणाऱ्या इतिहास संशोधकांनी हे शहर पुन्हा दफन करण्याचे संकेत दिले आहेत.\nमोहेंजोदडोवर संशोधन करणारे हॉर्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि इतिहास संशोधक रिचर्ड मिडो यांनी याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये मोहेंजोदडोला धोका निर्माण झाला आहे. मुळात, सिंध हा प्रांत उष्ण आहे. त्यामुळे तापमान आणि आर्द्रतेचा परिणाम या पुरातन अवशेषांवर व्हायला लागला आहे. याशिवाय जमिनीत असलेल्या जलपातळीत मिठाचं प्रमाण आढळतं. त्या मिठामुळेही या अवशेषांचं नुकसान होतंय. त्यामुळे या अवशेषांचं जतन करणं कठीण होऊन बसलं आहे.\nजोपर्यंत अवशेषांना जतन करण्याचा एखादा चांगला मार्ग आम्हाला सापडत नाही, तोपर्यंत मोहेंजोदडोला जमिनीत दफन करूनच त्याचं संरक्षण केलं जाऊ शकतं. याखेरीज मोहेंजोदडोवर तालिबानी आणि इसिसच्या हल्ल्यांच्या धोक्याचं वादळ घोंघावत आहे, त्यामुळे या शहराला वाचवणं जास्त महत्त्वाचं ठरत आहे, असंही मिडो यांचं म्हणणं आहे.\nसिंध प्रांतात जमिनीच्या पोटात लपून बसलेल्या मोहेंजोदडो या शहराचा शोध १९२२ साली तत्कालीन हिंदुस्थानच्या पुरातत्त्व खात्याचे अधिकारी राखालदास बॅनर्जी यांनी लावला होता. मोहेंजोदडो या शब्दाचा सिंधी भाषेतला अर्थ आहे मृतांचा डोंगर. हजारो वर्षांपूर्वी आजच्या स्मार्ट सिटींनाही लाजवेल असं उत्तम नियोजन असलेल्या या शहरात तत्कालीन हडप्पा नामक संस्कृती अस्तित्वात होती. मोहेंजोदडो इथे एकाखाली एक अशा सात शहरं असल्याचा शोधही लागला होता. हिंदुस्थान आणि पाकिस्तान फाळणीनंतर हे शहर पाकिस्तानात गेलं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअमिताभ बच्चन झाले १०२ वर्षांचे\nपुढीलव्हॉट्सअॅपचं ‘पिन’ फिचर ठरलं सुपरहिट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2014/07/mother-marathi-aai-poem-kavita-sms.html", "date_download": "2018-04-23T07:39:32Z", "digest": "sha1:ZFQTPP5ZDPK2OQZMNAALSXEL5QCDCA3U", "length": 3065, "nlines": 34, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: mother marathi aai poem, kavita, sms, message status whatsapp wallpaper", "raw_content": "\nया आईला तर काही, काही कळत नाही\nओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..\nझोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते\nइतक्या सक्काळी कशी.. भूक लागत नाही\nया आईला तर काही.... काही कळत नाही\nदूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..\nबाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही\nसारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही\nबाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही\nया आईला तर काही.... काही कळत नाही\nकपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते\nबस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते\nउशीर झाला किती म्हणून.. भरभर येते\nफूल तोडून देते तिला.. कौतुक करत नाही\nया आईला तर काही.. काही कळत नाही\nशाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते\nसंपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते\nअभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते\nतिचं चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही\nया आईला तर काही.. काही कळत नाही\nहोमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते\nमला मात्र बीनची गंमत आठवत असते\nलक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते\nतिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही\nया आईला तर काही.. काही कळत नाही\nदमून जाऊन झोप येते.. आईला बिलगते\nतेव्हां म्हणते शोन्याला या जरा वेळ नाही\nपापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते\nआई अशी रडलेली मला चालत नाही\nया आईला तर काही.. काही कळत नाही...\nमित्रानो LIKE किवा SHARE करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/namantar-agitation/", "date_download": "2018-04-23T07:29:46Z", "digest": "sha1:UAA7GQHUQB6SZLMQGVFGWX5UOE5AFECT", "length": 24144, "nlines": 83, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "नामांतराच्या जखमा | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nवयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात. वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दूर्लक्षित जीवन. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्यादानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर.. मानवी अधिकारा मिळवण्यासाठई झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या परिवर्तनाच्या लढ्याचे विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचे. ह्या लढ्याने काय मिळालं हा वादातीत विषय आहे आणि राहील देखील. पण नामांतराच्या चळवळीनं आमच्याकडून जे हिरावून घेतलं ते कधीच परत मिळणारं नव्हतं. आज त्याच विद्यापीठाच्या या महाकाय प्रवेशद्वाराच्या वास्तूला ४० वर्षे पूर्ण झालीत. त्या नामांतराच्या एकुण चळवळीवर आणि त्याच्या परिणामांवर ह्या चाळीशीच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश..\nसत्तरच्या दशकात महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह पूर्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने तमाम आंबेडकरी संघटनांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशा प्रकारचा ठराव देखील मंजूर केला गेला. एव्हाना पँथर देखील फाटाफुटीला बळी पडली होती. या फाटाफुटीमुळे राज्यभरातील पँथर्स मध्ये खदखदणार्‍या अंसोताषाला प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद मस्के, कमलेश यादव, उमाकांत रणधीर, मारुती सोनवणे, डी.एम. गायकवाड सारख्या खमक्या तरुणांनी वाचा फोडली. या सर्व तरुणांनी एकत्र येवून औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत पँथर ला पुन्हा एकदा जीवदान मिळवून दिले. त्यावेळी झालेल्या बैठकीत पँथरची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर हाच मुख्य अजेंडा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि पुलोद प्रयोगाचे प्रणेते असेलेले शरद पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. पण त्याला योग्य तो प्रस्ताव न मिळाल्याने संतापलेल्या पँथर्सनी मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. नामांतर मोर्चास महाराष्ट्रातील खेड्यापांड्यातून लाखोंच्या संख्येने पँथर सहभागी झाले होते. त्या पँथरच्या ताकदीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधीमंडळात संम्मत करताच त्याच रात्री मराठवाडा पेटला. मराठवाड्यातील हिंदू धर्मीय सनातनी जातीयवादी गावगुंडांचा पोटशुळ उठला व त्यांच्या तरुण मुलांना भडकाऊन देऊन महारवाडे पेटवा, त्यांची घरे जाळा, त्यांना बेदम मारा, त्यांच्या लहान मुलांना व महिलांनाही झोडपा असे आदेश देऊन भयानक दंगल ह्या जातीवादी औलादींनी घडवली. ही दंगल भयानक व अतिशय क्रूर होती.\nदंगलीत जातियवादी गावगुंडाना दलित पँथरनेही जेरीस आणुन, तरुण पँथर त्याचा मुकाबला करुन रात्रंदिवस लढत होते. जातीयवादी वृत्तीचे सनातनी कट्टर हिंदूत्ववादी औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ याने लोकांना भडकविण्याचे व दलित वस्त्यांचा नायनाट करुन त्यांना बेचिराख करावे म्हणून नामांतर विरोधी कृती समितीचे गुंड पाच जिह्यांतील खेड्यापाड्यांतील दलित वस्त्यांवर जाऊन रात्री पेट्रोलचे जळते गोळे फेकून घरांना व झोपड्यांना आगी लावत असे. त्याचवेळी नामांतरवादी कृती समितीमध्ये कॉलेजचे तरुण आणि पँथर्स जश्यास तसे उत्तर देत असत. जवळ जवळ महिनाभर ही दंगल चालू होती. पोलीस अनेकदा हिंदूचीच बाजू घेत असत.दलित समाज अल्पसंख्याक असून देखील महिलाही लढतांना अग्रभागी राहून दलित पँथरच्या तरुणांना अन्यायाविरुध्द लढण्याचे बळ देत होत्या.\nभिमा कोरेगांव येथील महार बटालियनने पेशव्यांना पळवून लावून त्यांना पराभूत केले. त्याच सामर्थ्याने मराठवाड्यातील दलितांनी दंगलखोर, जातीयवादी गावगुंडांशी मुकाबला केला. उदगीर, जळपोट, नांदेड या शहरात व तेथील खेड्यापाड्यांतील दलितांवर अतिशय अन्याय , अत्याचार केले गेले. पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे, “ सांग पोच्या तू जयभिम करणार का” पोचिरामला इतक्या वेदना होत असतानाही म्हणाला, “ जयभिम म्हणणार”. नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्यानंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जयभिम‘ म्हणून ओरडायचा नंतर दुसराही तोडला तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते.पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यातही पोचीराम जयभिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, “पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जयभिम करणार का जयभिम” म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच जयभिम हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुलाही लाज वाटेल असा प्रकार केला होता. जनार्दन मेवाडे यांनाही हाल हाल करुन ठार केले होते.असे असतानाही मराठवाड्यातील नामांतराबाबतची दंगल पत्रकारांना लिहूदेखील वाटत नव्हती. दंगलग्रस्त भागात मुंबईतून दलित पँथरचे नेते प्रा.अरुण कांबळे, रामदास आठवले आले, तेव्हा वातावरणात पँथर काय करतील हे सांगता येत नव्हते.सर्व लोकांना ह्या नेत्यांनी शांतता ठेवण्यात यावी असे सांगितले.\n“ सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची\nसंपली नाही लढाई नामांतराच्या लढ्याची”\nह्या गंभीर परिस्थितीमुळे पँथरला शासन घाबरुन राहत होते.गंगाधर गाडे यांच्या अटकेमुळे सर्व पँथर चळवळीचा भार तरणाबांड बिबळ्या वाघ रामदास आठवलेंवर पडला. रामदासच्या अंगात पँथर संचारला होता.रामदास आठवलेंना मुंबईत घरदार नव्हते, सिध्दार्थ हॉस्टेल रु.नं. ५० हे त्यांचे निवासस्थान व राज्याचे पँथर कार्यालय होते.रामदास आठवलेंचे लग्न झाले नव्हते.तरणाबांड बिबळ्या वाघाच्या ढांगा खेड्यापाड्यात पँथर तयार करण्यास जात होत्या.रिपाइंचे ऐक्य टिकले नाही रामदास कॅबिनेट मंत्री झाले शरद पवार यांनी आठवलेंची ताकद ओळखून १७ वर्षे सत्तेत घेतले.मंत्री असतांना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री शरद पवार यांना विश्वासात घेऊन १४ वर्षांचा दलितांच्या अस्मितेचा नामांतराचा प्रश्न आता तरी सोडविण्याचे साकडे घातले. १४ जानेवारी दिवस निवडला आणि राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे वरिष्ठांना आदेश दिले. पोलिस पाटील व सरपंचांची बैठक `सह्याद्रीवर’ बोलविली व तेथे सांगितले की एकाही दलिताचे घर जळताना दिसले नाही पाहिजे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक गावच्या पोलीस पाटील व सरपंचावर असणार विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मंजुर करताच संपुर्ण दलित वस्त्यांत दिवाळी साजरी झाली.\nदरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव\nया गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत.\nजोपर्यंत हे विद्यापीठ आहे तोवर त्याचे प्रवेशद्वार आहे. हेच प्रवेशद्वार आमच्यासारख्याना आणि आमच्यानंतर येणार्‍या कैक पिढ्यांना त्या जुलूमाची, त्या अत्याचाराची, त्या त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची आठवण करून देत राहील. त्यातूनच नवे चैतन्य कायम संचारत राहील. नामांतर लढ्याची आठवण आंबेडकरी समाजाला सदैव स्फूर्ती देत राहो.\nप्रस्तूत लेख हा दै महानायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात अर्जूनराव कदम यांनी लिहलेल्या लेखाला व विजय सरवदे यांच्या लेखाला संकलित करून येथे टाकताना मी सुद्धा त्यात माझे योग्य योगदान टाकले आहे. लेखकाला त्याच्या लेखनाचा मालकी हक्क मिळायलाच हवा परंतू हा लेख म्हणजे आंबेडकरी चळवळीची मालमत्ता असल्याने तो मी कदम साहेबांना न विचारता जरी टाकला तरी ते कोणतीही हरकत घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.\nदलितपणाला डिलीट करा.. →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6510-man-cut-his-wife-hair-for-the-reason-of-salt-in-food-solapur", "date_download": "2018-04-23T07:33:36Z", "digest": "sha1:5LNHH63QBSMAXPPSONZMSFBBALKRZYQV", "length": 6434, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "भाजीत मीठ झाले जास्त, पत्नीचे केसच कापून टाकले - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभाजीत मीठ झाले जास्त, पत्नीचे केसच कापून टाकले\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nभाजीत मीठ जास्त झाल्याने संतापलेल्या पतीनं पत्नीचे केस कापल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडलीय. याप्रकरणी पीडित महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. जेवत असताना असिफला भाजीत मीठ जास्त असल्याचे जाणवले. यावरून तो संतापला आणि त्याने पीडितेला लाथाबुक्क्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली.\nइतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं कात्रीनं पीडित महिलेचे केस कापून टाकले. दरम्यान याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिलेला नाही हे स्पष्ट होते. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/nitish-kumar-will-be-best-alternative-fight-narendra-modi-35564", "date_download": "2018-04-23T07:20:52Z", "digest": "sha1:R2MMPXRVYNBGMFEHWG4MNB2AT344OCCW", "length": 12060, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nitish Kumar will be the best alternative to fight Narendra Modi मोदींना नितीशकुमार उत्तम पर्याय ठरू शकतात : जेडीयू | eSakal", "raw_content": "\nमोदींना नितीशकुमार उत्तम पर्याय ठरू शकतात : जेडीयू\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पाचपैकी तब्बल चार राज्यांत भाजपने सरकार स्थापन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते संजय सिंह म्हणाले, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे. नितीशकुमार हे मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात.'\nपाटना (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उत्तम पर्याय ठरू शकतात असे म्हणत संयुक्त जनता दलाने मोदींविरूद्ध लढण्यासाठी आणि नितीशकुमारांना पाठिंबा देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.\nनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पाचपैकी तब्बल चार राज्यांत भाजपने सरकार स्थापन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते संजय सिंह म्हणाले, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे. नितीशकुमार हे मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात.'\nदरम्यान, पाच राज्यांतील निकालानंतर भारतीय जनता पक्षातील श्रेष्ठींनी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आगामी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. \"पक्षाला मिळालेला विजय हा जातिवाद, घराणेशाही, भ्रष्टाचाराला विरोध आणि मोदींच्या नेतृत्त्वाला मिळालेल्या पसंतीची पावती आहे', अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत.\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-23T07:41:56Z", "digest": "sha1:XYUQQXOMONWMVLJT5C6ZO6TCYPXSRJB7", "length": 13908, "nlines": 174, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "मार्क झकरबर्ग म्हणतोय,”मला माफ करा !”, काय घडलं नेमकं ? – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nमार्क झकरबर्ग म्हणतोय,”मला माफ करा ”, काय घडलं नेमकं \nफेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गनं नुकतीच सर्वांची माफी मागितली. माझं काम लोकांना विभागण्यासाठी वापरलं गेलं, खरंतर ते लोकांना एकत्र आणण्यासाठी होते, असं त्यानं लिहिलंय.\nहे बघा जगाचा संवादक मार्क झकरबर्ग काय म्हणतोय. मला माफ करा म्हणतोय पण माफी कशासाठी नाही, त्यानं कोणता गुन्हा वगैरे केलेला नाही. त्याला वाटतंय, फेसबुकचा वापर हा लोकांमध्ये विभक्तपणाची जाणीव वाढवण्यासाठी, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना पसरवण्यासाठी केला जातोय.\nमार्क झकरबर्गने पोस्टमध्ये काय लिहिलंय\n“आज योम किप्पूर सणाची सांगता होतेय. ज्यूंसाठी हा वर्षातला सर्वात पवित्र दिवस. या दिवशी आपण सरत्या वर्षाचा आढावा घेतो आणि चुकांसाठी क्षमा मागतो. ज्यांना मी यावर्षी दुखावलं, मी माफी मागतो. ज्याप्रकारे माझ्या कामाचा वापर लोकांना विभागण्यासाठी केला गेला, खरंतर त्याचा उपयोग लोकांना एकत्र आणण्यासाठी केला पाहिजे होता. मी माफी मागतो. यापेक्षा चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आपण सर्वांनीच येत्या वर्षात प्रगती करावी, आणि आयुष्याच्या पुस्तकात तुमचं नाव कोरलं जावं, ही इच्छा. “\nया पत्राला राजकीय परिमाण आहेत. अमेरिकेच्या 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियन कंपन्यांनी ट्रम्प यांना मत द्या, असं सांगणाऱ्या जाहिराती फेसबुकवर दिल्या. हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्याही जाहिराती त्यांनीच दिल्या. फेसबुकया जाहिराती नाकारू शकत होतं. पण तसं झालं नाही. आणि आताही हे सगळं फेसबुकनं कबुल केलेलं नाही. अमेरिकेच्या काँग्रेसनं केलेली चौकशी आणि शोध पत्रकारांच्या मेहनतीतून हे सगळं पुढे आलंय. दुसरं म्हणजे, राजकीय नेते, त्यांचे समर्थक फेसबुकचा वापर अफवा पसरवणे किंवा कोणत्या समुदायाला टार्गेट करण्यासाठीही करत असतात. फेसबुकला यालाही आळा घातला आलेला नाही. या सगळ्यामुळेच मार्कनं माफी मागितली असावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.\nकाहीही असो, त्यानं जाहीर माफी मागण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला, याचीही दखल घेतलीच पाहिजे.\nतुम्हाला माहित नसेल ह्या गोष्टींचा वापर काय आहे, क्लिक करून घ्या जाणून\nहे २० फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, भारत जुगाड मध्ये आहे सर्वांचा बाप\nहे आहेत जगातील काही जिद्दी घर मालक ज्यांच्या समोर मोठ मोठ्या बिल्डर ला पण हर मानवी…\nकाय तुम्हाला माहित आहे रेल्वे च्या शेवटच्या डब्यावरती X का लिहिलेले असते, घ्या जाणून\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nतुम्हाला माहित नसेल ह्या गोष्टींचा वापर काय आहे, क्लिक करून…\nहे २० फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, भारत जुगाड मध्ये…\nहे आहेत जगातील काही जिद्दी घर मालक ज्यांच्या समोर मोठ मोठ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-ravsaheb-danave/", "date_download": "2018-04-23T07:53:42Z", "digest": "sha1:PXVAJHV3QQV77MPM6WBW25SOPL44OEON", "length": 30400, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "सैल सुटलेल्या जिभांचे राजकारण, सरकारांतील नवे जंकफूड! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nसैल सुटलेल्या जिभांचे राजकारण, सरकारांतील नवे जंकफूड\nमहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कुणाच्याच जिभेला लगाम नाही. रावसाहेब दानवे यांनी तर जिभेचे जे प्रयोग केले त्यापुढे अजित पवारांचे बोलणे संयमी व सभ्य वाटू लागले. शिवसेनेबरोबर उत्तम चालले आहे असे एक विधान आता मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. राजकारणात नकला, विनोदही घडत असतात ते असे\nमहाराष्ट्राचे राजकारण कमालीचे अस्थिर व बेभरवशाचे झाले आहे. भारतीय घटनेचे १९ वे कलम प्रत्येक हिंदुस्थानीस मताचा व मतप्रसाराचा अधिकार देते. माणसाला आपली जीभ आपली म्हणता येत नसेल तर शरीराचा दुसरा कोणताच भाग आपला म्हणण्यात स्वारस्य उरत नाही, असे एका लेखकाने म्हटले आहे. सध्या राज्यात फक्त जिभेचाच वापर सुरू आहे. कृतीचे नाव नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीस गेले व पत्रकारांना सांगितले, महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर उत्तम चालले आहे, पण मध्यावधी निवडणुकीसाठी आपण सज्ज आहोत. जर शिवसेनेबरोबर उत्तम चालले हे मान्य केले तर मध्यावधी निवडणुकांचा प्रश्न येतोच कुठे भूगर्भातील हालचालींचा अंदाज अनेकदा येत नाही तसे महाराष्ट्राच्या राजकारणाचे झाले आहे. रावसाहेब दानव्यांपासून राधाकृष्ण विखे-पाटील व नारायण राणे यांच्यापर्यंतचे नेते आज जे बोलत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ वाढला आहे. तूरडाळीपासून अवकाळी पावसापर्यंत अनेक प्रश्न उभे आहेत. त्यावर कुणीच गांभीर्याने बोलत नाही.\nमुंबई महानगरपालिकेने शाळांमध्ये ‘जंकफूड’वर बंदी आणली. बर्फाच्या गोळ्यापासून वडापावपर्यंत कोणते पदार्थ खाऊ नयेत अशी मोठीच यादी जाहीर झाली आहे. अशा पदार्थांमुळे मुलांमधील लठ्ठपणा वाढेल ही भीती, पण जंकफूडवर बंदी आणणारे सरकार भ्रष्टाचार व लाचलुचपतीवर बंदी आणायला तयार नाही. महाराष्ट्राने भ्रष्टाचारात वरचा क्रमांक पटकावला हे लांच्छन घेऊन आपण सगळे आज वावरत आहोत. आयकर खात्याचे आयुक्त बी. व्ही.राजेंद्रप्रसाद यांना अडीच कोटींची लाच घेताना मुंबईत पकडले. पाठोपाठ उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक नायक यांना सवा कोटीची लाच स्वीकारताना अटक केली. ग्रामसेवकापासून तलाठ्यापर्यंत आणि तहसीलदारापासून पोलीस, नागपूरच्या तुरुंग अधिकाऱ्यापर्यंत सगळेच जण लाचखोरीच्या जाळ्यात सापडले. दोन हजार रुपयांची लाच राज्याचा तुरुंग अधिकारी स्वीकारतो. कारण त्याची हिंमत वाढवणारे प्रताप राज्यकर्तेच करीत असतात. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा म्हणून सरकारतर्फे तुरुंगातील गुंडांना फोन लावल्याचा आरोप विरोधकांनी केला व त्याचे उत्तर कोणीच देऊ शकले नाही. भ्रष्टाचार हा जंकफूडसारखाच आहे. खाऊन माणूस लठ्ठ होतोच.\nयेथे वाल्यांचे वाल्मीकी करून मिळतील असे भारतीय जनता पक्षातर्फे खुलेआम जाहीर करण्यात आले. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणातही गुंडगिरीस प्रतिष्ठा देण्याचा असा प्रयत्न कधी झाला नव्हता. ‘चोर, डाकू, लफंगे वगैरे सोडून भाजपात सगळ्यांना प्रवेश’ अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी मांडली ती गमतीची आहे. गेल्या काही महिन्यांत फक्त चोर व डाकूंनाच त्यांच्या पक्षात प्रवेश मिळाला आहे. विजयकुमार गावीत यांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या गाजत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारात ते मंत्री होते व भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना सरळ ‘वाल्या’ करून टाकले. अण्णा हजारे यांनीदेखील गावीत यांच्याविरोधात मोहीम उघडली. हेच गावीत पुढे भाजपात आले. निवडणूक लढवून वाल्मीकी झाले. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात श्री.गावीत यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आदिवासी विकास विभागातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यास गावीत हेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवणारा चौकशी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. राज्यातील प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाद्वारे ऑईल इंजिन, इलेक्ट्रिक पंप व गॅस स्टोव्हचे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण न करता केवळ कागदावरच दाखवून पैशांचा अपहार केला व सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान केले. विजयकुमार गावीत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस न्या.गायकवाड चौकशी समितीने केली. असे असंख्य ‘वाल्या’ सत्ताधारी पक्षात नेहमीच असतात व त्यांच्या आधारावरच सरकारे निर्माण होतात. त्यामुळे साधनसूचिता, पारदर्शकतेच्या गप्पा फोल ठरतात. सर्वच पक्षांतील व तुरुंगाच्या वाटेवरील सन्माननीय वाल्या आज भाजप प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत व त्यांच्याच बळावर ते कोणत्याही क्षणी निवडणुकीसाठी सज्ज असतील. महाराष्ट्राचे रक्षण देव तरी करू शकेल काय\nपाकिस्तानात सध्या वास्तव्यास असलेल्या सन्माननीय दाऊद इब्राहिम, छोटा शकील वगैरे वाल्या कंपनीस भाजपाकृपेने वाल्मीकी होण्याची इच्छा असेल तर कसे करायचे असा प्रश्न आज जनतेच्या मनात निर्माण झाला असेल. महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षांत कोणत्या क्षेत्रात झेप घेतली ते सरकारला सांगता येणार नाही. सर्वाधिक गलिच्छ शहरे महाराष्ट्रात घाणीचे राज्य निर्माण करीत आहेत असा केंद्र सरकारचा अहवाल आहे. पंतप्रधानांनी हातात झाडू घेतला म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हातात झाडू घेतला, पण त्यांचे नागपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत १३७ व्या क्रमांकावर घसरले आहे. स्वप्नातल्या विदर्भ राज्याची ती राजधानी आहे. पंतप्रधानांचे वाराणसी ४०० क्रमांकावरून पहिल्या पन्नासात येण्याचा चमत्कार घडवते, पण फडणवीस-गडकरींचे नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत घरंगळत जाते याला जबाबदार कोण असा प्रश्न आज जनतेच्या मनात निर्माण झाला असेल. महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षांत कोणत्या क्षेत्रात झेप घेतली ते सरकारला सांगता येणार नाही. सर्वाधिक गलिच्छ शहरे महाराष्ट्रात घाणीचे राज्य निर्माण करीत आहेत असा केंद्र सरकारचा अहवाल आहे. पंतप्रधानांनी हातात झाडू घेतला म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हातात झाडू घेतला, पण त्यांचे नागपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत १३७ व्या क्रमांकावर घसरले आहे. स्वप्नातल्या विदर्भ राज्याची ती राजधानी आहे. पंतप्रधानांचे वाराणसी ४०० क्रमांकावरून पहिल्या पन्नासात येण्याचा चमत्कार घडवते, पण फडणवीस-गडकरींचे नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत घरंगळत जाते याला जबाबदार कोण विदर्भातील अनेक शहरांत व तालुक्यांत आज अस्वस्थता आहे. स्वतंत्र राज्याच्या स्वप्नाने शेतकऱयांचे व भुकेचे प्रश्न संपणार नाहीत, रोजगारीत वाढ होणार नाही, पण राजकीय फायद्यासाठी विदर्भवाद्यांचे वैताग आणणारे राजकारण नेहमीप्रमाणे सुरूच आहे.\nभारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे हे सध्या ज्या प्रकारची वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार किळस आणणारा आहे. दानवे हे ग्रामीण भागातील नेते आहेत व त्यांच्या भाषेत एक रांगडेपणा असू शकतो, पण दानवे हे सरळसरळ ‘बेजार’ शेतकऱ्यांची थट्टा उडवून हंशा आणि टाळ्या मिळवीत आहेत. कर्जमाफी झाल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी दानवे राज्यातील विरोधी पक्षांकडून मागतात. ही सरकारची फजिती व शेतकऱ्यांची चेष्टा आहे. ‘‘एक लाख टन तूरडाळ खरेदी करूनही रडताय कशाला साले’’ अशा असभ्य भाषेचा वापर दानवे हे शेतकऱ्यांच्या बाबतीत करीत असतील व तरीही शेतकरी त्यांना मतदान करतोय हे चित्र न पटणारे आहे व विजयानंतर इव्हीएममध्ये घोटाळा आहे या आरोपात तथ्य वाटणारे आहे. अजित पवार हे कमालीचे सभ्य व संयमी वाटावेत अशी नादान वक्तव्ये दानवे यांच्याकडून होत आहेत. ‘‘पाणी नाहीच धरणात मुतायचं काय’’ अशा असभ्य भाषेचा वापर दानवे हे शेतकऱ्यांच्या बाबतीत करीत असतील व तरीही शेतकरी त्यांना मतदान करतोय हे चित्र न पटणारे आहे व विजयानंतर इव्हीएममध्ये घोटाळा आहे या आरोपात तथ्य वाटणारे आहे. अजित पवार हे कमालीचे सभ्य व संयमी वाटावेत अशी नादान वक्तव्ये दानवे यांच्याकडून होत आहेत. ‘‘पाणी नाहीच धरणात मुतायचं काय’ हे वक्तव्य अजित पवारांनी करताच रान उठवणारे ‘भाजप’ दानव्यांच्या सैल जिभेवर मौन बाळगून बसले आहेत. वाल्याचे वाल्मीकी होतील तेव्हा होतील, पण सत्तेने माजलेल्या वळूंना आधी वठणीवर आणा व शेतकऱ्यांचे हे धिंडवडे थांबवा.\nकेंद्राचे सरकार पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपास ३०० जागा मिळाव्यात म्हणून बांधणी करीत आहे व महाराष्ट्राचे सरकार विधानसभेत १५० जागा फक्त भाजपास मिळाव्यात म्हणून सत्ता राबवीत आहे. जनतेचे व राज्याचे प्रश्न त्यामुळे अधांतरी पडले. मिळालेली सत्ता टिकविण्यासाठी व पुन्हा सत्ता मिळविण्यासाठीच राबवली जाते. लोकशाहीचा हा खेळखंडोबा सर्वच पातळीवर सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना कर्जमाफी हवीय. जिल्ह्यातील लाखो शेतकरी १ जूनपासून संपावर चालले आहेत. नाशकातील १५० गावांतील शेतकऱ्यांनी संपावर जायचा निर्णय घेतला, पण शासन डोळ्यांवरची झापडे उघडायला तयार नाही. सत्ता मिळवणे व सत्ता टिकवण्यासाठी वाटेल ते करायचे, पण शेतकरी, कष्टकरी राज्यकर्त्यांच्या खिजगणतीत नाहीत.\nमुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेशी बरे चालले आहे, पण निवडणुकांसाठी तयार आहोत. सत्ता हाती आहे तोपर्यंत लोकांचे बरे चालेल असे पहा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलधक्कादायक, मुंबईतून २६ पाकिस्तानी गायब\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/nasa-astronomers-search-alien-planets-for-biologically-friendly-molecules-with-strong-infrared/", "date_download": "2018-04-23T07:53:29Z", "digest": "sha1:5EPRL2O6HLMTDAATVINWRIMOQFUCUBEC", "length": 16422, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "खरंच, एलियन आहेत…! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nबॉलीवूडपटात वावरणारा एलियन खरंच पृथ्वीवर अवतरला तर यात काही नवल वाटायला नको. कारण नासाच्या वैज्ञानिकांनी एलियन अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. सौरमालेबाहेरील २० नव्या ग्रहांचा शोध या वैज्ञानिकांनी हाती घेतलेल्या ‘के २’ मिशनद्वारे लावण्यात आला असून या ग्रहांवर एलियनचा वावर असू शकतो, यावर वैज्ञानिक ठाम आहेत.\nनासाच्या केपलर टेलिस्कोपमधून मिळालेल्या डाटानुसार सौरमालेबाहेर असलेल्या या ग्रहांवर एलियन राहत असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनानंतर नासाचे वैज्ञानिक खूपच आनंदीत आहेत. के२ मिशनशी संबंधित जेफ कॉगलिन यांनी या मिशनविषयी सांगितले,‘या २० ग्रहांपैकी काही ग्रह आपल्या सूर्यमालेतील ग्रहांप्रमाणेच असून ते स्वतःभोवती परिक्रमा करतात. काही ग्रह पृथ्वीप्रमाणे ३९५ दिवस एवढय़ा कालावधीत एक परिक्रमा पूर्ण करतात. तर काही ग्रहांना परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी म्हणजेच १८ दिवसांचा वेळ लागतो.’\nनासाच्या न्यू सायंटिस्ट रिपोर्टनुसार\nया मिशनमध्ये सापडलेल्या एका ग्रहाला आम्ही ‘केओआय ७९२३.०१’ हे नाव दिले असून हा ग्रह पृथ्वीच्या ९७ टक्के आकाराप्रमाणे आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा थंड असून या ग्रहांचा सूर्याप्रमाणे असलेला ग्रहही थंड आहे.\nपृथ्वीवर टुंड्रा प्रदेश नावाचा भाग अस्तित्वात आहे. हे ग्रह या टुंड्रा प्रदेशाप्रमाणे असल्याचे निरीक्षण नासाने नोंदविले आहे. या ग्रहावर पाणी असू शकते.\nनासाच्या संशोधनात सापडलेले २० ग्रह हे खरेच ग्रह असल्याची ७० ते ८० टक्के शक्यता आहे. पण या ग्रहांची १०० टक्के खात्री करून घेण्यासाठी नासाला आणखी माहितीची गरज भासणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयापुढे नोंदणीशिवाय वसतिगृहांना परवानगी नाही\nपुढीलफोर्ब्सच्या पॉवरफुल यादीत प्रियांका चोप्रा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_3714.html", "date_download": "2018-04-23T07:12:27Z", "digest": "sha1:ZWG6ZA2ITKCZ2CENQ6MBOJI7NVPPRGRY", "length": 7679, "nlines": 41, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: काहोजगड", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : ३२०० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nमुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला\nइतिहास : या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्‍यापैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते. माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात. काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर जाणारी वाट दिसते.\nइथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी\nशेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपर्‍यात मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की\nआपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायर्‍यांनी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५\nमिनिटांत आटोपते. माथ्यावर वार्‍याने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो. इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. वरून खालचा (वाडा - मनोर) रस्ता छान दिसतो. या सगळयात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत.\nगडावर जाण्याच्या वाटा :राहण्याची सोय : गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात.\nजेवणाची सोय : खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे.\nपाण्याची सोय : बारमाही पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/salary-of-mukesh-ambani-driver-per-month-118041400018_1.html", "date_download": "2018-04-23T07:13:15Z", "digest": "sha1:KPCIFOA2IOEUO3X5OVLYPIS53GTRZYXH", "length": 10688, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुकेश अंबानी यांचा ड्रायवर कमावतो इतका पगार | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुकेश अंबानी यांचा ड्रायवर कमावतो इतका पगार\nआपल्या देशातील रिलायन्स समुहाचे अध्यक्ष\nमुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी हे\nजगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. तर\nमुकेश अंबानी यांचं घर ते\nदेखील राजमहलासारखं आहे. जगातील महागड्या घरांमध्ये त्यांच्या घराचा नंबर लागतो. सोबत त्यांच्या श्रीमंतीला शोभेल असे\nमुकेश अंबानी यांच्याकडे सर्वात महागडी कार आहे. मात्र या त्यांच्या\nगाडी चालवणाऱ्या ड्राईव्हरची सॅलरी पगार एकला तर तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या वृत्त्नुसार , मुंकेश अंबानी त्यांच्या ड्रायवर्सला प्रत्येक महिन्याला खूप चांगला आणि मोठा पगार देतात. एका ड्रायव्हरचा एका महिन्यांचा पगार 2 लाखापेक्षा अधिक आहे. मात्र सर्वत्र जर आपण पाहिले तर\nएका ड्रायव्हरची सॅलरी 20 हजारापर्यंत असते.\nतर मुकेश अंबानी यांचा ड्रायव्हर बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. मुकेश अंबानी यांचा ड्राईव्हर निवडण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी त्यांच्या ड्राईव्हरची निवड करते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ड्राईव्हरला मुकेश अंबानी यांची गाडी चालवण्यासाठी पाठवलं जातं, त्यामुळे हा एक चांगला करिअर मार्ग होऊ शकतो.\nरिलायन्स जिओ कंपनीचे आता बँकिंगचे सुरू\nसचिनकडून 90 लाख पंतप्रधान सहायता निधीत जमा\nजीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर\nस्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाकडून हल्ला\nरिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sheep-marathon-in-england/", "date_download": "2018-04-23T07:55:15Z", "digest": "sha1:IPISDYMGS4P7VQWEFGF27GP67E22VMBD", "length": 14139, "nlines": 250, "source_domain": "www.saamana.com", "title": "इंग्लंडमध्ये मेंढय़ांची मॅरेथॉन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nएरव्ही मोकळय़ा रानात चरणाऱया मेंढय़ा जेव्हा भल्यामोठय़ा कळपाने रस्त्यावर येतात तेव्हा काय होईल याचा अंदाज तुम्ही केला आहे का इंग्लंडमध्ये तब्बल ८०० मेंढय़ांचा कळप रस्त्यावर आल्याने ट्रफिक जॅमची समस्या निर्माण झाली. येथील नॉर्थ यॉर्कशायरमध्ये नुकतीच ही मेंढय़ांची मॅरेथॉन स्पर्धा बघायला मिळाली. हा कळप आपल्या घरी जात होता. दर वेळेस मोकळय़ा मैदानाच्या मार्गातून या मेंढय़ा घरचा रस्ता धरतात, पण त्या दिवशी अचानक या मेंढय़ांनी रस्त्याचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील गाडय़ांना जागचे हलताही येत नव्हते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआशिया कप महिला हॉकी स्पर्धा : हिंदुस्थान उपांत्य फेरीत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/experts-predict-earthquakes-in-2018-because-of-earth-s-slow-rotation-speed-481191", "date_download": "2018-04-23T07:22:03Z", "digest": "sha1:C7UVZFFRUGCNSIPYZJDZF3CYFKEYEFMD", "length": 16307, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पृथ्वीचा वेग मंदावल्यानं 2018 मध्ये मोठे भूकंप होणार, वैज्ञानिकांचं भाकीत", "raw_content": "\nपृथ्वीचा वेग मंदावल्यानं 2018 मध्ये मोठे भूकंप होणार, वैज्ञानिकांचं भाकीत\nपृथ्वीची गती मंदावल्यामुळे 2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता अनेक वैज्ञानिकांनी वर्तवली आली आहे. परिवलन गती मंद होण्याच्या आताच्या मालिकेचे 2017 हे सलग चौथे वर्ष होते. 2018 हे या मालिकेचे पाचवे वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी अधिक भूकंप होतील असे मत अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी मांडले आहे. पृथ्वीची गती कमी झाल्यामुळे दिवसाच्या आकारातही बदल होतो. यासर्व प्रकारामुळे मॅंटलमध्ये चुंबकीय तरंग निर्माण होतात व त्यामुळेच भूकंप होतो, असाही अंदाज आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nपृथ्वीचा वेग मंदावल्यानं 2018 मध्ये मोठे भूकंप होणार, वैज्ञानिकांचं भाकीत\nपृथ्वीचा वेग मंदावल्यानं 2018 मध्ये मोठे भूकंप होणार, वैज्ञानिकांचं भाकीत\nपृथ्वीची गती मंदावल्यामुळे 2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता अनेक वैज्ञानिकांनी वर्तवली आली आहे. परिवलन गती मंद होण्याच्या आताच्या मालिकेचे 2017 हे सलग चौथे वर्ष होते. 2018 हे या मालिकेचे पाचवे वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी अधिक भूकंप होतील असे मत अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी मांडले आहे. पृथ्वीची गती कमी झाल्यामुळे दिवसाच्या आकारातही बदल होतो. यासर्व प्रकारामुळे मॅंटलमध्ये चुंबकीय तरंग निर्माण होतात व त्यामुळेच भूकंप होतो, असाही अंदाज आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/baby-born-in-ambulance-surrounded-by-12-lions-in-gujarat-264110.html", "date_download": "2018-04-23T07:16:25Z", "digest": "sha1:TONQ6TFKJG353GCAISRJD74A624FC5GU", "length": 12943, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "12 सिंहांनी घेरलेल्या रुग्णवाहिकेत महिलेनं दिला बाळाला जन्म", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n12 सिंहांनी घेरलेल्या रुग्णवाहिकेत महिलेनं दिला बाळाला जन्म\nतब्बल 25 मिनिटं 12 सिंहांनी या रुग्णवाहिकेला गराडा घातला होता त्याच परिस्थितीत महिलेला प्रसुती झाली.\n02 जुलै : गर्भवतीला प्रसुतीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेला सिंहांच्या कळपाने गराडा घातल्याची थरारक घटना गुजरातमध्ये घडलीये. तब्बल 25 मिनिटं 12 सिंहांनी या रुग्णवाहिकेला गराडा घातला होता त्याच परिस्थितीत महिलेला प्रसुती झाली.\nगुजरातमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावात राहणारी मंदूबेना मकवाना नावाच्या गर्भवती महिलेला 29 जूनच्या मध्यरात्री रोजी प्रसुतीवेदना सुरू झाल्या. रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आलीय. रुग्णवाहिकेनं जात असताना रस्त्यात गिर जंगलाचा मार्ग लागतो. जेव्हा गाडी जंगलात पोहचली तेव्हा रस्त्यावर एक नाही दोन नाही तर तब्बल 12 सिंहाचा कळप रस्त्याच्या मधोमधो उभा ठाकला. सिंहांनी रुग्णवाहिकेकडे मोर्चावळवला आणि गराडा घातला.\nसिंहांनी गराडा घातल्यामुळे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झाली. खबरदारी म्हणून ड्राॅयव्हरने गाडी पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे मंगूबेनला प्रसुतीवेदना वाढत होत्यात. सिंहांचा कळप आता जाईल तेव्हा जाईल म्हणून वाट पाहिली. पण सिंहांच्या कळप काही हटला नाही. तब्बल 25 मिनिटं हा थरार सुरू होता. अखेर डाॅक्टरच्या सल्ल्याने रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिने सुंदर अशा मुलाला जन्म दिला. जन्मानंतर त्याला वाॅर्मरमध्ये ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे, बाळाच्या जन्मानंतर सिंहांनी रुग्णवाहिकेला घातलेला गराडा सोडला. त्यानंतर ड्रायव्हरने कमी वेगात गाडी तेथून काढली आणि थेट हाॅस्पिटलच्या दारात उभी केली. डाॅक्टरांनी तपासणी करून बाळ-बाळंतीणी सुखरूप असल्याचं सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/06/blog-post_7702.html", "date_download": "2018-04-23T07:39:10Z", "digest": "sha1:NYYO6MGBYE6BETFBRW7JKJ4BXBKOXRBC", "length": 8255, "nlines": 60, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: गर सिवाजी न होते तो", "raw_content": "गर सिवाजी न होते तो\nगर सिवाजी न होते तो\nगर सिवाजी न होते तो\nराखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |\nअस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||\nराखी रजपुती , रजधानी राखी राजन की |\nधरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||\nभूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |\nदेस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||\nसाही के सपूत , सिवराज समशेर तेरी |\nदिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||\nवेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |\nरामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||\nहिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |\nकान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||\nमिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |\nबैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||\nराजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |\nदेव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||\nदेवल गिराविते , फिराविते निसान अली |\nऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||\nगौर गणपती आप , औरनको देत ताप |\nआपनी ही बार सब , मारी गये दबकी ||\nपीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |\nसिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||\nकासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |\nसिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||\n शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती.\nकवी भूषण यांचे शोधात असलेले काव्य मला मिळाले .. खूप बर वाटला धन्यवाद ...\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:58:13Z", "digest": "sha1:EPL2ZJ43TYG6EP3OMUTQJPXRIG5O7OTU", "length": 12062, "nlines": 188, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: तुम्हीच ठरवा, खरं काय...", "raw_content": "\nतुम्हीच ठरवा, खरं काय...\nहा सकाळ की तो सकाळ...\nसहयोगी बातमीदार ब्लॉगवर सध्या मस्त शाब्दिक युद्ध रंगलंय. पवार कुटुंबीयांनी सकाळ वृत्तपत्र टेक ओव्हर करण्याच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळमध्ये हृद्य सोहळा रंगला होता. सकाळने त्यादिवशी २५ लाख अंक छापून वितरीत करण्याचे आव्हानही लिलया पेलले होते. या पार्श्वभूमीवर सहयोगी बातमीदार या ब्लॉगवर अरुंधती पुणेकर यांनी लेख लिहून पवार कुटुंबीयांच्या कौशल्याचे तोंड भरुन कौतुक केले आहे.\nही तो पवारांची किमया...\nत्यानंतर सकाळमधील एका माजी ज्येष्ठ पत्रकाराने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर लेख लिहिला आहे. यामध्ये अनेक मुद्यांना हात घातला असून काही ठिकाणी वाभाडेही काढण्यात आले आहेत. या लेखावरुन सकाळमध्ये पुरती खळबळ उडाल्याची सूत्रांची माहिती आहे. कोण असेल या ब्लॉगचा लेखक यावरुन सकाळमध्ये चर्चा व अंदाजांना उधाण आले आहे. एकीकडे मटाचे वादळ घोंघावत असताना ढासळत चाललेली तटबंदी वाचविण्यासाठी वरिष्ठांची धावपळ सुरु असल्याचे समजते. मटामध्ये मुलाखती देऊन आलेल्या कर्मचा-यांना तातडीने राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे. तसेच सकाळनेच तुम्हाला मोठे केले, आता सोडून कसे जाऊ शकता, असे इमोशनल डायलॉग्ज मारले जात आहेत. त्यातच हा लेख प्रकाशित झाल्यामुळे बुधवार पेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nदोन्ही लेखांची जोरदार चर्चा पत्रसृष्टीत आहे. विशेषतः सकाळच्या आजी-माजी कर्मचा-यांमध्ये जास्तच. या दोन्ही ब्लॉग्जच्या लिंक्स खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 11:45 pm\nथोडंफार सत्य सांगितलं आहे. जे की कुठल्याही कंपनीला लागु होतं. एवढा चर्चिला गेला लेख मला वाटले पेड न्य़ूज वगैरे प्रकरणावर प्रकाश टाकणारा लेख असेल. पण ही माहिती नविनच होती. धन्यवाद.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nमाता न तू वैरिणी...\nखा खा खादाडी भाग २\nतुम्हीच ठरवा, खरं काय...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-43162", "date_download": "2018-04-23T07:26:36Z", "digest": "sha1:DCNJXCESJJKILXAACSXJACSUHJBKOLLP", "length": 19290, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical स्वतंत्र व सुसंवादी माध्यमांसाठी... | eSakal", "raw_content": "\nस्वतंत्र व सुसंवादी माध्यमांसाठी...\nप्रा. संजय विष्णू तांबट\nबुधवार, 3 मे 2017\nतीन मे हा दिवस ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून भारतासारख्या लोकशाही देशातील पत्रकारितेचे सध्याचे स्थान व माध्यमांचे स्वातंत्र्य याविषयी.\nतीन मे हा दिवस ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून भारतासारख्या लोकशाही देशातील पत्रकारितेचे सध्याचे स्थान व माध्यमांचे स्वातंत्र्य याविषयी.\nआफ्रिका खंडातील पत्रकारांनी नामीबियातील विंडहोकमध्ये २८ एप्रिल ते ३ मे १९९१ या कालावधीत झालेल्या परिषदेत वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. माध्यमांचे स्वातंत्र्य, विविधता आणि बाह्य हस्तक्षेपापासून मुक्तता ही तत्त्वे त्याच्या केंद्रस्थानी होती. या दिवसाचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने १९९८पासून हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. त्यानिमित्ताने माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षितता आदी विषयांवर जगभर चर्चा होते. दर वर्षी एखादे मध्यवर्ती सूत्र ठरवून, त्यासंबंधीही विचारमंथन केले जाते. यंदाच्या या दिनाचे सूत्र ‘क्रिटिकल माइंड्‌स फॉर क्रिटिकल टाइम्स’ असे आहे. ‘शांततापूर्ण, न्यायी आणि सर्वसमावेशक समाजाच्या प्रगतीत माध्यमांचा सहभाग’ यावर त्याचा मुख्य भर आहे. या चौकटीत भारतीय माध्यमे व समाजाच्या नात्याची ओझरती चर्चा आपल्याला करता येईल.\nमहाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा नुकताच संमत केला. असा कायदा करणारे हे देशातले पहिलेच राज्य आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. परंतु, केवळ कायदा केल्याने पत्रकार वा माध्यमसंस्थांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. कायद्याच्या कठोर अंमलबजावणीबरोबरच लोकशाहीतील माध्यमांच्या भूमिकेविषयीची समज विविध घटकांमध्ये निर्माण होणे आवश्‍यक आहे. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न बहुआयामी आहे. केवळ युद्ध किंवा संघर्ष क्षेत्रातच पत्रकारांच्या जीविताला धोका असतो असे नाही.\nपत्रकार हे लोकांच्या वतीने व्यवस्थेला प्रश्न विचारत असतात. लोकशाहीचे पहारेकरी किंवा चौथ्या स्तंभाची भूमिका माध्यमे बजावत असताना ज्यांच्या हितसंबंधांना धोका संभवतो, असे घटक विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात.\n‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट’ या संघटनेने १९९० ते २०१५ या काळात जगभरात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांसंबंधी विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या २५ वर्षांत २२९७ पत्रकारांची हत्या झाली. इराक-सीरियातील संघर्ष, ‘शार्ली हेब्दो’वरील दहशतवाद्यांचा हल्ला आदींचा समावेश त्यात आहे. परंतु, भारतासारख्या देशातही या काळात ९५ पत्रकारांची हत्या झाली, याची नोंद त्यात आहे. त्यातली एक गंभीर टिप्पणी अशी, की युद्धक्षेत्रापेक्षा इतर देशांत शांतता काळात मारल्या गेलेल्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे.\nसुरक्षिततेबरोबरच माध्यमांचे स्वातंत्र्य हा दुसरा कळीचा मुद्दा आहे. आपल्या राज्यघटनेत अमेरिकेच्या ‘फर्स्ट अमेंडमेंट’प्रमाणे माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र तरतूद नाही. कलम ‘१९(१)(अ)’ मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातच त्याचा समावेश आहे. मात्र, या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे अत्यावश्‍यक आहे. आणीबाणीच्या काळात त्याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव झाली. त्यानंतर भारतीय माध्यमांना अशा निकराच्या कसोटीला सामोरे जावे लागले नसले, तरी जागतिकीकरणाच्या काळात त्याचे स्वरूप व संदर्भ बदलले आहेत, ही गोष्ट आपल्या सहजी लक्षात येत नाही. मुक्त बाजारकेंद्री माध्यमांची ‘राजकीय अर्थव्यवस्था’ (पोलिटिकल इकॉनॉमी) बदलली आहे. त्यामुळे माध्यमांचे स्वातंत्र्य या संकल्पनेचे स्वरूप आधिक व्यामिश्र झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा निर्भीड व सत्यशोधक पत्रकारितेवर येणारी बंधने पडद्याआड राहतात. नफाकेंद्री माध्यमांचे बातम्यांचे व चर्चेचे विषय बदलतात आणि अंतिमतः ती सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांपासून दूर जातात. हे चित्र बदलून माध्यमांना पुन्हा समाजाभिमुख करायचे, तर माध्यमस्वातंत्र्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाच्या संकल्पनेची फेरमांडणी अत्यावश्‍यक ठरते. त्या दृष्टीने यंदाचे ‘शांततापूर्ण, न्यायी व सर्वसमावेशक समाजाच्या प्रगतीत माध्यमांचा सहभाग’ हे विषयसूत्र महत्त्वाचे बनते.\nदरम्यानच्या काळात माध्यमांचे स्वरूप तंत्रज्ञानाच्या अंगानेही बदलले आहे. छापील वृत्तपत्रे ते डिजिटल व्यासपीठे असे त्यांचे स्वरूप बनले आहे. त्यातून सामान्य नागरिकांना परस्परांशी संवाद साधण्याची सोय झाली आहे आणि एकत्रित कृती करण्याची संधीही त्यांना मिळाली आहे. मुख्य प्रवाहातही विधायक व समुदायाधारित पत्रकारितेचे (कम्युनिटी जर्नालिझम) काही प्रयोग आकार घेत आहेत. या दोन्हींचा मेळ साधला, तर नैसर्गिक साधनसामग्रीच्या समन्यायी वाटपापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततापूर्ण सहजीवनाचे स्वप्न साध्य करण्यासाठी माध्यमांची शक्ती सत्कारणी लागू शकेल.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80602032101/view", "date_download": "2018-04-23T07:15:19Z", "digest": "sha1:626PZDJQJ7JSS6Q4P5NUYKU5EUWCDA3B", "length": 8443, "nlines": 123, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत दासायन - प्रसंग २", "raw_content": "\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत दासायन|\nगीत दासायन - प्रसंग २\nगीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.\nसमर्थांच्या मातोश्रींचे नाव रेणुका असे होते. परंतु सर्वजण त्यांना राणूबाई असे म्हणत असत. लहानपणी नारायण राणूबाईंच्या बरोबर कथाकीर्तनाला आवडीने जात असे. बुद्धीने अतिशय हुशार परंतु मुलखाचा खट्याळ अशी नारायणाची ख्याती होती. एकदा नारायण हिंडता हिंडता एका शेतात गेला. तेथे जोंधळ्याची मळणी चालली होती. काही पोती भरून ठेवली होती. नारायणाने शेतकर्‍याला विचारले \"यातले एक पोते घरी नेऊ का\" यावर शेतकरी विनोदाने म्हणाला, \"तुला उचलत असेल तर ने.\" एवढे ऐकताच नारायणाने सहज लीलेने जोंधळ्याचे भरलेले पोते पाठीवर घेतले आणि मारुतीने द्रोणागिरी आणला त्या आवेशात ते पोते घरी आणून टाकले. शेतकरी पाठोपाठ पळत आला, आणि राणुबाईंना म्हणाला. \"तुझ्या लेकाने माझे पोते पळविले. तेव्हा नारायण म्हणाला, \"तुमचे पोते तुम्ही घरी घेऊन जा.\" शेतकर्‍याने पोते उचलले तो त्या जागी दुसरे पोते दिसू लागले. दुसरे उचलले तो तिसरे दिसू लागले. शेवटी शेतकरी दमला. त्याने राणूबाईंना साष्टांग नमस्कार घातला. हा प्रसंग पाहून राणूबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्यांनी नारायणाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, \"नारायणा \" यावर शेतकरी विनोदाने म्हणाला, \"तुला उचलत असेल तर ने.\" एवढे ऐकताच नारायणाने सहज लीलेने जोंधळ्याचे भरलेले पोते पाठीवर घेतले आणि मारुतीने द्रोणागिरी आणला त्या आवेशात ते पोते घरी आणून टाकले. शेतकरी पाठोपाठ पळत आला, आणि राणुबाईंना म्हणाला. \"तुझ्या लेकाने माझे पोते पळविले. तेव्हा नारायण म्हणाला, \"तुमचे पोते तुम्ही घरी घेऊन जा.\" शेतकर्‍याने पोते उचलले तो त्या जागी दुसरे पोते दिसू लागले. दुसरे उचलले तो तिसरे दिसू लागले. शेवटी शेतकरी दमला. त्याने राणूबाईंना साष्टांग नमस्कार घातला. हा प्रसंग पाहून राणूबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्यांनी नारायणाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, \"नारायणा आता तू मोठा झालास. अशा खोड्या करू नये.\" परंतु मनातून मात्र त्यांना असेच वाटत होते, \"सानुला ग नारायण.\"\nकाय सांगु त्याचे गुण\nबोबड्या ग बोलाने हा\nसांगे मला रामायण ॥ध्रु०॥\nसानुले ग याचे ओठ\nगोर्‍या भाळि शोभे तीट\nनजर तिखट आणि धीट\nआवरेना एक क्षण ॥१॥\nम्हणे वधिन मी रावण\nआणि सोडी रामबाण ॥२॥\nखोड्या याच्या विलक्षण ॥३॥\nगोळा झाले आप्तगण ॥४॥\nपाहुनिया याचे ज्ञान ॥५॥\nहोउ सर्व सुखी जाण ॥६॥\nजीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2010/09/blog-post_30.html", "date_download": "2018-04-23T07:32:04Z", "digest": "sha1:JFSW3IVBOYFETP7JJ7EYZR2QDKMMO3QT", "length": 6750, "nlines": 142, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: घरापासून दूर ......................", "raw_content": "\nमी घरी कीतीही दिवसभर दंगा केला\nतरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही\nघरापासून दूर म्हणुनच आता कदाचित\nशांत झोप कधी लागलीच नाही\nकुणी वीचारते \"तुला घरी जाऊस वाटत नाही\"\nकसा सांगू त्यांना घरातून निघताना\nआईला मारलेली मीठी सोडवत नाही\nआई तू सांगायची गरज नाही\nतुला माझी आठवण येते\nआता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो\nतरीही तू सहा वाजताच उठतेस\nतुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली\nतुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला\nआई जग खुप वेगले आहे\nतुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो\nआता रानागानत उन आहे\nतू आपल्या पील्लान साठी\nसगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली\nआई आता आम्हाला जायचय\nआंनी तू त्यांना जाऊ दीलस\nआई तू इथे नाहीस\nबाकी माझ्याकडे सगळे आहे\nजग खुप वेगले आहे\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nआई तुझी आठवण येते;\nती आई होती म्हणूनी\nतुलाच ध्यावे , तुलाच गावे , तुला पूजावे आई \nरडता रडता डोळे माझे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/padmini-kolahpur-became-star-after-giving-this-scenemarathi", "date_download": "2018-04-23T07:41:34Z", "digest": "sha1:ZPDMRO3JF6NYDKA3O3IO3AOGKEF3XNZ4", "length": 13755, "nlines": 172, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "एडल्ट स्टार म्हणून ओळखली जात होती श्रद्ध कपूर ची मावशी पदमिनी कोल्हापुरेम जाणून घ्या काय कारण ते – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nएडल्ट स्टार म्हणून ओळखली जात होती श्रद्ध कपूर ची मावशी पदमिनी कोल्हापुरेम जाणून घ्या काय कारण ते\n८० च्या दशकातील सगळ्यात फेमस गाण्यामध्ये गणले जाणारे “ये गलियाँ ये चौबारा यहाँ आना ना दोबारा ” हे इतके फेमस झाले होते कि पद्मिनी कोल्हापुरे रातो रात करोडपती बनली होती हे गाणे प्रत्येक लग्नात लावले जात असत आणि प्रत्येक लग्नाच्या वीडीओ मधेही हे गाणे असतच फिल्म प्रेम रोग च्या नंतर पण पद्मिनी ने भरपूर फिल्म मध्ये काम केले होते पण यांचे एक न्यूड सीन मुळे हि खूपच जास्त चार्च्चेत आली होती अनि हे सीन याने फक्त १५ वर्षाची असताना दिले होते .\nपद्मिनी च्या वडिलाचे नाव पंढरीनाथ कोल्हापुरे होते जे कि एक संगितकार होते आणि आई चे दानुपमा कोल्हापुरे होते पद्मिनी ची तिला मिळवून ३ बहिणी आहेत आणि १ एक तर बोल्य्वूद अक्टोर शक्ती कपूर ची पत्नी आहे पद्मिनी च आडनाव कोल्हापुरे यामुळे पडले कारण तीच कुटुंब महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील होते .\nपद्मिनी चे वडील एक चांगले सिंगर होते यामुळे त्यांचे पण त्यात मन लागले होते आणि टी एक सिंगर बनना र होती आणि तसेच त्याने याडो कि बारात मधील फिल्म मध्ये एक गाणे पण म्हंटले होते पण नियतीला काहीतरी दुसरे मंजूर होते आणि ती एक अभिनेत्री बनली फिल्म प्रेम रोग मध्ये चांगली अक्टिंग केल्यामुळे तिला भरपूर फिल्म भेटायला लागली .\nपण करियर च्या सुरावातीलाच तिने एक चूक केली होती जी कि फिल्म गहराई साठी तिने एक न्यूड सीन दिल्याने खूप सार्या फिल्म मेकर चे लक्ष तिच्याकडे लागले आणि मग एक दुसर्या फिल्म मध्ये सुधा तिने रेप चे सीन दिले आणि मग याचे परिणाम असे झाले कि लोक तिला आडलट स्टार म्हणू लागले अन्ही मग तिला त्याच प्रकारच्या फिल्म ची ऑफर्स यायला लागली मग पद्मिनी ने यानंतर अश्या प्रकारचे अक्टिंग करण्यास साफ नकार दिला .\nपद्मिनी ने सन १९८३ मध्ये फिल्म प्रोडुसर प्रदीप शर्मा सोबत लग्न केले होते आणि यांचे २ मुल पण आहेत .आणि काही दिवसापूर्वीच यांनी आपल्या लग्नाची २५ वी सलगिरा मनावली आहे तर हि आहे कहाणी पद्मिनी कोल्हापुरे ची जी कि येणाऱ्या काळात एखाद्या उगवत्या कलाकारासाठी एक शिक्षा आहे ..\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ssc-result-in-next-week-262362.html", "date_download": "2018-04-23T07:39:26Z", "digest": "sha1:WZJLBNYVMVVMGXWO36GV2AQVC7ITFYA5", "length": 10980, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nदहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात\n07 जून : बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडाळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nया आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावर आता पडदा पडला आहे. पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष्ग गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळय़ा तारखा पसरवल्या जात आहेत. मात्र सोशल मिडियावर फिरणाऱ्या तारखा अफवा आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या दहावीच्या निकालाच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याने गोंधळ दूर झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nपक्ष सोडणार नाही, मला कधी काढताय वाट पाहतोय -शत्रुघ्न सिन्हा\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nशरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/08/blog-post_13.html", "date_download": "2018-04-23T07:24:25Z", "digest": "sha1:ZDYOBZFJFZSZ4F4ZKD5AD5OG37QAXZYM", "length": 9797, "nlines": 53, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: संग्रामदुर्गाचा संग्राम", "raw_content": "\nअफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन रुस्तुम-ए-जमा याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्या सोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा फाझलखान. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला.\nआता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने सिद्दी जोहरला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले. (ह्यावरून कल्पना करा की ज्या शक्तींच्या विरुद्ध राजे स्वराज्य उभे करत होते त्या किती बलाढ्य होत्या) सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला आणि मराठ्यांच्या हालचाली थांबल्या. वेढा उठवण्यासाठी नेतोजी पालकर बेळगाव, अथणी आणि खुद्द विजापूरपर्यंत धडका मारत होता... वेढा उठवायची शर्थ करत होता. पण त्याला यश येत नव्हते.\nअशात ६ महिने होऊन गेले. पावसाळा उजाडला तरी शिवराय पन्हाळ्यावर वेढ्यामध्ये बंदिस्त होते. तिकडे उत्तर सीमेवर मुघल फौजेने स्वराज्यावर हल्ला चढवला होता. औरंगाबाद वरून निघालेल्या शाही फौजा शास्ताखानाच्या नेतृत्वाखाली थेट पुण्याला पोचल्या होत्या. शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर. हा किल्ला सहज आपल्या हातात पडेल असा त्याचा भ्रम असावा. पण ती विसरला असावा की उंचावर असलेला १ सैनिक खालच्या १० सैनिकांच्या बरोबर असतो. शिवाय किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. एक खरे-खुरे लढवय्ये मराठा. पावसाळ्याची सुरवात होणार होती म्हणून किल्ल्यात दाणा-गोटा पुरेपूर भरला होता. किल्ल्यात ३००-३५० फौज होती. वेढा पडला तरी किल्ला सहज सहजी हाती पडायची सुतराम शक्यता नव्हती.\nमुघलांनी वेढा घालून मोर्चे बांधले आणि तोफांचा भडीमार करू लागले. मुघल सैनिक किल्ल्याच्या तटा-बुरुजाशी लगट करू लागले की त्यांच्यावर गोफणगुंडे बसायचे. एक अत्यंत साधे पण सर्वात लांब जाणारे प्रभावी असे अस्त्र होते ते आणि अर्थात मराठे त्यात पूर्णपणे निष्णात होते. फिरंगोजी नरसाळा यांनी अवघ्या ३००-३५०च्या फौजेनिशी किल्ला तब्बल ५५ दिवस लढवला. अखेर मुघलांनी तटापर्यंत पोहोचायला भुयार खोदायला सुरवात केली. त्यांना किल्ल्यातून प्रचंड प्रतिकार होत होता. अखेर मुघलांना १४ ऑगस्ट १६६० रोजी अश आले. भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. किल्ल्याची एक बाजू उघडी पडली. हातघाईची प्रचंड लढाई झाली. आपल्या सैनिकांची वाताहत होणार हे लक्ष्यात येताच त्यांना महाराजांचे शब्द नक्कीच आठवले असतील.\nराजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी'\nशेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला म्हणून महाराजांची भेट त्यांनी खिन मनानेच घेतली असेल. पण आपल्या प्रत्येक माणसाची राजांना अचूक ओळख होती. ते फिरंगोजीना म्हणाले असतील,'फिरंगोजी. केवढा पराक्रम केला. असे हताश का\nकिल्ला हातातून गेला तरी फिरंगोजीच्या पराक्रमावर खुश होउन शिवाजीराजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. फिरंगोजी ताठ मानेने आणि नव्या उत्साहाने आपल्या नव्या मोहिमेवर निघाले...\nलेखक - रोहन चौधरी\nमस्त रे मित्रा तुझ्यामुळे फार उपयुक्त माहिती मिळते मला धन्यवाद\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5417323473796787506&title='Honda'%20Launches%20Three%20New%20Features%20in%20Bike&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:03Z", "digest": "sha1:ZKKQHBTGGECGTRTDPGMALBEZYM57NWUY", "length": 11125, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘होंडा’तर्फे तीन दुचाकींच्या नवीन आवृत्त्या बाजारात", "raw_content": "\n‘होंडा’तर्फे तीन दुचाकींच्या नवीन आवृत्त्या बाजारात\nगुरगांव (हरियाणा) : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रा. लि.तर्फे गेल्या महिन्यातील ‘ऑटो एक्स्पो २०१८’ या प्रदर्शनात ‘सीबी शाइन एसपी’, ‘लिव्हो’ आणि ‘ड्रीम युग’च्या २०१८ मधील आवृत्त्या सादर करण्यात आल्या. या नवीन आवृत्त्यांमध्ये उत्कृष्ट स्टाइल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.\n‘होंडा’च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘ड्रीम युग, लिव्हो आणि सीबी शाइन एसपी या तीनही मोटारसायकलनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्राहकांना आकर्षित केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ग्राहक जुनेजाणते असून, काही ग्राहक नव्याने मोटारसायकल चालवणारे आहेत. तसेच ११० सीसी, १२५ सीसी क्षमतेच्या गाड्या चालवणाऱ्यांनीही या तीन मोटारसायकल्सना पसंती दर्शवली आहे. २०१८मधील या नवीन आवृत्त्या आपल्या नवीन स्टायलिंग, कमी मेन्टेनन्स, ‘एचइटी’ टायर्सच्या अधिक ‘मायलेज’मुळे आणखी ग्राहकांना आकर्षित करतील.’\n‘सीबी शाइन एसपी’चा लुक सर्वांना आकर्षित करणारा आहे. या मोटारसायकलचा टॅंक उत्तम असून स्पोर्टी लुकसाठी न्यू स्पोर्टी ग्राफिक्स वापरण्यात आले आहे. सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, घड्याळ आणि नवीन कमी मेन्टेनन्स सील चेन आदी या मोटारसायकलची वैशिष्ट्ये आहेत. ही मोटारसायकल पर्ल सिरेन ब्ल्यू, जेनी ग्रे मेटॅलिक, काळा, अॅथलेटिक निळा मेटॅलिक आणि इम्पिरियल लाल मेटॅलिक आदी पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ड्रम, डिस्क आणि सीबीएस ही या मोटारसायकलची तीन रूपे असून, तिचे मूल्य आहे ६२ हजार ३२ रुपये (एक्स शोरुम, दिल्ली).\n‘लिव्हो’ मोटारसायकल ‘बेस्ट सेलर’ म्हणून गणली गेली आहे. या मोटारसायकलचे आतापर्यंत पाच लाख ९० हजार आनंदी ग्राहक आहेत. आताच्या नवीन अवतारामध्ये ही मोटारसायकल पहिल्यांदाच गाडी चालवणाऱ्या तरुण ग्राहकाला विशेष आकर्षित करणार आहे. २०१८मधील या मोटारसायकलची नवीन आवृत्ती स्टायलिश स्पोर्टी स्ट्राइप्सनी सज्ज आहे. ही मोटारसायकल काळा, अॅथलेटिक निळा मेटॅलिक, सनसेट तपकिरी मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, इम्पिरियल लाल मेटॅलिक आदी पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ड्रम, डिस्क ही या मोटारसायकलची दोन रूपे असून तिचे मूल्य आहे ५६ हजार २३० रुपये (एक्स शोरुम, दिल्ली).\nड्रीम युगा ही स्टायलिश लुक ११० सीसी मोटारसायकल आता नवीन ग्राफिक्स, आकर्षक मीटर डिझाइन आणि बॉडी कलर्ड आरशांनी सुसज्ज बनली आहे. या मोटारसायकलमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मोटारसायकलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन ‘एचइटी’ टायर तंत्रज्ञान यात वापरण्यात आले आहे.\n२०१८च्या आवृत्तीमधील या मोटारसायकलमध्ये लाल-काळा, काळा-लेमन आइस पिवळा, काळा-लाल मेटॅलिक, स्पोर्टस लाल-काळा, काळा-गडद गे मेटॅलिक हे नेहमीचे रंग तर पाहायला मिळतीलच. त्याशिवाय काळा-सनसेट तपकिरी मेटॅलिक या नवीन रंगाचे मॉडेलही उपलब्ध करण्यात आले आहे. या मोटारसायकलचे मूल्य आहे ५२ हजार ७४१ रुपये (एक्स शोरुम, दिल्ली).\n‘होंडा’ची नवी ‘एक्स-ब्लेड’ दाखल ‘होंडा’तर्फे सीबीआर, सीबी हॉर्नेटची नवी आवृत्ती दाखल ‘होंडा’च्या टू-व्हीलरच्या विक्रीमध्ये वाढ ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘होंडा’च्या नव्या मॉडेल्स ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5730093251455510793&title=Kachori&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:49:52Z", "digest": "sha1:PTMZZHSFFX7X3CMLVEYWO67LXS4D3NJX", "length": 7662, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कचोरी", "raw_content": "\nकचोरी हा पदार्थ तसा प्रत्येकाच्याच आवडीचा. न्याहारीसाठी किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून कचोरी किंवा सामोसा यांना पसंती दिली जाते. बाहेर मिळणाऱ्या कचोरीत वापरलेले तेल अनेकदा चांगले नसते, शिवाय आतला मसालाही अनेकदा तिखट असतो. अशी बाहेरची कचोरी खाल्ल्यापेक्षा खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि लहान मुलांना आवडणारी कचोरी घरीच बनवून पोटभर खाता आली तर... म्हणूनच ‘खवय्येगिरी’ सदरात या वेळी पाहू या कचोरी...\nमैदा – पाव किलो, सोडियम बायकार्बोनेट, तेल - ६५ ग्रॅम, पाणी, उडीद डाळ - १०० ग्रॅम, तूप – ३० ग्रॅम, आले, हिरवी मिरची, हिंग, धणे पावडर – एक चमचा, जिरे पावडर – अर्धा चमचा, साखर, मीठ – चवीनुसार, लिंबाचा रस, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल\n- सर्वप्रथम आले, हिरवी मिरची, कोथिंबीर या गोष्टी चिरून घ्याव्यात आणि उडीद डाळ तासभर भिजत घालावी.\n- मैदा, मीठ आणि सोडियम बायकार्बोनेट एकत्र करून मिसळून घ्यावे.\n- त्यात थोडे तेल घालावे. त्यानंतर त्यात चांगल्या पद्धतीने पाणी घालावे मिळवावे.\n- ते कणकीसारखे छान, नरम मळून घ्यावे.\n- ओल्या कपड्याखाली हे झाकून एका बाजुला ठेवावे.\n- भिजलेली उडीद डाळ वाटून घ्यावी.\n- कढईत तेल गरम करून, त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले घालावेत. साखर, मीठ आणि लिंबू मिसळावे.\n- हे सर्व मिश्रण गॅसवर परतून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर घालावी आणि मग हे मिश्रण थंड होऊ द्यावे.\n- मळलेल्या मैद्याचे गोळे करावेत. प्रत्येक गोळ्यास हातावर घेऊन त्याच्यामध्ये तयार मिश्रण भरावे. ते बंद करून हलकेच दाबून चपटे करून घ्यावेत.\n- कढईतील गरम तेलात कचोरी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावी.\n- दही किंवा चिंचेच्या चटणीबरोबर ते खाण्यास द्यावे.\n(या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/B8eZZh या लिंकवर उपलब्ध असतील.)\nस्वीट कॉर्न सूप होममेड पिझ्झा.. टोमॅटो भात पालक सूप डाळ साबुदाणा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/chinese-bhel/", "date_download": "2018-04-23T07:56:04Z", "digest": "sha1:UHYZFL4UGZKAOWUIKSSZVIIW3YDS2VA3", "length": 14474, "nlines": 250, "source_domain": "www.saamana.com", "title": "चटकदार चायनीज भेळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nसाहित्य – दोनशे ग्रॅम नुडल्स, चमचाभर कॉर्नफ्लॉवर, एक वाटी साखर, एक चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा तिखट, मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धी वाटी टोमॅटोचे बारीक तुकडे, कोथिंबीर आणि तेल.\nकृती – चायनिज भेळ करताना सर्वप्रथम उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ घालून त्यात नुडल्स पाण्यात उकडून थंड कराव्यात. ताटात पसरून त्यावर कॉर्नफ्लॉवर पसरा व नुडल्स सुटय़ा कराव्या. गरम तेला त्यात मग कुरकुरीत तळून घ्या. साखरेत दोन वाटय़ा पाणी घालून ते गॅसवर ठेवा. साखर विरघळून उकळी आल्यावर जरासे पाणी आटवायचे. जास्त घट्ट होऊ देऊ नये. साखरेचे पाणी थंड करून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, व्हिनेगर, तिखट, मीठ, कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे घालून एकजीव करा. या सॉसमध्येच तळलेल्या नुडल्स घालून मिक्स करून लगेच खायला द्या. नुडल्स घालून जास्त ढवळू नका.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजमतंय का बघा; नाहीतर सोडून द्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2014/08/good-night-marathi-sms-message-status.html", "date_download": "2018-04-23T07:32:25Z", "digest": "sha1:Y7VAJJC2JSWATF32FQGA5QRIRXTLYZKP", "length": 4717, "nlines": 92, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Good Night Marathi sms message status whatsapp fb hike pics शुभ रात्री wallpaper image sweet romantic funny girlfriend boyfriend", "raw_content": "\nआताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक\nगोड स्वप्न पडणार आहे.\nझोपणाऱ्याला डासांची तमा नसावी..\nनजरेत सदा झोपेची नशा असावी..\nडासांचे काय हो..मारता येतील कधीही..\nपण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी.....\nआजही आठवते ती चांदरात मला..\nत्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला...\nतुला हि सख्या आठवतात का..\nते सारे शब्द जे मोहून टाकतात मला......\nचांदण्या रात्री तुझी साथ..\nमाझ्या हाती सख्या तुझाच हात..\nअशी रात्र कधी संपूच नये..\nसूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात...\nतू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे...\nतुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे...\nहे असे क्षण सख्या...\nपुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे...\nतुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते..\nतुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते..\nकसे सांगू जिवलगा तुला..\nमी फ़क्त तुझ्याच साठी जगते...\nगोड गोड स्वप्नं पाहा...\nपैश्याने सुख विकत घेता येत नाही\n.कारण चायना वाल्यांना सुख कसे बनवावे हे अजून कळलेच नाही :D\nज्यांना समझले त्यांनी गुड नाइट :)\nरात्र जणू एक गीत धुंद...,\nप्रीतीचा वारा वाहे मंद...,\nहरवावे वाटते तुझ्या कुशीत..,\nकरून पापण्यांची कवाडे बंद..\nमन माझे नेहमी हसते जिथे,\nयेणारी प्रत्येक राञ आता,\nअन् रोज राञी ऊशी माझी,\nओल्या आसवांनी भिजणार आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/specially-abled/", "date_download": "2018-04-23T07:15:22Z", "digest": "sha1:A25AEHLO4YFZ24ORICHABP4B65YACYN5", "length": 8973, "nlines": 77, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "स्पेशली एबल्ड | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nदोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी ट्रेन पकडली. डब्यात नेहमी सारखी चर्चा सुरू होती. अमजद शेख नावाचे एक अंध गृहस्थ आहेत. रोज कल्याणहून ते गाडी पकडत. भायखळ्याला एसबीआय मध्ये कामाला आहेत. आमची चर्चा आली ती तीक्ष्ण नजरेवर. त्यांनी सहज म्हटलं, चल वैभवा आज पैज लावतो तुझ्याशी. मी विचारलं कसली पैज.. ते म्हणाले.. आता दिवा क्रॉस होऊ आपण. पारसिकचा बोगदा लागेल. बोगद्यात किती बल्ब लावलेत ते सांगायचे आणि सोबतीनं किती बल्ब चालू होते आणि बंद ते सुद्धा मोजून सांगायचे. जर तु जिंकलास तर संध्याकाळी येताना ठाण्याला चौबेकडून समोसे तू घ्यायचे आणि मी हरलो तर भायखळ्याला माझ्याकडून खिमा पाव. मी पैज झटकन स्विकारली. दिवा क्रॉस झालं. दादू हाल्या पाटील चा बंगला पुन्हा एकदा वाकूल्या दाखवून नजरेआड झाला. मुंब्रादेवी दिसू लागली तसंतसं मी मनातल्या मनात तयारी करू लागलो. खिडकीजवळ डोळे एकदम ताणून लावून बसलो. म्हटलं आज मोजायचेच. तेवढी खिमा पावची सोय होईल. आता डब्यातले काही सिंधी हातात प्लास्टिकच्या पिशवीत गाठ मारलेले पाव खाडीत टाकायला उभे राहीलेले पाहून मी पण तयार झालो होतो. कारण प्रश्न डोळे असणाऱ्यांच्या इज्जतीचा वगैरे वैगेरे होता. जसं प्लास्टिकच्या पिशवीला गाठ मारून पाव पाण्यात सोडल्यावर खाडीतले मासे गाठ सोडवूनच पाव खाणारेत असल्या भ्रमात जगणारे आम्ही डोळस लोकं अंधाकडून हरलो तर लैच इगो दुखावेल ना आपला म्हणून तयार झालो. गाडी फुल्ल स्पीड मध्ये बोगद्यात दाखल झाली. तोच मागच्या डब्यातून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. जय अंबे जय अंबे.. मी लक्ष विचलित होत होत सगळे बल्ब मोजले. गाडी बोगद्यातून बाहेर आली. कान थोडे बधीर झाले होते. डोळ्यांवर पुन्हा आलेल्या प्रकाशाने थोडंसं हायसं वाटलं होतं.\nअमजद भाऊंना म्हटलं भाऊ.. एकुण 42 बल्ब आहेत. आणि दोनच बंद होते. त्यांनी फटदिशी मध्येच टोकलं आणि म्हणाले. एकुण एकुण बल्ब 46.. त्यातले बंद सहा. दुसऱ्या अंधाने सुद्धा अमजद भाऊं ना दुजोरा दिला. आता मी पैज हरलो होतो हे कबूल करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण 46 च कसे या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काही स्पष्टिकरण दिले. ते असे…\nगाडी बोगद्यात शिरताना हवेच्या दाबामुळे आपले कान थोडे बधीर होतात तेव्हा गाडी बोगद्यात शिरली हा संकेत असतो. बोगद्याच्या दोन्ही बाजूस.. सुरूवातीला आणि शेवटाला असलेले दोन दोन बल्ब असतात. ते दिवसा सूर्याच्या प्रकाशात दिसत नाहीत. ते तु मोजले असावेत असे मला वाटत नाही.\nहरेक बल्ब नंतर किमान तीन सेकंदांचा पॉज असतो. एक हलकासा प्रकाश आमच्या डोळ्यांवर चमकून जातो. तेव्हा एक बल्ब गेला हे गणित पक्क असंत. पण सहा सेकंदाच्या किंवा नऊ सेकंदाच्या अंतरानंतर ही प्रकाश चमकून गेला नाही तर समजावं की बल्ब चालू नाहीत.\nआता गाडीचा वेग ह्या मोजणीवर प्रचंड मॅटर करतो. गाडी स्लो असेल तर हे आवर्तन पाच ते सात सेकंदांवर जातं. ते गणित वेगानुसार नव्या सुत्राने सोडवावं लागतं.\nअमजद भाईकडे हार कबूल केली. संध्याकाळी त्यांच्या वेळेला ठरलेल्या गाडीत चढलो ठाण्याहून. ते ही पैजेत कबूल केलेले समोसे घेऊन. रात्रीचा अंधार असल्याने आता बोगद्याच्या सुरूवात व शेवटाकडचे न मोजलेले चारही बल्ब मोजले. बंद असलेले बल्बही मोजले. अमजद भाऊंचं उत्तर बरोबर होतं. माझं चुकलेलं होतं. दृष्टी असूनही आता मी अंध ठरलो होतो.\n← आई एक नाव असतं…\nनारळ फोडण्याची अघोरी प्रथा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/category/cast-issues/", "date_download": "2018-04-23T07:37:19Z", "digest": "sha1:7YLNDVDKUHLJUXEATHUQHVKC4CHQMLH6", "length": 29051, "nlines": 69, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "Cast Issues | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल वादग्रस्त व्यंगचित्रामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्याची परिणीती पुण्यात प्रा. पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाली. जवळपास सार्‍याच प्रसारमाध्यमांनी एकसुरी प्रतिक्रिया देताना व्यंगचित्रात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. काही पत्रकारांनी पुण्यातील हल्ल्याचा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीच्या अभ्यासाचे वावडे असल्याचे बेजबाबदार विधान देखील करून टाकले. चित्रसाक्षरतेचा मुद्दा उपस्थित करून व्यंगचित्राला विरोध करणार्‍या सार्‍या विरोधकांना चित्र-निरक्षर ठरवले गेले. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील तरुणाईची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…\nसमाजातील अपप्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करण्याचे एक ताकदवर साधन म्हणून व्यंगचित्रे फार मोलाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्रे, नियतकालिकात व्यंगचित्रे प्रकाशित होणे हा एक वेगळा भाग असतो. कारण वृत्तपत्रांतील संपादकीय सदरे वाचणार्‍या वाचकांचे विचार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळे क्वचितच एखादे व्यंगचित्र प्रभाव पाडते. परंतू क्रमिक पाठ्यपुस्तकांत एखादे कार्टून छापण्याची परिमाणे ही पूर्णतः वेगळी आहेत. अभ्यासक्रमातील पुस्तकात असणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करत असते. पाठ्यपुस्तके ही ज्ञानाचे भंडार असून त्यात मांडलेले विचार हे आयुष्यातील प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे मुल्यशिक्षण आपण प्रत्येक इयत्तेत घेत असतो. त्या वादग्रस्त व्यंगचित्रात नेहरु चाबुक उगारताना दाखवले गेले आहेत. संविधान स्विकृतीअगोदर हजारो वर्षे येथील मनूवादी व्यवस्थेने येथील शोषित उपेक्षित आणि वंचिताना कायम पायदळी तुडविले. त्यासाठी चितारल्या गेलेल्या अनेक चित्रांत चाबकाचा वापर सर्रास केला गेला आहे. मग कार्टूनिस्ट शंकर यांनी काढलेले चित्र हे कोणत्या मानसिकतेचे प्रतिक मानण्यात यावे हा पहिला सवाल उपस्थित होतो.\nनियमितपणे प्रकाशित होणार्‍या व्यंगचित्राचे आयुष्य हे जेमतेम दिवसभराचे. अर्थात काही व्यंगचित्रे याला अपवाद आहेत. मात्र प्रा. पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांच्या कमेटीने त्या वादग्रस्त व्यंगचित्राला अजरामर करून टाकले. खरे तर उगारलेला हंटर असलेले ते व्यंगचित्र पुस्तकात टाकण्याची गरज नसताना देखील ते का टाकले गेले याचे समर्पक उत्तर दिले गेले नाही. या व्यंगचित्राचे समर्थन करता येईल असा एकही ठोस मुद्दा मांडला नाही. बरं जे बुद्धिवादी विचारवंत सदर व्यंगचित्राचे समर्थन करीत आहेत ते या चित्राचा व्हिज्युअल इम्पॅक्ट हा किती विचित्र आहे याकडे ज्या पद्धतीने दूर्लक्ष करित आहेत त्याला काय म्हणावे \nव्यंगचित्रात चितारलेले हंटर हे हिंसेचे प्रतीक आहे. गुलामांवर अत्याचार करण्यासाठी कायमच हंटरचा वापर करण्यात येई. मग उगारलेल्या हंटरने विद्यार्थ्यांना नेमके काय सुचित करवून द्यायचे असेल कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल ज्या पंडित नेहरू आणि आंबेडकरांनी हंटरवादासारख्या नीच रुढी आणि प्रवृत्तींना कायम कडाडून विरोध केला त्यांच्याच हातात हंटर दाखवून नेमके काय साध्य होणार आहे या प्रश्नांची उत्तरे आजवर नाही मिळालीत. कदाचित त्या व्यंगचित्राचा उलटा परिणाम बाजूला दाखवल्या गेलेल्या चित्राप्रमाणे देखील झाला असावा. संविधान निर्मितीला उशीर होत आहे असे दाखवणारे चित्र छापताना त्याच्याच अगदी बाजूला कारणीमीमांसा छापणे देखील गरजेचे होते. संविधान सभेची काटेकोर शिस्त, प्रत्येक विषयावर झालेली गहन चर्चा, महिलांना संप्पत्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष, मसुदा समितीच्या इतर सहा सदस्यांची निष्क्रियता देखील मांडायला हवी होती. पण तसे केले गेले नाही. किंवा चित्राचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी देखील हे वास्तव मांडले नाही.\nएनसाईआरटीने तयार केलेला अभ्यायक्रम पहिल्यांदाच वादात अडकलाय असेही नाही. याआधी १९७७ ते १९८० या जनता पार्टीच्या तर १९९८ ते २००४ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात सीबीएसईचा अभ्यासक्रम हा हींदूत्ववादी विचारधारेला अनुसरून बनवला गेला असल्याचे आरोप एनसीईआरटीवर झालेले आहेत. जे डॉ. योगेंद्र यादव यांना आपण एक उत्कृष्ट राजकीय समीक्षक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध आंदोलनासंबंधी घेतलेल्या भूमिका मात्र प्रतिगामीच राहिल्या आहेत. देशातील सो-कॉल्ड बुद्धिजीवी वर्ग जेव्हा जेव्हा स्व-अस्मिता जागृत करण्यासाठी टोकाची भुमिका घेतो तेव्हा त्यांचे पक्षधर असणारे योगेंद्र यादव हे नेहमी पुढेच असतात. रामलीला साकारताना लोकपालच्या हुकुमशाही अटींचे समर्थन करणारे असो किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करणारा सल्ला देणारे लेख लिहीणे असो, जातिनिहाय जनगणनेला विरोध असो किंवा अपूर्ण महिला आरक्षण विधेयकाला दिलेले उथळ समर्थन असो. यासंदर्भात जेएनयूचे प्रा. तुलसी राम यांनी व्यक्त केलेलं मत दूर्लक्षित करून चालणार नाही. “एनसीईआरटीच्या कमिटीमध्ये सामाजिक न्यायाचे समर्थन करणारा एखादा जरी सदस्य असता तर कदाचित ह्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी संमती मिळालीच नसती.\nआत्ता मुद्दा उरला तो प्रा. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या सचिन खरात आणि त्यांच्या साथीदारांचा. त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीयच आहे. बाबासाहेबांना अस्खलितपणे अभ्यासलेला तरुण कधीच अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करीत नाही. परंतु, सचिन खरात आणि त्यांचे तीन-चार मित्र म्हणजे अख्खा आंबेडकरी तरुण वर्ग नव्हे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा मार्ग म्हणजे तोडफोड करणे नव्हे. आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणार्‍या तरुणांची कृती ही कायमच परिवर्तनवादी राहीली आहे. राडेबाजीला थोडेसेही स्थान या चळवळीत मिळू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर्वोत्कृष्ट बुद्धिवादी कृतीशील विचारवंत होते. त्यांना आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा दर्जा मिळण्याऐवजी त्यांची ओळख कायम दलितांचे कैवारी अशी बिंबवण्यात इथल्या शिक्षणव्यवस्थेने फार मोठा हातभार लावला. डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या सामुहिक शेतीचा विचार आजच्या काळासाठी परफेक्ट आहे. त्यांचे लोकसंख्या धोरण, जलनीती, नदीजोड प्रकल्प, भाषावार प्रांत-पुनर्रचना पासून ते राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे तत्वज्ञान कायमच असपृश्य ठरवले गेले. बाबासाहेबांना विचारात उतरवण्याऐवजी पुतळ्यात बंदिस्त करून टाकले. बाबासाहेबांना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर विचार म्हणून स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मनूवादी संस्कारांनी लिप्त असलेल्या मेंदूला एकदा रिफ्रेश करण्याची.\nअरेंज-मॅरेज सारख्या विवाहपद्धतीला आपल्या डोक्यावर घेऊन नाचणार्‍या भारतीयांमध्ये असलेली मॅट्रीमोनी वेबसाईट्सची क्रेझ मात्र जबरदस्त आहे. वर्तमानपत्रांपासून इ-पेपर पर्यंत चौफेर जाळं विणणार्‍या या मॅट्रीमोनी सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स शहरी आणि निमशहरी नागरिकांच्या आयुष्यातलं अविभाज्य अंग कधी बनल्या हे कळाले देखील नाही. वर्षाकाठी हजारो कोटिंची उलाढाल असणार्‍या या सोनेसांचं अर्थकारण आणि त्यांचे बरे-वाईट परिणाम निश्चितच विचारात घ्यावे लागणार आहेत.\nविवाहसंस्कार हा मानवसमुहातील एक अविभाज्य घटक.भारतीय समाजव्यवस्थेत विवाह संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतातला लग्नसंमारंभाचा सोहळा म्हणजे एक दिव्यच. अफाट खर्च, प्रचंड गाजावाजा असलेले लग्न म्हटलं की जगभरातले लोक आपसूकच बिग फॅट इंडियन वेडिंग असे संबोधून मोकळे होतात.\nलग्नांचे नेमके हेच मार्केट इंटरनेट मिडीयाने मात्र चलाखपणे आपल्या ताब्यात घेतले. आधी घरातल्या वडिलधार्‍यांच्या ओळखीने नातेवाईकांत, मित्र–आप्तांमध्ये लग्ने रितसर ठरवली जात. तेव्हा अपवादानेच वधू–वरांच्या संमती घेण्याचा प्रश्न उदभवत असे. फार फार तर विवाहसंस्थांमध्ये नाव नोंदणी केली जायची. विवाह संस्था अनेकवेळेस विवाहेच्छुकांचे मेळावे आयोजित करत. तसे पहायला गेले तर तशी ही फार वेळखाऊ प्रोसेस. पण ह्याच मॅरेज ब्युरोचं फास्ट फुड वर्जन असलेल्या मॅट्रीमोनिअल वेबसाईट मात्र भलत्याच यशस्वी ठरल्यात.\nमुलगा असो किंवा मुलगी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मॅट्रिमोनी वेबसाईटवर रजिस्टर आहेतच. आपल्या मनाप्रमाणे आवडीनिवडीनुसार असंख्य चॉईस एकाच वेळी उपलब्ध करून देण्याच्या युनिक कंसेप्टमुळे मॅट्रीमोनी सगळ्यांच्या पसंतीला उतरल्या आहेत. सध्याच्या घडीला संघटनात्मक पद्धतीने चालवला जाणारा मॅट्रीमोनिअल वेबसाईट्सच्या उद्योगांची वार्षिक उलाढाल ही जवळपास ४ ते ५ हजार कोटींच्या घरात आहे. सध्या तरी फक्त मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी काम करणार्‍या ह्या वेबसाईट्सनी भविष्यात लग्नसमारंभाला उपलब्ध बजेटनुसार लग्न लावून देण्याचा बिझनेस सुरू केला तर कोणालाही नवल वाटणार नाही.\nइंटरनेट मॅचमेकिंगचा प्रकार अजूनतरी भारतातच लोकप्रिय आहे. मॅट्रिमोनीसंदर्भात विकीपीडीयावर सर्च केले असता त्यात केवळ भारतातील साईट्सबाबतच लिखाण वाचवयास मिळते. तसं ह्या वेबसाईट्स चालवण्यासाठी येणारा खर्च हा तसा फार कमी. त्याला लागणारी मॅनपॉवर पण तशी कमीच. सर्वाज जास्त काम तर युजर्स स्वतःची माहीती अपलोड करून पूर्ण करत असतात. एकदा का युजर्सने सारी माहीती अपलोड केली की मग मॅट्रीमोनीचे खरे काम सुरू होते. युजर्सने टाकलेल्या अपेक्षांची पूर्तता करु शकणार्‍या जोडीदाराशी भेट घालून देण्याचे किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मॅट्रिमोनी साईट्सची टिम करत असते. बरं ह्या टिम मध्ये काम करणारे कर्मचारी हे फ्रेशर्स किंवा आयटी ग्रॅज्युएट असतील असा आपला समज असेल तर तो आत्ताच पुसून टाका.कारण मॅचमेकींग करवून देताना वेबकंटेट सांभाळणारे, त्या कंटेंटचे वर्गीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये गृहीणी आणि सेवानिवृ्त्त लोकांचा भरणा अधिक असतो. या संदर्भात स्पष्टिकरण देताना अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रीया ह्या एकाच स्वरुपाच्या होत्या. गृहीणी आणि सेवानिवृ्त्त कर्माचारी हे काम करत असताना त्यांचा आयुष्यभराचा अनुभव वापरत असतात. त्याचबरोबर हे काम ते पार्ट टाईम जॉब म्हणून करत असल्याने त्यांना द्यावा लागणारा मोबदला देखील कमी असतो. कमी पैशांत स्किल्ड मॅनपॉवर म्हणजे प्रॉफिट अप.\nआजची पिढी लग्नाच्या बाजरात उतरताना जरी प्रगत तंत्रज्ञान वापरत असली तरी त्यांची मानसिकता अजूनही बुरसटलेलीच असल्याचे पदोपदी जाणवते. लेखाच्या निमित्ताने माहिती गोळा करत असताना ज्या गोष्टी समोर आल्या त्या निश्चितच धक्कादायक होत्या. मी त्यासाठी तीन वेगवेगळे किवर्ड तयार केले आणि आळीपाळीने त्यांना गुगवर सर्च केले. पहिला किवर्ड caste no bar sc st obc excuse टाकताच केवळ ०.४२ सेकंदाच्या आत ५३,००० एंट्रीज मिळाल्या. दुसरा किवर्ड sc st obc excuse टाकताच ०.२५ सेकंदात २५,००,००० एंट्रीज मिळाल्या.आणि शेवटी sc st obc excuse matrimonial ह्या किवर्डने ०.५७ सेकंदात ६९,००० एंट्रीज मिळाल्या.\nगुगल हे स्वतः सर्च इंजिन आहे. इतर वेबसाईट्सवर अपलोड झालेली माहीती गुगल शोधून देण्याचे काम करत असतो. याचा अर्थ असा की,मॅट्रीमोनी साठी माहिती भरणार्‍यांमधील ६९,००० इच्छुकांनी लग्न करताना एस. एसटी.आणि ओबीसी वर्गातील जोडीदारासाठी जाहीरपणे नाही म्हटले आहे. हा एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशाच प्रकारच्या मानसिकता ह्या विवाहसंस्थेच्या माध्यमातून जातीयवाद जोपासण्याचे काम जोरकसपणे करत असल्याचे समोर येत आहे. इंटरनेट युगाआधी दोन कुटुंबापुरती मर्यादित असणारी जातीयवादी वृथेची व्याप्ती आणि त्यांची संकल्पना कशी बदलत चालली आहे त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे हिंदी मॅट्रीमोनीच्या वेबसाईटवर पाहीलेली जाहीरात\nअशा प्रकारच्या जाहीराती देणार्‍यांवर नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करावी तेच कळत नाही. इंटरनेट आणि त्यावर सोशल नेटवर्किंग साईट्सची माध्यमं हे समाजाचा पारदर्शक आरसा आहे. परंतू या माध्यमांचा वापर करणार्‍यांची मानसिकता मात्र तशीच गढूळ असेल तर अधोगती निश्चित आहे. माध्यमे ही मानवाने स्वतःच्या प्रगतीसाठी निर्माण केली आहेत. त्यावर चालणारी प्रत्येक घडामोड ही समाजाचं वास्तव दर्शन घडवत असते. आणि वरिल उतारा हा त्याच वास्तवतेचे काळे रुप म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/05/blog-post_6378.html", "date_download": "2018-04-23T07:36:15Z", "digest": "sha1:4P5KE7ZDJTGJF5W6NNWNOHVVTGP73MP5", "length": 13407, "nlines": 52, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: गुढीपाडवा", "raw_content": "\nलक्ष द्या हिंदूंनो,गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते.\nगळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते.\nत्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही.\nयामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते.\nस्वाभीमानाने तळपत झळकणार्या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. \"दीन दीन\" \"अल्लाहो अकबर\" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले\nस्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी फुलेही वाहात नाही. उलट आमच्यातीलच काही हिंदु तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत. आम्हाला क्षमा करा..आम्हाला क्षमा करा.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-madha-pandharpur-rice-farming-479831", "date_download": "2018-04-23T07:21:40Z", "digest": "sha1:IUTUZHUWT3AAE2Q3HWVRU7ECMJ4UFNHQ", "length": 15863, "nlines": 142, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 माढा, पंढरपूर: ऊस पट्ट्यातील भात शेतीचा यशस्वी प्रयोग", "raw_content": "\n712 माढा, पंढरपूर: ऊस पट्ट्यातील भात शेतीचा यशस्वी प्रयोग\nसोलापूर जिल्हा साखर कारखानदारीसाठी प्रसिद्ध. एकिकडे दुष्काळ दुसरीकडे ऊसाला दिलं जाणारं पाटपाणी यामुळे इथला शेतकरी बऱ्याचदा टिकेचा धनी ठरत आलाय. मात्र काही शेतकरी यावर उपाय शोधत असतात. माढा तालुक्यातल्या सुलतानपूरचे दिनकर साळुंखे अशा शेतकऱ्यांपैकीच एक. त्यांनी ऊसपट्ट्यात भातशेतीचा प्रयोग केला. कसलाही पूर्वानुभव नसताना केलेल्या या भातशेतीतून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळणार आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\n712 माढा, पंढरपूर: ऊस पट्ट्यातील भात शेतीचा यशस्वी प्रयोग\n712 माढा, पंढरपूर: ऊस पट्ट्यातील भात शेतीचा यशस्वी प्रयोग\nसोलापूर जिल्हा साखर कारखानदारीसाठी प्रसिद्ध. एकिकडे दुष्काळ दुसरीकडे ऊसाला दिलं जाणारं पाटपाणी यामुळे इथला शेतकरी बऱ्याचदा टिकेचा धनी ठरत आलाय. मात्र काही शेतकरी यावर उपाय शोधत असतात. माढा तालुक्यातल्या सुलतानपूरचे दिनकर साळुंखे अशा शेतकऱ्यांपैकीच एक. त्यांनी ऊसपट्ट्यात भातशेतीचा प्रयोग केला. कसलाही पूर्वानुभव नसताना केलेल्या या भातशेतीतून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळणार आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/isis-118041700002_1.html", "date_download": "2018-04-23T07:27:28Z", "digest": "sha1:JG2GH3XWHFOF56RZNBETDXV7VYU4ZNZY", "length": 10050, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इसिसच्या 70 दहशतवाद्यांना तुर्कीमध्ये अटक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nइसिसच्या 70 दहशतवाद्यांना तुर्कीमध्ये अटक\nतुर्की पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इसिसच्या वरिष्ठ सदस्यासह 10 विदेशी संशयितांनाही अटक केली असून हे अटक केलेले दहशतवादी हे इराकचे नागरीक असल्याचे समोर आले आहे.\nएका वेळी नऊ ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी छापे टाकून त्यांना अटक केली. ही कारवाई सिरीया आणि अमेरिकन स्ट्राईक नंतर स्थिरता आणण्यासाठी केल्याचे समजते. इस्तांबूलमधील दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी इसिसच्या 51 संशयितांना अटक केली. पोलिसांनी इस्तंबूलच्या 6 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. त्यामध्ये त्यांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे आली आहेत, तसेच तेथून त्यांनी डिजीटल साहित्यही जप्त केले आहे. तुर्कस्तानमध्ये इसिसने केलेल्या हल्ल्‌यात 300 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला दहशतवाद्यांनी बॉम्ब, रॉकेट आणि बंदुकीच्या साह्याने केला होता.\nविष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nलाहोर हायकोर्टाने हाफीजला ठरवले समाजसेवक\nयु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जखमी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/09/silence/", "date_download": "2018-04-23T07:22:14Z", "digest": "sha1:H2ZMNBTI7LGMPBQ5E7RIMG5P6AVCQ2AJ", "length": 7014, "nlines": 131, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "मौन | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nया टूकार कवितेला सुरूवात करण्यापूर्वी\nएक मिनिट मौन धरू\nदेश स्वतंत्र होऊन झालेल्या शोकांतिकेला\nवंदन म्हणून एक मिनिट मौन धरू\nमी माझ्यासाठी पूर्ण दिवस राखून ठेवलाय\nमाझं मौन एक दिवसाचं\nदादरीत मारल्या गेलेल्या अखलाख साठी\nअन् नंतर माजवलेल्या दंगलीत\nपुन्हा मौन धरेन मी एक आठवड्यासाठी\nरोहिथ वेमुलाचं शेवटचं पत्र वाचेन पुन्हा पुन्हा\nत्याची डायरी वाचून हतबल झालेला मी\nनंतर आठवडाभरात काही वाचणं शक्य होणार नाही\nपुन्हा मौन धरेन मी एका महिन्यासाठी\nशहरागणिक बदलून शरिर ओरबाडलेल्या पोरींसाठी\nज्यांच्या पोस्टमॉर्टम वाल्या बॉडीलाही नजरा अस्पृश्य नाहीत\nत्या झाडांवर गळ्यानं लटकून पडलेल्या\nमढ्यासाठी महिन्याभराचं मौन धरणारे मी\nपुढचं मौन असेल माझं वर्षभरासाठी\nदर सहा मिनिटाला होणाऱ्या अॅट्रोसिटीसाठी\nवर्षाला पडणाऱ्या लाखभर मुडद्यासांठी\nघरं-दारं दप्तरं-पुस्तकं पेट घेतात\nत्या आगीत जळणाऱ्या भविष्यासाठी\nसोशल मिडीयाच्या कुट्टून भरलेल्या जातीयवादासाठी\nगरज नसूनही पिंडाला शिवणाऱ्या सोशालिस्टांसाठी\nजमीनी हिसकावून बेघर केलेल्या लोकांसाठी आहे\nगिरण्या बळकावून कामगारांच्या मढ्यांच्या राशीवर\nउभ्या राहीलेल्या ग्लास जंगलसाठी\nकुणाच्या मढ्यावर उभी राहील का बरं \nमाझं मौन त्या प्रत्येक निष्पापासाठी\nज्याचा जीव चिरडला बलिदानाच्या जात्याखाली\nज्यांना रोखून धरलंय बंदूकीच्या नळीवर\nहे मौन त्या सर्वांसाठी\nज्यांना अॅकडमिक् वाले गिनतीत धरत नाही\nजे पुस्तकात नाहीत शाळा कॉलेजाच्या\nज्यांना मिडीया धरते अदृश्य म्हणून ग्रांटेड\nज्यांचा सोयीसाठीही कथांमध्ये होत नाही उल्लेख\nअशा सर्वांसाठी मी मौन धरत आहे\nशक्य असेल तर काळे चष्मे घालून घ्या\nडोळ्यांना काही वावगं दिसणार नाही\nकानांच इयरप्लग टाकून बसा\nमोबाईल एअरप्लेन मोडवर टाकून ठेवा\nहॉलचा एसी बंद करा\nजी जी यंत्र करता येतील बंद\nती सारी बंद करा\nमग प्रवेश होईल आपला सर्वांचा भयाण शांततेत\nजिथं मला मग कविता ऐकवण्याची गरज भासणार नाही\nहा तोच मिनटभर आहे\n← नारळ फोडण्याची अघोरी प्रथा\nकिस्सा क्रं. 29 – कार्यकर्ता… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2011/04/blog-post_07.html", "date_download": "2018-04-23T07:56:15Z", "digest": "sha1:KHPXF3YHOZS46Q56K6G5VYTJPU5C3AQM", "length": 17124, "nlines": 190, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: प्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा", "raw_content": "\nप्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा\nतमिळनाडूमध्ये गेल्या 44 वर्षांपासून काँग्रेस स्वबळावर सत्तेवर आलेली नसली तरी तमिळनाडूच्या पोटातच असलेल्या पुदुच्चेरीमधली परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. काँग्रेसशिवाय सरकार स्थापन करणे हे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यापैकी कोणत्याही पक्षाला पुदुच्चेरीमध्ये शक्य होत नाही. काँग्रेसकडून दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेले एन. रंगास्वामी यांनी दिल्लीतील दरबारींच्या राजकारणाला कंटाळून एन आर काँग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून ते जयललिता यांच्याशी युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या अवघ्या तीस जागा असून प्रत्येक मतदारसंघात अवघे पाच ते दहा हजार मतदान आहे.\nपुद्दुचेरीमध्ये प्रवेश करताच निवडणुकीच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या. म्हणजे लहानपणीचं वातावरण डोळ्यासमोर उभं राहिलं. ताई माई आक्का विचार करा पक्का आणि अमुक तमुकवर मारा शिक्का... अशा घोषणा देत फिरणाऱ्या रिक्षा, भडक रंगांनी रंगविलेल्या भिंती आणि जागोजागी लागलेली पोस्टर्स तसेच स्टिकर्स. कालांतराने निवडणूक आयोगाच्या कडक निर्बंधांमुळे हे चित्र नष्ट झाले आणि निवडणुकीतील गंमतच हरविली. पण पुद्दुचेरीमध्ये मात्र, कर्कश्श तमिळ गाण्यांच्या सहाय्याने प्रचार करणाऱ्या रिक्षा जागोजागी दिसतात. पुद्दुचेरीमध्ये येताना आणि पुद्दुचेरीहून तंजावूरकडे जाताना छोट्या छोट्या गावांमध्ये रंगवलेल्या भिंतीही नजरेस पडतात. कुठे करुणानिधींचा उगवता सूर्य दिसतो. तर कुठे अम्मांच्या पक्षाची दोन पाने दिसतात. मध्ये कधीतरी विजयकांत यांच्या चित्रपटांतील पोस्टर्सही लागलेली दिसतात. त्यामुळे म्हटलं चेन्नईमध्ये न दिसलेली गोष्ट पुद्दुचेरीमध्ये दिसल्यामुळे पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.\nपुद्दुचेरीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथला अरविंदाश्रम. योगी अरविंद यांची समाधी. तिथं जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन तर घेतलंच पण मला ओढ लागली होती ती पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना भेटण्याची. भलताच लोकप्रिय माणूस. चौकापासून ते चौकीपर्यंत आणि बारशापासून ते मयतापर्यंत प्रत्येक ठिकाणी हजर राहणारे तसेच लोकांच्या अडल्या नडल्याला धावून जाणारे पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री. मुख्यमंत्री असूनही मोटरसायकल किंवा स्कूटरवरून फिरणारे, सहजपणे चौकात गप्पा झोडणारे किंवा टपरीवर कोणतीही लाज न बाळगता चहा पिणारे एन. रंगास्वामी. वेटरपासून ते रिक्षा ड्रायव्हरपर्यंत कोणालाही विचारा त्याच्याकडे रंगास्वामी यांचा मोबाईल नंबर असणारच. अशा रंगास्वामींना भेटण्याची खूप इच्छा होती. फोनवरुन त्यांच्याशी बराच वेळ बोलणंही झालं. पण ते प्रचारात व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही. पण निवडणुका झाल्यानंतर पुद्दुचेरीला पुन्हा एकदा निवांत या, असं निमंत्रण द्यायला मात्र, ते विसरले नाहीत.\nमी महाराष्ट्रातून आलोय, म्हटल्यानंतर अनेकांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यातून का, अशीच विचारणा केली. चेन्नईमध्ये वकिली करणारे एल. गणपती हे त्यापैकीच एक. गणपती हे बाळासाहेबांचे भलतेच फॅन. काँग्रेसच्या नेत्यांनी एन. रंगास्वामी यांना कसा त्रास दिला आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस कशी सोडावी लागली याबद्दल गणपती हे भरभरून बोलत होते. थोड्या वेळाने गाडी पुन्हा बाळासाहेबांकडे वळली. मला त्या माणसाचे सडेतोड विचार पटतात. ते आणि त्यांचा पक्ष आमच्या पुद्दुचेरीमध्ये हवा होता, अशी गणपती यांची इच्छा. पण ते शक्य नाही, हे गणपती यांनाही माहिती. बाळासाहेबांसारखा एखादा खमक्या माणूसच आमच्याकडे हवा, या नोटवर त्यांनी माझा निरोप घेतला.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 3:23 pm\nबाळासाहेबांसारखा खमक्या माणूस सगळ्यांनाच हवा आहे. पण त्यांना सगळीकडं पाठवणं शक्य नाही. त्यामुळं त्यांच्याप्रमाणेच कार्य करा. जय महाराष्ट्र.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nतमिळनाडूत कमळ फुलण्याची शक्यता\nप्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा\nतमिळ शिका तरच पैसे मिळतील\nकरुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला\nहटविलेला पुतळा कण्णगी यांचा\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/ankita-raina-118040400013_1.html", "date_download": "2018-04-23T07:38:17Z", "digest": "sha1:L6J4LQR6KXZTMQANILP5I55AITNK6YIV", "length": 9310, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जागतिक मानांकनात अंकिताची भरारी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजागतिक मानांकनात अंकिताची भरारी\nभारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने महिलांच्या जागतिक टेनिस मानांकनात 43 स्थानांनी भरारी घेतले आहे. ती आता 212 व्या स्थानावर पोहोचली आहे. रामकुमार रामनाथने चार स्थानांनी आगेकूच करीत 132 वे स्थान प्राप्त केले आहे. ग्वाल्हेर येथे झालेल्या महिलांच्या जोरावर अंकिताने हे यश मिळविले आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याच्या स्वप्नाच्याजवळ मी आले आहे. तुम्ही जर कठोर परिश्रम घेतले तर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता, असे अंकिताने सांगितले. एटीपी क्रमवारीत युकी भांबरीने दोन स्थानांनी सुधारणा करीत 105 वे स्थान प्राप्त केले.\nमॅचपाईंट वाचवित व्हीनस चौथ्या फेरीत\nफेडररने जागतिक अग्रानामांकन गमावलेे\nमियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी\nपी. व्ही. सिंधूची उपान्त्यपूर्व फेरीत धडक\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2013/11/fule-vecha-online-game.html", "date_download": "2018-04-23T07:34:45Z", "digest": "sha1:3ZQ733GNZAIYY5RGQBDZR37BYBVDFNVP", "length": 3263, "nlines": 30, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: फुले वेचा - ऑन लाईन गेम", "raw_content": "\nसोमवार, 4 नवंबर 2013\nफुले वेचा - ऑन लाईन गेम\n\"फुले वेचा\" ( Pick a pretty bunch of flowers ) हा एक विनामूल्य ऑन लाईन खेळ आहे. हा खेळ चार ते सहा वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त आहे. या खेळामध्ये स्क्रीन वर बरीचशी फुले दिसतात, व त्यावर माउस चे बटण क्लिक केल्यास एका वेळेस एक फूल वेचता येते. या खेळामध्ये तुम्हाला पंधरा सेकंदात शक्य तितकी फुले निवडायची असतात. पंधरा सेकंदा नंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या फुलांची संख्या आणि त्यांचा गुच्छ दिसून येतो. माउस चे बटन पटापट क्लिक करण्याचा अभ्यास या खेळाने होतो.\nहा खेळ आपण या लिंक वर क्लिक करून खेळू शकता .\nतसेच या खेळाचे प्रात्यक्षिक आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/commonwealth-games-2018-cwg-gold-coast-day-6-live-updates-shooter-heena-sidhu-wins-gold-118041000008_1.html", "date_download": "2018-04-23T07:36:29Z", "digest": "sha1:HMXF7G654H6GX2WWH4EFWXW76HNYEHM6", "length": 9831, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके\nभारताची नेमबाज हीना सिद्धूने 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात 11 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत हीनाचं हे दुसरं पदक ठरलं आहे.\nहीनाने 38 गुण कमावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी हीना सिद्धूने महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारातही\nरौप्यपदक पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत\nपदकांची कमाई केली आहे.\nपदकाची कमाई केली आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धा, वेटलिफ्लिंगमध्ये आणखी एक सुवर्ण\nराष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक\nजखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन\nरोनाल्डोचा गोल पाहून दिग्गज भारावले\nराष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-254117.html", "date_download": "2018-04-23T07:10:35Z", "digest": "sha1:WY46ZIBRWSPWREMYZQ75ZJ5S7K5QI6UG", "length": 11500, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू\n09 मार्च : जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पडगमपुरा भागात आज (गुरूवार) सकाळपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या ठिकाणी 4-5 दहशतवादी घरात लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालत हा संपूर्ण परिसर खाली केला आणि कारवाईला सुरूवात केली. हा परिसर श्रीनगर-जम्मू या राष्ट्रीय महामार्गापासून नजीकच्या अंतरावर आहे.\nकाही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. या कारवाईत सीआरपीएफची १३० बटालियन, ५५ रायफल रेंजर्स आणि विशेष कृती दलाचे जवान सहभागी आहेत.\nदरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील पुलवामातील त्राल परिसरात तीन ते चार दहशतवादी लपले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असताना तेथील स्थानिकांनी लष्कारवर दगडफेकही केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Army and MilitantsPulwamaterror attackजवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूपुलवामा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dll-repair.com/nsa-snooping-lawsuits-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-23T07:50:40Z", "digest": "sha1:UYLBBSK6TFTSEN4E3WVZWCPAEOODBVTX", "length": 12750, "nlines": 66, "source_domain": "dll-repair.com", "title": "NSA snooping lawsuits ट्रिगर | DLL Suite", "raw_content": "\nस्वातंत्र्य वेध डोके लॅरी Klayman सरकारच्या जबाबदार धरणे आवश्यक होते एका वक्तव्यात सांगितले.\n“आम्ही अमेरिकन लोक वर ‘बिग भाऊ,’ Orwellian सरकारने गुप्तचर प्रभावीपणे चालू त्यांच्या गोपनीय संप्रेषण प्रवेश करण्याची परवानगी शकत नाही ‘त्याचे कैद्यांना मध्ये नागरिकांना.'” तो म्हणाला. “सर्व Verizon वापरकर्ते, forcefully नाही त्यांच्या राजकीय मन वळवणे, दुसरा अमेरिकन क्रांती, peacefully आणि कायदेशीर चालते की एक वाहन म्हणून सर्व्ह करेल असो, परंतु देखील. सामील होण्यासाठी आपले स्वागत आहे आहेत का हे क्लास ऍक्शन lawsuit आहे”\nNSA पाळत ठेवणे कार्यक्रम प्रती इतर lawsuits इतर दूरसंचार ग्राहक द्वारे येत्या दिवसांत दाखल केले जाऊ शकते.\nACLU, इतर गोपनीयता वकिल आणि वैयक्तिक दूरसंचार ग्राहक गेल्या विविध राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी कार्यक्रम आव्हान आहे, पण फेडरल न्यायालये यशस्वी केले आहेत.\nफेब्रुवारी मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य संशयित परदेशी दहशतवाद्यांनी आणि spies लिंक अमेरिकन वर इलेक्ट्रॉनिक eavesdropping दूरगामी प्रती एक lawsuit अवरोधित.\nपालक वृत्तपत्र आणि वॉशिंग्टन पोस्ट मध्ये प्रकटीकरण नागरी libertarians, राजकीय liberals आणि काही conservatives outraged, आणि नवीन धोरण आणि गोपनीयता वादविवाद चालना दिली आहे. पण कायदेशीर आव्हाने फेडरल न्यायालयात चढावर fights असेल अशी अपेक्षा आहेत.\nStranges ‘सूट आणि अन्य नागरी liberties गट करून या आठवड्यात NSA मुख्य दूरसंचार कंपनीकडून डेटा प्राप्त झाली आहे ज्यात फोन निरीक्षण केंद्रीत.\n“हे dragnet कार्यक्रम खात्रीने कधीही स्वतःचे नागरिकांना विरूद्ध लोकशाही सरकार सुरू सर्वात मोठा पाळत ठेवणे प्रयत्न आहे,” Jameel जाफरला दाखल खटला मध्ये न्यूयॉर्क सिव्हिल Liberties युनियन सह सामील कोणत्या अमेरिकन सिव्हिल Liberties युनियन, साठी कायदेशीर संचालक म्हणाले, म्हणाला .\nप्रथम दुरुस्ती मोफत भाषण अधिकार तसेच गोपनीयता चौथ्या दुरुस्ती अधिकार उल्लंघन, व्हाइट हाऊस काळजीपूर्वक आणि कायद्याच्या बाहेरील लागू आणि दहशतवाद लढाई मध्ये एक आवश्यक साधन आहे जे कार्यक्रम, भांडणे.\nअमेरिकन अन्वेषण म्हणून NSA leaker नाही साइन स्टीम बिल्ड\nतक्रार देखील पुढाकार काँग्रेस अमेरिका विरुद्ध सप्टेंबर 2001 साकिब Qaeda हल्ला प्रतिसाद होती देशभक्त कायदा द्वारे प्रदान अधिकृतता ओलांडते आकारणी.\nStranges ‘मुलगा, नेव्ही सील मायकल चमत्कारिक, अफगाणिस्तान मध्ये 2011 हेलिकॉप्टर अपघातात ठार झाला.\nसरकारी घरावर पहारा करणारा कुत्रा स्वातंत्र्य वेध सह, Stranges ते कारण त्यांचे फोन रेकॉर्ड बेकायदेशीरपणे घरगुती गुप्तचर संस्थांनी प्रवेश आले म्हणू “सरसेनापती म्हणून राष्ट्राध्यक्ष ओबामा त्यांच्या टीका, त्याचे प्रशासन आणि अमेरिकन लष्करी बद्दल बोलका आहे.”\nमाजी NSA संगणक ठेकेदार, एडवर्ड Snowden, Verizon बिझनेस नेटवर्क एप्रिल 25 पासून जुलै 19 प्रकाशित फोन कॉल तपशील उलथणे एक गुप्त फेडरल न्यायालयाने आदेश दिले होते की ब्रिटिश रिपोर्टर सांगते, सरकार पाळत ठेवणे हालचालींची तपशील leaking करण्यासाठी ठरले आहे.\nबुद्धिमत्ता अधिका नंतर विश्लेषकांच्या शक्यता सर्व अमेरिकन वाहक कव्हर म्हणू जे कार्यक्रम, पुष्टी केली.\nते पूर्वी 38 लोक मारले की अफगाणिस्तान copter क्रॅश प्रती सरकार विरूद्ध lawsuit दाखल केली. त्याच्या एलिट सील कार्यसंघ सहावा च्या, 25 चमत्कारिक, आणि फेलो सदस्यांना इतर विशेष अमेरिकन सैन्याने नॅशनल गार्ड, आणि Afghan लष्करी सैन्याने सोबत होते.\nStranges ओबामा, मुखत्यार जनरल एरिक होल्डर, NSA संचालक किथ अलेक्झांडर, Verizon, सरकारी संस्था आणि फोन निरीक्षण वर गुप्त ऑर्डर स्वाक्षरित कोण न्यायाधीश फिर्याद दाखल केली आहे.\nतक्रार मध्ये दोघेजण त्यांच्या गोपनीयता आणि मुक्त अधिकार कथित करुन तडजोड केली होती दावा “गुन्हेगारी कायदे.”\nआरोपित पाळत ठेवणे “या व्यक्ती आणि घटक विरोधात अन्य व्यक्ती आणि सरकार शक्ती आणि जशास तसे गैरवापरासाठी भीती बाहेर सेल फोन द्वारे घटक संपर्क त्यांना आणि इतरांना कंटाळा आणणे आणि भीतीदायक करून वादी ‘आणि वर्ग सदस्यांची असोसिएशन स्वातंत्र्याचा हक्क भंग कोण सरकारी शक्ती गैरवापरासाठी आव्हान द्या. ”\nlawsuit कोणत्याही लक्ष्यित पाळत ठेवणे नाही निर्देश देऊ. Stranges त्यांचे आरोप आधारित “माहिती आणि समज.”\nठार अशा Stranges आणि इतर कुटुंबांना घटना अधिकृत कथा प्रश्न, सरकारी कव्हर अप आरोप करण्यात आला आहे.\nStranges प्रश्न त्यांना पाळत ठेवणे साठी लक्ष्ये दिली असेल.\nन्याय विभाग यासह प्रशासन अधिकारी, पासून पाळत ठेवणे lawsuit नाही प्रारंभिक प्रतिसाद आली.\nते अमेरिकन सैन्य टीका कारण सरकारने काढणे इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे प्रोग्रामसाठी आरंभिक कायदेशीर आव्हाने एक दोन ते देखरेख बाहेर singled होते आरोप असलेली सह वर्षापासून सुरुवात केली.\nमेरी ऍन आणि फिलाडेल्फिया चार्ल्स चमत्कारिक द्वारे $ 3 अब्ज वर्ग ऍक्शन तक्रार सुपर गुप्त राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी पाळत ठेवणे प्रयत्न बद्दल प्रकाशित अहवाल मध्ये गेल्या आठवड्यातील प्रभावी व्यक्ती प्रकटीकरण पासून ओबामा प्रशासन पहिल्या नागरी केस असल्याचे विश्वास होता.\nई मेल च्या NSA पाळत ठेवणे समावेश त्या प्रकटीकरण आणि दुसर्या दहशतवाद्यांनी आणि गुन्हेगार साठी जागतिक शोधाशोध वैयक्तिक डेटा सरकार गोळा बद्दल वादविवाद reignited आहेत.\nसिव्हिल liberties वकिलांची उपाययोजना न स्वीकारलेले हस्तक्षेपाच्या आहेत म्हणा. पण समर्थक ते कायदेशीर आहेत आणि दहशतवादी plots थांबवू झाली आहे की पुरावा yielded आहे म्हणा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/leopard-attacks-and-claims-lives-of-6-people-275388.html", "date_download": "2018-04-23T07:38:17Z", "digest": "sha1:6BSQ4KZLG374QTLZGRNRT2XURQCKNQZP", "length": 11774, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nजळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी\nनरभक्षक बिबट्यानं सहावा बळी घेतलाय. काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याच बिबट्याच्या शोध मोहिमेत भाग घेतला होता.\nजळगाव, 28 नोव्हेंबर: जळगावच्या वरखेड खुर्द गावात नरभक्षक बिबट्यानं सहावा बळी घेतलाय. काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याच बिबट्याच्या शोध मोहिमेत भाग घेतला होता. त्याला मारायला पिस्तूलही बाहेर काढले होते. तसंच या घटनेनंतर प्रचंड खळबळ माजली होती.\nवनमंत्र्यांनी बिबट्याला पकडायचे आदेश देऊन काही तास होताच वरखेड खुर्द इथं झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात वृद्धेचा बळी गेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांची संख्या आता सहा झालीय. यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालंय.\nआतापर्यंत शेत-शिवारात जनावरांचा नागरीकांवर हल्ला चढवणार नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावातील झोपडीवजा घरात राहणाऱ्या यमुनाबाई दला तिरमली यांच्यावर हल्ला चढवलाय. यमुनाबाई तिघा मुलांसह झोपल्या असतानाच नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.\nत्यामुळे आता पोलिसांना या बिबट्याला पकडण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nन्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/04/blog-post_16.html", "date_download": "2018-04-23T07:58:28Z", "digest": "sha1:LV37F2CMC2V2TUBRD26EITQNXMN4WEVK", "length": 15034, "nlines": 189, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: दखल घेतली आणि विषय थांबला...", "raw_content": "\nदखल घेतली आणि विषय थांबला...\nगेल्या काही दिवसांपासून भाजीवाल्याचा झाला वडा... ही मालिका या ब्लॉगच्या माध्यमातून लिहित होतो. वास्तविक पाहता, ही कथा कोणा एकावर बेतलेली नव्हती. ती कोणाला उद्देश्यून किंवा कोणाला टारगेट करण्यासाठी लिहिली होती, असेही नाही. पण तरीही काहींना ती आपलीच कथा आहे असे वाटत होते. त्यामुळे कथा थांबविण्याची विनंती वजा सूचना उणे धमकी गुणिले सल्ला मिळाला. या कथेतून कोणालाही काहीही सांगायचे नसले तरी त्यातून ज्यांना काही बोध घ्यायचा होता त्यांनी तो घेतला, असावा असे दिसते. योग्य त्या माणसांकडून योग्य ती दखल घेण्यात आली आहे आणि कदाचित भविष्यातही घेण्यात येईल, असे वाटते. त्यामुळे सध्या तरी भाजीवाल्याचा झाला वडा... ही कथा येथेच थांबवित आहोत. सदूचे कॉस्टकटिंग, गुणा जोशी, वड्याचे लाँचिंग (...रिलँचिंग) यासह अखेरीस भाजीवाल्याचा झाला ‍-वडा- असे भाग लिहून तयार आहेत. पण योग्य त्या व्यक्तींनी योग्य ती दखल घेतल्यामुळे हे भाग सध्या तरी प्रकाशित होणार नाहीत. भविष्यात वेळ पडलीच तर योग्यवेळी आणि योग्य माध्यमातून ही कथा सुरु करता येईल. पण निश्चित असे काही नाही.\nराहता राहिली गोष्ट माझ्यावर झालेल्या आरोपांची, तर जे स्वतःचं नाव गुलदस्त्यात ठेवून अनामिकपणे प्रतिक्रिया नोंदवितात त्यांनी आपले चंबू गबाळे आवरावयास घ्यावे. अशा लोकांच्या प्रतिक्रियांकडे ढुंकूनही पाहण्याची गरज नाही. पाठीमागून वार करणा-यांच्या अवलादीकडे लक्श देणार नाही आणि समोरुन वार करणा-यांना सोडणार नाही, अशीच भूमिका असते आणि राहील. त्यामुळे अशा लोकांना, अनामिकांना अशा प्रकारच्या कथा लिहिण्यामागचा हेतू किंवा इतर गोष्टींचा अथॆ समजण्याइतकी त्यांची व्यापकता नाही. मनाची तर नाहीच नाही. असो...\nसध्या तरी इतकंच भेटूया लवकरच नव्या ब्लॉगसह... तोवर धन्यवाद.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 6:02 pm\nअरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा तुमचा च वडा झाला म्हणा की. ब्लॉग लिहिणार्याच झाला भजा अशी मालिका कोणी तरी लिहिली पाहिजे.\nअरे रे आशिषजी, तुम्हीसुद्धा तुमचा च वडा झाला म्हणा की. ब्लॉग लिहिणार्याच झाला भजा अशी मालिका कोणी तरी लिहिली पाहिजे.\nसदुवर लिहिलेले सगळे ब्लॉगसुद्धा डिलिट करण्याची वेळ तुमच्यावर यावी, हे म्हणजे अतिच झाले. तुमचा सुद्धा कौस्तुभ झालेला दिसतोय. बुधवार पेठेतील कोणत्यातरी संगीत दिग्दर्शकाने तुमचे पार्श्वसंगीत चांगलेच वाजविले असल्याचे ऐकण्यात आले. पण एवढ्याने आपण खचून जाऊ नये. तुम्ही लढाऊ आहात, सामना करीत रहा. अक्कल नसली तरी माईँड इट सारख्या हायब्रीड चेल्यांना सोबत घेऊन लढत रहा. दे (शि)वीदास तुमच्यासोबत अक्कल गहान ठेऊन काम करेल, यात आम्हाला शंका नाही.\nसुरवातीला निर्भिड पत्रकारीतेचा केलेला दावा गेला कोठे. पार्श्वसंगीत खूपच जोरात वाजले असावे. आवाज इथपर्यंत आलाय. उंटाच्या...मुके घेऊ नयेत हे आधीच लक्षात यायला हवे होते. ते आले असते तर तोंडाची...झाली नसती. देविदासचे सल्ले घेणे तुर्तास थांबव, नाहीतर सामना करण्यासारखे तुझ्याकडे काहीच राहणार नाही. आणि सामना हरल्यावर त्याच्या सदुबद्दल लिहू नको, त्यांनी पार्श्वसंगीत वाजवल्यास तुला...लाही बसता येणार नाही.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nदखल घेतली आणि विषय थांबला...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://business.global-article.ws/mr/tag/350", "date_download": "2018-04-23T07:29:25Z", "digest": "sha1:NCC4I6XWHYAIHFGTFIDIYKYDF3HNVHKG", "length": 62812, "nlines": 749, "source_domain": "business.global-article.ws", "title": "350 | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nमिळवा मन सात शक्तिशाली तत्त्वे तुला काय लाइफ मध्ये इच्छिता\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > 350\nराजकारणी, विक्री व्यावसायिक, नेटवर्क विक्रेत्यांना, विमा एजंट, सहकारी, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सर्व विनंत्या सहमती देत ​​आपण स्वारस्य आहे. त्यामुळे आपण unfairly किंवा नैतिकदृष्ट्या फेरफार केले गेले आहे की नाही हे मन वळविले माहीत आहे तसेच, इतर पटवून आपली क्षमता आणि आपण प्राप्त उत्पन्न पातळी दरम्यान संबंध हा थेट आहे तसेच, इतर पटवून आपली क्षमता आणि आपण प्राप्त उत्पन्न पातळी दरम्यान संबंध हा थेट आहे आता बाहेर शोधण्यासाठी वाचा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले विक्री प्रशिक्षण कार्यक्रम पत्ता नाही आपले विक्री कामगिरी मुद्दे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक लेखक करिअर टिपा\nएक लेखक शब्द चित्रे काढणे सर्जनशील क्षमता आहे. ते लेखी शब्द संवाद करण्याची क्षमता आहे. एक लेखक काम शैक्षणिक संसाधने जसे न कल्पनारम्य पांघरूण लेख लिहिण्यासाठी एक स्पष्ट कल्पना करून विणलेल्या कल्पनारम्य लेख लिहू किंवा असू शकते, बातम्या, आढावा, तांत्रिक दस्तऐवज, किंवा विज्ञान लेख, पर्यावरण आणि आरोग्य.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपल्या खर्च कचरा घेऊन\nपैसा जतन करण्याची क्षमता उत्पन्न काहीही आहे. आपले खर्च वैरण घ्या आणि आपण आपला जीवनाची घाई चालविण्यास.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nवैद्यकीय बिल भरण्याची सेवा outsource- एक चिकित्सक वैद्यकीय बिल भरण्याची सेवा outsource पाहिजे\nवैद्यकीय बिलिंग सेवा outsource एक वैद्य निर्णय एक क्लिष्ट आहे. हा लेख हे फार अवघड अद्याप महत्वाचे निर्णय साधक आणि बाधक पत्ते.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआयटी मध्ये सहा सिग्मा येऊ शकेल,\nसेवा प्रदाते पूरक माहिती लोकांना, कल्पना, आणि व्यवसाय पद्धती आणि कोर मता लक्ष केंद्रित करणे कंपन्या आऊटसोर्सिंग सक्षम. हे साधने आणि तंत्र परिभाषित संचावरून नसतानाही हे फायदे फायदा कठीण आहे. सहा सिग्मा सारखे प्रक्रिया सुधारणा तंत्र हे फायदे लक्षात मदत करू शकता अर्ज. या कागद holistically आयटी सेवा उद्योगातील सहा सिग्मा अर्ज विश्लेषण.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक माउस आपण भरती मदत करू शकता – 194,350 नेमणूक चुकीचे असू शकत नाही\nrecrooters एक पुरोगामी घड सूत्रे हलवून धरपकड 50 विचारून आणि एक अत्यावश्यक भरती प्रश्नाचे उत्तर उद्देश असलेल्या जागतिक प्रतिभा पाटील अनुभव व्यक्ती वर्षे: लक्ष्य परिणाम कसे, जलद वेळ, आणि एक हात आणि एक चेंडू खर्च नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nप्रवेश करत आहे व्यवसाय विमानचालन: काम शोधत टिपा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकॉर्पोरेट उड्डाणाचा पिरचर नोकरी – व्यावसायिक जाणारी विमान कंपनी पर्यायी\nआपण प्रमुख विमान उड्डाण सेवकांना फक्त नोकरी शक्यता आहेत असे आपल्याला वाटत असल्यास, नंतर आपण विमानचालन उद्योगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भागात एक गमावित आहात. वेक 9/11, प्रमुख विमान अनेक सर्वसामान्य नागरिकांमध्ये हवाई प्रवास कमी मागणी प्रतिक्रिया परत कट उड्डाणे. प्रतिसादात, अनेक कंपन्या एकतर त्यांच्या स्वत: मिनी हवाईदल मॅनिंग चालू आहे, किंवा त्यांच्या व्यवसाय आणि कॉर्पोरेट ट्रिप लहान एअरलाईन्स कामावर करण्यासाठी. ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकाय उत्तर द्यावे, “हा एक पिरॅमिड योजना आहे\nकॉल काल पिरॅमिड पोस्ट खालील रोजी, लोक तर काय उत्तर द्यावे हे होते, ते व्यवसाय किंवा उत्पादन सादर करत आहोत, कोणीतरी प्रश्न पॉप अप, \"या एक पिरॅमिड आहे\" आपण आपल्या जिंकून पुनरागमन प्रती डोक्यात उठलेल्या करण्यापूर्वी, की नाही हे कसे एक द्रुत तपासणी बद्दल पाहण्यासाठी 1) आपली कंपनी एक किंवा नाही काम करते, किंवा 2) आपण एक वागत असाल तर (तो लक्षात न, अर्थातच)\" आपण आपल्या जिंकून पुनरागमन प्रती डोक्यात उठलेल्या करण्यापूर्वी, की नाही हे कसे एक द्रुत तपासणी बद्दल पाहण्यासाठी 1) आपली कंपनी एक किंवा नाही काम करते, किंवा 2) आपण एक वागत असाल तर (तो लक्षात न, अर्थातच) येथे प्रश्न आम्ही चर्चा आहे: 1. आपला व्यवसाय सर्व भरती आहे येथे प्रश्न आम्ही चर्चा आहे: 1. आपला व्यवसाय सर्व भरती आहे तर, आपण एक आहेत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकॉर्पोरेट उड्डाणाचे पिरचर नोकरी शोधणे टिपा\nकॉर्पोरेट उड्डाण सेवक म्हणून रोजगार शोधत ड्राइव्ह एक निश्चित रक्कम आणि निर्धार काही लोक मालकी की घेते. अजूनही, आपण एक खाजगी जेट वर काम आपल्या आहे की जाणून घेण्याची असाल तर \"कॉल\" नंतर खालील माहिती आपल्याला उपयोगी होईल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nशक्य झाले नाही कमी कमी करणे आपण करिअर व्हा\nमागील काही वर्षांपासून मध्ये Foreclosures रिअल इस्टेट मार्केट मध्ये एक गरम मुद्दा झाला आणि निश्चितपणे लक्षात घेऊन वाचतो व्यवसाय संधी आहेत. आजही बाजारात Foreclosures वाढत क्रमांक, जेथे व्यवसाय संधी अस्तित्वात फक्त दोन भागात खरोखर आहेत. या भू संपत्ती दलाल साठी योग्य वेळ आहे, तारण कर्ज अधिकारी व रिअल इस्टेट मूल्यांकनकर्ता नुकसान करणे व्यवसाय मध्ये संक्रमित करण्याची.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nपती स्त्री शोध ऑनलाइन होताच\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकॉर्पोरेट उड्डाणाचे पिरचर म्हणून ओळखणे रोजगार टिपा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकाम-अॅट-घरी, स्वतंत्ररित्या काम करणारा, Telecommute ते कायदेशीर आहेत\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक्सप्रेस नफा ऑनलाइन करा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nया दशलक्ष डॉलर्स-एक वर्ष चरबी मांजरे, त्यांच्या ग्राहकांना उकिडवे बसणे माहित\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनोकरी जाहिरात हे सोपे नव्हते आहे & प्रभावी\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसर्व-इन-एक फोल्डर उत्पादन व्यवसाय प्रभावी कंपन्या: मोठे किंवा लहान\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nदुसऱ्या पारपत्र – कसे, कुठे आणि का\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबर्फ टॉवर अपयशी – पनामा रिअल इस्टेट बबल आता वाजवण्यास\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nप्रवेश करत आहे व्यवसाय विमानचालन: उड्डाणाचे सेवकांना दर द्या\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nशोधा माझ्या आवडी काय आहेत 3 अंतर्गत सर्वोत्तम Treadmills $1000.00 डॉलर किंमत श्रेणी आणि जाणून मी उचलला का या तीन.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nस्वतंत्र किरकोळ विक्रेता विक्री सोल्युशन्स विंडोज आधारित इलेक्ट्रॉनिक पॉइंट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकल्पना शोधत आहात ना-नफा – नाही प्लॅन\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nपायलट नोकरी: कधी बदलणे बाजार\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपल्या वाहन प्रायोजक मिळविण्यासाठी\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nजॉब शोध वागावे कसे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले विक्री प्रशिक्षण कार्यक्रम पत्ता नाही आपले विक्री कामगिरी मुद्दे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nतुमची नवी विकास देय\nचलन Factoring आर्थिक आपल्या व्यवसाय वाढत\nपॉवर, कामगिरी, संरक्षण. ParetoLogic उत्पादने आपल्या PC च्या कामगिरी व सुरक्षा नियंत्रण ठेवले.\nआपला व्यवसाय म्हणून मियामी हीट\n5 टिपा ग्राहक प्रचार करावयाचे आयटम आपल्या मार्ग रोल\nमल्टि फंक्शनल पोस्टर ढगातून एक चाला\nख्यातनाम आणि त्यांचे सनग्लासेस ख्यातनाम आणि त्यांचे सनग्लासेस\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (3)\nव्यवसाय तयार करा (21)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (11)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (398)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (134)\nव्यवसाय करून देणे (16)\nविपणन आणि जाहिरात (54)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (337)\nस्वत: च्या ऑनलाइन (45)\nदेय प्रति क्लिक (71)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (103)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (95)\nघर प्रारंभ करत आहे (85)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (101)\nप्रारंभ करू इच्छिता (85)\nबाजार करण्यासाठी मार्ग (13)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/reduce-breakdown-rate-37927", "date_download": "2018-04-23T07:37:07Z", "digest": "sha1:V6BW2NJBTSPNOI2PBAGYSZ2BM2UO7KAO", "length": 13683, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reduce the breakdown rate ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करा - तुकाराम मुंढे | eSakal", "raw_content": "\nब्रेकडाउनचे प्रमाण कमी करा - तुकाराम मुंढे\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nपुणे - पीएमपीमधील ब्रेकडाउनचे वाढलेले प्रमाण तातडीने कमी करून दहा टक्‍क्‍यांवर आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिले. सध्या सुमारे 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बस दररोज नादुरुस्त होतात.\nपुणे - पीएमपीमधील ब्रेकडाउनचे वाढलेले प्रमाण तातडीने कमी करून दहा टक्‍क्‍यांवर आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिले. सध्या सुमारे 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बस दररोज नादुरुस्त होतात.\nपीएमपीच्या स्वतःच्या आणि भाडेतत्त्वावरील, अशा सुमारे 250-300 बस दररोज नादुरुस्त होतात. त्यामुळे काही बसची रस्त्यावरच दुरुस्ती करावी लागते, तर काही बस कार्यशाळेत आणून त्यांची दुरुस्ती करावी लागते. एकूण बससंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहून जास्त आहे, त्यामुळे अनेक मार्गांवरील बस नादुरुस्त होत असल्यामुळे तेथील फेऱ्यांवर परिणाम होतो. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते.\nअध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर मुंढे यांनी जास्तीत जास्त बस रस्त्यावर कशा येतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी मुख्य अभियंता सुनील बुरसे आणि संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी शुक्रवारी बैठक घेतली. भाडेतत्त्वावरील बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात आल्यावर संबंधित ठेकेदारांना देखभाल - दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसेच, पीएमपीच्या बसही जास्तीत जास्त मार्गावर धावतील, यासाठीचे उद्दिष्ट त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बसच्या देखभाल - दुरुस्तीसाठी सुटे भाग वेळेत उपलब्ध होतील, यासाठीही उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.\nपीएमपीच्या 13 आगारांमधील बसमध्ये प्रवाशांसाठी ई-तिकिटिंगचे काम नुकतेच पूर्ण झाल्याची माहिती वाहतूक महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू होते. पीएमपी प्रशासनाने दैनंदिन प्रवासासाठी \"मी कार्ड' सुरू केले आहे. त्यासाठी येत्या जून महिन्यापासून प्रवाशांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. दैनंदिन वापरात मी कार्ड यावे, यासाठी ई-तिकिटिंग पूर्ण होणे आवश्‍यक होते. ई-तिकिटिंग संगणक प्रणालीला जोडले असल्यामुळे कोणत्या मार्गावर किती प्रवासी आहेत, प्रवाशांची चढ-उतार कोणत्या मार्गावर सर्वाधिक होते, उत्पन्न किती आदींची माहिती प्रशासनाला अल्पावधीतच मिळू शकेल.\nआयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात\nजालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल...\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/31/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-23T07:10:27Z", "digest": "sha1:FN52OPKDYE457FBNNWNXVEOLT7SODZUN", "length": 8772, "nlines": 78, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "लाल मिर्च वाला गोश्त… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nलाल मिर्च वाला गोश्त…\nगोश्त म्हटलं की मोठ्याचंच हा समज आता फडणवीस सरकारनं पुसून काढायला कायदेशीर मदत केलीये. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा केव्हा गोश्त हा शब्द उच्चारला जाईल तेव्हा फक्त मटनाचाच विचार करावा ही नम्र विनंती. लाल मिर्च वाला गोश्त हा मटणाचा सर्वात सोपा, मस्त पण तितकाच झणझणीत बनणारा पदार्थ आहे. ज्यांना तिखट आवडत नाही, ज्यांना मिर्ची सहन होत नाही किंवा ज्यांना अधिक लाल रंगाचं जेवण आवडत नाही, थोडक्यात तर्री आवडत नसलेल्यांसाठी ही डिश नाही आधीच लक्षात घ्यावं.\nअत्यंत साधी रेसिपी आहे. जमल्यास आजच घरी ट्राय करून पहा. वातावरण गेल्या तीनेक दिवसांपासून बदलंलंय. ताप, सर्दी, खोकला, पोट पकडलंय अनेकांचं. तर फक्त साध्या स्टीम राईसबरोबर लाल मिर्च वाला गोश्त मस्त उत्तर आहे.\nडिशची पहिली महत्त्वाची स्टेप अशी की, योग्य भागातलं मटण निवडणं. चाप, आणि मांडी. त्यातही हाडं असलेली मटणाचे तुकडे महत्त्वाचे. बोनलेस मटणाचे येथे काम नाही. दुसरं महत्त्वाचं… मटण शिजवताना कायम प्रेशर कुकरचा वापर करावा. ह्याचे दोन प्रमुख कारण..\nमटण वेगात शिजतं. गॅस कमी वापरला जातो. इंधन बचत होते. वेळ वाचतो.\nमटण अगदी जब्राट शिजतं. शिवाय पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व वाफेबरोबर उडून जात नाहीत. उदा. ब गटातील जीवनसत्त्वे… शिवाय मसाल्यांचा फ्लेवर आणि गंध शाबूत राहतो …\nआता मुख्य कृतीकडे वळूयात. साहित्य नेहमीचेच. बेसिक फोडणीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जवळ ठेवाव्यातच. प्रेशर कुकर मध्ये बटर किंवा तुप टाकावं. त्यात तीन ते चार कांदे पूर्णतः तळून निघतील एवढंच टाकावं. साधारण अर्धा किलो मटणासाठी तीन ते चार कांदे पुरेसे होतात. कांद्याचा बरिस्ता झाला की त्यात लगेच मटण, तीन मोठे चमचे अद्रक-लसूनची पेस्ट, थोडीशी हळदी टाकून किमान चार शिट्या होऊ द्याव्यात. कुकर मध्ये मटण जेवढा भाग व्यापेल त्याच्या दिडपटच पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकावं. मटण स्वतः पाणी सोडतं म्हणून दिडपट पुष्कळ झालं. मीठ टाकल्याने जरा लवकर शिजतं.\nमटण शिजत असताना.. दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात जवळपास दहा ते पंधरा लाल मिर्च्या, चार हिरव्या मिर्च्या, तीन तेजपत्ते, एक मोठा चमचा काळे मीरे, दालचिनी, जीरे, दोन मोठे चमचे धने, पाचेक हिरवी इलायची, दोन मोठी इलायची, दगडफुल आणि थोडी खसखस अगदी अर्धा चमचा… पाण्यात जवळपास दहा ते पंधरा मिनिटे फुल स्पीड मध्ये उकळू द्यावेत. प्रॉपरली उकळल्यानंतर सर्व खडा मसाला गाळून घ्यावा. ह्या मसाल्यातून उरलेलं पाणी हे वेगळं काढून ठेवावं. आणि गाळून घेतलेला मसाला थंड करून त्याची पेस्ट बनवावी. तोवर कुकरच्या चार शिट्या देखील झालेल्या असतील तर ते ही थंड करून घ्यावं.\nत्यानंतर तयार पेस्ट मटणात टाकावी आणि मटण व्यवस्थित परतून घ्यावं. थोडंसं पाणी आटलं की त्यात खडा मसाला गाळून घेतल्यानंतर उरलेलं पाणी घालून पुन्हा एकदा शिजू द्यावं. यात टमाटे अॅड करायचे नाहीत. किंवा दही सुद्धा अॅड करायचे नाही. ते अॅड न करणं हीच या रेसिपीचे सिक्रेट इनग्रेडियंट आहेत. बस्स … पुदीना, कोथिंबीर टाकून द्या… आणि स्टीम राईस बरोबर खा.. या रेसिपीत लेमन ज्युस ऑप्शनल आहे. शक्य असेल तर कसूरी मेथी टाकली तरी चालेल..\nएकदम झणझणीत तर्रीवाला लूक आला पाहीजे…\n← पूर्वांचलचा दत्ता अंकल…\nकच्चे गोश्त की बिर्याणी… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/12/purogami-1/", "date_download": "2018-04-23T07:18:10Z", "digest": "sha1:XZVPPJSYQFENZT4B2HWBQ7WAB5I5M7TB", "length": 14073, "nlines": 81, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "माझे पुरोगामीत्वाचे आकलन | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nपुरोगामी ही संकल्पना वेगळी. पुरोगामीत्व वेगळं आणि पुरोगामीत्वाचे वाहक वेगळे. मला पुरोगामीत्वाचे असलेले आकलन या तीनही संज्ञांचे योग्य आणि सैंद्धांतिक पृथ्थःकरण केल्यानंतरच आलेले आहे. ते असे.\nभारतात सध्या पुरोगामी विचारधारेचे दोन मूळ प्रवाह नांदत आहेत. ते दोन प्रवाह म्हणजे बुद्ध, महावीर, चार्वाक यांच्या परंपरेतून आलेला प्रगतीचा मार्ग. ज्याची भाषिक अंगाने जरी फोड केली, त्याची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती शोधली तरी प्रागतिक या शब्दाने होते. पुरोगामी हा शब्द फार नंतरच्या काळातला.\nदुसरा प्रवाह हा पाश्चात्य जगात असलेला प्रोग्रेसिव्हिझम नावाचा थॉट जो युरोपात जन्माला आला कालांतराने बदलत गेला. बदलत गेला म्हणण्याऐवजी तो अपडेट होत गेला असे म्हणणे जास्त उचित ठरेल. तो प्रोग्रेसिव्हीजम ब्रिटिशांच्या आगमनासोबत भारतात दाखल झाला.\nवर उल्लेख केलेल्या दोन्ही विचारप्रवाहासंबंधी बोलायचे झाल्यास सध्या भारतात पाश्चात्य विचारांतून आलेला प्रोग्रेसिव्हिजमच कार्य़रत आहे असे म्हणण्यास बराच वाव आहे. कारण 1947 पूर्व भारतात जेव्हा भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता त्या काळात प्रतिक्रांतीनंतर बाबासाहेब येईपर्यंत बुद्ध विचार इथल्या मातीला शिवला नव्हता. महावीरांच्या एकुण विचारांत जितकी भेसळ झाली ते आजचे जैनांचे रुप पाहील्यानंतर आपल्या लक्षात येईलच. जोतीबा फुल्यांचा वैचारिक आधार हा पाश्चात्या शिक्षणाचा होता पण त्यांचे कार्य इथल्या मातीतले होते. त्यांचे एकुण कार्य़ रेनिसांसच्या कालखंडातील कार्याच्या दहापट अधिक तीव्र होते. त्याची पृष्ठभूमीही तेवढीच तीव्र होती. त्यामुळे या विषयावर आपण कालांतराने येऊ.\nजगभरात जे पुरोगामीत्वाचे प्रवाह आहेत त्याची सुरूवात युरोपात झाली. त्याला थॉट ऑफ प्रोग्रेसीव्हिजमचे नाव देण्यात आले. या थॉटची अनेक महान राज्यशास्त्र तज्ञांकडून सैद्धांतिक मांडणी करण्यात आली आहे. त्यांच्या व्याख्या लिहील्या गेल्या. एवढेच नव्हे तर त्या व्याख्या क्रमाक्रमाने बदलत रहाव्या यासाठी मोठा वाव सुद्धा ठेवला गेला. याचं संज्ञापण जपताना युरोपीयन आणि अमेरिकन तत्ववेत्यांनी सुरूवातीला या मॉडर्निटी असे म्हटले. कालांतराने याचे रुपांतरण आयडीया ऑफ प्रोग्रेस असे केले गेले.\nआयडीया ऑफ प्रोग्रेस मधूनच जन्माला आला मॉडर्न लिब्रलिझम.. ज्याचा जनक होता जॉन स्टुअर्ट मिल. मॉडर्न लिब्रलीझमच्या संकल्पनेला अधिक पुढे नेलं ते कार्ल मार्क्सने कार्ल मार्क्स हा जॉन स्टुअर्ट मिल पेक्षा बारा वर्षांनी लहान होता. मार्क्सने मॉडर्न लिब्रलिझम ला अधिक खोलात जाऊन डेवलप केलं. डेवलप करण्यासोबत त्यावर सडेतोड टिकाही केली. मार्क्सचं म्हणणं होतं ते असं…\nमॉडर्न लिब्रलिझम हा ज्या प्रोग्रेसची, प्रगतीची भाषा करतोय ती भाषा गरीबी विरूद्ध शहरीकरण अशी आहे. विचारांतील प्रगती म्हणून ज्या प्रोग्रेसिव्हीजमची चळवळ सुरू झाली होती तीचे रुपांतरण दोन टप्प्यांत झाले आहे. पहिले म्हणजे, प्रगतीचा मार्ग म्हणजे चांगले नागरिक होऊन सर्व सुखसोयी, संधी मिळवणे… दुसरं… त्यासाठी शहरीकरण, औद्योगिकिकरण यांच्या वाढीसाठी वाव देणे. या प्रोसेसमध्ये गरीबीचा धाक दाखवून आणलेले लोक ही मानवी यंत्रे म्हणूनच इथल्या शोषकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या कोणत्याही समुहाने प्रोग्रेसीव्हीजमची भाषा करणे हे निव्वळ फसवे आहे.\n(वरिल परिच्छेदाच्या संदर्भासाठी मार्क्सच्या लेखनातील लिनिअर प्रोग्रेसिव्ह हिस्टरी चाळता येईल.)\nतर अशा पुरोगामी संकल्पनेला युरोपातून, अमेरिकन विद्यापीठातून गृहितकांचे अधिष्ठान मिळाले. तो थॉट प्रोसेस म्हणून अभ्यासक्रमात स्विकारला गेला. त्यावर थेअरी लिहील्या गेल्या. त्या थेअरी कालानुरूप अपडेट होत राहतील याची काळजीही घेतली गेली. आजही घेतली जाते. रॉबर्ट निस्बेट ने जे कथन करून ठेवलं, जे गृहीतक मांडून ठेवलं ते आज समोरासमोर घेऊन त्या आधारे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामुहिक आणि राजकीय प्रागतिक वादाची काय सुत्रे आहेत, त्यांची मांडणी कशी करावी, त्याचे आकलन कसे असावे याची एक संहिता उपलब्ध आहे. त्या संहितेला युरोपीयन एका सशक्त समाजाच्या पायाभरणीची मूल्ये म्हणून स्विकारतात. आचरणात आणतात. भले त्या प्रोग्रेसिव्हीजमला डाव्या चळवळीचा सौम्य भाग अथवा उदारमतवाद म्हणत असले तरी युरोपातले भांडवलवादी देश आणि भांडवलवादी नागरिक प्रोग्रेसिव्हीजमला आपलंसं करतात. कारण ती संकल्पना त्यांनी मिळून आकाराला आणली. त्यासंदर्भातले अनेक किस्से घटना सांगता येतील.\nपण भारतात यापैकी काय घडले आहे. पुरोगामी ही संकल्पना, हा शब्द कसा प्रचलित झाला त्याची उत्पत्ती आणि व्यूत्पत्तीचे श्रेय कुणास द्यावे. त्याची भारतीय परिप्रेक्षातील मांडणी काय त्याची उत्पत्ती आणि व्यूत्पत्तीचे श्रेय कुणास द्यावे. त्याची भारतीय परिप्रेक्षातील मांडणी काय त्यात किती संशोधकांनी तत्ववेत्त्यांनी, सैद्धांतिक भर घातलीये ते जाणून घेणे येणाऱ्या पिढीपर्य़ंत पोहोचवणे हे खुप महत्त्वाचे आहे. असे किती लोकांना कधी पासून वाटते आहे\nजर फार आधीपासून वाटत असेल तर भारतातील पुरोगामी चळवळीचा आर्थिक कार्यक्रम काय किमान जमीन धारणेच्या समस्येवर तोडगा काय किमान जमीन धारणेच्या समस्येवर तोडगा काय आर्थिक बाबींवर नेमकी भूमिका काय आर्थिक बाबींवर नेमकी भूमिका काय धार्मिक बाबींवर युरोपाने चर्चला आव्हान दिले. पोपला आव्हान दिले. भारतातील लोक देव, पुजाऱ्यांना आव्हान देतील काय धार्मिक बाबींवर युरोपाने चर्चला आव्हान दिले. पोपला आव्हान दिले. भारतातील लोक देव, पुजाऱ्यांना आव्हान देतील काय मनुष्यबळ वाया घालवणाऱ्या वारी, मिरवणूका, मूर्तीपुजांना आव्हान देतील काय मनुष्यबळ वाया घालवणाऱ्या वारी, मिरवणूका, मूर्तीपुजांना आव्हान देतील काय त्यासाठी प्रत्येक संकल्पनेची राज्यशास्त्राच्या हिशोबाने जडणघडण होणे गरजेचे असते. म्हणून रॉबर्ट निस्बेट म्हणाला होता. प्रोग्रेसिव्हीजम ची योग्य मांडणी आणि बांधणी ही सशक्त समाजाचा पाया असते.\nअजून पुढे भरपूर आहे…\n← किस्सा क्रं. 29 – कार्यकर्ता…\nमाझे पुरोगामीत्वाचे आकलन-2 →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/uddhav-thackeray-vs-shubhash-deshmukh-479371", "date_download": "2018-04-23T07:13:22Z", "digest": "sha1:OBGVKLB2PPLHAVJGXUNGUOURTKBYZIAQ", "length": 17204, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : भाजप प्रवेशासाठी 5 कोटी, हर्षवर्धन जाधवांच्या गौप्यस्फोटानंतर सेना-भाजप आमनेसामने", "raw_content": "\nमुंबई : भाजप प्रवेशासाठी 5 कोटी, हर्षवर्धन जाधवांच्या गौप्यस्फोटानंतर सेना-भाजप आमनेसामने\nभाजप प्रवेशासाठी आपल्याला ५ कोटींची आॅफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट केलाय शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी... धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितलंय. माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती. असं सांगायलाही हर्षवर्धन जाधव विसरले नाहीत.\nविशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई असून ते औरंगाबादेतील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत...\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nमुंबई : भाजप प्रवेशासाठी 5 कोटी, हर्षवर्धन जाधवांच्या गौप्यस्फोटानंतर सेना-भाजप आमनेसामने\nमुंबई : भाजप प्रवेशासाठी 5 कोटी, हर्षवर्धन जाधवांच्या गौप्यस्फोटानंतर सेना-भाजप आमनेसामने\nभाजप प्रवेशासाठी आपल्याला ५ कोटींची आॅफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट केलाय शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी... धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितलंय. माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती. असं सांगायलाही हर्षवर्धन जाधव विसरले नाहीत.\nविशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई असून ते औरंगाबादेतील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत...\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6430-nude-movie-ravi-jadhav", "date_download": "2018-04-23T07:38:40Z", "digest": "sha1:LQSBVTJLNYNJE6OQ53WLFF6PI7J7ET7S", "length": 5681, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "न्यूड चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर? - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nन्यूड चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर\nन्यूड चित्रपटावरून कॉपीराईट्सचा नवीन वाद सुरू झालाय. याची कथा ‘कालिंदी’ या पुस्तकातून उचलली असल्याचा आरोप पटकथा लेखक मनीष कुलश्रेष्ठचा यांनी केलाय.\nहा चित्रपट 27 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. म्हणून चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/have-decided-to-resign-from-rajya-sabha-says-mayawati-265340.html", "date_download": "2018-04-23T07:11:46Z", "digest": "sha1:ZZAGTZXSAT76VCWYDVYIOFUF5FGQPVMV", "length": 10921, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यसभेचा राजीनामा देण्याची मायावतींची घोषणा", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nराज्यसभेचा राजीनामा देण्याची मायावतींची घोषणा\nदलितांवर होणारे अत्याचाराचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करताना आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा दावा मायावतींनी केलाय.\n18 जुलै : बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय. दलितांवर होणारे अत्याचाराचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करताना आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा दावा मायावतींनी केलाय.\nसंसदेत बोलण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ दिला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. रागारागात त्यांनी सभात्याग केला.\nभाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मला सभागृहात बोलू दिलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन असा इशारा मायावतींनी दिला. त्यानंतरही भाजपनं माफीची मागणी लावून धरली. त्यामुळे त्या सभागृहाबाहेर पडल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:37:07Z", "digest": "sha1:VVZMUQTXB4WFED6J4XMDQRTNEH4MK3EF", "length": 8388, "nlines": 41, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: || त्र्यंबकजी इंगळे ||", "raw_content": "|| त्र्यंबकजी इंगळे ||\n१ नोव्हेंबर १६९२ ला पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला.\n... या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे.\nबादशहाने हा किल्ला घेण्यसाठी पिराजी घाटगे, सुहराबखान, लुत्फ़लुल्लाखान, मुख्तारखान, राजा किशनसिंह, मरहमतखान, तरबियतखान, मंसूरखान आणि असे अनेक नामवंत मोघली मनसबदार पाठविले होते. पण यातील कुणाचीच डाळ त्र्यंबकजी इंगळे आणि त्यांच्या वीरांनी शिजू दिली नाही. मोघली सरदारांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार पन्हाल्यावर करून पाहिले पण त्यांना यात कशातच यश आले नाही.\nया लढ्यात बादशहाने प्रचंड प्रमाणात तोफेचा वापर केला. इतकेच नव्हे तर पन्हाल्याच्या\nहा वेढा चालू असतानाच बाहेरून धनाजी जाधव आणि त्यांचे सैन्य मोघलांवर हल्ले करीत होते. अशा अनेक चकमकी होतच होत्या. त्यातच किल्ल्यावरून सुद्धा, मराठे मोघली छावणीवर हल्ले करीत आणि त्यांची रसद मारून जमेल तेवढे मोघल कापून पुन्हा गडावर पसार होत.\nमराठे सुद्धा किल्ल्यावरून तोफांचा भडिमार करीत होतेच. एकदा तर मराठ्यांनी केलेल्या मारात, खुद्द बेदारबख्ताचा घोड़ा जाया झाला. मराठे रात्रीचे तर अति आक्रामक बनत असत, अशाच एका रात्री मराठे कोंकणी दरवाजातुन बाहेर पडून मंसूरखानच्या छावणीवर एल्गार केला. त्याच्या काही तोफा निकामी केल्या आणि अनेक मोघली सैनिकांस मारून ते गडावर पसार झाले.\n१२ एप्रिल १७०१ रोजी,गडावरील मराठ्यांनी थेट तरबियतखानाच्या तोफखान्यावर झेप घेतली. तरबियतखान पान्हाळा व पवनगडच्या बेचक्यात उभा होता, या छाप्यात मराठ्यांनी मोघलांनचा दारुगोळा उडवून दिला आणि त्यांचे काही सैनिक कापून, पुन्हा गडावर पसार झाले.\nअखेर दाणागोटा संपल्यामुळे पन्हाळा मुघलांच्या हवाली केला गेला. पन्हाळा किल्ल्यावरील त्र्यंबकजी इंगळे, बाळोजी इंगळे, कान्होजी इंगळे, पवनगडाचे विठोजी केसरकर, आणि त्यांची ८००-९०० ची शिबंदी तब्बल ८ वर्षे बादशहाच्या थोडीथोडकी नव्हे तर ३० हुन अधिक मनसबदारांना भारी पडले.\nपन्हाळा किल्ल्याच्या वेढ्याचा संदर्भ बादशाहच्या दरबारातील बातमीपत्रात मिळतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे याचा काहीच उलेख नाही. म्हणुनच या पत्रात मोघलांच्या पन्हाल्याच्या रंगवलेल्या बातम्या मिळतात आणि मराठ्यांना त्यांनी कसे हरवले हे सापडते. पण या बातम्यांवर जर आपण विशवास ठेवला तर पन्हाळा काबिज करण्यासाठी त्यांना एवढी वर्षे का लागली हां प्रश्न राहतो. पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यावर अप्पा परब यांचे एक पुस्त\nबाबतीत इतिहासाची पुनरावृत्ति झाली होती, इंग्रज वकील विलियम नॉरिस इंग्रज बनावटीच्या तोफा घेउन मोघलांनच्या छावणित सामिल झाला. मोघली तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्याच्या तटा बुरुजांना खिंडारे पडली होती पण त्यात सुद्धा, मराठे पुन्हा ह्या तटा बुरुजांची दुरुस्ती करुन लढायांस सिद्ध राहित\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/code-org-code-studio-course4-artist-functions-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:37:38Z", "digest": "sha1:JNEDQZYKVODRPEKGBKEHAKPW2T2W3VX7", "length": 3987, "nlines": 44, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फंक्शन्स", "raw_content": "\nबुधवार, 16 मार्च 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फंक्शन्स\nही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या बाराव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट फंक्शन्स. यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या काढण्यासाठी फंक्शन्सचा वापर केला जातो. चौथ्या कोर्स मधील या बाराव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून हे पान उघडू शकता.\nहे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.\nयामध्ये तेरा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे. .\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2018/3/24/Download-Section.html", "date_download": "2018-04-23T07:36:02Z", "digest": "sha1:ZYJJHCLFODNJPSJS3QIK5OMJZDCAG6HX", "length": 1930, "nlines": 19, "source_domain": "savarkar.org", "title": " संग्राह्य संग्राह्य", "raw_content": "\nश्री सदाशिव राजाराम रानडे यांनी १९२४ साली लिहिलेले सावरकरांचे पहिले मराठी चरित्र. [500k]\nश्री शिवराम लक्ष्मण करंदीकर यांनी लिहिलेले सावरकरांचे मराठी चरित्र. [8.0M]\nसहा सोनेरी पाने – १ ते ४ [750k]\nसहा सोनेरी पाने – ५ व ६ [2M]\nसावरकरांच्या संकलित कविता [680K]\nअंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग १ व २ [3.0M]\nविज्ञाननिष्ठ निबंध भाग १ व २ [2.2M]\nअभिनव भारत - सावरकरांची क्रांतिकारक गुप्त संस्था, लेखक - डॉ. विष्णू महादेव भट [2.6M]\nसावरकर यांच्या आठवणी - संकलन: श्री राजाराम लक्ष्मण रेणावीकर [6.9M]\nसावरकरांच्या अप्रसिद्ध कविता [5.76MB]\nमी पाहिलेले सावरकर - रा. स. भट [23M]\nअंदमानच्या कोठडीत पु.ल. [221K]\nसावरकर स्मृति - मो. वि. दामले [6.98M]\nस्वा. सावरकरांचे आणखी साहित्य www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ultimate-spot.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-23T07:30:30Z", "digest": "sha1:JROAQRK3WMZCJHV6EWRK7RTNKMVLCC4G", "length": 27930, "nlines": 116, "source_domain": "ultimate-spot.com", "title": "Paro-Suchitra Sen", "raw_content": "\n“पारो” इतर अनेक नायिकांपैकी एक नाव असेच जर म्हटले गेले तर त्याबद्दल कुणी तक्रार करणार नाही; पण दुसरीकडे ज्यावेळी ’सुचित्रा सेन’ नामक बंगालमधील एक तरुणी ही भूमिका पडद्यावर दिलीपकुमारसारख्या सशक्त अभिनेत्यासमोर तितक्याच ताकदीने [काही प्रसंगी त्याच्यापेक्षा सकस अभिनय] साकार करते त्या क्षणीच ती देशातील करोडो चित्रपट रसिकांच्या हृदयी विराजमान झाली. आजच्या युवा पिढीला “सुचित्रा सेन” ह्या नावाशी कोणतीही ओळख नाही हे पाहताना आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण या श्रेष्ठ अभिनेत्रीने सन १९७८ मध्ये चित्रपट कारकिर्दीला शेवटचा नमस्कार केला आणि त्यानंतर तिने अगदी कालपर्यंतचे आयुष्य अक्षरश: एकांतात व्यतीत केले. त्या मागील कारणे खाजगी आणि कौटुंबिक असल्याने त्याच्या तपशीलात शिरण्यातही अर्थ नसतो, पण ज्यावेळी सुचित्रा सेनला भारत सरकारने २००५ चे “दादासाहेब फ़ाळके” पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले त्यावेळी तिने त्या खात्याला पुरस्कार स्वीकारण्याबाबत नम्रपणे आपला नकार कळविला. नवी दिल्लीत स्वत: हजर राहून राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार घेणे त्यातील एक अट आहे. तथापि प्रकृती आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून अलिप्त राहाण्याच्या निर्णय यामुळे तिने तो मान बाजूला ठेवला.\nमनोरंजन क्षेत्रात अगदी १९५० पासून राजकपूर-नर्गिस, दिलीपकुमार-मधुबाला, देव आनंद-सुरैय्या अशा प्रसिद्ध जोड्या पड्द्यावर तसेच खाजगी जीवनातील चर्चेमुळे रसिकांच्या उन्मादिक चर्चेचा विषय राहिल्या आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीत अशाच पातळीवर खूप गाजलेली आणि सदैव चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे उत्तमकुमार-सुचित्रा सेन. हे सत्य की त्या दशकातील नायकनायिकेच्या संदर्भातील चर्चा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे जितकी होत असे त्यापेक्षाही या कलाकारांवरच प्रेम करणारा रसिक वर्ग मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या चर्चेद्वारे करीत असे. शारीरिक आकर्षणाच्या रसायनापेक्षा जोडीचा पडद्यावरील अभिनय या चर्चेचा प्रमुख विषय असे.\n६ एप्रिल १९३१ रोजी अविभक्त बंगाल प्रांतातील पाभना जिल्ह्यात [जो सध्या बांगला देशात विलीन झाला आहे] हेडमास्तर असलेले वडील दासगुप्ता यांच्या घराण्यात जन्माला आलेली ही ’रमा’ पुढे लग्नानंतर ’सुचित्रा सेन’ बनली आणि त्यानंतरच तिने बंगाली चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे पुढे भारतभर आपल्या अभिनय कौशल्याने गाजलेल्या या अभिनेत्राचा पहिलाच बंगाली चित्रपट ’शेष कोथाय’ पूर्ण झालाच नाही. मात्र १९५३ मध्यी आलेल्या “शरेय चतुर’ [यात उत्तमकुमार नायक होता] आणि ’काजोरी’ या दोन पटांमुळे तिचे नाव बंगालप्रेमींना मनी वसले. इथून पुढे तिची कारकिर्द कधीच खाली आली नाही. एखाद्या राणीसमच तिने बंगाल चित्रपटक्षेत्रात राज्य केले. उत्तमकुमार हा अभिनेता म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत जे स्थान दिलीपकुमारचे तेच स्थान उत्तमकुमारचे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याच्या नायिका म्हणून नंतर सुचित्रा सेनने जे स्थान मिळविले ते सा-या बंगालने डोक्यावर घेतले होते. अभिनय कौशल्य वादातीत होते तिचे आणि लोक केवळ तिच्या सौंदर्यावर नव्हे तर अभिनयामुळेही ही चित्रपटाच्या खिडकीवर तिकिटासाठी गर्दी करत.\nहिंदी चित्रपटातील इतिहासात आपण वहिदा रेहमान अभिनित “खामोशी” हा चित्रपट फ़ार उत्कृष्ट आणि गाजलेला समजतो; पण त्या नर्सची भूमिका सर्वप्रथम सुचित्रा सेन हिनेच सन १९५९ मध्ये आलेल्या “दीप ज्वेले जाल” या चित्रपटात केली होती. बंगालमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविलेला हा चित्रपट नंतर असित सेन यानी वहिदाला प्रमुख भूमिकेत घेऊन हिंदीत निर्माण केला. बंगाल भाषेतच निर्माण झालेला “उत्तर फ़ाल्गुनी” ह्या पटाने हिंदीत ’ममता’ नावाने यश मिळविले. इथे मात्र बंगाली आणि हिंदी भाषेत दोन्ही ठिकाणी सुचित्रा सेन मुख्य नायिका होती.\nहिंदी चित्रपटसृष्टी प्रत्येक अभिनेत्रीला खुणावत असते पण सुचित्रा सेन हिने आपली कारकिर्द प्रामुख्याने बंगाली भाषेतील चित्रपटावरच केन्द्रीत केली. सन १९५५ मध्ये आलेल्या ’देवदास’ या हिंदी चित्रपटात तिने आपली पहिली भूमिका केली. तिने साकारलेली ’पारो’ चित्रपटाचा केन्द्रबिंदू ठरली आणि दोन नायिका असूनही एकदाही त्या समोरासमोर येत नाहीत किंवा त्यांच्यात एका शब्दाचाही संवाद नाही. अत्यंत संयतपणे साकारलेली पारो…जितकी प्रेमाला आसुसलेली तितकीच देवदासने नकार दिल्यावर संतापाने आणि स्वत:च्या घराचा मान जाऊ नये म्हणून विधुरासमवेत विवाह करून त्याचा संसार नेटका करणारी पारो….देवदासविषयी प्रथम प्रेम आणि नंतर अपार करुणा अशी दोन्ही नाती जपणारी पारो….ही सारी रुपे सुचित्रा सेनने विलक्षण अभिनय सामर्थ्याने साकारली. यानंतर दोन वर्षांनी आलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या “मुसाफ़िर” ह्या प्रयोगशील चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका केली होती. १९६० मध्ये देव आनंदबरोबर “बम्बई का बाबू” हा चित्रपट. यातील एका अल्लड ’माया’ ची भूमिका सर्वांनाच आवडली. गाणीही खूपच गाजली होती या चित्रपटातील. १९६६ मध्ये आलेल्या ’ममता’ चित्रपटाने सुचित्रा सेनच्या अभिनय कौशल्याचा कसच लागला होता. मुलगी आणि आई या दोन्ही भूमिकेतील तिच्या अभिनयाने अशोककुमार आणि धर्मेन्द्र यांच्याहीपेक्षा सरस काम तिने केले होते. तब्बल जवळपास दहा वर्षानंतर म्हणजे १९७५ मध्ये ऐन आणीबाणीच्या काळात आलेल्या “आंधी” चित्रपटातील ’आरतीदेवी’ च्या भूमिकेत सुचित्रा सेनने साकारलेली राजकीय पुढारी म्हणजे जणू काही इंदिरा गांधीच होत्या. परिस्थिती अशी होती त्या साली की जवळपास बंदी येण्याचे घाटत होते; पण तसे झाले नाही आणि सोबतीला संजीवकुमारसारखा चतुरस्त्र अभिनेता असल्याने सुचित्रा सेनचा हा चित्रपट सा-या भारतात गाजला…..पण ’आंधी’ हा तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.\nआंधी च्या अगोदरच तिच्या पतीचे ’आदीनाथ सेन’ निधन झाले होते. अर्थात त्यामुळे सुचित्रा सेनना फ़रक पडत नव्हता कारण विवाहानंतर केवळ चार वर्षातच दोघे अलग राहात होते. मात्र त्यानंतर त्या एकट्याच राहात होत्या. एकमेव मुलगी ’मुनमुन सेन’ स्वतंत्र आयुष्य जगत होती. त्यामुळेच की काय सुचित्रा सेन यानाही संसाराची विरक्ती आली असावी आणि “आंधी” नंतर त्यानी केवळ दोनच बंगाली चित्रपट केले व शांतपणे चंदेरी दुनियेचा निरोप घेतला व स्वत:ला रामकृष्ण मिशनच्या कार्यात गुंतवून घेतले. सार्वजनिक जीवनात त्या कुणालाच “अभिनेत्री” या नात्याने भेटल्या नाहीत. आजारीपणाच्या काळात त्या एकाकीच होत्या.\nसत्यजित रे यानी खास सुचित्रा सेन साठी म्हणून “देवी चौधुराणी” चित्रपटाची घोषणा केली होती. पण हिने त्याना ठाम नकार दिला आणि स्वीकारलेल्या एकाकी जीवनातच तिने सौख्य मानले. बंगाल प्रांतात असाही प्रवाद ऐकायला मिळतो की सन १९८० मध्ये तिचा अत्यंत लाडका अभिनेता तसेच मित्र उत्तम कुमार निधन पावला आणि त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही. अन्य अनेक जोड्यांच्या संदर्भात उठतात तशा उत्तम-सुचित्राबद्दलही भरपूर पतंग उडविले गेले होते. त्याना या जोडीने कधीही प्रतिसाद दिले नाहीत…ना होकारार्थी ना नकारार्थी….पण चित्रपटसृष्टीत असले विषय नेहमीच चालत असतात. आज आपल्यातून अखेरचा निरोप घेऊन गेलेली ही अत्यंत गुणी आणि अभिनयसंपन्न अभिनेत्री नेहमी स्मरणात राहील तेही विशेष करून ’पारो’ बद्दलच.\nलिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio\n“क्लिओपात्रा” इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी\nलॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची “शलॉट”….\n“कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट एक गूढ… शोध आणि तर्क\nलिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio\nShailendra - “कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट एक गूढ… शोध आणि तर्क\nAshok Patil - “कास्ट अवे…” ~ चित्रपटाचा शेवट एक गूढ… शोध आणि तर्क\nमाझा लेख तुम्ही इथे प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे खास आभार, शैलेन्द्र जी. तुमच्या ब्लॉगच्या भरभराटीसाठी हार्दिक...\nलिओनार्डो डीकॅप्रिओ Leonardo DiCaprio\n“क्लिओपात्रा” इजिप्तची महत्वाकांक्षी महाराणी\nलॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची “शलॉट”….\nहॉलिवूड सुवर्णकाळ प्रतिनिधी….कर्क डग्लस….नाबाद १०० \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/encyc/2017/5/24/sandharbh-granth.html", "date_download": "2018-04-23T07:35:36Z", "digest": "sha1:2K3P4TZG436J7MXI5TCRPHMVJF2GLDLD", "length": 39679, "nlines": 246, "source_domain": "savarkar.org", "title": " संदर्भ ग्रंथ संदर्भ ग्रंथ", "raw_content": "\nया संकेतस्थळासाठी आम्ही समग्र सावरकर वाङ्मय (स. सा. वा.) खंड १ ते ८, संपा. शं. रा. दाते, समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा, पुणे, १९६३-६५ यांचा आधार घेतलेला आहे.\nसमग्र सावरकर वाङ्मय खंड १ ते ९ खालील ठिकाणी उपलब्ध आहेत:\nस्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन,\n२५२, स्वा. सावरकर मार्ग,\nशिवाजी उद्यान, दादर, मुंबई ४०००२८\nस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची साहित्यसंपदा\nगोमांतक (१९२४), गणेश महादेव आणि कंपनी, मुंबई.\nसप्तर्षी (१९२४), वि.प.नागपूरकर, मुंबई.\nरानफुले (१९३४), ग.वि. दामले, रत्नागिरी.\nसावरकरांची कविता (१९४३), वासुदेव गोविंद मायदेव (संपादक), केशव भिकाजी ढवळे, मुंबई.\nकमला (१९४७), वासुदेव गोविंद मायदेव (संपादक), ग.वि. दामले, मुंबई.\nअग्निजा (१९५८), डॉ. ग.बा. पळसुले (अनुवाद), ग.बा. पळसुले, पुणे.\nमूर्ती दुजी ती (१९६७), डॉ. ना.ग. जोशी (संपादक), व्हीनस प्रकाशन, पुणे.\nसावरकरांच्या अप्रसिद्ध कविता (१९६९), सखाराम गंगाधर मालशे (संपादक), मराठी संशोधन मंडळ, मुंबई.\nअग्निनृत्य (२००५), स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.\nकुसुमसंचय, एम.पी. बापट ब्रदर्स, मुंबई.\nसिंहगडचा पोवाडा (१९४६), अनंत गोपाळ जोशी, मुंबई.\nबाजीप्रभूचा पोवाडा (१९४६), अनंत गोपाळ जोशी, मुंबई.\nचाफेकर नि रानडे यांजवर फटका (१९४६), गो.रा. पाटणकर, पुणे.\nसंगीत उःशाप (१९२७), दी सारस्वत प्रिंटींग अँड पब्लिशिंग कंपनी लि., मुंबई.\nसंगीत संन्यस्त खड्ग (१९३१), गणेश काशिनाथ गोखले, पुणे.\nसंगीत उत्तरक्रिया (१९३३), विनायक दामोदर सावरकर, रत्नागिरी.\nकाळें पाणी (१९३७), किर्लोस्कर प्रेस, पुणे.\nमला काय त्याचे (१९७३) (प्रस्तावनाः बाळाराव सावरकर) (टीपः प्रथम आवृत्ती १९२६ साली प्रसिद्ध झाली. त्यांत सावरकरांचे थोरले बंधू ग.दा. सावरकर यांनी लिहीलेली प्रस्तावना म्हणून प्रसिद्ध करण्यात आली), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई.\nसावरकरांच्या गोष्टी-भाग पहिला (१९४८), पंडित अनंत कुलकर्णी, लोहारा.\nसमाजचित्रे (१९५९), रामचंद्र केशव नगरकर\nसावरकरांच्या निवडक गोष्टी (१९७३), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई.\nसावरकरांच्या गोष्टी-भाग दुसरा (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.\nअंधश्रद्धा-निर्मूलक कथा (१९९३), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.\nअंदमानच्या अंधेरींतून (१९४१), केशव भिकाजी ढवळे, मुंबई.\nअखिल भारतीय हिंदू महासभा, अधिवेशन एकविसावे (१९३९).\nअखिल भारतीय हिंदू महासभा, अधिवेशन बाविसावे (१९४०).\nभारतीय इतिहासांतील चार सोनेरी पाने (१९५२), श्रमिक मुद्रणालय, मुंबई.\nवीर सावरकरांची अभिनव भारत सांगता समयींची उत्कृष्ट भाषणे (१९५५), ना.पा. साने, मुंबई.\nउपेक्षिलेली भविष्यवाणी (१९६३), पंडित बखले (संपादक), मुंबई हिंदू सभा प्रकाशन, मुंबई.\nक्रांतीघोष (१९७९), बाळाराव सावरकर (संपादक), वि.श्री. फणसळकर (संकलन), डिव्हाईन, मुंबई.\nबॅरिस्टर सावरकरांची भाषणे (१९३९), दा.न.शिखरे (संपादक), नारायण सदाशिव मनोळीकर.\nमहाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे (१९६३), पंडित बखले (संपादक), मुंबई हिंदू सभा प्रकाशन, मुंबई.\nजोसफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७), ग..दा. सावरकर, नाशिक.\nतेजस्वी तारे (१९४९), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.\nछत्रपतींचा जयजयकार (१९६०), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.\nसावरकर आत्मचरित्र अर्थात माझ्या आठवणी - भाग पहिला (१९४९), व्हीनस बुक स्टॉल, पुणे.\nशत्रूंच्या शिबिरांत (१९६५), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.\nमाझी जन्मठेप (१९६८), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.\nगरमागरम चिवडा (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.\nमराठी साहित्य दर्शन (१९६३), म.श्री. दीक्षित (संपादक), अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे.\nरणशिंग (१९५२), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.\nविज्ञान आणि समाज (वि.दा. सावरकर यांचे निवडक निबंध) (१९६७), प्र.न. जोशी (संपादक), व्हीनस प्रकाशन, पुणे.\nसावरकर - साहित्य नवनीत (१९५८), भा.द.खेर (संपादक), महाराष्ट्र ग्रंथ भांडार, मुंबई.\nसावरकर साहित्य - भाग एक ते पाच (१९३७), किर्लोस्कर प्रेस, किर्लोस्करवाडी.\nसावरकर साहित्य - भाग पहिला (१९५०), मंगल साहित्य प्रकाशन, पुणे.\nसावरकर साहित्य - भाग दुसरा (स्वा.सावरकर यांचे विज्ञाननिष्ठ निबंध) (१९५०), मंगल साहित्य प्रकाशन, पुणे.\nक्ष किरणें (१९५०), गोडबोले ग्रंथ भांडार, पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड पहिला (चरित्रखंड - आत्मवृत्त) (१९६३), समग्र\nसावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड दुसरा (कथा - कादंबरी विभाग) (१९६३), समग्र\nसावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड तिसरा (निबंध विभाग) (१९६४), समग्र सावरकर\nवाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड चौथा (वाड्.मय विभाग) (१९६५), समग्र सावरकर\nवाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड पाचवा (इंग्रजी खंड - भारतीय स्वतंत्रता चळवळ)\n(१९६३), महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड सहावा (इंग्रजी खंड - हिंदुराष्ट्र दर्शन) (१९६४), महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड सातवा (काव्य - नाटक विभाग) (१९६५), समग्र\nसावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड आठवा (स्वातंत्र्यसमर विभाग) (१९६५), समग्र\nसावरकर वाड्.मय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदू सभा , पुणे.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड नववा (२००१), स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.\nसमग्र सावरकर वाड्.मय - खंड दहावा (२००१), स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.\nमराठी भाषेचें शुद्धीकरण (१९२६), धी सारस्वत प्रिंटींग अँड पब्लिशिंग कंपनी लि., मुंबई.\nनागरी लिपीशुद्धीचे आन्दोलन (१९५०), ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.\nभाषाशुद्धि (१९५८), ग.म. जोशी प्रकाशन, मुंबई.\nहिंदुपदपादशाही (१९२८), नारायण दामोदर सावरकर (अनुवाद), अनंत सखाराम गोखले, पुणे.\nलंडनची बातमीपत्रे (१९४०), महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई.\nहिंदुंच्या चळवळीचें ध्येय व धोरण (१९४०), महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई.\nसंघटन - संजीवनी (१९४२), संपा. ग.प. पाटणकर (संपादक), एम.आर. कुळकर्णी, मुंबई.\nसत्तावनचे स्वातंत्र्यसमर (१९४७), वि.वि. पटवर्धन (भाषांतर), न.वि. गोडसे आणि ना.द. आपटे, पुणे.\nहिंदु-राष्ट्र दर्शन (१९४७), मंगल साहित्य प्रकाशन, पुणे.\nभारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने - भाग पहिला (१९५६), ग.म. जोशी प्रकाशन, मुंबई.\nगांधी गोंधळ (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.\nहिंदुत्व (१९३३), नारायण दामोदर सावरकर (भाषांतर), गणेश महादेव आणि कंपनी, पुणे.\nहिन्दुत्व (१९४७), वि.वि. पटवर्धन (भाषांतर), ग.वि. दामले.\nजात्त्युच्छेदक निबंध (१९५०), कमल राजाराम बापट, मुंबई.\nप्राचीन अर्वाचीन महिला (१९८२), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई.\nअखंड सावधान असावे (२००७), मनोरमा प्रकाशन, मुंबई.\nसावरकरांवर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांची सूची\nअत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा, स्नेहल प्रकाशन, पुणे\nअधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र, महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई\nआचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरूष सावरकर, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई\nआठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर\nआफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा\nउपाध्ये, संजय २००२. विनायक विजय. चंद्रकला प्रकाशन, पुणे\nअंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर \n-------- १९४३. सावरकर - चरित्र (कथन), सीताबाई करंदीकर, पुणे\n-------- १९४७. सावरकरांचे सहकारी, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई\nकरंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर \nक-हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर, विजय प्रकाशन, नागपूर\nकिर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील\nअलौकिक विशेषांक, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे\nकीर, धनंजय १९५०. सावरकर अँड हिज टाईम्स\n-------- खांबेटे, द.पां.(अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई\nकुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतीभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर\nकेळकर, भा.कृ. १९५२. सावरकर - दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई\nखाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई\nगद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई\nगोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई\nगोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर\nगोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई\nगोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे\n-------- १९८३.सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई\nगोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे\nगोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद\nगोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र, गं.वि.परचुरे, कल्याण\nघाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे\nजोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन, उत्कर्ष प्रकाशन, पुणे\nजोगळेकर, ज.द. १९८३. पुनरूत्थान, पंडित बखले, मुंबई\nजोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतीकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, मुंबई\n१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ \nताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर, स्वा. वीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई\nदुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर, अजब पुस्तकालय, कोल्हापूर\nदेशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर\nदेशपांडे, भास्कर गंगाधर 1974. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद\nदेसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक 1983. शतपैलू सावरकर, प्रबोधन, मुंबई\nनातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १०, पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\nपेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान\nफडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे\nबखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर\nबर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय\nप्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे\nबोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई\nभट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन, वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई\nभागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा\nभालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन, प्रमोद प्रकाशन, नागपूर\nभावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे\nभिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर\nभिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप\nजीवनदर्शन, जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे\nभोपे, रघुऩाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र, भोपे, र.ग., अहमदनगर\nमेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर, मोरया प्रकाशन, डोंबिवली\nरायकर, गजानन १९६६. महापुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र\nरानडे, सदाशिव राजाराम १९२४.स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र, लोकमान्य छापखाना, मुंबई\nवर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे\nव-हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरूडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर\nवाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे\n-------- १९८३. सावरकर, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई\nशिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर, न.पा. साने, मुंबई\nशिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई\nसाटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर, साटम प्रकाशन, मुंबई\nसावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\n१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\n१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०),\nवीर सावरकर प्रकाशन, मुंबई\n१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व\n१९९७. योगी योद्धा विदासा, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\n(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\nसावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वा. सावरकरांच्या आठवणी), स्नेहल प्रकाशन, पुणे\nसावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ), मुंबई\nसोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार, पुरंदरे प्रकाशन, पुणे\nसोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र, चित्रसाधन प्रकाशन, पुणे\nहर्षे, द.स. १९६६. सावरकर - दर्शन, द.स. हर्षे, सातारा\nक्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते \nश्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात - शत्रूच्या शिबिरात, सावरकर स्मृती केंद्र, बडोदे\n१९५७, आत्मवृत्त, व्हिनस प्रकाशन, पुणे\n१९५८, सावरकर विविध दर्शन, व्हिनस प्रकाशन, पुणे\n१९६२, सावरकर यांच्या आठवणी, अधिकारी प्रकाशन, पुणे\n१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\n, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई\n भगूर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई\n१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची, स्वातंत्र्यवीर सावरकर\nसाहित्य अभ्यास मंडळ, मुंबई\nवीर सावरकर जयंति निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध, अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई\nआफळे, गोविंदस्वामी १९४४. वीर सावरकर, अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे\nकल्लोळ, अनंत, तेलंग वामन (अनुवाद), देशपांडे सुरेश दत्तात्रय (संपादन आणि राठी संस्करण) १९९३. स्वातंत्र्यवीर सावरकर, भारत-भारती बाल-पुस्तकमाला प्रकाशन, नागपूर\nक-हाडे, शंकर २००५. गोष्टीरूप सावरकर\nकानिटकर, माधव १९६५. महाराष्ट्राचे महापुरूष स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिस, पुणे\nगोडबोले, अनिल १९९१. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर, उन्मेष प्रकाशन, पुणे\nगोडबोले, डॉ. अरविंद २००५. असे आहेत सावरकर, भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे\nघोरपडे, रा.शं., गोंधळेकर, वि.न. १९५२. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनप्रसग, नेर्लेकर प्रकाशन, पुणे\nताटके, अरविंद १९९०. स्वातंत्र्यवीर सावरकर, मीनल प्रकाशन, कोल्हापूर\nदिघे, प्रभाकर १९९३. स्वदेश क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर, आरती प्रकाशन, डोंबिवली\nपरचुरे, ग.पां. १९४१. मुलांचे तात्याराव सावरकर, रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई\nभिवगडे, ज्ञानेश्वर १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर, लाखे प्रकाशन, नागपूर\nमहाजन, भास्कर १९९६. स्वातंत्र्यवीर सावरकर, नुतन साहित्य, नागपूर\nमुधोळकर, रमेश १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर, रविराज प्रकाशन, पुणे\nशिखरे, दा.न. १९५८. स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. बा. ढवळे, मुंबई\nसहस्त्रबुद्धे, प्र.ग. १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई\nआठवले, उदय, देशमुख, अनंत (संपादक) १९९२. स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन\nप्रतिष्ठान, स्मरणिका, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, ठाणे\nखोले, विलास (संपादक), १९८४. सूर्यबिंबाचा शोध (स्वातंत्र्यवीर सावरकर गौरविका)\nकुलकर्णी, व.दि. २००४. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक चिंतन, पद्मगंधा प्रकाशन, पुणे\nगावडे, प्रभाकर लक्ष्मण १९७०. विनायक दामोदर सावरकर एक चिकित्सक अभ्यास, स्वाध्याय महाविद्यालय, पुणे\n-------- (संपादक) १९८४. सावरकरांचे साहित्य चिंतन, संजय प्रकाशन, पुणे\nअधिकारी, गोपाळ गोविंद १९६३. सावरकर (महाकाव्य) भाग पहिला, अधिकारी प्रकाशन, पुणे\nपोहरकर, संजय १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमीमांसा, अक्षय प्रकाशन, पुणे\nबढे, राजा (रूपांतर) १९८०. योजनगन्धा, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई\nमायदेव, वासुदेव गोविंद (संपादक) १९४३. सावरकर काव्य समालोचन, केशव भिकाजी ढवळे, मुंबई\nरानडे, भालचंद्र लक्ष्मण (अनुवाद) १९८१. सप्तर्षी, भा.ल. रानडे\nसावरकर, बाळाराव (संपादक) १९७१. गोमांतक, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\nपरचुरे श्री. दि. १९८३. नाटककार सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई\nकेळकर, भा.कृ. १९८३. समाजसुधारक सावरकर, अस्मिता प्रकाशन\nकेळकर, गणेश ल.(संपादक) १९९३. महामेरू, वसंत बुक स्टॉल, मुंबई\nगोडबोले, अरविंद सदाशिव १९८३. सावरकर विचारदर्शन, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई\n------- २००८, भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे\nजोगळेकर, ज.द. २००२. ज्ञानयुक्त क्रांतीयोद्धा, मनोरमा प्रकाशन, मुंबई\nदेशपांडे, सुधाकर १९८८. सावरकरांचे आठवावे विचार (अर्थात) सावरकरवाद, श्रीअष्टविनायक जोशी, नांदेड\nफडके, य.दि. (संपादक) १९८६. तत्त्वज्ञ सावरकर निवडक विचार, कॉन्टिनेन्टल\nप्रकाशन, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे.\nमोरे, शेषराव १९९२. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास, राजहंस प्रकाशन, पुणे\n------- २००3. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, राजहंस प्रकाशन, पुणे\n------- २००३. सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, राजहंस प्रकाशन, पुणे\nहर्षे, द.स. १९९५. सावरकरांच्यावरील काही आक्षेप आणि त्या आक्षेपांची चिकित्सा, सुधा. द. हर्षे, क-हाड\n२००६, सावरकर एक अभिनव दर्शन, अभिनव निर्माण प्रतिष्ठान, पुणे\n१९७३, सावरकरांचे सामाजिक विचार (प्रस्तावना - विद्याधर पुंडलीक), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई\nदेशपांडे, स.ह. १९९२. सावरकर ते भा.ज.प.हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख, राजहंस प्रकाशन, पुणे\nशमसुल, इस्लाम २००५. सावरकरः भ्रम आणि वास्तव, सुगावा प्रकाशन, पुणे\nखेर, भा.द.,राजे, शैलजा १९६८. यज्ञ. जयराज प्रकाशन, पुणे\nभट, रवीन्द्र १९७३. सागरा प्राण तळमळला, संजय प्रकाशन, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5353039127749661549&title=Yashwant%20Date&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-04-23T07:51:39Z", "digest": "sha1:VILPTQAKVXUCO2HBWHZGRRNKVVIKYO6D", "length": 7556, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "यशवंत दाते", "raw_content": "\nआपल्या एकाहून एक उत्तम आणि सरस ज्ञानकोशांमधून माहितीचा खजिना मराठी वाचकांसमोर आणणारे ज्येष्ठ कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा १७ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१७ एप्रिल १८९१ रोजी किन्हळमध्ये (रत्नागिरी) जन्मलेले यशवंत रामकृष्ण दाते हे श्रेष्ठ मराठी कोशकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांबरोबर ‘ज्ञानकोश’ तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी ‘विद्यासेवक’ मासिकाचं संपादनही केलं होतं.\nज्ञानकोशाच्या अनुभवातून पुढेही त्यांनी अनेक प्रकारच्या कोशांची चिकाटीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने निर्मिती केली. महाराष्ट्र शब्दकोश (सात खंड), सुलभ विश्वकोश (सहा खंड), महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (दोन खंड), शास्त्रीय परिभाषा कोश, सुलभ हिंदी-मराठी कोश असे अनेक कोश त्यांनी तयार केले.\n१९१९ साली त्यांनी तयार केलेल्या ‘महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची’मध्ये १८१० ते १९१७ या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यातल्या लेखांची, तसंच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकार नामांची सूची होती.\n१९४१ साली सोलापूरमध्ये भरलेल्या मुद्रक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते.\n२१ मार्च १९७३ रोजी त्यांचं निधन झालं.\n(यशवंत रामकृष्ण दाते यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nTags: BOIDinmaniदिनमणीयशवंत दातेYashwant Dateमहाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशज्ञानकोश\nजेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/scifi1.html", "date_download": "2018-04-23T07:38:02Z", "digest": "sha1:WU5IO3JB7BLNNGCYPWPOEDXGOU62JQ3J", "length": 45508, "nlines": 319, "source_domain": "mahamtb.com", "title": " विज्ञान तंत्रज्ञान", "raw_content": "\nसरकारी आणि खासगी क्षेत्रांनी मिळून काम करणे गरजेचे : सीतारामन\nदेशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी काम केले पाहिजे' असे मत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्यक्त केले. चेन्नई येथे आयोजित 'डिफेन्स एक्सपो-२०१८' या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आज त्या बोलत होत्या.\nभारत हा भविष्यातील ऊर्जा क्षेत्राचा केंद्रबिंदू : मोदी\nभारतीय ऊर्जा क्षेत्र हे प्रत्येक वर्षी ४.५ टक्क्यांच्या विकास दराने प्रगती करत आहे. त्यामुळे येत्या २५ वर्षांमध्ये भारत हा जगातील सवत मोठा ऊर्जा निर्मिती करणारा तसेच ऊर्जेचा पुरवठा करणारा देश बनेल'\nमोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर\nभारत हा चीननंतर दुसर्‍या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनलेला आहे. भारत सरकार व इंडियन सेल्युलर असोशिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारताने हे यश मिळविले आहे.\nविमानामधून देखील ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली असून ब्राह्मोसच्या या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.\nकल्पना चावला हिची आज ५६ वी जयंती\nअंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला हिची आज ५६ वी जयंती आहे. कल्पना चावला हिचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला.\nमानवतेच्या भल्यासाठी आपापल्या कक्षा रुंदावणे गरजेचे : पंतप्रधान मोदी\nमानवतेच्या भल्यासाठी सर्व देशांनी आपल्या विकासाच्या आणि विचारांच्या कक्षा रुंदावणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. भारत आणि फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर उर्जा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nउर्जा क्षेत्रात भारत-फ्रांस लिहिणार नवा अध्याय\nभारत-फ्रांसच्या निमंत्रणावरूनच या तीन दिवसीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि श्रीलंकेसह एकूण २३ देशांचे राष्ट्राध्यक्ष, १० देशांचे मंत्री आणि तब्बल १२१ देशांचे प्रतिनिधी आज नवी दिल्लीमध्ये उपस्थित झाले आहे.\nआज राष्ट्रीय विज्ञान दिवस\nविज्ञानापासून होणारे लाभ आणी या लाभांचा उपयोग समाजाला समजावा तसेच त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस आज अर्थात २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो.\nभारताकडून 'धनुष' बैलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nभारताच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीच्या नौदलाच्या जहाजातून ३५० किलोमीटरच्या हेलिकॉप्टरसह अणु-सक्षम 'धनुश' या बैलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.\nअग्नी-२ ची चाचणी यशस्वी\nअग्नी २ या अणु क्षेपणास्त्राची माराकारण्याची क्षमता २ हजार किमी एवढी आहे.\nडीआरडीओकडून अग्नी-१ ची यशस्वी चाचणी\nया क्षेपणास्त्राची एकूण लांबी १५ मी. एवढी असून याची वाहकक्षमता ही १ टन इतकी असल्याची माहिती डीआरडीओकडून देण्यात आली आहे.\nस्वदेशी बनावटीचे अग्नी - ५ चे यशस्वी प्रक्षेपण\nया अग्नी- ५च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी डी.आर.डी.ओ चे अभिनंदन केले आहे.\n‘कार्टोसॅट-२’ उपग्रहाने पाठवले पहिले छायाचित्र\nभारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने १२ जानेवारीला पीएसएलव्ही-सी ४० या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने '१००' व्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. यामध्ये भारताचा ‘कार्टोसॅट-२’ हा उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आला होता.\nपतंजली उत्पादने आता ऑनलाईन उपलब्ध\nअॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, बिग बास्केट, शॉपक्लूज, ग्रोफर्स अशा बड्या ई-कॉमर्स पोर्टलवर ही सर्व उत्पादने उपलब्ध आहेत.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज आणखीन एक नवा इतिहास रचला असून पीएसएलव्ही-सी ४० या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इस्रोने आपला '१००' व्या उपग्रहाचे देखील यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याच बरोबर अन्य देशांचे आणखीन ३० उपग्रहांचे देखील इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले असून त्यांना योग्य त्याकक्षेमध्ये स्थापन केले आहे.\nमहिलांना तंत्रज्ञान साक्षर बनवणार ‘नारी’\nआज नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी ‘नारी’ पोर्टलचे उद्घाटन केले.\nपंतप्रधान मोदींचे संकेतस्थळ आता आसामी आणि मणिपुरी भाषेतही\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे http://www.pmindia.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आता आसामी आणि मणिपुरी या प्रादशिक भाषांमध्येही बघायला मिळणार आहे. आजपासून या संकेतस्थळावर या भाषांची आवृत्ती सुरु करण्यात आली आहे.\nजनसामान्यांच्या जीवनात विज्ञानामुळे क्रांती घडवता येईल : नरेंद्र मोदी\nदेशातील जनसामान्यांच्या जीवनात जर क्रांती घडवून आणायची असेल तर विज्ञानाने आपल्याला क्रांती घडवता येईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे.\nआंतरखंडीय क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी\nओडीसा किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरामध्ये काही अंतरावर असलेल्या ए.पी.जे.अब्दुल कलाम या छोट्या बेटावर या चाचणी घेण्यात आली.\nनरेंद्र मोदी करणार दिल्लीमध्ये तिसऱ्या चरणातील मेट्रोचे उद्घाटन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला दिल्ली येथील नोएडा येथील बोटॅनिकल गार्डनपासून ते दक्षिण दिल्लीच्या कालकाजीपर्यंत जाणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत.\nटपाल खाते डिजिटल करण्यासाठी ‘दर्पण’ कार्यक्रमाची सुरुवात\nभारतीय टपाल खाते डिजिटल करण्यासाठी आज केंद्र सरकारने ‘दर्पण’ नामक एका कार्यक्रमाची सुरुवात केली आहे अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे.\n‘आयएनएस कलवरी’चा भारतीय नौदलात समावेश\nस्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस कलवरी’चा आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.\nइन्फोसिसच्या महत्त्वाच्या पदावर सलील पारेख यांची नियुक्ती\nइन्फोसिस या व्यवसाय समुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी आज सलील पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nएअरसेल मैक्सीस प्रकरण: चेन्नई आणि कलकत्ता येथे छापेमारी\nदूरसंचार कंपनी एअरसेल मैक्सीस लाच प्रकरणाच्या तपासासाठी आज चेन्नई येथील चार ठिकाणी तसेच कलकत्ता येथील दोन ठिकाणी छापेमारी टाकण्यात आली आहे.\n'डिजिटल इंडिया ही जगातील सर्वात मोठी डिजिटल मोहीम' - पंतप्रधान मोदी\nसायबर स्पेसची यंदाची पाचवी परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सायबर सुरक्षा हा यंदाच्या या परिषदेचा मुख्य विषय असणार आहे. या परिषदेसाठी जगातील सर्व प्रमुख देशांचे प्रतिनिधी सध्या नवी दिल्लीमध्ये उपस्थित झाले आहेत\nआता दुचाकीलाही सी.एन.जी. कीट...\nपुण्यातील नॅचरल गॅस कंपनी, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एम. एन. जी. एलने दुचाकीला सी. एन. जी. कीट बसविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.\nनरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘विश्व सायबर स्पेस परिषदे’चे उद्घाटन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पाचव्या विश्व सायबर स्पेस परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. आज दिल्ली येथे या परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.\nब्राम्होस सुपर सॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nआज भारताने जगातील सगळ्यात वेगवान क्षेपणास्त्राची अर्थात ब्राम्होस सुपर सॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.\nप्रथम भारतीय महिला वकिलाला गुगलतर्फे मानवंदना\nआजचे गुगल डूडल कोर्नालीया सोराब्जी यांना समर्पित\nदिल्लीची परिस्थिती नियंत्रणात, पर्यावरण मंत्र्यांचा नागरिकांना दिलासा\nगेल्या दोन दिवसांत दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत पर्यावरण, वने व हवामान बदल या खात्याचे मंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीकरांना दिलासादायक माहिती दिली आहे.\n'निर्भय' सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nनिर्भय हे भारतीतील पहिले संपूर्णतः स्वदेशी बनावटीचे लांब पल्ल्याचे सब-सॉनिक अर्थात ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगाने जाणारे तसेच कमी उंचीवरून जाणारे क्षेपणास्त्र आहे.\nप्रथम भारतीय रसायन शास्त्रज्ञ डॉ.अस्मिता बॅनर्जींना गुगल डुडलद्वारे मानवंदना..\nमहिला शक्तीच्या कर्तृत्वाचे स्मरण करणारा नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे. या दरम्यान डॉ.बॅनर्जी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याची ही अनोखी गुगलची परंपरा विशेष दखलपात्र आहे.\nकॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी गुगलचे 'तेज' अॅप\n२४/७ या कालवधीत सेवा देणार असून, यातील सर्व सुविधा या सुरक्षित असतील याची काळजी घेण्यात आली आहे. कोठेही ग्राहकाची फसवणूक होणार नाही, याबद्दल स्वत: गुगलने शाश्वती घेतली आहे.\nसोशल हास्य : आयफोन X च्या किमतीवर व्यक्त झाले नेटीझन्स\nअनेकानेक प्रतिक्रिया यानिमित्ताने सोशल मिडीयावर बघायला मिळत आहेत.\nआज होणार भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पाया भरणी\nभारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या हस्ते पाया भरणी करण्यात येणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनच्या भूमीपूजनासाठी खास शिंजो अॅबे हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.\nआता गुगल ट्रान्स्लेटद्वारे ७ भारतीय भाषांत भाषांतर करणे अधिक सोपे\nही सुविधा ऑफलाइन ५९ भाषांसाठी सुरू असून, गुगल लेन्स ही फोटोवरून भाषांतर करणारी सुविधा ३७ भाषांसाठी उपलब्ध आहे.\nनाविका सागर परिक्रमेसाठी भारतीय महिला सज्ज\nनाविका सागर परिक्रमा या खास अभियानासाठी भारताच्या ६ नाविका सज्ज झाल्या आहेत. १० सप्टेंबर २०१७ रोजी या नाविका विश्व परिक्रमेसाठी निघणार आहेत. आयएनएसव्ही तरिणी या जहाजातून या ६ महिला ३ दिवसांनी निघणार आहेत. ८ महीन्यात २१६०० सागरी मैल पार करणार असल्याने हे अभियान म्हणजे एका मोठ्या परीक्षेहून कमी नाही. या सर्व महिला स्वेच्छेने देशासाठी हे करण्यासाठी तयार झाल्या आहेत.\nलखनऊमध्ये उद्यापासून मेट्रो धावणार\nउत्तरप्रदेशमधील लखनऊ या शहरात उद्यापासून मेट्रो धावणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री राजनाथ सिंह आज संयुक्तपणे लखनऊ मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत.\nगुगलकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा\nआज ५ सप्टेंबर म्हणजेच देशाचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस त्यामुळे आजचा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.\nआता इस्रो दाखवणार 'दिशा'\nभारतीय सागरीप्रदेश आणि अवकाश मार्गे होणाऱ्या वाहतुकीला अधिक गती देण्यासाठी इस्रो संपूर्ण देशात तयार करण्यात आलेल्या आयआरएनएसएस - 1एच (इंडियन रिजन नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम) या दिशादर्शक उपग्रहाचे आज प्रक्षेपण करणार आहे.\nपंतप्रधान मोदी आणि प्रियांका चोप्रा लिंक्ड-इन वरील सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती\nअहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या प्रोफाईलला सर्वाधिक लोकांनी भेट दिली असल्याचे नमूद केले आहे.\nदहशतवाद आणि हवामान बदल या दोन्ही सोबत लढा देत आहोत - पियुष गोयल\nआठव्या जागतिक उर्जा पुर्ननिर्माण तंत्रज्ञान परिषदेत संबोधित करताना नवी दिल्ली येथे ते बोलत होते.\nआता गूगलशी बोला ८ भारतीय भाषांमध्ये\nजर स्थानिक भाषांमध्ये हे उपलब्ध होत असतील तर याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल.\n१६ वर्षीय हर्षीत शर्माला गूगलकडून १.४४ कोटीची ऑफर\nलहानपणापासूनच हर्षीतला ग्राफिक्स डिझाईनची मोठ्या प्रमाणात आवड होती. त्याने गूगलच्या जॉब पोर्टलवर मे महिन्यात नोंदणी करून ठेवली होती. त्यानंतर त्याची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली.\nआर्यभट्ट मोहिमेचे प्रमुख उडुपी रामचंद्र राव यांचे निधन\nआर्यभट्ट हा भारताच्या पहिला उपग्रह राव यांच्या कार्यकाळातच अवकाशात पाठवण्यात आला होता.\nकेंद्राकडून ‘एरोस्पेस विद्यापीठा’च्या प्रस्तावाला मंजुरी\nभारतात एरोस्पेस (अंतराळ) विद्यापीठ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आज केंद्र सरकारकडून एरोस्पेस विद्यापीठ प्रस्ताव स्वीकार करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आता अंतराळाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही.\nभारतीय अंतराळ तंत्रज्ञानाचे सुवर्ण युग - डॉ. जितेंद्र सिंह\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, माहिती देताना ते बोलत होते.\nबीएसएनल पुरविणार २.५ लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा\nडिसेंबर २०१८ पर्यंत सरकारने अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये १०० एमबीपीएस ब्राडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यांपैकी आतापर्यंत जवळपास एक लाख ग्रामपंचायतींना ५०० पेक्षा जास्त नेट टू नेट कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे.\nभारतातील पहिल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाडीचे लोकार्पण\nरेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज भारतातील पहिल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाडीचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज दिल्ली येथे या सौर गाडीचे उद्घाटन करण्यात आले.\nसायबर क्राईमवर आळा घालण्यासाठी इस्रोचे नवे सॉफ्टवेअर\nदेशातील वाढत्या सायबर क्राईमचा विचार करता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थांत ‘इस्रो’ ने दिल्ली येथील पोलिसांसाठी एक नवीन तंत्रज्ञानाने अवगत सॉफ्टवेअर तयार केले आहे.\nभारतीय वैज्ञानिकांनी शोधला आकाशगंगेचा नवीन समूह\nही दीर्घिका पृथ्वीपासून ४ हजार दशलक्ष प्रकाशवर्ष दूर असून ती १० अब्ज वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा आययूसीएएने केला आहे. तसेच तिचा आकार २० दशलक्ष कोटी सूर्या इतका असल्याचे सांगितले जात आहे.\nरिलायन्स जिओचा धडाका ३९९ मध्ये ८४ जीबी \nरिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन धडाकेबाज प्लान बाजारपेठेत आणला आहे. १ जुलै पासून जिओची समर ऑफर संपल्यानंतर जिओने अधिक स्वस्त प्लान ग्राहकांच्या सुविधेसाठी आणले आहे. यात १९ रुपये किंमतीपासून ते ९९९९ रुपये किंमतीचे प्लान उपलब्ध आहेत.\nडीआरडीओने घेतली जलद गतीच्या क्षेपणास्त्राची चाचणी\nभारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)ने देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. डीआरडीओ जलद गतीने मारा करणारी मध्यम क्षमतेचे क्षेपणास्त्र यंत्रणा तयार केली आहे. तसेच याचे यशस्वी परीक्षण देखील केले आहे. या यंत्रणेमुळे भारतीय सेनेला आपल्या लक्ष्यावर अचूकपणे मारा करा येईल, असा विश्वास डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.\nजीसॅट १७ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थांत ‘इस्रो’ कडून आज ‘जीसॅट-१७’ या स्वदेशी बनावटीच्या संचार उपग्रहाचे फ्रेंच गयाना येतून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एरियन ५ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट-१७ या क्षेपणास्त्राने अंतराळात झेप घेतली.\n१३ उपग्रहांद्वारे ठेवणार शत्रूंच्या हालचालींवर नजर\nशुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने ‘कार्टोसेट-२ ई’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अंतराळातून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवणार्‍या लष्खराच्या उपग्रहांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या सर्व उपग्रहांचा उपयोग शत्रूंच्या हालचालींची माहिती घेण्यासाठी आणि सीमा भागांच्या मॅपिंगसाठी केला जाऊ शकतो, अशी माहिती ‘इस्रो’कडून देण्यात आली. समुद्र आणि जमिनीमार्गे घुसखोरी करणार्‍यांवर पाळत ठेवणे हे या उपग्रहांचे प्रमुख कार्य आहे, तर दुसरीकडे ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त\nइस्रोकडून ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था अथात ‘इस्रो’ तर्फे आज पीएसएलव्ही सी ३८ यानाच्या माध्यमातून ३१ उपग्रहांचे एकत्र यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कार्टोसॅट-२ या मालिकेतील ७१२ किलो वजनाच्या प्रमुख उपग्रहासह सोबत आणखी ३० सहयात्री उपग्रहांचे आज श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले.\nभारतामधील डिजिटल परिवर्तन जाणून घेण्यामध्ये अनेक देशांना रस\n“आधार” च्या मदतीने लाभाचे थेट हस्तांतरण, “भीम” ॲपद्वारे ई-पेमेंट, राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मोहीम, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स, ई-मंडई यासारख्या सुविधा भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्‍ध करुन देण्यात आल्या आहेत.\nभारतात येणार पहिला नोकिया 'एऩ्ड्रॉइड ' स्मार्ट फोन\nभारतात अनेकांची आवडती असलेली नोकिया कंपनी आता भारतात पहिल्यांदाच एऩ्ड्रॉइड स्मार्ट फोन घेवून येत आहे. फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबल आज भारतात हे स्मार्ट फोन लॉन्च करेल. नोकियाने, अत्यंत प्रसिद्ध झालेला नोकिया ३३१० भारतात या आधीच आणला होता. या आधी भारतात नोकियाचे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन वापरात होते, मात्र आता नोकियाचे एऩ्ड्रॉइड फोन आल्याने वापरकर्त्यांना आनंद झालेला आहे.\nपृथ्वी II क्षेपणास्त्रबद्दल जाणून घ्या या ५ गोष्टी\nआज याची यशस्वी चाचणी झाली आहे.\nसर्वात मोठे सोलार कार पार्किंग या शहरात..\nया सौरउर्जेवर चालणाऱ्या वाहनतळाची इन्स्टोलेशन कपॅसिटी २.७ मेगावॅट इतकी आहे.\nअणू उर्जा निर्मितीसाठी स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच\nसध्या निर्मिती सुरु असलेल्या प्रकल्पांमधून २०२१-२२ पर्यंत आणखी ६७०० मेगावॅट अणुऊर्जा उपलब्ध होईल.\nइंदूरमध्ये जलद इंटरनेट सेवेमुळे विकासाचा वेग वाढेल\nडिजिटल इंडियासाठी वेगवान इंटरनेट नेटवर्क असणे आवश्यक असल्याने देशभरात त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन आज दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बीएसएनएल आयोजित कार्यक्रमात केले.\nइस्रोने विकसित केले 'सोलर कॅलक्युलेटर अॅप'\nअपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या आग्रहावरून इस्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने हे अॅप बनविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathahand.blogspot.com/2013/01/blog-post_9.html", "date_download": "2018-04-23T07:18:38Z", "digest": "sha1:HEKA7DFXY57SKOUIX5SNGXVUBHTWAYQN", "length": 11641, "nlines": 138, "source_domain": "marathahand.blogspot.com", "title": "मराठाह्यांड: काळजाने वाघ, डोळ्यात आग,छातीत पोलाद", "raw_content": "बुधवार, ९ जानेवारी, २०१३\nकाळजाने वाघ, डोळ्यात आग,छातीत पोलाद\nकाळजाने वाघ, डोळ्यात आग,छातीत पोलाद, ही मराठ्याची औलाद,ताकद हत्तीची, चपळाई चित्त्याची,भगवे रक्त, शरीराने सक्त, झुकते इथेच दिल्लीचे तख्त, अन् झुकवू शकतात मराठेच फक्त...\nद्वारा पोस्ट केलेले Nilesh Patil येथे ५:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nNilesh Patil | अपना बैज बनाएं\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nशिवाजी महाराज की जय.....\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nकाळजाने वाघ, डोळ्यात आग,छातीत पोलाद\nजय जिजाऊ जय शिवराय..\nराजा शिवछत्रपती आणि आई भवानीच्या आशीर्वादाने… मर्द...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महा...\nमराठी पावूल पडती पुढे\nमराठी पावूल पडती पुढी\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nप्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\n1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा ...\nजय जिजाऊ जय शिवराय..\nवाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह आवरत नाही जर औकातीवर उतरलो तर मग पुढे कोणीही टिकाव धरत नाही थाटला आम्ही अवघ्या मह...\nशिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले\nशिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती श...\nतक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्...\nधन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे\nसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी महराज...\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज\nविवेकानंद आणि शिवाजी महाराज 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिनार्‍यावरील एका घराच्या गच्च...\n १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले\nछत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना पुढ...\nआज ६5 वा स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा ...\n\"मराठा ह्यांडवर आपले स्वागत आहे\"\n\"महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\" शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणाऱ्या कर्तुत्ववावांना मानाचा मुजरा \nwellcome. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/07/blog-post_25.html", "date_download": "2018-04-23T07:17:05Z", "digest": "sha1:ZK5DDO7OWTYS76ANJEIEN5UDUXSGUYTA", "length": 14827, "nlines": 107, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्णशिष्टाई - भाग ५", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nकृष्णशिष्टाई - भाग ५\nइकडे पांडवांकडे कृष्ण कौरवदरबारात जाणार यावर बरीच चर्चा झाली. युधिष्ठिराने भीति व्यक्त केली कीं तुझा अपमान होईल वा तुला धोका होईल. कृष्ण म्हणाला की तूं माझी काळजी करू नको. माझा मी समर्थ आहे. भीमार्जुनानी प्रथम म्हटले कीं युद्ध टळेल असेच तू बोल. यावर कृष्णाने त्यांची हेटाळणी केली. तेव्हा रागावून दोघानीहि म्हटले की ’तू आमचे मन ओळखत नाहीस काय कुलक्षय टळत असेल तर ठीकच पण नसेल तर आमचा प्रताप दिसेलच.’ कृष्णानेहि म्हटले की ’यशाची मुळीच आशा नाही पण लोकांनी आपल्याला बोल लावू नये यासाठी मी शेवटचा प्रयत्न करणार आहें’. सहदेव व सात्यकी या दोघानी मात्र म्हटले कीं ’आम्हाला अपमानांचा बदला घेण्यासाठी युद्धच हवे आहे कुलक्षय टळत असेल तर ठीकच पण नसेल तर आमचा प्रताप दिसेलच.’ कृष्णानेहि म्हटले की ’यशाची मुळीच आशा नाही पण लोकांनी आपल्याला बोल लावू नये यासाठी मी शेवटचा प्रयत्न करणार आहें’. सहदेव व सात्यकी या दोघानी मात्र म्हटले कीं ’आम्हाला अपमानांचा बदला घेण्यासाठी युद्धच हवे आहे’ द्रौपदीने आपल्या सर्व घोर अपमानांची कृष्णाला आठवण देऊन म्हटले कीं ’भीमार्जुनाना शम हवा असेच वाटत असेल तर माझा वृद्ध पिता, माझे बंधुबांधव, माझे पुत्र व अभिमन्यु हेच लढतील व अपमानांचा बदला घेतील’ द्रौपदीने आपल्या सर्व घोर अपमानांची कृष्णाला आठवण देऊन म्हटले कीं ’भीमार्जुनाना शम हवा असेच वाटत असेल तर माझा वृद्ध पिता, माझे बंधुबांधव, माझे पुत्र व अभिमन्यु हेच लढतील व अपमानांचा बदला घेतील’ कृष्णाने तिचे सांत्वन केले व तुला हवे तेच घडेल असे म्हटले. युधिष्ठिराचे मत विचारात घेऊन कॄष्णाने सर्व शस्त्रास्त्रे, सैन्य, सात्यकी व कृतवर्मा यांना बरोबर घेतले. अखेर निघतेवेळी अर्जुनाने पुन्हा स्पष्ट सांगितले कीं अर्धे राज्य किंवा युद्ध’ कृष्णाने तिचे सांत्वन केले व तुला हवे तेच घडेल असे म्हटले. युधिष्ठिराचे मत विचारात घेऊन कॄष्णाने सर्व शस्त्रास्त्रे, सैन्य, सात्यकी व कृतवर्मा यांना बरोबर घेतले. अखेर निघतेवेळी अर्जुनाने पुन्हा स्पष्ट सांगितले कीं अर्धे राज्य किंवा युद्ध अर्जुनाचा ठाम निर्धार ऐकून भीमाला फार हर्ष जाला.\nइकडे कौरवांकडे, कृष्ण येतो आहे हे कळल्यावर, धृतराष्ट्राने त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली. त्याच्यावर देणग्यांचा वर्षाव करण्याचा बेत केला. विदुराने त्याला खडसावले की तुझी सख्य करण्याची खरी इच्छा नाही पण तू कृष्णाला वश करून घेण्याची आशा करतो आहेस पण ती फोल आहे. तुझ्या स्वागताकडे तो ढुंकूनही पाहणार नाही. दुर्योधनाने याला दुजोरा दिला पण आपल्या स्वभावाप्रमाणे म्हटले की फार मोठा सत्कार केला तर तो भीतीपोटी आहे असे कृष्ण समजेल उलट माझा तर त्यालाच पकडण्य़ाचा बेत आहे उलट माझा तर त्यालाच पकडण्य़ाचा बेत आहे यावर, हा दुर्योधन पापमार्गाने जात आहे व धृतराष्ट्रा तूंहि त्याचे अनुकरण करू इच्छितोस यावर, हा दुर्योधन पापमार्गाने जात आहे व धृतराष्ट्रा तूंहि त्याचे अनुकरण करू इच्छितोस मला हे ऐकवत नाही असे म्हणून विदुर सभेतून उठून गेला.\nदुसरे दिवशी कृष्ण हस्तिनापुराला आला. भीष्मद्रोणानी त्याचे वाटेतच स्वागत केले. धृतराष्ट्राच्या वाड्यांत सर्वांचे क्षेम कुशल विचारून तो विदुराकडे गेला. तेथे कुंतीची भेट झाली. कुंतीने पांडवाना भोगाव्या लागलेल्या विपत्तींबद्दल शोक केला. पांडवाना, तुमचा पुरुषार्थ दाखवा असा स्पष्ट निरोप दिला. कृष्णाने सांत्वन केल्यावर मात्र, धर्माचा लोप न करतां व कपट न करतां पांडवांच्या हिताचे असे सर्व तू कर असे त्याला सांगितले. त्यानंतर कृष्ण दुर्योधनाला भेटला. त्याने स्वागत करून भोजनाचे आमंत्रण दिले ते मात्र कृष्णाने नाकारले. ’असें कां तुझे-माझे काही भांडण नाही’ असे दुर्योधनाने म्हटल्यावर, ’पांडवांचा द्वेष तूं करतॊ आहेस व मी त्यांचा दूत म्हणून आलो आहे त्यामुळे तुझ्याकडे अन्नग्रहन मला उचित नाही, मी फक्त विदुराकडेच जेवेन’ असे म्हणून कृष्ण परत आला.\nविदुराकडे भोजन होऊन रात्री विश्रांति घेताना विदुराने मत दिले की ’तुझे येणे योग्य नाही. दुर्यॊधन स्वत:च्या, कर्णाच्या व भीष्म-द्रोणांच्या बळावर विसंबून शम करण्यास मुळीच तयार नाही. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. त्या दुष्टांच्या मेळाव्यात तू जाऊच नकॊ.’ कृष्णाने उत्तर दिले की ’मी कौरवांचाहि आप्त व मित्र आहे. शक्य असूनहि मी युद्ध टाळण्य़ाचा प्रयत्न केला नाही असे कोणी म्हणू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करून मला लोकनिंदा टाळावयाची आहे.’\nया सर्व मतप्रदर्शनावरून असे दिसते की, सहदेव, सात्यकी, द्रौपदी व कुंती याना युद्धच हवे होते. भीम व मुख्यत्वे अर्जुन याना कुलक्षय नको होता. पण युद्धाची त्यांची तयारी होती. युधिष्ठिरालाहि कुलक्षय नको होता पण पांच गावे कां होईना, पण दुर्योधनाने दिलींच पाहिजेत म्हणजे द्यूताचा पण पुरा न केल्याचा ठपका येणार नाही असे वाटत होते. युद्ध झालेच तर त्याचा निर्णय काय लागेल याबद्दलहि तो साशंक असावा. अपमानांच्या बदल्य़ासाठी युद्ध त्याला आवश्यक वाटत नव्हते. खरे तर युद्ध अटळच आहे हेहि सर्वांना दिसत होते.\nदुसर्‍या दिवशी कौरवदरबारात काय झाले ते पुढील भागात वाचा.\nआज पहिल्यांदा तुमच्या संस्थळाला भेट देताच आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद झाला. आपण फार सुंदर लेखन करीत आहात. हे असेच चालू रहावे ही इच्छा. तुमचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.\nआपल्या अभिप्रायाबद्दल व शुभेच्छेबद्दल धन्यवाद. माझे जन्मस्थळ व आमच्या घराण्याचे मुख्य गाव दाभोळ आहे व व्याडेश्वर हे आमचे कुलदैवत आहे. मी गुहागरला बर्‍याच वेळा येऊन गेलेला आहे. आपल्या व्याडेश्वराच्या उल्लेखामुळे हे मुद्दाम कळवले आहे. आपल्या ब्लॉगवरील लेखनही मी पाहिलेले आहे.\nकृष्णशिष्टाई - भाग ६\nकृष्णशिष्टाई - भाग ५\nकृष्णशिष्टाई - भाग ४\nकृष्णशिष्टाई - भाग ३\nकृष्णशिष्टाई - भाग १\nदेवयानीची कथा - भाग २\nदेवयानीची कथा भाग - १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/pattern-of-sleeping-will-tell-which-types-of-girls-you-like-marathi", "date_download": "2018-04-23T07:40:10Z", "digest": "sha1:JCWLA4F6DPKAUYCHE7ASZ5XYWEDXLS7G", "length": 13970, "nlines": 184, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "मुलींच्या झोपन्या च्या प्रकारा वरून समजते कि त्यांना कोणत्या प्रकारचे मुल आवडतात ते – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nमुलींच्या झोपन्या च्या प्रकारा वरून समजते कि त्यांना कोणत्या प्रकारचे मुल आवडतात ते\nआपण नेहमी असे बगीतला असाल कि जेव्हा एखाद्याला एखादी मुलगी आवडते ते त्याला पटवण्या साठी खूपच प्रयत्न करतात आणि मग त्याच्या मागे पुढे फिरतात आणि रात्रंदिवस प्रयत्न करतात कि त्याच्या मनांत आपल घर बनवावं\nजर तुम्हीही अश्या प्रयत्नात लागले असाल तर आज आम्ही आपल्याला सांगू कि त्याला कोणत्या प्रकारचे मुळे त्याला आवडतात ते हे असे आहे कि एखादी मुलगी कश्या प्रकारे झोपते यावऋण हे समजते कि त्याला कश्या प्रकारचे मुले आवडतात ते .\nतर चला मग जाणून घेऊया कि तुमच्या वालीला कोणत्या प्रकारचे मुले आवडतात ते .\nहाताला ला न मोडता सरळ तनके झोपनार्या मुली ब्यालन्स्डनेचर च्या असतात त्यांचे स्वप्न खूप मोठे असतात ते आयुष्यात खूप काही करावे असे वाटते अश्या मुलीना डोमिनेटिंग मुले आवडतात .\nसायन्स च्या नुसार उजवी कडे होऊन झोपणे चांगले असते ज्या मुली अश्या प्रकारे झोपतात त्या मुली बोलण्यात खूप हुशार असतात आणि यांना विशेषतः लीडर मुले खूप आवडतात .\nउशी वर हात ठेऊन झोपणे\nज्या मुली उशी वर हाथ ठेऊन झोपतात ती खूपच भोळ्या मनाची असते त्याच्यासाठी समोरच्या व्यक्ती चे लुक काहीही मायने ठेवत नाही आणि त्याला विशेषतःत्याला सिम्पल मुळे आवडतात .\nज्या मुली आपल्या पायाला पसरवून झोपतात ते खूपच लापरवाह असतात त्यांना कोणाचे काहीही ऐकून घेणे आवडत नाही ते आपल्या मर्जी ने जीवन जगतात अश्या मुलीना रोक टोकं करणारा जोडीदार आवडत नाही .\nउशी पकडून झोपणारी मुलगी\nअश्या प्रकारच्या मुलीना स्वपाच्या आयुष्यात राहायला खूप आवडते आणि आपल्या जोडीदाराची काळजी पण करतात आणि वेळेला महत्व पण देतात .\nज्या मुली चादर पांग रून एकदम सरळ झोपतात टी खूपच साधारण प्रवृतीची आणि घरेलू असते अश्या मुलीना नॉर्मल मुळीच आवडतात आणि यापेक्षा यांना आपल्या जोडीदारात त्यांना दुसरी काही अपेक्षा नसते\nया मुलीना स्मार्त मुले आवडतात या आपल्या कुटुंबाच्या प्रती प्रामाणिक असतात आपल्या कुटुंबाच्या सुख दुखा कडे खूप लक्ष देतात\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nरात्री कपडे न घालताच झोपल्याने होतात हे १० फायदे ..सहावा फायदा जाणून घेवून तर तुम्ही…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/story-of-angaraki-chaturthi-117061300009_1.html", "date_download": "2018-04-23T07:29:57Z", "digest": "sha1:543IKMYNGUOUOJDNBY7KGZVT5A2HNSO7", "length": 19209, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अंगारकी चतुर्थी कथा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंगळवारची संकष्टी चतुर्थी \"अंगारकी \" म्हणून का संबोधिले जाते ह्या बाबतची उपयुक्त माहिती जाणून घ्या.\nआपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी\nउपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो.\nपरंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी\nयेते तेंव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे.\nवेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते.\nह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं.\nत्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो\nआलेल्या संकष्टी चतुर्थी चा.\n\" स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान \" त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीला.\nयावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, \"ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील\".\n\"अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस\nव शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या\nआकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील\".\nत्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला\nअत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे.\nम्हणूनच उद्याच्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली वहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे ईप्सित कामे मार्गी लागण्यासाठी, इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी.\nकारण उद्या ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वी कडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यांस त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो हे मी स्वानुभवाने सांगतो.\nआणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणुन, चंद्रदर्शन\nतसेच हेही ध्यानात असु द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने\nकोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये.\nकारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशा नुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केंव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच.\nकृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये\nअंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र\nहनुमान जयंतीवर राशीनुसार मंत्रांचा जप केल्याने मिळेल अद्भुत फायदा\nवास्तुनुसार असे असावे 'देवघर'\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2012/02/blog-post_03.html", "date_download": "2018-04-23T07:24:53Z", "digest": "sha1:24EWY2QS2UATBN5XL6V5IYPNDZISA6YF", "length": 7124, "nlines": 140, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: सांग ना कोठे हरवलीस तू??", "raw_content": "\nसांग ना कोठे हरवलीस तू\nसांग ना कोठे हरवलीस तू\nगोड वाणीची , प्रेमाची परिभाषा तू\n... सांग ना कोठे हरवलीस तू\nचालता चालता मधेच थाबक्णारी तू\nदूर असलो तरी भासात अग्णारी तू\nनेहमी हवा हवासा वाटणारा त्रास देणारी तू\nसांग ना कोठे हरवलीस तू\nहसता हसता हि रडणारी तू\nसर्वांना सोबत घेऊन आयुष जगणारी तू\nसांग ना कोठे हरवलीस तू\nगाणारी तू, लाजणारी तू\nमोर्डन जमान्यातही संस्कार जपणारी तू\nजीवापाड प्रेम करणारी तू\nमाझ अस्तित्व हि घेणारी तू\nसांग ना कोठे हरवलीस तू\nसांग ना कोठे हरवलीस तू\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nतिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी\nतुला पाहील कि अस वाटत\nप्रेमात खरेच जादू असते\nदोन फुलपाखरे प्रेमात पडली होती\nउमललेल्या गुलाबाला मरणाच दुखं नसत\nसावलीचा या गंध वेगळा\nONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे..\nकाळ देहासी आला खाऊ - संत नामदेव\nना उन सपनो को देखो जो टूट जाये,\nयेशील ना तेव्हा तुही.......राख माझी वेचण्यासाठी\nइतकं सुंदर असूच नये एखाद्यानं\nउन्हाच्या महाली आज आठवांनी दरवळणारे जुने ते दिवस\nखरच आयुष्य खुप सुंदर आहे\nखेळ-मी खेळ मांडियला होता\nघेऊन तिरडी खांद्यावरी मी चालीत आहे\nसांग ना कोठे हरवलीस तू\nउन्हें गर शगल है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.casinophonebill.com/mr/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-23T07:28:58Z", "digest": "sha1:ZC2RJIQLEFL75B2N2J72EUPJTDCMN5HS", "length": 28529, "nlines": 220, "source_domain": "www.casinophonebill.com", "title": "यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट बोनस - £ 200 आज खेळू! |", "raw_content": "जागतिक ऑनलाइन आता खेळत ओलांडून खेळाडू सर्वोत्तम रोख खेळ पासून\nफोन कॅसिनो अनुप्रयोग विशेष - अनुप्रयोग मोफत येथे मिळवा\nफोन बिल रिअल पैसे स्लॉट प्ले | एसएमएस बोनस\nफोन कॅसिनो बोनस | सेल क्रेडिट ऑनलाइन | एसएमएस बोनस\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nफोन बिल खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव गुळगुळीत | अप्रतिम बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव | ब्रिटन च्या सर्वोत्तम मोफत प्ले साइट £ €\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nफोन स्लॉट | मोफत क्रेडिट बोनस प्ले | £ 5 + £ 10 + £ 200 ...\nकोणतीही अनामत आवश्यक नाही | स्लॉट फोन बिल करून द्या | जगातील शीर्ष प्रोमो\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | mFortune £ 105 मोफत\nSlotjar.com – लोकप्रिय अप £ 200 अतिरिक्त बोनस नाही ते\nExpressCasino £ $ € 200 मध्ये आपले स्वागत आहे\nशीर्ष 20 फोन बिल कॅसिनो\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nCoinFalls कॅसिनो रोख पॉवरहाऊस | 5+£ € $ 505 मोफत\nऑनलाइन स्लॉट बोनस रिअल पैसे | StrictlySlots.co.uk £ 500 ऑफर\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 350+ खेळ + £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nमोबाइल स्लॉट फोन कॅसिनो | TopSlotSite £ 800 ठेव बोनस\nLucks कॅसिनो £ 200 ठेव बोनस\nमोफत ठेव मोबाइल कॅसिनो बोनस - Slotmatic अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट नाही ठेव बोनस साइट | LiveCasino.ie € 200 बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो पे - Slotmatic ऑनलाईन\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nयूके मोबाइल कॅसिनो स्लॉट - छान ऑनलाइन प्ले करा £ 200 ऑफर\nबिल करून फोन स्लॉट ऑनलाईन - SlotsMobile कॅसिनो मोफत नाही\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल स्लॉट करून द्या | SlotFruity.com £ 5 मोफत ठेव\nस्लॉट फोन बिल करून द्या\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\n£ 5 मोफत मोबाइल कॅसिनो द्या फोन बिल जमा | PocketWin\nश्री स्पिन कॅसिनो – 50 मोफत नाही\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\n£ 20 बोनस स्लॉट कॅसिनो ठेव एसएमएस किंवा बीटी लँडलाईन फोन बिल करून| Ladyluck च्या\nठेव एसएमएस & बीटी फोन बिल लँडलाईन कॅसिनो | मोबाइल गेम्स\nलँडलाईन ऑनलाइन जुगार हाऊस फोन बिल वापरणे | बोनस विशेष\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nजुगार स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | नोंदणी 4 ऊर £ 65 बोनस\nऑनलाइन स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | 650% ठेव बोनस\nKerching बोनस | फोन कॅसिनो स्लॉट द्या £ 10, £ 75 खेळा\nPayforit कॅसिनो मोबाइल फोन बिल जुगार\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ फोन बिलिंग अनुप्रयोग & ठेवी\nव्हीआयपी कॅसिनो मोफत बोनस सौदे | रोख Comp पॉइंट्स\nफोन मधूर स्लॉट Pocket\nSMS सह Blackjack अनुप्रयोग & लँडलाईन ठेव\nफोन बिल अॅप्स द्वारे निर्विकार द्या\nश्री स्पिन कॅसिनो 50 मोफत नाही\nफोन बिल करून ओळखपत्र द्या\nकोणतीही अनामत बोनस | रिअल पैसे चॉईस £ 100 च्या मोफत\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nघर » यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट बोनस – £ 200 आज खेळू\nस्वत: निवडलेल्या करा व्हीआयपी देते येथे\nप्रथम नवीनतम सामग्री मिळवा.\nआम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर.\nसुंदर फोन बिल स्लॉट निवड\nफोन वेगास - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200\nSlotsLTD.com सर्वोत्तम स्लॉट खेळ चॉईस\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nपृष्ठे & फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम उत्साही खेळ पृष्ठे\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले\nशीर्ष टेबल व्हीआयपी खेळ\nएक्सप्रेस कॅसिनो मिळवा 100% आपले स्वागत आहे ठेव बोनस + £ 5 मोफत\nयूके फोन बिल देयके सह TopSlotSite\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना\nशीर्ष यूके मोफत नाही स्लॉट\nप्रचंड मोबाइल टेबल गेम\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin\nCoinFalls.com मोबाइल रोख खेळ पॉवरहाऊस > होय\nफोन कॅसिनो करून द्या प्रचंड श्रेणी & स्लॉट\n£ 200 Lucks कॅसिनो आंतरराष्ट्रीय अतिरिक्त नाही बोनस\nप्रचंड jackpots सह पाउंड स्लॉट प्ले\nपाउंड स्लॉट - आपले स्वागत आहे 100% £ 200 बोनस अप\nसर्वोत्तम एसएमएस भरणा कॅसिनो यूके\n£ 100 द्या प्ले £ 210 फोन बिल स्लॉट करून\nअप करण्यासाठी £ 100 ठेव सामना\nशीर्ष फोन क्रेडिट jackpot कॅसिनो 2015/16\n£ 5 मोफत + 100% प्रथम ठेव अतिरिक्त मोफत बोनस\nशीर्ष फोन भरणा बिलिंग कॅसिनो\n1 स्लॉट फोन बिल ठेव | £ 200 अतिरिक्त नाही बोनस स्लॉट किलकिले\n2 मोबाइल फोन स्लॉट कॅसिनो | TopSlotSite $ € £ 800 ठेव बोनस पुनरावलोकन\n3 फोन बिल स्लॉट पर्याय द्या | Coinfalls कॅसिनो अनुप्रयोग | £ 505 मोफत\n4 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो | £ 500 ठेव सामना साइट पुनरावलोकन\n5 स्लॉट मधूर | फोन बिल कप्पा स्लॉट कॅसिनो करून द्या पुनरावलोकन\nमेगा बोनस ऑफर सर्वाधिक यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट\nऑनलाईन यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट CasinoPhoneBill.com\nफोन बिल एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुभव दंड साठी\nयूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट जुगारांना दोन कळ गोष्टी प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहेत. पहिला, नॉन-स्टॉप मनोरंजन आणि मजा त्यांच्या घरी आत त्यांना प्रदान आणि दुसरे म्हणजे त्यांना उत्पन्न कायम स्रोत या गेमिंग संधी चालू करण्यासाठी परिपूर्ण संधी देऊ. कसे हे आपण पाहू शकता एक्सप्रेस कॅसिनो अव्वल एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ आणणे आणि ते एक अग्रगण्य गायन आहोत का आपण अनुभवी एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळाडू आहेत आणि आपण यूके मध्ये आपली आवड चालू करण्यासाठी नंतर का देखील जमीन-आधारित कॅसिनो प्ले प्रेमळ आहेत, तर एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट्स आणि एक विजेता मध्ये चालू\nयात काही शंका नाही आहे की येथे यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट CasinoPhoneBill.com आपण सर्वोत्तम गेमिंग अनुभव देण्यासाठी परंतु नंतर एक पैसा बनवण्यासाठी संधी म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करताना आपण काही घटक काळजी घेण्याची गरज आहे. तेव्हा आपण खरं तर आश्चर्यकारक मजा आणि थोडे समभाग मोठ्या विजय प्राप्त करू शकता आपण एक प्रकारचा जुगाराचा खेळ गेमिंग अनुभव ऑनलाइन आनंद घेऊ शकता आम्हाला काही मार्ग पाहू. आज £ 200 बोनस सह एक्सप्रेस कॅसिनो येथे प्ले\nमोबाइल यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट गेम प्ले करा आणि टिपा\nआपण नियम आणि नियम सोबत साधक च्या विचारांवर आणि बाधक घेणे तर CasinoPhoneBill.com येथे यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट फक्त आपल्या अपेक्षा पूर्ण होईल एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ प्ले. एक प्रकारचा जुगाराचा खेळ सामान्य माणसाच्या हाती उच्च वर्ग एलिट सोसायटी हातून या मोहक खेळ बाहेर काढले आहे. एक इंटरनेट कनेक्शन करू शकता आहे आता प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वत: च्या जागा सोई भरपूर पैसा एक प्रकारचा जुगाराचा खेळ संबंधित लाभ घेऊ. जरी ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ देखील सुसज्ज आहे जुगारांना सर्व प्रकारच्या रचना मुक्त गेमिंग सत्र पर्याय कोण काय त्यांच्या गेमिंग कौशल्य ब्रश ऑनलाइन महामार्ग वापर करण्यासाठी.\nखाली आमच्या वरच्या यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट चार्ट एक कटाक्ष\nते £ 200 अतिरिक्त नाही डिपॉझिट सामना स्लॉट किलकिले येथे\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत रिअल पैसे CoinFalls स्लॉट बोनस मिळवा\nStrictlySlots.co.uk अप £ 500 ठेव मॅच बोनस आज पुनरावलोकन भेट\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले पुनरावलोकन भेट\n£ 5 ठेव स्लॉट + £ 500 ठेव सामना - Casino.uk.com पुनरावलोकन भेट\nछान प्ले आज बोनस प्ले करा आणि जिंकण्यासाठी £ 200 पर्यंत कमवा\nकाटेकोरपणे रोख - 200% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin पुनरावलोकन भेट\nमेल कॅसिनो £ 5 ठेव बोनस + 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत पुनरावलोकन भेट\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nगोल्डमन कॅसिनो - 100% £ € $ 1000 व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस सामना पर्यंत पुनरावलोकन भेट\nमोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ गेमिंग सत्र आणि बोनस ऑनलाइन\nहोय, मुक्त गेमिंग सत्र पूर्णपणे जमीन-आधारित कॅसिनो अनुमती देत ​​नाही पण एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइटना सर्व या enthralling पर्याय आहे जगभरातील जुगारांना. आपण सहजपणे आपल्या स्वत: च्या घरात आराम मध्ये काही मुक्त गेमिंग सत्र खेळून एक परिपूर्ण विजयाचे धोरण योजना आखतो करू शकता. आपण शॉट्स विविध प्ले करू शकता आपल्या पैसा कोणीही कोणत्याही अनिश्चितता न देता मुक्त गेमिंग सत्र मध्ये भागभांडवल आहे. मुक्त गेमिंग सत्र त्या फक्त इच्छित ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ बाहेर मजा घेणे मदत करण्यासाठी डिझाइन केले आहेत.\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट CasinoPhoneBill.com उपलब्ध इतर असंख्य फायदे आहेत:\nकमवा £ 5 + ते £ 500 एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस वर\nफोन बिल एक प्रकारचा जुगाराचा खेळ पर्याय द्या\nएसएमएस एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेवी\nआपल्या मोबाइल फोन ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ-फिरकी आणि घरी घेऊन\nआपण ऐकले असावे एक प्रकारचा जुगाराचा खेळ इतर प्रकारची गायन खेळ पण CasinoPhoneBill.com येथे एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट इतरांच्या वर नेहमी आहेत. जमीन-आधारित गायन खेळ सारखे, यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट जगभरातील जुगारांना करण्यासाठी आमंत्रित केले आहे त्याच्या प्रचंड पैसा संबंधित लाभ घेऊ. ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ जगाच्या विविध भागात रिअल खेळाडू विरुद्ध खेळण्यासाठी सोनेरी संधी प्रदान करण्यास सक्षम आहे. थोडक्यात, यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट चालू सर्व क्षमता आहे एक पैसा मध्ये आपल्या गेमिंग आवड एक मशीन बनवून.\nएक यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट ब्लॉग CasinoPhoneBill.com\nएसएमएस मोबाईल कॅसिनो & स्लॉट फोन बिल ठेव आणि लँडलाईन बिलिंग संबंधित पोस्ट द्या:\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट यूके – शीर्ष खेळू…\nऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोबाइल बोनस –…\nLadylucks – नोंदणी, लॉग-इन, साइन-इन…\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ यूके मोबाइल साइट – ऑनलाईन…\nमोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ यूके खेळ साइट –…\nफोन & ऑनलाईन – एक्सप्रेस कॅसिनो…\nयूके स्लॉट साइट ऑनलाइन – मोबाइल मिळवा…\nमोबाइल कॅसिनो गेम प्ले | सर्वोत्तम…\nफोन बिल ऑनलाईन कॅसिनो द्या | रिअल…\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या: घर\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव प्ले | ब्रिटन च्या सर्वोत्तम साइट मोफत प्ले\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nसर्वोत्कृष्ट कॅसिनो एसएमएस ठेव खेळ शोधत आहात\n श्री फिरकी कॅसिनो साइन-इन करा £££ बोनस नाही ठेव 50 मोफत नाही\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nएसएमएस जुगार | Coinfalls कॅसिनो | £ 500 ठेव बोनस\nसर्वोत्तम फोन कॅसिनो £££\nआमच्याशी संपर्क साधा | Casinophonebill.com\nट्विटर दुवा फोन बिलिंग\nGoogle+ लेखक पृष्ठ फोन बिल कॅसिनो\n£ 5 मोफत PocketWin लॉगिन करा\nफोन स्लॉट करून Pocket मधूर कॅसिनो द्या\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 400+ खेळ & £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nमोबाइल स्लॉट लिमिटेड | फोन बिल आश्चर्यकारक £ 200 बोनस करून द्या\nफोन कॅसिनो करून काटेकोरपणे रोख वेतन @ मोबाइल स्लॉट + £ 200 बोनस\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\nLadylucks - नोंदणी, लॉग-इन, साइन-इन\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nसमय क्षेत्र पुनरावलोकन फिरकी | कॅसिनो फोन बिलिंग\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nसर्वोत्तम संलग्न कार्यक्रम – GlobaliGaming भागीदार – रिअल पैसे कमवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2008/12/blog-post_6645.html", "date_download": "2018-04-23T07:15:05Z", "digest": "sha1:ETXTLAZFA5WAOHKGUXDRFCVXWSLOCH66", "length": 4783, "nlines": 34, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: मंचरकर गुरूजी", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\n\"तेथे कर माझे जुळती\"\nएखादे दिवशी संध्याकाळी अचानकपणे दारावरची घंटा वाजते. दार उघडल्यावर समोर प्रसन्न चेहेऱ्याने असतात पांढरी टोपी, सदरा, लेंगा घातलेले वयस्कर मंचरकर गुरूजी. आपण \"या, बसा\" म्हणेतो ते आपल्याला विचारतात की घरी सगळ्यांच्या तब्येती, कामधंदा, अभ्यास सर्व काही सुरळीत चालू आहे ना\nमंचरकर गुरूजी - अतिशय साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी. मूंबईसारख्या सधन वस्त्यांमधून स्वत: फिरून खेडोपाड्यातील, दुर्गम गावांतील, आदिवासी वस्त्यांमधील लोकांना काही ना काही मदत मिळावी यासाठी झटणारे.. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय वर्गाशी निगडित न रहाता त्यांचा हा सगळा उद्योग चालू असतो.\nवयस्कर असूनही ते घरचे सर्व काम आटोपून, आपल्या आजारी पत्नीला मदत करून जेव्हा मदत गोळा करायला निघतात तेव्हा मन थक्क होते. शिवाय गोळा केलेली मदत नक्की कोणाला खरोखर उपयुक्त आहे हे ते विचारपुर्वक ठरवतात.\nगेली सुमारे २० ते २५ वर्षे (माझ्या माहितीप्रमाणे) सुमारे २ ते २ १/२ कोटींची मदत गोळा करून त्यांनी गावोगावी पोचवलेली आहे. यामधे अगदी अन्नधान्ये, औषधे, कपडे, स्वेटर, मेणबत्त्या, कडेपेट्या, पुस्तके, शालेय सामग्री, खेळणी तसेच मंदिरे व समाजोपयोगी संस्था यां टेबले, खुर्च्या, पंखे, देवांच्या तसबिरी अशा अनेकानेक वस्तूंचा समावेश आहे. कोणी जर पैशांच्या स्वरूपात देणगी दिली तर त्याला पावती देऊन ती योग्य त्या ठिकाणी रककम वापरली जाते.\nनेहेमीच्या धकाधकीच्या आपल्या आयुष्यात आपण स्वत: तर अशाप्रकारे काम करू शकत नाही, तेव्हा मंचरकर गुरूजींच्या मार्फत समाजाशी असलेली बांधिलकी जपणारे अनेक लोक इथे आहेत. मंचरकर गुरुजींचे हे कार्य असेच अखंडपणे चालू रहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.\nमंचरकर गुरुजींचे वास्तव्य: बोरीवली पश्चिम. त्याच्याशी संपर्क करायचा असेल अथवा त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथे आपला प्रतिसाद नोंदवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4757505429616153430&title=Demand%20to%20review%20Atrocity%20Act%20Decision%20By%20Supreme%20Court&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:54:41Z", "digest": "sha1:OEN2OCGWDGC7FUDMXGMEBDBK7RAV7J4E", "length": 8295, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयाच्या पुनर्विचाराची मागणी", "raw_content": "\nअॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयाच्या पुनर्विचाराची मागणी\nनवी दिल्ली : ‘अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अन्यायकारक आहे. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल होणारे सर्वच गुन्हे बोगस असतात, या मताशी आम्ही सहमत नाही,’ असे सांगून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\n‘देशभरातील अनुसूचित जाती जमातीच्या रक्षणासाठी, सन १९८९चा अॅट्रॉसिटी कायदा संसदेत १८ तास चर्चा करून मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यातील सर्व तरतूदी योग्य असून, न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यानुसारच निकाल दिला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी दिलेला निकाल एकतर्फी, अन्यायकारक आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये भय निर्माण करणारा आहे,’ असे आठवले म्हणाले.\nअनुसूचित जाती जमातींच्या हितासाठी केंद्र सरकार दक्ष असल्याचा विश्वास, आठवले यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्र सरकारतर्फे लवकरच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असून, अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर केला आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.\nTags: New DelhiAtrocity ActSupreme CourtRamdas AathavleRepublican Partyनवी दिल्लीअॅट्रॉसिटी कायदासर्वोच्च न्यायालयरामदास आठवलेरिपब्लिकन पार्टीप्रेस रिलीज\n‘उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय स्वागतार्ह’ ‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ व ‘झूमकार’ यांचा सहयोग\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/punjab-village-attacks-drug-dealer-chops-off-hand-and-foot-he-dies-262554.html", "date_download": "2018-04-23T07:31:59Z", "digest": "sha1:F7A4MF3ZIYMRYX5WR3A6B2GQLHE27NMC", "length": 11103, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रग्ज विकणाऱ्याचे जमावाने तोडले हातपाय !", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nड्रग्ज विकणाऱ्याचे जमावाने तोडले हातपाय \nपंजाबच्या बठिंडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एकाला जमावानं अमानुष मारहाण केली. कहर म्हणजे जमावाने त्याचा एक हात आणि पायाचा काही भाग कापून टाकला\n09 जून : पंजाबच्या बठिंडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एकाला जमावानं अमानुष मारहाण केली. कहर म्हणजे जमावाने त्याचा एक हात आणि पायाचा काही भाग कापून टाकला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nविनोद कुमार नावाचा ड्रग्ज तस्कर नुकताच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पुन्हा ड्रग्ज विक्रीचा धंदा सुरू केला. बठिंडामध्ये त्याला ड्रग्ज विकतांना लोकांनी पकडलं आणि चांगलीच धुलाई केली. लोकांनी त्याचा एक हात आणि पायाचा भाग कापून टाकला. त्याला पोलिसांनी रुग्णलयात दाखल केलं. पण त्याच्यावर उपचार होतायेत म्हणून जमाव पुन्हा संतापला. मग त्याला फरीदकोटला नेण्यात आलं. पण काही तासांत त्याचा मृत्यू झाला.३ दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. ड्रग्जच्याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/article-254169.html", "date_download": "2018-04-23T07:31:41Z", "digest": "sha1:ZSFPP2XSS2WSMHPVMI3KBKLV2FTHZT7Q", "length": 9578, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "होळी खेळताना अशी घ्या केसांची काळजी", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nहोळी खेळताना अशी घ्या केसांची काळजी\nहोळी खेळताना अशी घ्या केसांची काळजी\nफोटो गॅलरी 4 days ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\nस्पोर्टस 6 days ago\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र 6 days ago\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nफोटो गॅलरी 1 week ago\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/03/code-org-code-studio-course4-stage18-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:41:55Z", "digest": "sha1:3NBZVIELIPXFNCFFCSAO3OW7UDLCUINI", "length": 4213, "nlines": 41, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट: बायनरी", "raw_content": "\nबुधवार, 23 मार्च 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट: बायनरी\nही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या अठराव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट बायनरी. या स्टेज मध्ये तुम्हाला एका ग्रिड मध्ये प्रोग्रामिंग करून वेगवेगळे पॅटर्न बनवण्याचा अभ्यास करवून घेतला जातो. चौथ्या कोर्स मधील अठराव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून या कोर्सचा हा स्टेज पूर्ण करू शकता.\nहे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.\nयामध्ये एकुण दहा लेवल आहेत. शेवटचा लेवल फ्री हैण्ड ड्राइंग साठी आहे. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/08/play-beast-quest-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:32:51Z", "digest": "sha1:TUEI5UNT3ZEKKXG3567JMGI74L2L4XU5", "length": 3937, "nlines": 34, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: चला खेळूया बीस्ट क्वेस्ट", "raw_content": "\nबुधवार, 5 अगस्त 2015\nचला खेळूया बीस्ट क्वेस्ट\nबीस्ट क्वेस्ट हा एक अॅडव्हेंचर गेम आहे. या खेळामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतो आणि त्याला आपल्या बर्फाळ बेटाला एका जादुगारापासून वाचायचे असते. त्यासाठी त्याला अनेक कोल्ह्याँशी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोन्स्टर्सशी लढा द्यावा लागतो. तसेच त्याला दडलेला खजिना शोधून काढावा लागतो, तसेच औषधी वनस्पती आणि इतर दडलेल्या वस्तू शोधून काढाव्या लागतात.\nहा खेळ खूप मोठा आहे आणि तो दिवसेंदिवस चालू शकतो. हा खेळ विनामूल्य आहे. miniclip.com या वेब साईट वर तुम्ही अकाऊंट उघडाल तर प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हडा खेळ खेळला असेल तो सेव्ह करून ठेवला जातो. या खेळाच्या माहितीसाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nतसेच या खेळाच्या टिप्स आणि ट्रिक्स साठी एक वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही खालील लिंक वर पाहू शकता.\nहा खेळ तुम्ही खालील लिंक वर खेळू शकता\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/a-n-bhalerao/", "date_download": "2018-04-23T07:40:46Z", "digest": "sha1:M6UWEP2WFH2SC6YYJMTTQOCML66YS6MO", "length": 20334, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "साहित्य संघाचे संस्थापक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुंबई मराठी साहित्य संघ ही साहित्य व नाटय़क्षेत्रात गेली ८२ वर्षे अव्याहतपणे भरीव स्वरूपाची सांस्कृतिक कार्य करीत असलेली एक मान्यवर अशी संस्था आहे. या संस्थेच्या आरंभापासून तिच्या नावाशी जे एक नाव अतूटपणे जोडले गेले आहे ते म्हणजे डॉ. अ. ना. भालेराव. मराठी भाषेचा केंद्रबिंदू असलेल्या त्यावेळच्या गिरगाव भागात साहित्यविषयक चळवळीला उत्तेजन देऊन विविध उपक्रमांसाठी एखादे चांगले व्यासपीठ असावे या उद्देशाने डॉ. भालेराव यांनी जुलै १९३५ साली मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली.\nडॉ. अमृत नारायण भालेराव यांचा जन्म १२ डिसेंबर १९०२ रोजी विठ्ठलभाई पटेल रोडवरील प्रभू निवास येथे सुखवस्तू व खानदानी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासून मैदानी खेळाचा नाद होता. क्रिकेट खेळावर त्यांचे अधिक प्रेम होते. त्यांना कुटुंबात बापू या नावाने संबोधित असत. डॉ. भालेराव हे लोकमान्य टिळकांचे निष्ठावंत अनुयायी होते. टिळकांच्या मृत्यूनंतर प्रतिवर्षी १ ऑगस्टला पुणे येथे भरणाऱ्या टिळकभक्तांच्या मेळाव्याला ते न चुकता जात असत.\nलोकमान्यांचा आदर्श दृष्टीसमोर ठेवून त्यांनी आपली कार्यपद्धती ठरविली होती. डॉ. भालेराव यांचा विवाह वयाच्या १६व्या वर्षी १९१८ साली झाला. १९१९ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले व १९२३ साली त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. वयाच्या १८व्या वर्षी १९२० साली विल्सन हायस्कूलमधून ते मॅट्रिक पास झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षणक्रम पूर्ण करून १९२५ साली त्यांनी पदवी मिळविली.\nव्यवसायाने डॉक्टर असून नाटक, साहित्य, संगीत अशा स्वयंभू कलांच्या या प्रेमी माणसाने आपले आयुष्यच या कलांना दान केले. निःस्वार्थीपणे व ध्येयाने झपाटलेल्या वृत्तीने डॉ. भालेराव एक एक पाऊल उचलत सर्व प्रकारच्या पराक्रमाची पराकाष्ठा करीत. साहित्य संघ मंदिराची वास्तू तिची वीट न् वीट रचत उभारत गेले. त्यांची नाटय़भक्ती, कलाकारांबरोबरचा स्नेह, जिव्हाळा व त्यांच्या कलागुणांबद्दल आदर असे.\nडॉ. भालेरावांनी तरुणपणी ‘अरविंद’ नावाचे मासिक काढले होते. तद्नंतर साहित्य संमेलने आणि साहित्य परिषदेशी त्यांचा निकटचा संबंध आला. भालेराव म्हणजे एक मराठी साहित्याची शक्तीच मुंबईत उभी होती.\n१९३४ साली डॉ. भालेराव व त्यांचे सहकारी सर्वश्री भार्गवराम पांगे, बापूराव नाईक, अंधृटकर, शिवा चिखलीकर, तात्या आमोणकर, वा. ल. कुळकर्णी, वामनराव ढवळे यांनी साहित्य चळवळ सुरू केली. जुलै १९३५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली व डॉक्टर भालेरावांची प्रमुख कार्यवाह म्हणून नेमणूक करण्यात आली. ते अखेरपर्यंत साहित्य संघाचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते.\nक्रीडा, साहित्य, नाटय़ यांसारख्या ललित प्रकृतीच्या क्षेत्रातील संघटन कार्याप्रमाणेच फडके गणपती मंदिर, ब्राह्मण सभा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, स्वतिक लीग इत्यादी संस्थांच्या अधिकारी पदांच्या जबाबदाऱ्या आपल्या शिरावर घेतल्या व त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.\n१९३५ ते १९५५ या २० वर्षांच्या कालावधीत मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमीसाठी अनेक नाटय़ महोत्सव व व्याख्यानमाला आयोजित केल्या. तसेच अनेक कलावंत घडविले.\nमराठी रंगभूमी, मराठी नाटक, नाटय़ कलावंत या सर्वांना डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच मानाचे स्थान व प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २००२ साली विशेषांक काढण्यात आला. त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने गिरगावातील केळेवाडीला (जेथे साहित्य संघ मंदिर आहे) डॉ. अ. ना. भालेराव मार्ग असे नामकरण केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमल्टिपल स्क्लेरॉसिस म्हणजे काय\nपुढीललालूप्रसादांवरील धाडी आणि बूमरँगची भीती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2012/03/blog-post_26.html", "date_download": "2018-04-23T07:33:45Z", "digest": "sha1:MCA6ZCLDEHES4THJPMFIJSEYJAM7S7ZA", "length": 6138, "nlines": 32, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: नेतोजी पालकर", "raw_content": "\nछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर स्वतःची आणि आपल्या इतर सहकाऱ्यांची यशस्वीरित्या सुटका करवून घेत, औरंगजेबाने आपल्या मनोमन रचलेले घातपाताचे मनसुब्यांवर पाणीच पडले. राजे निसटल्या नंतर औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांस तातडीने फर्मान रवाना केले व नेतोजी पालकारास हिकमतीने पकडून हुजूरकडे रवाना करण्याची आज्ञा केली.\nमहाराज निसटून गेल्याचे समजताच नेतोजी मिर्झाराजांकडून पळून जाईल व महाराजांना सामील होऊन पुन्हा उपद्रव सुरु करेल अशी सार्थ भीती बादशहाला वाटत होती. मिर्झाराजांचा मुक्काम यावेळी भूम या गावाजवळ होता. तर नेताजी पालकर धारूर इथे छावणी देऊन होते. मौज अशी की, महाराज आग्र्याहून निसटण्याच्या थोडे दिवस आधी नेताजींना सुपे परगण्याची मोकासादारी मिर्झाराजांनी बहाल केली होती.\nपरंतू ग्रह फिरले आणि औरंगजेबाच्या फार्मानानुसार नेतोजी पालकर अकस्मात कैद झाले. मिर्झाराजांनी नेताजींना त्यांच्या पुत्रासह दिलेरखानाच्या हवाली केले. न दिलेरखान दुसऱ्याच दिवशी नेताजींना घेऊन तडक दिल्लीला निघाला. नेताजी कैद झाल्याची वार्ता आलमगीरास २६ सप्टेंबरलाच समजली.\nत्यास थोडाफार आनंद झाला. सिवा सुटला निदान नेतु तरी सापडला हे समाधानही त्याला कमी वाटत नव्हते. झालेली चूक आता पुन्हा होणे शक्य नव्हते. नेताजींच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. आतोनात हाल अपेष्टा यांचं पाढा रोजचाच चालू झाला.\nअखेर तुरुंगातील असह्य जाचापायी नेताजींनी मुसलमान होण्याचे कबूल केल. त्यांनी फिदाईखानामार्फत औरंगजेबास अर्जी केली की, 'आपले प्राण वाचत असतील तर आपण मुस्लीम धर्म स्वीकारण्यास तयार आहोत'. औरंगजेबाने या अर्जाला आनंदाने मान्यता दिली. इ.स. १६६७ च्या १५ फेब्रुवारी ला नेताजींची सुंता करण्यात आली.\nदिनांक १७ मार्च १६६७ रोजी, मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना ३ हजारी जात व २ हजारी स्वरांची मनसबदारी तसेच मुहम्मद कुलीखान हा किताब देण्यात आला\nकाही ठिकाणी नेताजींच्या धर्मांतराची तारीख २७ मार्च १६६७ अशी नोंदवली आहे\nLabels: ऐतिहासिक दिनविशेष, मावळे महाराजांचे\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/pvsindhu-appointed-as-deputy-collector-266110.html", "date_download": "2018-04-23T07:38:35Z", "digest": "sha1:22I2JJP3OMG26RK5GGGMWFOA7OHNVBYN", "length": 11239, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पी.व्ही सिंधू उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त", "raw_content": "\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपी.व्ही सिंधू उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचं ऑफर लेटरही दिलं आहे.\n28 जुलै : रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी.व्ही .सिंधूहीची आंध्र प्रदेश सरकारने ग्रुप 1 अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गुरूवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचं ऑफर लेटरही दिलं आहे.\nयाआधीही ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्याबद्दल खूप बक्षीसांचा वर्षाव पी.व्ही.सिंधूवर झाला आहे. तिला उपजिल्हाधिकारी पदाचं ऑफर लेटर दिल्यावर नायडू यांनी ट्विट करून पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. तर सिंधूनेही ट्विट करून त्यांचे आभार मानले आहे.\nऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला 3 कोटी रूपये, अमरावतीत एक प्लॉट आणि उपजिल्हाधिकाऱ्याची नोकरी देण्याचं वचन दिलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\nचेन्नईचा राजस्थानवर 'राॅयल' विजय\nपुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2013/05/blog-post_4.html", "date_download": "2018-04-23T07:25:14Z", "digest": "sha1:QUPKQEJDQZWR7W3GNJH7TVUWJY5D7ADD", "length": 9674, "nlines": 84, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: कृष्ण-कर्ण संवाद - भाग ४", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nकृष्ण-कर्ण संवाद - भाग ४\nया सर्व घटनांचा सुसंगत व तर्कशुद्ध कालानुक्रम माझ्या मते असा आहे. १ शिष्टाई संपल्यावर कृष्ण कुंतीला भेटून लगेच परत गेला. २ पांडवांकडे सर्व युद्धबेत ठरून सैन्यासह ते पुष्य नक्षत्रावर वा आधी कुरुक्षेत्रावर गेले. ३ कौरव सैन्यहि दुर्योधनाच्या आदेशाप्रमाणे पुष्य नक्षत्रावर कुरुक्षेत्री गेले त्यापूर्वीच कुंतीने कर्णाची गुप्तपणे गाठ घेऊन त्याचे मन वळवण्याचा असफल प्रयत्न केला. कदाचित तिने कृष्णाला गुपित सांगून कर्णाचे मन वळवण्याची त्याला सूचना केलीहि असेल पण कृष्णाने मात्र लगेचच तसे केले नव्हते. ‘तूंच त्याला भेट, तेच जास्त उचित’ असेच त्याने कुंतीला म्हटले असावे. मात्र कर्ण कौरव शिबिरात उपस्थित झालेला असल्यामुळे कुंतीचा प्रयत्न असफल झाल्याचे उघड झाले. ४ त्यामुळे कृष्णाने अखेरच्या क्षणी (मघा वा पूर्वा नक्षत्रदिनी, शिष्टाईच्या दिवशीं नव्हे,) युद्ध टाळण्याचा निर्वाणीचा प्रयत्न म्हणून कर्णाची गुप्त भेट घेतली. मी कुंतीपुत्र आहे हे मला माहीत आहे’ असे या भेटीत कर्ण कृष्णाला म्हणाला असा स्पष्ट उल्लेख आहे. कुंती भेटली तेव्हां मात्र तो असे काही म्हणाला नव्हता. कुंती त्याला कृष्णाचे आधीच भेटली असेल तर कर्णाने कृष्णापाशी केलेले ते विधान सुसंगत आहे. मात्र दुर्योधनाची बाजू सोडण्याचे कर्णाने मानले नाहीच. उलट,‘तुझी-माझी भेट व माझे जन्मरहस्य गुप्तच राहूदे’ असे त्याने कृष्णाला विनविले. ५ तेव्हा, हाही प्रयत्न विफल झाल्यावर मात्र, कृष्णाने त्याला ‘तर मग आठ दिवसानी अमावास्येला युद्ध सुरू करूं’असे म्हटले व त्याप्रमाणे ते झाले ६ त्यानंतर मात्र कुंती, कर्ण व कृष्ण यानी कुंतीचे गुपित अखेरपर्यंत सांभाळले. कौरवांना ते कधीच कळले नाही. कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे कोणाही पांडवापाशी वा इतर कोणाशीं कधीहि म्हटले नाही व अखेर कुंतीलाच ते युधिष्ठिरापाशी उघड करावे लागले. त्यावेळीहि कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे युधिष्ठिराला म्हटले नाही. कुंती त्याला कृष्णाचे आधीच भेटली असेल तर कर्णाने कृष्णापाशी केलेले ते विधान सुसंगत आहे. मात्र दुर्योधनाची बाजू सोडण्याचे कर्णाने मानले नाहीच. उलट,‘तुझी-माझी भेट व माझे जन्मरहस्य गुप्तच राहूदे’ असे त्याने कृष्णाला विनविले. ५ तेव्हा, हाही प्रयत्न विफल झाल्यावर मात्र, कृष्णाने त्याला ‘तर मग आठ दिवसानी अमावास्येला युद्ध सुरू करूं’असे म्हटले व त्याप्रमाणे ते झाले ६ त्यानंतर मात्र कुंती, कर्ण व कृष्ण यानी कुंतीचे गुपित अखेरपर्यंत सांभाळले. कौरवांना ते कधीच कळले नाही. कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे कोणाही पांडवापाशी वा इतर कोणाशीं कधीहि म्हटले नाही व अखेर कुंतीलाच ते युधिष्ठिरापाशी उघड करावे लागले. त्यावेळीहि कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे युधिष्ठिराला म्हटले नाही नाहीतर युधिष्ठिराने कुंतीप्रमाणेच त्यालाही दोष दिला असता. या घटनाक्रमामध्ये कोणतीहि अनैसर्गिक वा अतार्किक गोष्ट नाही. या संदर्भातील उल्लेख केलेल्या विसंगति महाभारतात कालांतराने भर पडताना अनवधानाने आल्या असाव्या असे वाटते.\nगुगलमध्ये \"महाभारत\" असा शोध केल्यानंतर तुमच्या ब्लॉगची लिंक सापडली आणि तेंव्हा पासून अविरतपणे वाचन चालू आहे … फारच सुंदर व मुद्देसूद लिखाण केले आहे आणि तुमचे या विषयावरील प्रभुत्त्व लगेच जाणवते … तुम्ही असे निरंतर लिखाण करून आम्हा रसिकांस वाचन आनंद द्यावा अशीच प्रार्थना आहे … \nलवकरच माझे सारे लेख वाचून संपतील … अजून खाद्य पुरवावे अशी विनंती आहे. :)\nकृष्ण-कर्ण संवाद - भाग ४\nकृष्ण-कर्ण संवाद - भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/museum-in-mumbai/", "date_download": "2018-04-23T07:42:53Z", "digest": "sha1:3VDWRYNWGNMFKWTL7SUBADONZRWGR56E", "length": 18835, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई सफारी :- वस्तूसंग्रहालय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुंबई सफारी :- वस्तूसंग्रहालय\nसात बेटांचे शहर म्हणजे मुंबई. म्हणूनच तर मुंबई बघायला बाहेरगावहून येणारे अनेक जण सर्रास दिसतात. मुंबईच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातन संस्कृतीचा वारसा जतन करणारे काही कलावशेष आजही मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. अशा काही वस्तुसंग्रहालयाची सहल तुम्ही कुटुंबासह नक्की करू शकता.\nहे संग्रहालय गावदेवी परिसरात आहे. या संग्रहालयात गांधीजींच्या काही वस्तू, दुर्मीळ छायाचित्रे, चरखा यांसारख्या अनेक वस्तू ठेवल्या आहेत.\n२)छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय\n२०व्या शतकात सुरू झालेले संग्रहालय आजही भक्कम आहे. हे संग्रहालय फोर्टजवळ आहे. या संग्रहालयात हिंदुस्थानी कलाविष्कार, पुरातन काळातील हत्यारे, खडक व खनिजांचे काही अवशेष आणि दुर्मिळ प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत.\nमुंबई सफारी :- आर्ट गॅलरी\n३)रेड कारपेट वॅक्स म्युझियम\nया संग्रहालयात जगभरातील कलाकारांच्या मेणाच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईतील अशाप्रकारचे हे पहिले संग्रहालय असून ते घाटकोपर परिसरात आहे. या कलाकृतींसोबत तुम्ही फोटोदेखील काढू शकता.\n४)भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालय\nहे संग्रहालय मुंबईतील भायखळा परिसरातील राणीच्या बागेत आहे. या संग्रहालयात सांस्कृतिक वारसा जपणारी काही दुर्मीळ पुस्तके, नकाशे, छायचित्रे पाहायला मिळू शकतात.\nहे विज्ञान केंद्र वरळीला आहे. येथे दरवर्षी ७ लाखांपेक्षा जास्त माणसे भेट देतात. येथे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काही मूलभूत तत्त्वे आणि चमत्कारांचा अनुभव आणि आनंद नक्की घेता येईल.\n१९७७ साली बनवण्यात आलेले हे तारांगण वरळी येथे आहे. इथे ग्रहताऱ्यांची माहिती सांगणारे माहितीपट दाखवले जातात. या तारांगणाचा सुखद अनुभव खगोलप्रेमींनी नक्की घ्यावा.\nमुंबई सफारी :- गार्डन पार्क\n२००४ साली सुरू करण्यात आलेल्या संग्रहालयात ऐतिहासिक आणि जुन्या काळातील १०००० पेक्षा जास्त नाणी जतन करण्यात आली आहेत. काही नवीन जुन्या नोटांबद्दलची माहितीदेखील तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते. हे संग्रहालय फोर्ट परिसरात आहे.\n२०१२ ला सुरू करण्यात आलेल्या या संग्रहालयाला काही काळातच प्रसिद्धी मिळाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही एक अनोखी बाब असून तिथे सुनील गावस्कर, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेक क्रिकेटर्सच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट्स, बॉल, टी-शर्ट्स यांसारख्या वस्तू तुम्ही येथे पाहू शकता.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या वस्तूसंग्रहालयांची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहिलांनी आयब्रो करणे, केस कापणे धर्मविरोधी, देवबंदचा फतवा\nपुढीललोडशेडिंगविरोधात पेणमध्ये शिवसेनेचा मोर्चा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/sanatandharma.html", "date_download": "2018-04-23T07:16:50Z", "digest": "sha1:HEBTD4Q7FSZBLKR2G7XXFBR2SP4TBK5U", "length": 1654, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " खरा सनातन धर्म कोणता?", "raw_content": "\nखरा सनातन धर्म कोणता\nखरा सनातन धर्म कोणता\nखरा सनातन धर्म कोणता\nआज चालू असलेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या दंगलीत सुधारक म्हणजे जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो, अशी \"सनातनी' म्हणाविणार्‍या पक्षाच्या परिभाषेत सुधारक या शब्दाची परिभाषा ठरून गेली आहेसे दिसते. लोकांसही लहापणापासून सनातन म्हणजे जीविरुद्ध ब्रही न काढता ती शिरसादंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे अशी आज्ञा वा रुढि होय असे समजण्याची सवय लागून गेलेली असल्यामुळे एखादी रुढि व्यवहारात अगदी ढळढळीतपणे हानिकारक होत आहे हे कळत असताही ती सनातन आहे इतके म्हणताच ती मोडण्याचे त्यांच्या जिवावर येते आणि ती ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/2012/10/30/chaipatti/", "date_download": "2018-04-23T07:42:18Z", "digest": "sha1:KINMQBTJNRPNBTA6CGYBYAJVYZJCPYD7", "length": 27016, "nlines": 201, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "“चायपत्ती” | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\nतिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच. आणि तसंही ती पहिल्यांदा काही बोलत होती. नाही म्हणणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.\nबंगलोर ला इंदिरा नगर मध्ये “चायपत्ती” नावाचं एक छोटंसं रेस्ट्रो आहे. मुळात कल्पना CCD सारखीच, पण इथे चहा/कॉफीचे बरेच प्रकार मिळतात. सोबत खादाडीसाठी बरेच विकल्प आहेत. वातावरण सुद्धा सुरेख जमवलेलं आहे. इथे बसल्या बसल्या तुमचा वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. त्यात जर रात्र झाली असेल आणि पाऊस सुरु असेल तर इथली मजाच काही न्यारी. इथली “कुल्लड कॉफी” फार प्रसिद्ध आहे. लोक इथे विशेष करून “कुल्लड कॉफी” प्यायला जमतात. कॉलेज मध्ये जाणारे, जॉब करणारे, तरुण मुलं, मुली, जोडपे इथे आपला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी येतात. मी मात्र इथे येतो कारण सोबत इथे बियर सुद्धा मिळते.\nतिला मी पहिल्यांदा इथेच बघितलं. तिचा चेहरा तसा लक्ष वेधून घेईल असाच होता. १० लोकात उठून दिसेल असा. गोरा वर्ण. ना अगदी गोल, ना अगदी लांब, पण सुंदर असा अंडाकृती चेहरा. पाणीदार मोठाले डोळे. नाजुकशे गुलाबी ओठ. हलकेच कुरळे, पण अगदी मुलायम असे ते केस. तिच्याकडे लक्ष न गेलेच तर नवल. कित्येकदा त्या चेहऱ्याला न्याहाळत असतांना तिने मला बघितलेलं. पण तिला त्यात कधी वावगं वाटलं नसावं. किंवा तिला माझ्यासारख्यांची सवय झालेली असावी. पण माझं तिच्याकडे बघण्याचं कारण मुळात तिची सुंदरता नव्हती. ते होते तिचे डोळे. काही तरी होतं त्या टपोऱ्या डोळ्यात . कसलंतरी शल्य. प्रभा नव्हती त्यात. काहीतरी होतं जे तिला बोचत होतं. कधी कळालं नाही मला. हेच कारण होतं कि काय, ती असली कि माझी नजर प्रत्येकवेळी तिच्या त्या डोळ्यांकडे जायची.\nआजही मी असाच ऑफिस मधून आल्यावर सहज “चायपत्ती” वर गेलो. वरुण राजा हलकेच पाण्याचे तुषार वर्षावत होता. वातावरणात आनंददायक असा गारवा आला होता. आणि अश्यात तिथे जाणं मी मिस करू शकत नव्हतो. मी फ्ल्याट वर येऊन लगेच फ्रेश झालो नि “चायपत्ती” वर गेलो. आज तिथे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. पाऊस सुरु झाल्यामुळे असेल कि काय, पण आज बरीच पब्लिक जमलेली तिथे. टेबल मिळणं कठीण वाटत होतं. मी एखादा टेबल मिळतो का म्हणून एकदा सगळीकडे कटाक्ष टाकायला गेलो नि मला तेव्हढ्यात ती दिसली. आजही तशीच, एकटीच, आपल्याच विचारात मग्न बसलेली होती. मी तिच्या कडे वळलो. जवळ जाऊन तिला विचारलं, “माफ करा, मी इथे बसू शकतो का” तिने माझ्याकडे एकदा बघितलं, हलकेच मान डोलावली नि तिच्या समोर असलेल्या खुर्चीकडे हाथ करून बसण्याचा इशारा केला. एव्हढंच. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते तिच्या. मला बसण्याचा इशारा करून परत स्वतःच्या विचारात मग्न झाली होती ती.\nतिच्यासमोर “कुल्लड कॉफी” चा मग ठेवलेला होता. तिची नजर खिडीकीतून बाहेर कुठेतरी शून्यात होती. मी माझ्यासाठी एक बियर मागवली. वेटरने माझ्यासमोर बियरचा मग आणून ठेवला. हळू हळू आम्ही आपापल्यासमोर असलेलं ड्रिंक्स पित होतो. अधून मधून मी तिच्याकडे बघत होतो. डोळे काळेशार होते तिचे. पण कुठे तरी हरवलेले. एव्हढ्या गोंगाटात बसून सुद्धा त्या टेबलावर बसून मला एक वेगळीच अशी शांतता जाणवत होती. जणू काही तरी फार वाईट झालंय, आणि दुखःच्या वातावरणात कुणी कुणाशी बोलत नाहीये, अशी. आणि ती शांतता तोडण्याची, तिच्याशी बोलण्याची हिम्मत त्यावेळी तरी माझ्यात नव्हती. तेव्हढ्यात तिथे एक मुलगा आला. त्याने तिला विचारलं ,\n“No” तिने उत्तर दिलं.\n” त्याने पुन्हा प्रयत्न केला.\n“Please go from here and leave me alone.” तिने थंडपणे त्याच्याकडे बघत उत्तर दिलं.\nते भाव बघून कि काय, तो मुलगा निघून गेला. तिने एकवार माझ्याकडे बघितलं.\nती दोन क्षण थांबली. म्हणाली “Shall we go out\n… तिच्याशी माझं तसं कधी बोलणं झालं नव्हतं. तसा प्रश्नही नव्हता, कारण आम्ही एकमेकांना जाणत नव्हतो. तोंड ओळख होती केवळ आमची. नावसुद्धा माहिती नव्हतं मला तिचं. तरीही तिने मला तिच्यासोबत बाहेर चलायला विचारलं होतं. बाहेर पाऊस पडत होता नि गारवा पण बराच होता. मला खरं तर आत राहणंच आल्हाददायक वाटत होतं. पण मला हे हि तितकंच ठाऊक होतं कि ती नक्की बाहेर जाणार होती. माझ्यासोबत, किंवा एकटीच.\nमी मान डोलावली आणि आम्ही दोघं आपापले ड्रिंक्स घेऊन बाहेर आलो. बाहेर पाऊस सुरूच होता. हवेत आता जरा जास्तंच गारवा आला होता. आम्ही दोघंही बाहेर आलो. आजूबाजूची दुकानं एव्हाना बंद झालेली होती. त्यातल्याच एका दुकानाच्या शेड खाली आम्ही दोघं गेलो. ती तिथे पायऱ्यांवर बसली. मी शेजारीच उभा होतो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. ती कॉफी घेत रस्त्याकडे बघायला लागली. ती शांतात तोडावी म्हणून कि काय, मी तिला विचारलं,\n“तुला खरंच इथे बाहेर थंडीत राहायचं आहे का आपण आतही बसू शकतो.”\nतिने माझ्या कडे बघितलं. नजर परत रस्त्याकडे वळवली. कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाली,\n“मला लोकं विचारतात. तुला काय झालंय कुणी तुला त्रास देतं आहे का कुणी तुला त्रास देतं आहे का कुणी तुला मारत, धमकावत आहे का कुणी तुला मारत, धमकावत आहे का तू एव्हढी अबोल का असतेस तू एव्हढी अबोल का असतेस\nखरं तर हे प्रश्न माझ्याही मनात होतेच. हो, तिला सरळ विचारू शकेल एव्हढी ओळख नव्हती आमच्यात. पण असती तर मी तिला असलंच काही विचारलं असतं. तिने माझ्याकडे बघितलं नि म्हणाली, “प्रत्येकाला माझी कहाणी जाणून घ्यायची आहे.” “तुला काय वाटतं काय झालं असेल माझ्यासोबत काय झालं असेल माझ्यासोबत \nमी पहिल्यांदा तिला बोलतांना बघत होतो. पहिल्यांदा मला तिच्यात काही जिवंतपणा दिसत होता.\n“मला काहीच वाटत नाही.” मी नकळत बोललो.\n“हो खरंच.” मी उत्तर दिलं. मग हळू हळू आम्ही बोलायला लागलो. तिने सगळं काही सांगितलं. बोलतांना तिचे डोळे भरून आले होते. आवाज कापरा झाला होता. पण ती थांबली नव्हती. तिने मनातले सगळे विचार न थांबता बाहेर काढले होते. तिला त्रास देणारी, तिची कहाणी …. ती कहाणी, जी जाणून घ्यायचं कुतूहल सगळ्यांना होतं, तिने माझ्या समोर ठेवली होती. ऐकून मीही स्तब्ध झालो होतो. सगळं सांगून झाल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिची नजर कुठेतरी हरवलेली होती. कदाचित जुन्या घटना तिच्या पुढे धावत असाव्यात. तिचे डोळे लालसर झाले होते. डोळ्यांमध्ये साठलेलं पाणी बाहेर पडू बघत होतं. तिने खरंच बरंच काही बघितलं होतं, सोसलं होतं. एव्हढं सगळं ऐकून कुणालाही तिच्याबद्दल सहानभूती नाही वाटली तरंच नवल होतं. तिने तिच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या काठा पुसल्या. माझ्याकडे बघत ती म्हणाली, “आता सांग, काय वाटतं तुला माझी कहाणी ऐकून\nतिने विचारलेला प्रश्न खरं तर साधा-सरळ होता, पण त्याचं उत्तर मात्र साधं असू शकत नव्हतं. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या कडे बघून म्हटलं,\n“मी सांगतो मला काय वाटतं ते. पण मला एक गोष्ट जरा स्पष्ट नाही झालीये अजून.”\n” तिने लगेच विचारलं.\n“तू विचार, मी सांगते.” ती म्हणाली.\nमी तिच्या संपूर्ण कहाणीत तिला सर्वाधिक त्रास देणाऱ्या घटनेबद्दल विचारलं. क्षणभर थबकून तिने विचारलं, “त्याबद्दल काय स्पष्टीकरण हवंय तुला\n“मला तुझ्याकडून स्पष्टीकरण नकोय.” मी म्हणालो. मला ती घटना स्वतः बघायची आहे. मला माझं स्पष्टीकरण मिळून जाईल. मग मी सांगतो तुला, मला काय वाटतं ते.”\nहे ऐकून तिच्या चेहऱ्यावर किंचित राग दिसत होता. “आता तू माझी मस्करी करतो आहे.” ती म्हणाली.\n“मस्करी कुठून आली आता” मी म्हणालो. “आपण जाऊयात कि तिथे. मला बघू दे नेमकं काय झालं होता तेव्हा.”\n“पण तिथे जाऊन काही मिळणार आहे का तुला”, ती म्हणाली. “तिथे कुणी नसणार आहे आता.”\n“अरे पण ते तिथेच घडलं होतं ना” मी परत विचारलं.\n“अरे हो. पण, झालं ते झालं. त्या घटनेला होऊन आता वर्षाधिक झालंय. आता तिचं ….तिचं … ”\n…. एव्हढं म्हणून ती थांबली. नि माझ्याकडे बघायला लागली. मी हलकेच हसत म्हटलं, “अस्तित्व नाही. होय ना\nआता ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी बोलायला लागलो, ” तू जेही काही सांगितलं. शेवटी कहाणीच ती. तिला अस्तित्व नाही. तिला चेहरा नाही. तिला मन नाही. तिला भावना नाहीत. ती आहे तर, निव्वळ एक कहाणी.”\nनजर दुसरीकडे वळवून तिने क्षणभर काहीतरी विचार केला. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अगदी हलकी अशी प्रसन्नतेची झलक दिसत होती. ती हलकेच हसली, नि म्हणाली, “खरंय, कहाणीच ती शेवटी. कहाणी जी आपण उगीचंच परत परत जगत असतो.”\n“नाही.” मी हसून म्हटलं. “कहाणी, ज्यातून आपण घडत असतो.”\nPosted on ऑक्टोबर 30, 2012, in कथा, मनातलं..., मराठी, हलकं-फुलकं, personal and tagged अनुभव, मनातलं, मराठी कथा, लघुकथा. Bookmark the permalink.\t20 प्रतिक्रिया .\nयावर आपले मत नोंदवा\nवैभव टेकाम/Vaibhav Tekam | ऑक्टोबर 31, 2012 येथे 6:12 सकाळी\nब्लॉगवर स्वागत रे वैभव\nअरे तिच्या सोबत जे झालं होतं, ते झालं रे … ‘move on’ होणं तेवढं महत्वाचं\nआणि हो बाकी तुला लेख ‘झक्कास’ वाटला हे सांगण्यासाठी खूप खूप आभार रे.\nवैभव टेकाम/Vaibhav Tekam | ऑक्टोबर 31, 2012 येथे 6:11 सकाळी\nमस्तच …. दुसरा भाग पण होईल यावर. 😉\nवैभव टेकाम/Vaibhav Tekam | ऑक्टोबर 31, 2012 येथे 6:11 सकाळी\n .. अहो मला कुठे जमतंय कथा लिहायला.\nहिच पोस्ट कशी वाटतेय लोकांना, ते बघतोय मी.\nलेख आवडला, आणि त्याची प्रतिक्रिया दिली, ह्याबद्दल मनःपूर्वक आभार.\nआणि हो, ब्लॉग वर स्वागत बरं का आनंद\nवैभव टेकाम/Vaibhav Tekam | नोव्हेंबर 2, 2012 येथे 9:36 सकाळी\nअप्रतिम कथा लेखनाचा नमुना\nवैभव टेकाम/Vaibhav Tekam | नोव्हेंबर 4, 2012 येथे 8:45 सकाळी\nअभिप्राय देणया इतका मी मोठा नाही. पण तुझ्याकडे खुप सगळी विचार करण्याची शक्ति आहे, आणि त्याचा सदुपयोग येथे पाहावयास मिळतो. भाषाशैली इतकी सोपी आणि सरळ आहे की लेखकाचे आणि वाचकाचे थेट मनोमिलन होते, त्यामुळे हे कथारुपी साहित्य वाचावेसे वाटते.\nbolMJ | फेब्रुवारी 27, 2013 येथे 9:44 सकाळी\n…स्टोरीच्या पार्ट २ ची आतुरतेने वाट पाहत आहोत…\n.. पार्ट २ ची जबाबदारी नाही घेत मी बरं का\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2014/03/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:56:42Z", "digest": "sha1:GHCNMQ2O3T3CTW4J37WV23G4AUU2LFCQ", "length": 29609, "nlines": 221, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: भाजप उमेदवारीचे राजकारण", "raw_content": "\nपरिवाराने कापला बापटांचा पत्ता\nहुश्श्श… झालं अखेरीस पुण्यातून भारतीय जनता पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली. शिरोळे यांना उमेदवारी दिली, ते एकाप्रकारे बरेच झाले. भाजपच्या उमेदवाराची घोषणा थेट १७ मे रोजीच होते की काय, अशी हेटाळणीपूर्ण चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपने पुण्यातील उमेदवार जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला, असंच म्हटलं पाहिजे.\nवास्तविक पाहता, भाजपच्या उमेदवारीवरून इतका घोळ होण्याची काही गरजच नव्हती. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातील शीतयुद्धामुळे भाजपच्या उमेदवारीला मुहूर्त सापडत नव्हता. मुळात पुण्यातून गिरीष बापट की अनिल शिरोळे अशीच खरी लढत असली तरीही उमेदवारीची माळ शिरोळे यांच्याच गळ्यात पडणार, हे आधीच निश्चित झाले होते. फक्त गडकरी-मुंडे यांच्या शीतयुद्धामुळे त्याची घोषणा सातत्याने लांबणीवर पडत होती. अखेरीस त्याला रविवार दिनांक २३ मार्चचा मुहूर्त सापडला. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवाराची घोषणा झाल्याने अखेर गंगेत घोडे न्हाले.\nपुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार गिरीष बापट यांचे इलेक्टिव्ह मेरिट इतर सर्व उमेदवारांपेक्षा खूपच उजवे आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, कसबा मतदारसंघातून सलग चारवेळा आमदार आणि सध्या राज्याच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळणारे बापट हेच तूर्त तरी पुणे शहर भाजपमधील सर्वाधिक अनुभवी नेते आहेत, याला कोणाचाही आक्षेप नाही. शिवाय जातीचा मुद्दाही बापटांसाठीच अनुकूल ठरत होता. पुण्यातील मनसे आणि काँग्रेसचे उमेदवार हे मराठा असल्याने भाजपचा उमेदवार मराठा नको, ब्राह्मण हवा, असे जातीचे कार्डही चालविले जात होते. मात्र, अखेरीस बापट यांचे तिकिट बसलेच नाही. अर्थात, इतक्या सर्व जमेच्या बाजू असूनही ते बसणार नव्हतेच. त्याचे कारण बापट यांच्या गेल्या काही वर्षांमधील कार्यशैलीमध्ये दडले आहे.\nबापट यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना उमेदवारी मिळूच नये, यासाठी पुण्यातून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी, अभाविपचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि खुद्द भाजपमधीलही बहुतांश कार्यकर्ते नि नेत्यांना बापट नको होते. बापट यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असूनही परिवाराला बापट का नको होते, याचा विचार करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बापट यांनी भाजपप्रमाणेच संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांना तसेच संघटनांना नाराज केले. त्याचाच फटका उमेदवारी न मिळण्यामध्ये झाला, असे तूर्त तरी म्हणायला हरकत नाही.\nअसे काय झाले, गेल्या काही वर्षांमध्ये… खूप काही झाले. मुळात गेल्या लोकसभा निवडणुकीत बापट यांच्या नाराजीमुळेच भाजपचा पराभव झाला, असे मत अनेक पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषकांचे होते आणि आजही आहे. ‘अजिबात जोर लावून काम करण्याची आवश्यकता नाही,’ असे निरोप फिरविण्यात आल्याचे भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवकही खासगीत मान्य करतात. ओंकारेश्वरच्या पुलाखालून पाच वर्षांत बरेच पाणी वाहून गेले असले, तरीही भाजप आणि संघ परिवाराच्या मनात ती गोष्ट अजूनही घर करून आहे.\nदुसरे म्हणजे एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कारित स्वयंसेवक असल्याचे म्हणायचे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या हातात हात घालून वेळोवेळी वेगळी भूमिका घ्यायची, ही गोष्ट परिवारातील नेत्यांना स्पष्टपणे खुपत होती. लोकलेखा समितीचे अध्यक्ष असणाऱ्या बापटांनी सुरेश कलमाडी यांच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, सिंचन घोटाळ्याबाबत त्यांनी ‘ब्र’ देखील काढला नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते त्यात गुंतलेले असल्यामुळेच तसे झाले नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.\nपुणेकर दोनदा आंघोळ करतात, जास्त पाणी वापरतात, अशी विधाने करणाऱ्या अजित पवार यांच्या सुरात सूर मिसळून बापट यांनी पुणेकरांवर सडकून टीका केली होती. पुणेकरांना दोनदा आंघोळ करून पाणी वाया घालविण्याची सवयच आहे, अशा आशयाचे विधान करून त्यांनी गोंधळ उडवून दिला होता. अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांना खूष ठेवायचे आणि खासदारकीच्या निवडणुकीत त्याचा फायदा उठवायचा, यापेक्षा कोणता तरी उदात्त हेतू त्यामागे असेल, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार पक्षाच्या भूमिकेविरोधात निर्णय घेण्यास किंवा मतदानही करण्यास सांगणारे निरोप आमदारसाहेबांच्या मार्फत पाठविले जात. ‘वरून आदेश आला आहे,’ एवढेच स्पष्टीकरण त्याच्या समर्थनासाठी दिले जायचे.\nछत्रपती शिवरायांचे गुरू असलेल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असताना बापट हे प्रकरणापासून साफ अलिप्त होतं. वास्तविक पाहता, बापट यांचे कार्यालय लालमहालापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवसेना आणि भाजप युतीने तो मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. पुतळा हटविण्यात येऊ नये, म्हणून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि खुद्द आमदारही चार-पाच दिवस रात्रभर जागून त्या ठिकाणी पहारा देत असत. आपण त्या गावचेच नाही, असे दाखवित बापट यांनी एकूणच प्रकरणाकडे चक्क पाठ फिरविली. कसब्यातील मराठा किंवा बहुजन मतदार आपल्यापासून दुरावू नये, म्हणूनच कदाचित बापट यांनी प्रकरणापासून चार हात दूर राहणे पसंत केले असावे. त्यामुळे बापट हे निवडणुकीपुरते ‘ब्राह्मण कार्ड’ पुढे करीत असले, तरीही ब्राह्मण समाजाच्या मनातून ते कधीच उतरले होते. तसेही भाजपचा जो निष्ठावंत मतदार आहे, तो जातीकडे पाहून मतदान करतोच असे नाही. तो उमेदवाराचे इतर गुण, निष्ठा आणि कामही पाहतो, असे मला वाटते.\nआदमबाग मशिदीच्या प्रकरणातही बापट यांनी अशाच पद्धतीने आश्चर्यकारक नि धक्कादायक भूमिका घेतली होती. धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटना नि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढला होता. महापालिकेने पर्यायी जागा देऊनही मशिदीचे अतिक्रमण हटविण्यास पालिका प्रशासन धजावत नव्हते. त्याचा निषेध करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत बापट यांनी केलेल्या भाषणात भलताच मुद्दा काढला. ‘आदमबाग मशिदीचे प्रकरण हा धार्मिक संघर्षाचा मुद्दा नसून त्यामागे काहींचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे याकडे धार्मिक वादाचा नव्हेत तर आर्थिक वादाचा मुद्दा म्हणून पाहिले पाहिजे,’ असा बापट यांच्या भाषणाचा रोख होता. कसब्यातील मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून घेतलेली बचावात्मक आणि हिंदुत्वविरोधी भूमिका होती. म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है,’ च्या विचाराला साफ हरताळच फासण्याचे काम. विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. डेक्कन कॉर्नरला उभ्या राहिलेल्या टोलेजंग मशिदीच्या आंदोलनाकडेही अशाच पद्धतीने डोळेझाक करण्यात आली होती.\nमग विश्व हिंदू परिषदेनेही बापटांकडे डोळेझाकच केली. विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील एका नेत्याने थेट राजनाथसिंह यांच्याकडेच ‘बापट नको,’ अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. संघाच्याही भाग स्तरावरील अधिकारी आणि स्वयंसेवकांनी तसेच भाजपच्या नगरसेवक आणि शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा संघाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला होता. कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी जर बापटविरोधी भूमिका घेतली, तर त्यांना संपविण्याचे षडयंत्र कसे रचले जाते. त्यांना पराभूत करण्यासाठी कशी ‘फिल्डिंग’ लावली जाते, कार्यकर्त्यांच्या भरसभेत कसे अपमानित केले जाते, हे अनेकांनी अनुभवले होते. त्यामुळे गडकरी यांचे समर्थक असलेलेही अनेक जण बापटांपासून दुरावले.\nसंघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि संघाकडून भाजपच्या बाबींमध्ये लक्ष घालणारे सुरेशजी सोनी यांच्यापर्यंत बापटांच्या कार्यशैलीचा इत्थंभूत सातबारा पोहोचविला होता. ते नकोच, अशी भूमिका ठामपणे मांडण्यात आली होती. भाजपच्या ज्येष्ठांच्या कानावरही या गोष्टी घातल्या गेल्या. ‘ते‘ नकोत म्हणून भाजपच्या प्रदेश स्तरावरील माजी पदाधिकाऱ्याने मुंडे यांच्याकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. वास्तविक पाहता, संबंधित अधिकाऱ्याचे आणि मुंडे यांचे संबंध फारसे मधुर नाहीत. तरीही त्यांनी मुंडे यांची खास भेट घेऊन साहेब, यावेळी मागे हटू नका. बापटांना तिकिट नकोच, अशी मागणी केली होती.\nथोडक्यात, म्हणजे फक्त इलेक्टिव्ह मेरिट असून फायदा नाही. (शिरोळेंकडेही ते आहेच.) वारंवार धोरणाविरोधात भूमिका घेतली, परिवाराच्या कार्यकर्त्यांना फाट्यावर मारले, त्यांना अडचणीत आणणारी भूमिका घेतली तर संघ परिवार तुम्हाला कधीतरी धडा शिकवितोच, हाच संदेश पुण्यातील उमेदवारीच्या निमित्ताने दिसून आला आहे. भले उशिरा उमेदवारी दिल्यामुळे भाजपची नाचक्की झाली असेल, काही प्रमाणात टिंगल आणि थट्टाही उडविण्यात आली असेल. पण शेवटी पक्षापेक्षा, परिवारापेक्षा आणि विचारापेक्षा कोणी मोठा नाही, हेच यातून दिसून येते.\nआमदार गिरीष बापट याकडे कोणत्या नजरेतून पाहतात आणि सर्व गोष्टी कशा पद्धतीने हे सर्व स्वीकारतात, ते पहावे लागेल.\nशांत, संयमी, विचारांचे पक्के आणि पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने निभावणाऱ्या अनिल शिरोळे यांना भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 12:26 am\nफारच छान विवेचन आहे............\nकांग्रेस-राष्टॢवादीच्या लाङक्या बापटान्चा सङेतोङ अन सविस्तर 'समाचार' घेतलात नेते \n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4727917278712827920&title=Demand%20for%20Funds%20to%20restore%20Mumbai's%20Pride%20Buildings&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:52:49Z", "digest": "sha1:MKFPCIMC6OG3EIHWXMK5LPL6YTQQTB2E", "length": 10081, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मुंबईतील जुन्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची मागणी", "raw_content": "\nमुंबईतील जुन्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची मागणी\nमुंबई : मुंबईतील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी आठ ते दहा कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळावा, अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.\nराज्यातील पर्यटन या विषयावर आमदार जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये सविस्तर चर्चा केली. ‘राज्याच्या पर्यटनासाठी सरकारने सर्वंकष असे धोरण आणण्याची गरज आहे. मुंबई सागरी किनाऱ्यावर पर्यटनाच्यादृष्टीने चांगला विकास झाला, असे दाखवले जात आहे. परंतु आज दादर येथील समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईला एकशे १४ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून, महाराष्ट्र सागरी मंडळाने या किनाऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी सिंगापूरच्या कंपनीला दिली आहे. दादर किनारपट्टीचा उल्लेख यासाठी करतोय की, या किनारपट्टीची पाहणी स्वत: पायी फिरुन मी केली आहे. दादरजवळचा वाळूचा प्रदेश संपल्यातच जमा आहे. पुण्याच्या शनिवारवाडयातील खोल्या मध्यंतरी जळून खाक झाल्या होत्या. त्या खोल्यांची प्रतिकृती तयार करण्याचा आणि रायगड किल्ल्यातील ऐतिहासिक साहित्याची प्रतिकृती तयार करावी असा प्रस्ताव मी दिल्लीला घेऊन गेलो होतो,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले.\n‘ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे न देता, ऐतिहासिक वास्तू तज्ज्ञांकडून ते काम करुन घ्यायला हवे,’ असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.\n‘ब्रिटीशांनी मुंबईमध्ये ज्या इमारती उभारल्या, त्या मुंबईची शान आहेत. पर्यटनामध्ये सुधारणा करताना मास्टर प्लॅन तयार करा आणि त्यामध्ये सर्वांना विश्वासात घ्या,’ असा सल्ला जयंत पाटील यांनी सरकारला दिला.\nजयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मजबुतीबाबतचा मुद्दाही या वेळी समोर आणला. ‘समुद्री पाण्यामुळे किल्ल्याचे दगड झिजत चालले आहेत. त्यांचे जॉईंट त्यामुळे दिसत असून, त्यावेळी किती पक्कं बांधकाम होतं हे लक्षात येतं. त्यामुळे या किल्ल्याची सुधारणा करण्याची व वारसा जपण्याची गरज आहे,’ असेही जयंत पाटील म्हणाले.\nत्यांनी मुंबईमध्ये समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पुतळयाचा मुद्दा उपस्थित केला. ‘या स्मारकाला पहिल्यांदा पर्यटकांनी भेट द्यावी, अशा पध्दतीचे काम व्हायला हवे,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील पर्यटनाचा दर्जा कशा पध्दतीने वाढला पाहिजे, हेही सरकारच्या लक्षात आणून दिले.\nTags: MumbaiAssembly sessionJayant PatilRestoration of Old Buildingsमुंबईविधानसभाअधिवेशनजयंत पाटीलजुन्या वास्तुंचे संवर्धनप्रेस रिलीज\n‘मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार’ बाल हक्कांसाठी विधानसभा नियमात बदल शुल्कवाढीविरोधात तक्रार करण्याची पालकांना मुभा अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ रद्द लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-municipal-elections-36404", "date_download": "2018-04-23T07:35:15Z", "digest": "sha1:SRX7QS7OSS3W7GGLLWLVVL5QV55I2PFO", "length": 13125, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur Municipal elections महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले | eSakal", "raw_content": "\nमहापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले\nगुरुवार, 23 मार्च 2017\nलातूर - महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीचे बुधवारी (ता. 22) बिगूल वाजले. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार ता. 19 एप्रिलला मतदान आणि ता. 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या 18 प्रभागांतून बहुसदस्यीय पद्धतीने 70 सदस्यांची निवड करण्यासाठी शहरातील दोन लाख 78 हजार 374 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली आहे.\nलातूर - महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीचे बुधवारी (ता. 22) बिगूल वाजले. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार ता. 19 एप्रिलला मतदान आणि ता. 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या 18 प्रभागांतून बहुसदस्यीय पद्धतीने 70 सदस्यांची निवड करण्यासाठी शहरातील दोन लाख 78 हजार 374 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली आहे.\nमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ही मतदानाची प्रक्रिया होईल. यासाठी ता. पाच जानेवारी 2017 रोजी अस्तित्वात असलेली लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी वापरली जाणार आहे. महापालिकेच्या हद्दीत दोन लोख 84 हजार 419 मतदार होते. त्यांपैकी सहा हजार 45 मतदारांना वगळले असून,\nउर्वरित दोन लाख 78 हजार 374 मतदारांना मतदानाचा हक्क प्राप्त आहे. त्यांत एक लाख 46 हजार 561 पुरूष तर, एक लाख 31 हजार 813 स्त्रीमतदारांची नोंद आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार बहुसदस्यीय पद्धतीने सदस्य निवडीसाठी शहराचे 18 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागांतून चार सदस्य निवडले जाणार असून, शेवटचा क्र. 18 हा प्रभाग त्रिसदस्यीय आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासप्रवर्ग व खुल्या गटासह महिलांसाठी आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरले जातील व सदस्यांची निवड होईल.\nअसा राहील निवडणूक कार्यक्रम\nनिवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ता. 27 मार्चपासून ता. तीन एप्रिलपर्यंत ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरता येतील. ता. पाच एप्रिलला छाननी व ता. सातला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ता. आठला उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह प्रसिद्ध केले जातील. त्यानंतर प्रचाराचा कालावधी मिळणार असून, ता. 19 रोजी मतदान व ता. 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी साधारणतः 350 ते 800 मतदारांसाठी एक याप्रमाणे 371 मतदान केंद्रांत मतदान घेतले जाणार आहे.\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mahamarkfed.org/", "date_download": "2018-04-23T07:09:20Z", "digest": "sha1:357XU4IYXRIYZAUSRPECO3IVD6DALC4L", "length": 4220, "nlines": 45, "source_domain": "www.mahamarkfed.org", "title": "MAHAMARKFED", "raw_content": "दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड\nप्रोक्युरिंग आणि प्रोसेसिंग ओपरेशन्स\nदि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अर्थात महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई या संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० अंतर्गत झाली. महाराष्ट्र राज्यातील सहकारी पणन संस्थांची ही शिखर संस्था असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या संस्थेचे पंजीकरण (रजिस्ट्रेशन) मुंबई सहकारी कायदा १९२५ अंतर्गत झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संस्थेचे पंजीकरण दि. २५/११/१९५८ रोजी झाले आहे.\n1) शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करणे.\n2) शेती माल खरेदी करणे व विक्री करणे आणि त्याचप्रमाणे शेतक-यांना लागणारी अवजारे खरेदी करणे व विक्री करणे.\n3) केंद्र शासन / राज्य शासन तसेच केंद्र व राज्य शासन अंगीकृत संस्थांना कडधान्ये / अन्नधान्ये पुरवठा करण्याचा व्यवसाय करणे. अधिक माहिती >>\nकामकाज/योजना माहितीसाठी येथे क्लिक करा\nफेडरेशनने विदर्भ विभागात खामगांव येथे तेलबिया प्रक्रिया कारखाना उभारला आहे.\nदि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.\nकनमुर हाउस, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई - ४००००९\nCopyright©2017 दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड. Designed by Ihante Business Services", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/drone-law-in-india/", "date_download": "2018-04-23T07:43:34Z", "digest": "sha1:3X6K2B43TYP2JHYQ6VPW4ZAKEKJ5LQ2J", "length": 15087, "nlines": 249, "source_domain": "www.saamana.com", "title": "अशी असणार ड्रोन नियमावली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nअशी असणार ड्रोन नियमावली\nहिंदुस्थानात ड्रोनचा वापर विविध कामांसाठी वाढत चाललेला असला तरी अजूनही या ड्रोन उड्डाणाबाबत नियमावली अशी बनलेली नव्हती. कायद्याच्या कक्षेत आणू शकणारे याचे नियम आता लवकरच जाहीर होणार आहेत. ड्रोनच्या मदतीने फोटोग्राफी करणारे हौशी फोटोग्राफर ते ड्रोनचा व्यावसायिक वापर करणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील वापरकर्त्यांना आता ही नियमावली लागू होणार आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनतर्फे नुकतीच याबद्दल माहिती देण्यात आली. या नियमावलीचा मसुदा तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. लवकरच त्यावर अधिक चर्चा, बदल करून मुख्य नियमावली महिनाभरात घोषित केली जाणार आहे. यापुढे देशात चार गटांत ड्रोन्सची विभागणी करण्यात येणार आहे. नॅनो, मायक्रो, मिनी आणि स्मॉल अशा वर्गात यांची नोंदणी होणार आहे. यापुढे देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ड्रोन मॉडेलला युनिक आयडेंटिफिकेशन प्रदान करण्यात येणार आहे, तर संसदेसह देशातील महत्त्वाच्या असलेल्या इमारती, संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असणारी ठिकाणे, आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच कोणत्याही विमानतळाच्या परिसरात ड्रोन उड्डाण करणे बेकायदेशीर ठरवले जाणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/self-defence-for-women-safety/", "date_download": "2018-04-23T07:46:18Z", "digest": "sha1:IQAHZCMSY3IVSCO3FFBVXBXKVXXF2BDI", "length": 15750, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "महिलांच्या सुरक्षेसाठी… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमहिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्त्रियांना उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागते. रात्री अपरात्री प्रवासही करावा लागतो. अशावेळी महिलांनी स्वसंरक्षणासाठी कायम या काही वस्तू आपल्या सोबत ठेवाव्यात.\nपरफ्युम स्प्रेसारखा दिसणारा हा पेपर स्प्रे आकाराने लहान असतो. या स्प्रेचा फवारा थेट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात केल्यास थोडा वेळ त्याला समोरचे काहीच दिसत नाही.\nछत्रीच्या दांड्याइतका असणारा हा रॉड फोल्डही करता येतो. त्यामुळे तुम्ही तो सहज कॅरी करू शकता.\nएका बाजूने लिपस्टिक व दुसऱ्या बाजूने फ्लॅशलाईट असे फ्लॅशलाईट बाजारात उपलब्ध आहे. या फ्लॅशलाईटचा प्रकाश अतिशय तीव्र असल्याने तो समोरील व्यक्तीच्या डोळ्यावर धरुन त्याच्या हातावर सहजपणे वार करू शकता.\nपेन हा सहज कॅरी करता येत असल्याने तो समोरील व्यक्तीच्या हातापायांवर वार करण्याच्या कामी येतो.\nस्वसंरक्षणासाठी बनवण्यात आलेला हा खास ब्रश असून त्याचा दांडा अणुकुचीदार असल्याने त्याचा धारदार शस्त्र म्हणून नक्कीच वापर करू शकतो.\nधारदार असलेला हा चाकू फोल्डेबल असल्यामुळे तो सहज बॅगेत राहतो.\nमांजरीच्या आकारात मिळणारे पुढील बाजूस धारदार असल्याने हे तुम्ही संरक्षणासाठी वापरू शकता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रगती एक्सप्रेस बंद पडली, मध्य रेल्वे कोलमडली\nपुढीलभाजपला दणका : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना १५ लाख रुपयांचा दंड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/nikhil-sawani-resigns-from-bjp-272517.html", "date_download": "2018-04-23T07:13:54Z", "digest": "sha1:ARV4IDWO4Z7IU2SWVQEXUN2JXQB2JLYQ", "length": 11424, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाटीदार नेता निखिल सवानींची भाजपला सोडचिठ्ठी", "raw_content": "\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nमोबाईलची बॅटरी दगडाने फोडताना झाला स्फोट, दोघेजण जखमी\n'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट\nगडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसैफच्या लेकीचे फोटो व्हायरल\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\nसलमानसोबत कुठली अभिनेत्री करणार 'बीग बॉस'चं अँकरींग\nट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \nवाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'1-2 बलात्कार झाले तर त्यात काय एवढं\n'मुख्यमंत्री विमानातून फिरतात, वास्तवात नसतात'\n'कोडणानींचा निकाल वेगळा लागला असता'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nपाटीदार नेता निखिल सवानींची भाजपला सोडचिठ्ठी\nनरेंद्र पटेल या पाटीदार नेत्यांना तब्बल 1 कोटीची ऑफर भाजपने दिली आहे असा आरोपही करण्यात आला आहे . तसंच अनेक नेत्यांना पैसे देऊन भाजप विकत घेत असल्याचा आरोप सवानी यांनी केला आहे\n23 ऑक्टोबर:गुजरात निवडणुकीच्या तोंडावर निखिल सवानी हा पाटीदार नेता भाजपचा राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहेत. आता ते परत हार्दिक पटेलांच्या गटाला मिळाले आहे.\nनिवडणुकीच्या तोंडावर सवानींसारखा पटेल नेता सोडून जाणं हा भाजपला मोठा धक्का ठरू शकतो. नरेंद्र पटेल या पाटीदार नेत्यांना तब्बल 1 कोटीची ऑफर भाजपने दिली आहे असा आरोपही करण्यात आला आहे . तसंच अनेक नेत्यांना पैसे देऊन भाजप विकत घेत असल्याचा आरोप सवानी यांनी केला आहे. याच कारणामुळे सवानी यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच सवानी भाजपमध्ये सामील झाले होते. आता सवानी हार्दिक पटेलच्या गोटात परतले आहेत.\nया सगळ्या घडामोडी पाहता आता भाजप पटेल मतदारांना आपल्याकडे कसं वळवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nसाखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसरन्यायाधीशांवरचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/taking-home-on-rent/", "date_download": "2018-04-23T07:54:28Z", "digest": "sha1:RKPXAHXSP7JEPYMJ6YYY5QOBSNVZAWWS", "length": 15091, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाड्याने घर घेताय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nनोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरांमध्ये राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु यासारख्या शहरांमधील घराचे भाडेही वाढत आहे.\nकुठलेही घर भाड्याने घेताना सर्वप्रथम भाडेकरार करावा. हा करार घरमालक व भाडेकरुंमध्ये असतो. यात तुम्ही किती महिन्यांसाठी घर भाड्याने घेत आहात. किती भाडे व डिपॉझिट देणार आहात याचा उल्लेख केलेला असतो. दरम्यान एखाद्या अपवादात्मक स्थितीत घरमालक तुम्हाला करार पूर्ण होण्याआधी घर सोडावयास सांगू शकतो हे करारात नमूद केलेले असते.\nतसेच घर घेताना सोसायटीची परवानगी आवश्यक असते. बऱ्याच सोसायटयांमध्ये भाडेकरुंसाठी काही नियम असतात. ते या करारात नमूद करण्यात आलेले आहेत का ते पाहावे. मगच सही करावी. नंतर हे नियम समजल्यास अॅडजस्ट करणे तुम्हाला कठीण होऊ शकते.\nस्वस्त भाडं आहे म्हणून कुठेही घर घेऊ नये. घराभोवतीचा परिसर, शेजारी, शाळा, डॉक्टर, बाजार उपलब्ध असेल अशा ठिकाणी शक्यतो घर घ्यावे. नाहीतर अडचणीच्या काळात त्रासाला समोरे जावे लागेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपुण्यात अपघात; १ ठार, ५ गंभीर जखमी\nपुढीलजीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्स\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/03/aai/", "date_download": "2018-04-23T07:17:48Z", "digest": "sha1:V2G7NQQRCODJGRZ2HECHVXMWTLONIKQS", "length": 8177, "nlines": 79, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "पळून गेलेल्या लेकराची आई… | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nपळून गेलेल्या लेकराची आई…\nआईचा जीव नाय मानत.. लेकरू पळून भाऊ घरातून.. बाप बसलाय सावकाराचं कर्ज फेडीत. थोरल्या पोरीच्या लग्नाला दोन लाखानं मुतला माझा नवरा त्या हाय-फाय जावयाच्या मढ्यावर.. तो बी घरात घेईना. दोन महिने झालेत भाऊ लेकराला शोधतेय. नवऱ्याला फोन करतेय तो म्हणतोय ये परत मी आहे ना तुझ्या जोडीला. पण जीव होईना. तुम्ही जय भीम केला फोन वर बोलताना म्हटलं आपलं माणूस हाये .. बोलून बघावं. शहरातल्या लोकांच्या पोलिसांशी वळखी असतात. दौंड वरून फोन आला होता पोराचा.. तेव्हापासून मी शोधतेय. अंगावर पांघरायला चादर तेवढी राहीली माझ्याकडे.. बघा ना जरा एखाद्या पोलिसाला फोन लावून माझा पोरगा कुठं दावतोय का त्यांना.. मावा खातो.. बीअरमधी बसतो.. पोरींचा नाद नाय त्याला.. कुठं बीअर मधी बसला असंल तर पोलिस गावतील ना त्याला.\nकाय करू.. बापानं दारू प्यायला म्हणून मुस्कटात हाणली तेव्हापासून रागं रागं घर सोडून गेलाय.\nदादा.. मीच कधीची बोलतेय .. तुम्ही पण बोला ना.. जय भीम वाले ना तुम्ही बी.. बोला की..\nबाईचं नरडं ताणलेलं पाहून रहावलं गेलं नाही. बर्बनचं पाकिट काढून दिलं बॅगेतलं.. पाण्याची बाटली ठेवली तिच्या बाजूला. कळेना काय करावं .. काय म्हणावं.. म्हटलं मावशी हे धरा पाकीट.. भूक लागेल तेव्हा उघडा. माझं बोलणं पुरं व्हायच्या आतच म्हणाली.. साहेब लेकीनं जावयानं घरात घेतलं नाय.. का तर गोल साडी नेसत नाय म्हणून.. आत्ता तुम्ही कागद खायला लावताय.\nजाऊंद्या.. माणसावर येळ आली की आपले काय आणि परके काय चला टिटवाळा गाडी हाय.. मागून कर्जत आली की त्या गाडीनं जाईल परत दौंडला.. दोघंही गर्दीच्या घोळक्यात कल्याणला उतरलो. म्हटलं ही बाई फक्त इथवरची सोबतीण असावी. म्हणून गप स्टेशनला उभा राहीलो.\nबदलापूर लोकल आली. परत माझ्यामागोमाग ट्रेन मध्ये ती मावशी चढली. अंगावरची चादर सांभाळत दोन्ही हातात चहाचे ग्लास घेऊन. माझ्याजवळ आली आणि म्हणाली.. भाऊ हा धरा चहा.. शहरातल्या लोकांना बिस्किटाबरोबर चहाची सवय असती .. पाहीलंय लेकीच्या घरी मी..\nती हसतच होती. लेकाचं रुप वर्णन करत होती.. आनंदाने सांगत होती. तीच्या बडबडीत अंबरनाथ आलं केव्हा ते कळलंच नाही. हातात चहाचा ग्लास तसाच होता. उतरताना म्हटलं.. मावशी पैसे आहेत का .. की देऊ थोडेसे.. त्या पाकिटात शंभर रुपये ठेवलेत. लागले तर अजून देतो .. नको म्हणाली तरी बळजबरीने अजून दोनशे रुपये ठेवले..\nमी उतरलो.. खिडकीतून हलकेच पाहीलं. मघास पर्यंत हसणारी ती अचानक रडायला लागली. लांबूनच आकाळावरून बोटे फिरवून मोडत रडताना दिसली.. मनात जाम कालवाकालव झाली. हातात चहाचा ग्लास तसाच होता. आणि तिच्या पोटातली आग आत्ता माझ्या डोळ्यातून वहायला लागली होती..\nआई आईच असते..तीच्या पोटचा गोळा चुकला माकला तरी ती त्याला पदराखाली घेतच असते.. ती माय.. पदर पसरून लेकराला मुर्दाडांच्या जगात शोधत हिंडतेय..\nघरी आलो.. घामेजलेल्या अवस्थेत.. आणि फटकन आईला बिलगलो.. ती झोपेपर्यंत विचारत होती.. का रे काय झालं.. का घाबरला होतास असा.. माझ्याकडे उत्तर नव्हतं..\nसर्जरीला सामोरं जाण्याआधी … →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5716048346075988557&title=Nitin%20Deshpande%20awarded%20in%20thailand&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:55:53Z", "digest": "sha1:WN55TVHVQMOTAC7RD6GXXY2GU6YNUC6Q", "length": 5832, "nlines": 114, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नितीन देशपांडे यांचा गौरव", "raw_content": "\nनितीन देशपांडे यांचा गौरव\nपुणे : कृषी-औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्यापासून बायो सीएनजी आणि बायो कंपोस्टिंग प्रकल्प उभारणीच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ‘ट्रायोकेम सुक्रोटेक इंजिनियरिंग अँड प्रोजेक्टस् प्रा.लि.’ चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांचा थायलंड येथे ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ देऊन गौरव करण्यात आला.\nसहाव्या ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल्स इन शुगर अँड इंटीग्रेटेड टेक्नॉलॉजिज’ या परिषदेत थायलंडच्या उडोन थानी प्रांताचे राज्यपाल वॅटना पुट्टीचॅट यांच्या हस्ते देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nTags: PuneTriochem Sucrotech Engineering and Projects pvt.ltd.पुणेनितीन देशपांडेट्रायोकेम सुक्रोटेक इंजिनियरिंग अँड प्रोजेक्टस् प्रा.लिबायो सीएनजीथायलंडप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nफेसबुकची खरी समस्या - भारतीय भाषा\nएक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो...\nएकाग्रता - चित्रकार रझा यांची विद्यार्थ्यांसाठीची कलाकृती\nबाळ फोंडके, अशोक केळकर, हेन्री फिल्डिंग\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2015/01/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:57:28Z", "digest": "sha1:ODR22EUJWDXFZQMSJRXIJABCSNJ4QDKK", "length": 25985, "nlines": 185, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: पैशांची भाषा...", "raw_content": "\nकोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा...\nदक्षिण भारतातील लोकांमध्ये भाषेविषयीचा स्वाभिमान अगदी ठासून भरलाय. म्हणजे प्रत्येक राज्याला आपल्या भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. अतिजाज्वल्य अभिमान आहे. प्रत्येक नागरिक आपल्याच मातृभाषेमधून अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. इंग्रजी आणि हिंदीला अजिबात धूप घालत नाही. एकवेळ इंग्रजी चालेल, पण हिंदी अजिबात नको, अशीच त्यांची मनोभूमिका असते. जेव्हा केव्हा आपण दक्षिण भारतात जातो, तेव्हा तेव्हा अनेकदा आपल्याला याचा अनुभव कधी ना कधी आलेला असतो.\nदक्षिण भारतातील भाषाभिमानाचा असाच काहीसा अनुभव मलाही आहे. थोडासा वाईट पण बराचसा चांगला. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी तमिळनाडूमध्ये गेलो होतो. तेव्हा तंजावूरला जाणं झालं होतं. तिथं एका इडली हाऊसमध्ये बसलो असताना समोर एक व्यक्ती येऊन बसली. पांढरी लुंगी, पिवळसर शर्ट आणि कपाळावर भस्म ओढलेली. अस्सल तमिळ. मला थोडी माहिती हवी होती, की एका ठिकाणचा पत्ता वगैरे हवा होता. त्याला मी आधी हिंदीत विचारलं. तो काहीच बोलला नाही. नंतर मग इंग्रजीतून विचारलं. त्यावेळीही तो काही बोलला नाही नि चक्क त्याचं केळीचं पान घेऊन दुसऱ्या टेबलवर जाऊन बसला. ही एकमेव अपवादात्मक घटना सोडली, तर दक्षिण भारतात कोणताही वाईट अनुभव मला नाही. लोक त्यांच्या परीनं हिंदीतून, इंग्रजीतून अथवा हातवारे करून खाणाखुणा करून आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात, असाच माझा अनुभव आहे. मध्यंतरी पुदुच्चेरीला (पाँडिचेरी) गेलो होतो. त्यावेळीही नेहमीपेक्षा थोडा वेगळा अनुभव आला.\nपहिला अनुभव एका रिक्षावाल्याचा. त्याचं नाव इब्राहिम. नुसतं इब्राहिम आडनाव वगैरे काही नाही. पहिला दिवशी भेटला, तो पुढचे दोन दिवस आमच्याबरोबरच राहिला. सातवी की आठवीच शिकलेला. आधी ट्रक ड्रायव्हर होता. त्यामुळं पश्चिम आशियातील एक-दोन देश आणि केरळ, मुंबई, हैदराबादसह बऱ्याच शहरांमध्ये फिरलेला. अर्थात, हिंदीचा पत्ता नव्हताच. पण इंग्रजी मात्र, तोडकं मोडकं येत होतं. त्यानं स्वतःहूनच आमच्याशी तोडक्या मोडक्या इंग्रजीतून संवाद साधला. कुठं जाणार काय पाहणार पुढचे दोन-तीन दिवस तुम्हाला रिक्षा लागेल का इ.इ. आमचा सौदा पक्का झाला आणि मग काय पुढचे दोन दिवस तोच आमचा ड्रायव्हर कम गाइड बनला.\nनाश्त्याला, जेवणाला कुठं काय चांगलं मिळतं फिश कुठे चांगले मिळतात फिश कुठे चांगले मिळतात आणखी काही पहायचं राहिलं आहे का आणखी काही पहायचं राहिलं आहे का वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीतून करीत होता. वेट सर, नो प्रॉब्लेम, ‘यू गो आय स्टे’ यासह अनेक छोट्या छोट्या इंग्रजी शब्दांची जुळवणी त्यानं करून ठेवली होती. ऑटोचं भाडं किती झालं, ते पॅसेंजरला इंग्रजीमधून सांगण्याची कलाही त्यानं आत्मसात केली होती. म्हणजे सेव्हन्टी, एटी किंवा वन हर्ड्रेंड वगैरे आकडे त्याला तोंडपाठ होते. इंग्रजीतून संवाद साधल्यानंतरच त्याला कदाचित अधिक ग्राहक किंवा पॅसेंजर मिळत असावेत.\nदुसरा अनुभव चेन्नईतल्या तिरुवनमियूर एसटी स्टॅंडजवळच्या टी स्टॉलवरचा. इथली चहा करण्याची पद्धत मोठी गमतीशीर. कुठं पाणी तापविण्याच्या बंबामधून चहा दिला जातो. तर काही ठिकाणी चहा पावडर टाकलेली कापडी गाळणी एका भांड्यातल्या उकळत्या पाण्यात बुडवून ठेवलेली असते. त्यातला चहा आणि गरम दूध एकत्र करून चहा दिला जातो. दोन्ही चहाची चव एकदम मस्त. स्ट्राँग आणि तलफ भागविणारा. तर असा मस्त फक्कड चहा घेतल्यानंतर आम्हाला त्यानं पैसे सांगितले. आठ रुपयांना चहा मिळतो, हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे सोळा रुपये झाले असणार, हे उघड होतं. तरीही आम्ही किती झाले, हे त्याला विचारत होतो. म्हणजे इंग्रजीतून किंवा हिंदीतून सांगतो का, पाहण्यासाठी. गल्ल्यावर बसलेल्या माणसाला हिंदी आणि इंग्रजीचा गंधही नव्हता. त्यामुळं तो तमिळमधूनच आकडा सांगत होता. मात्र, त्याच्या दुकानात वेटरचं काम करणाऱ्या एका तमिळच मुलानं ‘सोला रुपये बोल रहा है वो…’ असं दाक्षिणात्य टोनमध्ये सांगून आम्हाला मोकळं केलं.\nतिसरा अनुभव यापेक्षाही भन्नाट. नटराजाचं मंदिर असलेल्या चिदंबरममध्ये गेलो होतो. खूप मोठ्या परिसरात अतिशय भव्य मंदिर. इतर देवदेवतांची छोटी-मोठी मंदिर. बारीक नक्षीकाम केलेले खांब आणि प्राचीन स्थापत्य शैलीचं दर्शन घडविणारं नटराज मंदिर. दुपारी एक ते चार मंदिर बंद असतं. तशी दक्षिणेतली बरीचशी मंदिरं दुपारी बंदच असतात. किमान तमिळनाडू आणि केरळमधली तरी. (लोक उगाच चितळेंना नावं ठेवतात.) तर नटराजाचं दर्शन घेण्यासाठी चिदंबरमला गेलो, तेव्हा एसटी स्टँडवर चहा घेतला. अर्थातच तिथेही चहाचे सोळा रुपयेच झाले. चहावाल्याला फक्त तमिळच येत होतं. ना इंग्रजी आणि हिंदीचा गंधही नाही. आम्हाला त्याच्याकडून आकडा माहिती करून घ्यायचा होता. पण त्याला सांगता येत नव्हता. अखेर त्यानं त्याच्या हातावर बोटानंच इंग्रजी सोळा आकडा काढून दाखविला आणि आम्ही त्याला पैसे देऊन निघालो.\nपुदुच्चेरी सरकारनं राज्यात २५ ते ३० ठिकाणी मिल्क पार्लर्स उघडली आहेत. (आणि मुख्य म्हणजे सुरू आहेत आणि प्रतिसादही उत्तम आहे.) फ्लेवर्ड मिल्क, गरम दूध, कॉफी, दही, ताक, लस्सी, मलई पेढा, आइस्क्रिम आणि बरेचसे दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी असतात. तिथं काम करणारा कृष्णमूर्तीही चांगल्या पद्धतीनं इंग्रजीतून संवाद साधणारा. मध्येच एखाद दुसरा हिंदी शब्दही हिंदीतून बोलणारा. दूध कुठनं येतं, सरकार दोन महिन्यांनी एका महिन्याचा पगार देतं, कोणत्या प्रॉडक्टला किती रिस्पॉन्स आहे, वगैरे अगदी उत्तम रितीनं सांगत होता.\nचेन्नई किंवा पुदुच्चेरीतील बसमध्येही तिकिटाचे किती रुपये द्यायचे हे कंडक्टर मंडळी गरज पडल्यास इंग्रजीमध्ये जरूर सांगायचे. पुढची बस कुठं मिळेल, स्टॉप कधी येईल किंवा स्टॉप आल्यानंतर उतरा वगैरे या गोष्टी ते इंग्रजीतून किंवा खुणेनं सांगायचे. चहा आणि मिरची नि केळ्याची भज्जी विकणारे ठेलेवाले, दुकानदार, इडली-वडे मिळणारे फूड जॉइंट्स आणि अनेक व्यावसायिक तुमच्याशी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं इंग्रजी आणि क्वचित प्रसंगी हिंदीतून संवाद साधू शकतात. गंमत सांगतो. मागे निवडणुकीच्या निमित्ताने गेलो असताना, एका रिक्षावाल्यानं ए. राजा आणि करुणानिधी हे कसे भ्रष्टाचारी आहेत, हे सांगताना हिंदीतून कचकचीत शिवी हासडून त्यांचा उद्धार केला होता.\nहे सोडा. ही झाली अगदी साध्या साध्या लोकांची आणि हातावर पोट असलेल्या लोकांची उदाहरणं. ‘नल्ली’ किंवा ‘पोथीज’ या हायफाय वस्त्रदालनांमध्ये गेल्यानंतर तिथले सेल्समन आणि सेल्सवूमन तमिळनाडूबाहेरील ग्राहकांशी हिंदीतूनही संवाद साधतात. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रश्न हिंदीतून विचारला, तर ते त्यांच्या तोडक्या मोडक्या हिंदीतून का होईना पण तुमच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात.\nमागं केरळमध्ये गेलो होतो, तेव्हाही डी बुक करताना रहीम नावाचा बहुभाषिक ड्रायव्हर आम्हाला मिळाला होता. तिथल्या प्रत्येक टूरिस्ट कंपनीमध्ये किमान तीन ते चार ड्रायव्हर्स हे इंग्रजीप्रमाणेच थोडंबहुत हिंदी बोलू शकणारे असतात. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजीची अडचण असेल आणि त्याला फक्त मल्याळमच येत असेल, तर गडबड होऊ शकते. हा गोंधळ टाळण्यासाठी अनेक टूरिस्ट एजन्सीज जुजबी हिंदी येणारे ड्रायव्हर्सही आवर्जून नेमतात आणि तुम्हाला हवा असल्यास तसा पर्यायही उपलब्ध असतो.\nसर्व अनुभवांचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो दक्षिणेत विशेषतः केरळ किंवा तमिळनाडूमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलंय का दक्षिणेत विशेषतः केरळ किंवा तमिळनाडूमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलंय का किंवा इंग्रजी-हिंदीमध्ये बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे का किंवा इंग्रजी-हिंदीमध्ये बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे का तर अजिबात नाही. असं अजिबात नाही. त्या लोकांचं मातृभाषेवरचं प्रेम तितकंच असून अभिमानही तितकाच जाज्वल्य आहे. निष्कर्ष इतकाच, की कोणत्याही भाषेपेक्षा पैशाची भाषा अधिक प्रभावी असते. पैसा मिळणार असेल, तर लोक चार नव्या् गोष्टी किंवा एखादी भाषा जुजबी प्रमाणात का होईना, पण जरूर आत्मसात करतात. चेन्नई आणि पुदुच्चेरीत फिरल्यानंतर अधिक व्यापक प्रमाणात आम्हाला त्याची अनुभूती आली.\n(पूर्वप्रसिद्धी, महाराष्ट्र टाइम्स ‘संवाद’ पुरवणी ४ जानेवारी २०१५.)\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 4:50 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2010_10_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:39:10Z", "digest": "sha1:M6GFSFM632NGGXNYD5P6DKE22VT3LVPT", "length": 31991, "nlines": 100, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: October 2010", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग २\nदेवव्रत (भीष्माचे खरे नाव)तरुण झाला, पित्याने त्याला यौवराज्याभिषेकहि केला अन मग, चार वर्षे गेल्यावर, उतारवयाच्या पित्याची सत्यवतीशीं विवाह करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने सर्वस्वाचाच त्याग केला. आपण विवाह व संसाराच्या बंधनात अडकून पडावयाचे नाही असे त्याचे आधीच ठरले असावे अशी मला शंका येते कारण त्याच्या विवाहाचा विचारहि शांतनूने अद्याप केला नव्हता. त्याच्या या विचारांची शांतनूला बहुधा कल्पना आली असावी आणि त्यामुळे याचेकडून आपला वंश चालू राहण्याची त्याला उमेद राहिली नसावी. सत्यवतीशीं उतार वय असूनहि विवाह करावा असें आपल्याला कां वाटते याचे त्याने पुत्राशी केलेले स्पष्टीकरण वाचले म्हणजे ही शंका बळावते. सर्वच क्षत्रिय राजांना शिकारीचा नाद असताना ’तुला शिकारीचा फार नाद आहे आणि तूं नेहमीं शस्त्र घेऊन फिरत असतोस त्यामुळे तुझ्या जीवनाची शाश्वति नाही’ असे तो देवव्रताला म्हणतो हे नवलाचे नव्हे काय आपल्याकडून वंश टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हां त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धि करावयाची आहे तर ते होऊ द्यावे, आपण त्याआड येऊ नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय आपल्याकडून वंश टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हां त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धि करावयाची आहे तर ते होऊ द्यावे, आपण त्याआड येऊ नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेहि एक स्पष्टीकरण असूं शकतें महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेहि एक स्पष्टीकरण असूं शकतें मला तें जास्त नैसर्गिक वाटते.\nसत्यवती ही उपरिचर या क्षत्रिय राजाची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होती. (महाभारतातील वर्णन, उपरिचराच्या वीर्यापासून एका मत्स्यीला झालेली कन्या, असें आहे तें अर्थातच रूपकात्मक आहे.) मात्र राजकुळात न वाढता ती धीवर कुळात वाढली होती. ऋषि पराशराने तिची अभिलाषा धरून तिच्या पदरांत एक पुत्र टाकून मग तिला सोडून तपश्चर्येचा मार्ग धरला होता. पुत्र व्यास याला सत्यवतीने धीवरकुळांतच वाढवले. व्यास ’मोठा झाल्यावर’ मातेची अनुज्ञा घेऊन आपल्या मार्गाने गेला असा उल्लेख आहे. शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडला तोवर तीहि लहान राहिलेली नव्हती असे त्यामुळे म्हणावे लागते. तिचा विवाह कोणातरी थोर क्षत्रियाशींच व्हावा असा तिच्या धीवर पालक पित्याचा हेतु होता. म्हणून त्याने एका थोर ऋषीला नकारहि दिला होता. राजा उपरिचर व सत्यवतीचा धीवर पालक यांची भेट होत असे असें महाभारत म्हणतें व शांतनूशीं सत्यवतीचा विवाह व्हावा अशी उपरिचराचीहि इच्छा होती. प्रष्न फक्त तिच्या पुत्राला राज्य कसें मिळणार हा होता तो देवव्रताने पूर्णपणे सोडवला व भीष्म ही पदवी वा नाम मिळवले. धीवराला हवे असलेले, राज्यावर हक्क न सांगण्याचे आणि स्वत: ब्रह्मचर्यहि पाळण्याचे आश्वासनहि भीष्माने दिले व अखेरपर्यंत पाळले. जन्मभर कुरुकुळातच राहण्याचे व कुळाचे हित जपण्याचे वचन काही सत्यवतीच्या पित्याने मागितलेले नव्हते व भीष्माने दिलेले नव्हते. मात्र तो हस्तिनापुर सोडून कोठेच गेला नाही. स्वत: संसारात न पडूनहि सर्व सांसारिक सुखे व अनेक दु:खेहि त्याला भोगावी लागलीच\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग १\nआज नव्या विषयाला आरंभ करीत आहे.\nमहाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म. आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदरभाव असतो. तो अयोग्य वा अकारण आहे असे मुळीच म्हणतां येणार नाही. मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगांत त्याची उपस्थिति आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते, त्याची संगति लागत नाही. अर्थात कल्पनारम्य वर्णने वा अद्भुतरस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रष्नचिन्हे उभी रहातात. या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.\nभीष्माची जन्मकथा महाभारतात खूप विस्ताराने सांगितलेली आहे. ती शब्दश: घेतली तर काही प्रश्न नाही पण अद्भुतरस बाजूला ठेवला व तर्क वापरावयाचे म्हटले म्हणजे काही प्रश्न पडतातच. भीष्माचा पिता शांतनु, प्रतीप या त्याच्या पित्यानंतर राजा झाला. त्याचा जन्म त्याचा पिता प्रतीप खूप वृद्ध झाल्यावर झाला होता. प्रतीपाला देवापि व बाल्हीक असे दुसरे दोन पुत्र होते असेहि म्हटलेले आहे. देवापि राज्याचा लोभ सोडून तपश्चर्येला गेला होता. बाल्हीक व शांतनु दोघेहि राजे झाले असेहि एके ठिकाणी म्हटले आहे. मात्र बाल्हीक हस्तिनापुराचा राजा झाला नाही. त्याचे राज्य कोठे होते हे स्पष्ट नाहीं. बाल्हीक या नावाचा महाभारतात अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी उल्लेख आहे. कुरूंच्या दरबारात त्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते ते थेट भारतीय युद्धापर्यंत. खुद्द भीष्मच युद्धापर्यंत खूप वृद्ध झाला होता मग त्याचा काका युद्धात होता बहुधा त्याच्या वंशातील सर्वच पुरुषांचा ’बाल्हीक’ असाच उल्लेख होत असावा. (बाल्हीक म्हणजे अफगाणिस्तानातील ’बल्ख’ शहर असे एक मत वाचलेले आहे.)\nशांतनूने राजा झाल्यावर छत्तीस वर्षे स्त्रीसुखाचा अनुभव घेतला पण त्याला तेव्हां अपत्य झाल्याचा उल्लेख नाही. त्याची पत्नी मृत झाली असे मात्र म्हटलेले नाही. त्यानंतर गंगा ही नदी मानव शांतनूची पत्नी झाली. ती ’नदी’ हे शब्दश: घेतले नाही तर ती गंगाकिनारच्या एखाद्या कुळातील मानव स्त्री मानावी लागते. गंगेने स्वत:चे व शांतनूचे सात पुत्र जन्मत:च मारून टाकले. कां तिचे कुळ मातृसत्ताक असल्याने अपत्य पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कीं काय तिचे कुळ मातृसत्ताक असल्याने अपत्य पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कीं काय श्री. विश्वास दांडेकर यांनी ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो सयुक्तिक वाटतो. तिने शांतनूला वरताना अटच घातली होती कीं ’मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही, तसे केल्यास मी तुला सोडून जाईन’ त्यामागे हेच कारण असावे. गंगेला, राजा महाभिषाला (शांतनु हा त्याचा अवतार) व अष्टवसूंना स्वर्गांत मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे. ही कथा या अपत्यनाशांचे (लंगडे) समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते. पूर्वीचे अपत्य नसूनहि सात पुत्रांचा मृत्यु शांतनूने सहन केला हे नवलच. आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र, गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करतां, शांतनूने तिला ’एक पुत्र तरी राहूंदे’ असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारतां आपल्याबरोबर नेले पण ती शांतनूला सोडून गेलीच. कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र देवव्रत पुन्हा शांतनूच्या स्वाधीन केला. त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली. मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही. पण तो परशुरामशिष्य म्हणून मानला जातो. मग तो केव्हां परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाहीं. शांतनूकडे आल्यावर शिकला असावा. गंगेच्या मातृसत्ताक कुटुंबियांत तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय श्री. विश्वास दांडेकर यांनी ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो सयुक्तिक वाटतो. तिने शांतनूला वरताना अटच घातली होती कीं ’मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही, तसे केल्यास मी तुला सोडून जाईन’ त्यामागे हेच कारण असावे. गंगेला, राजा महाभिषाला (शांतनु हा त्याचा अवतार) व अष्टवसूंना स्वर्गांत मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे. ही कथा या अपत्यनाशांचे (लंगडे) समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते. पूर्वीचे अपत्य नसूनहि सात पुत्रांचा मृत्यु शांतनूने सहन केला हे नवलच. आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र, गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करतां, शांतनूने तिला ’एक पुत्र तरी राहूंदे’ असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारतां आपल्याबरोबर नेले पण ती शांतनूला सोडून गेलीच. कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र देवव्रत पुन्हा शांतनूच्या स्वाधीन केला. त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली. मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही. पण तो परशुरामशिष्य म्हणून मानला जातो. मग तो केव्हां परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाहीं. शांतनूकडे आल्यावर शिकला असावा. गंगेच्या मातृसत्ताक कुटुंबियांत तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय त्याने आमरण ब्रह्मचर्य पत्करले त्या मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय त्याने आमरण ब्रह्मचर्य पत्करले त्या मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय प्रत्यक्ष मातेने केलेले पुत्रघात त्याला कळले असणारच शिवाय आईच्या जनसमुदायांत असे इतरहि प्रसंग घडले असतील ते पाहून आपल्याला गृहस्थाश्रम नकोच अशी त्याची मनोभूमिका झाली होती कीं काय अशी शंका येते.\nतिने आपल्या दासींना सांगितले कीं बाहुकाला पाणी वा विस्तव देऊं नका व तो स्वत:साठी अन्न कसे शिजवतो तें नीट पाहून मला सांगा. त्याने मांस शिजवले तर जमल्यास त्याचा नमुना माझ्यासाठी आणा. नलराजाला अग्नि व वरुण यांनी वर दिलेले असल्यामुळे जर बाहुक हाच नल असेल तर त्याचे पाणी वा अग्नि यावांचून अडणार नाहीं तसेंच नल पाकक्रियेत खास प्रवीण असल्यामुळे बाहुकाने मांस शिजवले तर त्याला नलाच्या हातची चव असेल अशा तिच्या अपेक्षा होत्या. त्याप्रमाणेच झाले. दासींनी येऊन सांगितले कीं त्याच्या चुलीत अग्नि आपोआप प्रगट झाला व कलशामध्ये जळहि आपोआप भरले याचा तारतम्याने इतकाच अर्थ घ्यावयाचा कीं स्वयंपाकघरांतील सर्व क्रियांमध्ये नल प्रवीण होता व ही गोष्ट सर्वसामान्य पुरुषांना (त्याकाळींहि) सहजसाध्य नसल्याने बाहुकाचे नलाशीं साम्य दिसून आले. अजूनहि खात्री करण्य़ासाठी दमयंतीने आपल्या दोन्ही लहान मुलांना बाहुकाकडे पाठवलें व दासींना लक्ष ठेवण्यास सांगितले. मुलें दृष्टीस पडल्यावर बाहुकाला म्हणजे नलाला मन आवरतां आलें नाहीं व तो त्यांना कवटाळून रडूं लागला. हे ऐकून दमयंतीची जवळपास खात्री झाली पण रूप मुळीच जुळत नव्हते. नलाचे वेषांतर उत्तम जमले होते. अखेर दमयंतीने आईला विश्वासात घेऊन म्हटले कीं बाहुक हाच नल असला पाहिजे तेव्हां खात्री करण्यासाठी मला त्याची एकांतात भेट घेऊंदे. पित्याला काही न सांगतां आपल्या जबाबदारीवर तिने हे धाडस केले. प्रत्यक्ष भेटीत दमयंतीने स्पष्टच विचारल्यावर नलाचा नाइलाज झाला व त्याने मीच नल असें मान्य केलें. ’वनात तुला एकटीला टाकून गेलो कारण नाहींतर तूं मला सोडून माहेरीं गेली नसतीस व तूं हरप्रयत्नाने माहेरीं पोंचशीलच असा मला भरवसा होता’ असा खुलासा केला. मग वेषांतर टाकून स्वरूप धारण केले. ’तूं पुन्हा स्वयंवर करणार आहेस हे ऐकून मला काही सुचेना’ असे नल म्हणाला तेव्हां अर्थातच दमयंतीने खुलासा केला कीं ’हा सर्व, पित्यालाही न कळवतां, माझाच बेत होता आणि त्याचा हेतु फक्त एकच होता कीं तुम्हीच बाहुकरूपाने ऋतुपर्णापाशीं असाल तर फक्त तुम्हीच एक दिवसात येथे येऊन पोंचाल दुसर्‍या कोणासही हे शक्य होणार नाही हें मी खात्रीने जाणत होतें’ पतिपत्नींतील परस्पर विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.\nनलाने व दमयंतीने एकेकट्याने सोसलेल्या संकटांची हकीगत एकमेकांना सर्व सांगितली. दुसर्‍या दिवशीं नलदमयंतीने वडील माणसांस व ऋतुपर्णासहि सर्व हकिगत सांगितली. स्वयंवराबाबत फसवणूक झाल्याबद्दल बिलकुल राग न धरतां ऋतुपर्णाने दोघांचे अभिनंदन केले व ’नला मी तुला न ओळखून नोकराप्रमाणे वागवले याचे वाईट वाटते’ असे म्हटले. नलाकडून रथसंचालनात प्रावीण्य मिळवून ऋतुपर्ण परत गेला. दमयंतीच्या पित्यानेहि कन्या व जावई पुन्हा एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला व नलाचा आदरसत्कार केला.\nयथावकाश, द्यूतविद्येत नव्याने प्रावीण्य मिळवलेल्या नलाने आपल्या राजधानीला परत जाऊन पुष्कराला आव्हान दिले व द्यूतामध्ये विजय मिळवून सर्व गतवैभव जिंकून घेतले. मात्र पुष्कराला शासन न करतां क्षमा करुन राज्याबाहेर घालवले.\nयेथे नलदमयंती कथा संपली. संकटपरंपरा कोसळली तरी कुलीन व गुणवंत व्यक्ति धैर्य न सोडतां योग्य कालाची वाट पाहून दीर्घ प्रयत्नाने पुन्हा गतवैभव प्राप्त करून घेऊं शकतात हा मथितार्थ युधिष्ठिराला पटवण्यासाठी बृहदश्वाने ही कथा त्याला सांगितली. त्या पासून योग्य तो बोधहि युधिष्ठिराने घेतला असे म्हणतां येईल.\nप्रवासामध्ये ऋतुपर्णाच्या आणखी एका विषयांतील प्रावीण्याचे प्रदर्शन झाले. तो गणनशास्त्रातहि प्रवीण होता. रथ भरवेगाने चालला असतां ऋतुपर्णाचे एक उपवस्त्र वार्‍याने उडाले तेव्हां तो बाहुकाला रथ थांबव असें म्हणाला. बाहुकाने म्हटलें कीं रथाच्या वेगामुळे ते आता फार मागे पडले आहे व पुन्हा मागे वळून जाण्यात फार वेळ जाईल. ऋतुपर्णाला गप्प बसणे भाग झाले. मग पुढे एक भलामोठा वृक्ष दिसल्यावर ऋतुपर्णाने ’या वृक्षावर अमुक इतकीं पानें आहेत’ असें म्हटलें. विश्वास न बसून, नलाने म्हणजे बाहुकाने रथ थांबवला व ’मी पानें मोजून पाहणार’ असें म्हणाला. ’यांत वेळ घालवला तर पोंचणार कसें’ असें ऋतुपर्णाने म्हटल्यावर एका फांदीची पाने मोजून पहावी असे ठरले. तीं ऋतुपर्णाच्या अंदाजाप्रमाणे बरोबर निघालीं नल चाट झाला. हे वर्णन मजेशीर आहे. ही Sampling ची विद्या असावी, म्हणजे एका फांदीच्या पानांचा काळजीपूर्वक अंदाज घेऊन व एकूण वृक्षाचा विस्तार विचारात घेऊन सर्व पानांचा अंदाज घेणे असा कांहीतरी प्रकार असावा. एकमेकांना एकमेकांच्या विद्या देऊन रथ दमयंतीच्या गावी संध्याकाळपर्यंत पोंचला. तेथे स्वयंवर असल्याचा काही मागमूस दिसत नव्हता त्यामुळे ऋतुपर्ण चक्रावून गेला. दमयंतीव्या पित्याशी भेट झाल्यावर त्यालाही कळेना कीं राजा ऋतुपर्ण अचानक कशासाठीं आला आहे नल चाट झाला. हे वर्णन मजेशीर आहे. ही Sampling ची विद्या असावी, म्हणजे एका फांदीच्या पानांचा काळजीपूर्वक अंदाज घेऊन व एकूण वृक्षाचा विस्तार विचारात घेऊन सर्व पानांचा अंदाज घेणे असा कांहीतरी प्रकार असावा. एकमेकांना एकमेकांच्या विद्या देऊन रथ दमयंतीच्या गावी संध्याकाळपर्यंत पोंचला. तेथे स्वयंवर असल्याचा काही मागमूस दिसत नव्हता त्यामुळे ऋतुपर्ण चक्रावून गेला. दमयंतीव्या पित्याशी भेट झाल्यावर त्यालाही कळेना कीं राजा ऋतुपर्ण अचानक कशासाठीं आला आहे त्याने ऋतुपर्णाला विचारल्यावर काय उत्तर द्यावे हा त्यालाही पेच पडला. ’मी निव्वळ आपणाला भेटण्यासाठी आलो आहे’ असे उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. काय प्रकार आहे तें कळेलच असा विचार करून दमयंतीच्या पित्याने त्याला ’आज तुमचा प्रवास फार झाला आहे तेव्हां आराम करा, मग उद्यां बोलूं’ असे म्हटले. राजाची सोय लागली व वार्ष्णेय-बाहुक या जोडीचीहि रथशालेत व्यवस्था लागली.\nअपेक्षेप्रमाणे ऋतुपर्ण तातडीने येऊन पोंचला त्यामुळे दमयंतीची आशा बळावली. वार्ष्णेय तिला माहीतच होता पण बाहुक हाच नलराजा काय याची शहानिशा करणे आवश्यक होते. त्याचे बाह्यरूप तर नलासारखे मुळीच नव्हते. दमयंतीने त्यासाठी अनेक युक्त्या केल्या.\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग २\nमहाभारतातील भीष्मचित्रण - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6443-khandoba-devdut-nage-in-bigg-boss-marathi-coming-up", "date_download": "2018-04-23T07:38:21Z", "digest": "sha1:TDJYX5W5DLSHLIZ3N3TV3WBBZMJ75VI3", "length": 7276, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बिग बॉस मराठी' मध्ये खंडोबा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बिग बॉस मराठी' मध्ये खंडोबा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागलीये आता ती 'बिग बॉस मराठी'ची. 15 एप्रिलपासून हा मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे. पण या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार सदस्य म्हणून असणार हे अद्याप कळलेलं नाही. बिग बॉस हा कार्यक्रम प्रत्येक भाषेत लोकप्रिय ठरला आहे. आता मराठीत हा प्रेक्षकांना किती भावतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.\nबिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे. उषा नाडकर्णी यांच नाव आतापर्यंत समोर आलं आहे. मात्र अजून कुणाची नाव समोर आलेली नाहीत. असं म्हटलं जातं की जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा देवदत्त नागे या शोमध्ये असणार आहे अशी चर्चा आहे.\n‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, गौरी सावंत या कलाकारांनी येण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही आता या घरात येणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटीच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आता यापुढे आणखी कुणाची नाव समोर येतात हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहेत.\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nनाणारमध्ये उध्दव ठाकरेंची जाहीर सभा - https://t.co/ssw9i0OiaQ\nअवघ्या 5 सेकंदात घर कोसळलं - https://t.co/B4FUkAKCSw\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2016/01/programming-for-kids-course3-stage11-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:22:07Z", "digest": "sha1:L4XVEPR32CZ2DB6ALMYCUDUQZCNUXG6Y", "length": 2925, "nlines": 42, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Artist Nested Loops", "raw_content": "\nरविवार, 17 जनवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Artist Nested Loops\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा अकरावा स्टेज आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट नेस्टेड लूप्स. यामध्ये बारा लेवल असून अकरा लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.\nयेथे आपल्याला नेस्टेड लूप्स वापरून वेगवेगळ्या आकृत्या काढण्याबद्दल माहिती दिली जाते आणि सराव करवून घेतला जातो.\nशेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/surya-mandir-modhera-118031600008_1.html", "date_download": "2018-04-23T07:12:02Z", "digest": "sha1:FH5HYZZEWYNTMOSFNGZLUMSY3SLHGSHS", "length": 9546, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सूर्यमंदिर मोढेरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोक निसर्गाची पूजा करत असत. त्यामुळे सूर्याला प्राचीन काळापासून दैवत मानून त्याच्या मूर्तीची वा प्रतिमेची\nपूजा केली जात असे.\nभारतात अनेक सूर्यमंदिरे आहेत. भारतातील मोजक्या सूर्यमंदिरापैकी गुजरातधील 'मोढेरा येथील सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे. हे सूर्यमंदिर मेहसाणापासून 25 कि.मी. तर पाटणच्या दक्षिणेस 30 कि.मी. अंतरावर आहे. हे मंदिर पुष्पावती नदीच्या काठावर आहे. या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सूर्यमंदिराच्या गाभार्‍यातून कर्कवृत्त गेले आहे. कर्कवृत्तावर असलेल्या या मंदिराच्या तीन वास्तू आहेत. गर्भगृह, गाभारा,सभांडप आणि जलकुंड या तीन वास्तूंचे मिळून हे मंदिर बनले आहे. इ.स. 1026-27 या कालखंडात या भव्य सूर्यमंदिराची उभारणी राजा भीमदेव यांच्या काळात झाली. सोळंकी राजवटीत येथे पूजा अर्चा सुरू होती. नंतर मोहंमद गझनीने विध्वंस केल्यापासून आता येथे पूजा होत नाही. या सूर्यमंदिराची बाह्य आणि अंतर्गत रचना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आणि खास आहे. 20 मार्च आणि 22 सप्टेंबर हे दोन दिवस सकाळचे पहिले सोनेरी किरण सूर्यदेवाच्या पायाशी पडतात. या संपूर्ण वास्तूच्या अंतर्गत भागात आणि बाह्य भिंतीवर आणि खांबावर अप्रति असे कोरीव काम आहे. सर्वत्र रामायण महाभारतातील प्रसंग, बारा आदित्य रूपे दिक्वापाल, अप्सरा अशी अत्यंत देखणी कोरीव शिल्पे आहेत.\nयेथील जलकुंडाची रचनाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. संपूर्ण र्सूंदिर परिसर हा नजर खिळवून ठेवणारा असा आहे. असे म्हणतात की या सूर्यमंदिरात एक भुयार पाटण येथून 30 कि.मी. अंतरावर आहे. रानी की बारवला हे जाऊन मिळते. येथील विशाल जलकुंडाला 'सूर्यकुंड' असे म्हणतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराची या मंदिराची तुलना नसली तरी हे सूर्यमंदिर देखणे आहे.\nगुजराती स्पेशल : हंडवा\nगुजराती भाषेच्या आक्रमणामुळे आज मराठी भाषा संकटात\nएकही रस्ता नसलेले अनोखे शहर\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://silverlinemoments.blogspot.com/2016/09/mohenjo-daro-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:15:51Z", "digest": "sha1:G22LTLTYRAYNXEREKZ3CXERYFOH3V7E4", "length": 33643, "nlines": 182, "source_domain": "silverlinemoments.blogspot.com", "title": "Sports, Money and Lifestyle: Mohenjo Daro in marathi", "raw_content": "\n'मोहेंजोदारो' mohenjo daro म्हणजे मृतांचे शहर. आजच्या पाकिस्तानातील सिंधचे रहिवासी या शहराला मृतांचे शहर म्हणतात. नुकताच या विषयावर चित्रपट येऊन गेला. अशा विषयावर सहसा एखादाच चित्रपट बनतो (एपिक फिल्म). चर्चेतला इतिहास विचारायचा आयोगाचा इतिहास असल्याने या विषयाची आज चर्चा करू.\nभारतीय इतिहास हा सलग आहे. अगदी सिंधू सभ्यताही त्या अर्थाने आपल्यामधून वाहते आहे. त्यांचा लगोरी हा आवडता खेळ, तंदुरी रोटी, मेंदी व ती लावायचा कोन, लिंगपूजा, योनीपूजा, पक्षपूजा, वृक्षपूजा, स्वस्तिक, सप्तमातृका, पशुपतीसारखा देव, एक्का हे वाहन, त्यांच्या लोककथा (कावळा व कावळ्याच्या तोंडातील मासा हवा असलेला कोल्हा), वळूचे महत्त्व, मोजमापाची पद्धती, व्यापारी कौशल्य हे सगळेच टिकून आहे.\nमिथककथा या उलटसुलट झालेल्या आठवणीच असतात. 'मेलुहाचे चिरंजीव' या अमिश त्रिपाठी यांच्या पहिल्याच कादंबरीने खळबळ उडवली होती. सिंधू सभ्यतेला विषय करत ही कादंबरी नायक शिवाशी जोडते. सिंधूतील लोक स्वतःला काय म्हणत ते माहीत नाही, पण पश्चिम आशियातील लोक त्यांना 'मेलुहा' असे संबोधित. या कादंबरीतील शिवा हा एक व्यक्ती असतो जो पुढे परंपरेत देव म्हणून पूजला जातो. तो तिबेटमधून येतो. सरस्वती नदी आटल्यामुळे व आक्रमणांमुळे मेलुहाचे लोक त्रस्त असतात. शिवा (नीलकंठ) त्यांचा रक्षणकर्ता ठरतो.\nचित्रपट म्हणजे इतिहासावरील माहितीपट नव्हे. कथेला इतिहासाची पार्श्वभूमी वापरली जाते. पण इतिहासाचा तोल सांभाळून कथा उलगडून दाखवण्याचे आव्हान यात असते. 'बाहुबली' ही पूर्ण कल्पित कथा होती, तिथे हे आव्हान नव्हते. लगान, जोधा-अकबर दिग्दर्शित करणाऱ्या आशुतोष गोवारीकरकडून तर जास्तच अपेक्षा असतात. आशुतोषने मेलुहा कादंबरीचा आधार न घेता चित्रपटाने स्वतंत्र कथा निर्माण केली आहे. पण बाहुबली, मेलुहा व स्वतःचीच मोठी प्रतिमा यांच्या पलीकडे जाण्याचे आव्हान चित्रपटाला पेलवलेले नाही. भव्य पार्श्वभूमीवरील हा एक सामान्य चित्रपट आहे.\nचित्रपटात जास्त जोर लोकप्रिय सिंधू प्रतिमेवर दिला असला तरी जास्त शहरे ही सरस्वती नदीच्या काठावर आढळली आहेत. सरस्वतीला आज भारतात घग्गर व पाकिस्तानात हाक्रा असे म्हणतात. मूळच्या विशाल स्वरूपात ही नदी उपलब्ध नाही. पण तिचे अवशेष आहेत. जसे सांबर तलाव, पुष्कर तलाव किंवा भारतातील एकमेव अंतर्गत नदी (जी समुद्राला मिळत नाही) ती म्हणजे राजस्थानातील लुनी. सुरुवातीचे उत्खनन सिंधूवर झाल्याने सिंधू किंवा हडप्पा हे नाव प्रचलित झाले. नुकतेच मोहंजोदारोहून Mohenjo Daro मोठे शहर हरियाणा राज्यात सापडले आहे, ज्याला आज 'राखीगढी' Rakhigadhi असे म्हणतात.\nचित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात पूर्व इतिहास अशी माहिती दिली आहे. लेखनकला अवगत नसल्याने लिखित पुरावे सापडत नाहीत अशा काळाला पूर्व इतिहास म्हणतात. अगदी वैदिक संस्कृतीही पूर्व इतिहासात मोडते. कारण आर्य निरक्षर होते. पण सिंधू सभ्यतेतील लोकांकडे लिपी होती. फक्त ती आपल्याला अजून उलगडलेली नाही. अशा काळाला प्राग इतिहास म्हणतात. सिंधू प्राग इतिहास Sindhu Prag History आहे. ती लिपी उलगडली, तर सिंधू सभ्यताही इतिहासाचा भाग बनेल.\nलिपी वाचन अजून न जमल्याने प्राथमिक साधनांवर (उत्खनन) आपल्याला भर द्यावा लागतो. व्दितीय साधने (साहित्य) उपलब्ध नाही. लिपी मर्यादित अक्षरांची आहे. ती प्रामुख्याने त्यांच्या मुद्रिकांवर आहे व त्या लिपीत मोठ्या लांबीची वर्णने मिळालेली नाहीत. कदाचित ही व्यापारी लोकांनी त्यांच्या व्यवहारांची नोंद ठेवण्याकरता निर्माण केलेली असावी.\nसिंधू ही प्रामुख्याने नागरी संस्कृती असली तरी तिला विशाल असा ग्रामीण भाग होता हे विसरून चालणार नाही. किंबहुना चित्रपटाचा नायक शरमन 'आमरी' नावाच्या गावातून आलेला दाखवला आहे. आमरी या सिंधमधील गावात गेंड्याची हाडे मिळाली आहेत. त्यावरून त्याकाळी (इ. स. पूर्व २६०० ते २०००) घनदाट जंगल व चांगले पाऊसमान होते असा अंदाज बांधता येईल. लोक बहुदा 'ब्रुहेई' Bruhei Language नावाची भाषा बोलत असावेत, जी आज बलुचिस्तानात Baluchistan बोलली जाते. पण भाषा, लिपी व लोक यांची ताटातूट झाल्याने निश्चित सांगता येत नाही. ही लिपी लिहिताना डावीकडून उजवीकडे व नंतर पुढच्या ओळीत उजवीकडून डावीकडे असे नजर खंडीत न करता लिहीत.\nचित्रपटाचा नायक नीळ पिकवणारा शेतकरी दाखवला आहे. शहरात येऊन तो परदेशी व्यापारांशी सौदा करतो. नीळ पिकवण्यात पुढे १५व्या शतकापर्यंत भारताची मक्तेदारी होती. पुढे अगदी ब्रिटीश काळातही आपली भारतातील पहिली चळवळ गांधीजींनी निळीच्या शेतकऱ्यांसाठी केली होती. अफगाणिस्तानात सापडणारा इंद्रनीळ हा सुरेख दगड हीसुद्धा मक्तेदारी होती. सिंधूच्या व्यापाऱ्यांची जिद्द अशी की त्यांनी इंद्रनीळ मिळवण्यासाठी अफगाणिस्तानात शोर्तुघई येथे वसाहत स्थापन केली. कापसाचे पीक ही सिंधू सभ्यतेची जगाला देणगी आहे. त्यातही मक्तेदारी होती हे वेगळे सांगायला नको.\nसिंधूमध्ये मुद्रिका (seals) सापडल्या आहेत. त्या मातीच्या बनल्या आहेत. सिंधूतील कलेची चांगली उदाहरणे त्यावर आहेत. विशेषतः मदार असलेला बैल Ox (वळू) डौलदार दिसतो. त्याचे अवयव, ताकद हे सर्व बारकाईने दाखवले आहे. अर्ध्याहून जास्त मुद्रिकांवर एकशिंग्या हा प्राणी दाखवला आहे. तो पुढून गेंड्यासारखा तर मागून घोड्यासारखा दिसतो. असा प्राणी आज तरी अस्तित्वात नाही. हा सिंधूतील लोकांच्या मिथकीय पवित्र प्राणी असावा. जसे पुढच्या काळात व्याल, गंडभीरूंड असे कल्पित प्राणी तयार केले जात.\nगाई होत्या, पण त्यांचे महत्त्व कमी दिसते. कुत्रा पाळत, त्याला गळ्यात पट्टा घालून फिरायला नेत. पोपट-मैना पिंजऱ्यात पाळणे, त्यांना बोलायला शिकवणे हा आवडता छंद होता. भारताच्या गवती भागात पूर्वी घोडा असला (भीमबेटकाची चित्रे) तरी सिंधू संस्कृतीत घोड्याचे अवशेष आढळले नाहीत. त्यांचा देव ज्याला आपण आज पशुपती म्हणतो, हा प्राण्यांचा देव होता असे दिसते. त्याच्या डोक्यावर शिंगांचा मुकुट आहे. त्याच्याभोवती वाघ, हत्ती, पाण म्हैस व गेंडा दाखवला आहे. शिवाय हरिणही दाखवले आहे.\nचित्रपटात दहन दाखवले आहे व तेही नगरमध्ये. पण सभ्यतेत दीर्घकाळ दफन ही प्रथा होती, असे दिसते. खड्डा खणून मृताचे दफन करत. श्रीमंत लोकांचे खड्डे विटांनी बांधून काढत. त्याहून श्रीमंत लोकांच्या दफनसाठी पेटी (कॉफीन) वापरत. इतकेच काय लोथल येथे मृतांची ममी करून ठेवायचा प्रयत्न दिसतो. दफनसाठी नगराबाहेर वेगळी स्मशानभूमी हडप्पा येथे मिळाली आहे. पुढे दहन प्रथा चालू झाल्याचे पुरावेही दिसतात. मग काही भाग दहन करून उरलेला भाग दफन करणेही प्रचलित होते असे दिसते.\nशस्त्रास्त्र व युद्धांचा अभाव\nचित्रपटातील खलनायक अटीतटीने हडप्पाशी युद्ध करण्यासाठी शस्त्रे गोळा करताना दाखवला आहे. प्रत्यक्षात एकतर सिंधूच्या लोकांकडे लोखंडाचा अभाव होता. कांस्य हा प्रगत धातू त्यांच्याकडे होता. त्याचा वापर करून त्यांनी तयार केलेली उपकरणे सापडली आहेत, पण शस्त्रे सापडलेली नाहीत. दुसऱ्या कोणत्याही एवढ्या मोठ्या सभ्यतेत असे दिसून येत नाही. एकतर हे मोठे शांतताप्रिय लोक होते, किंवा मग ते एखाद्या धार्मिक-राजकीय दबावाखाली जगत होते, असा अंदाज बांधता येईल.\nया संस्कृतीने भारतीय उपखंडात पहिल्यांदाच नागरीकरण निर्माण केले.\nयूपीएससीच्या २०१४च्या मुख्य परीक्षेत पहिलाच प्रश्न सिंधू संस्कृतीच्या नागरी वैशिष्ट्यांवर विचारला होता. आजच्या नागरीकरणासाठी सिंधू संस्कृचीच्या नागरी नियोजन आणि संस्कृतीची कितपत मदत घेता येईल\nशहरे ही विकासाची इंजिन असतात. भारताचा ६३% जीडीपी शहरांतून येतो. सध्या भारतामधील ३१% लोकसंख्या नागरी आहे. १९०१ साली फक्त ११% लोकसंख्या नागरी होती. याचा अर्थ गेल्या एका शतकात नागरीकरण दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. सध्या १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ५३ शहरे भारतात आहेत. ज्या प्रकारे चीनचे वेगाने नागरीकरण होत आहे, त्याहून जास्त वेगाने भारताचे नागरीकरण होण्याची शक्यता आहे. सध्या दरवर्षी एक कोटी लोक ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरीत होतात. सर्वात जास्त नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते व सिंधू संस्कृतीचे दक्षिण टोक महाराष्ट्रात होते.\nनागरीकरण वाढते आहे. पण त्यातून आधीच नसलेल्या नियोजनाचा बोजवारा उडतो आहे. अनियोजित शहरात लोक कुठेही वस्ती करतात. झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होते. रस्ते अरुंद असतात व त्यामुळे वाहतूक मंदावलेली असते. जागेची तीव्र टंचाई असल्याने राहणीमान खालावते. प्रदूषण, मोकळ्या जागेचा अभाव, वाहती गटारे व त्यातून येणारे साथीचे रोग यांचा सामना लोकांना करावा लागतो. खर्च वाढतात व फायदे कमी होतात. अशा स्थितीत भारताचे पहिले नागरीकरण असलेल्या सिंधू संस्कृतीकडून खूप काही शिकून घेता येईल.\nसापडलेल्या बहुसंख्य स्थळांवर नियोजित नागरीकरणाचे पुरावे दिसून येतात. शहराचे वेगवेगळे भाग केले जात. राज्यकर्ता वर्ग शहराच्या वरच्या भागात राहत असे. गढीसारखी त्याची संरचना असे. प्रत्येक भागाला व पूर्ण शहराला दगडांची तटबंदी असे. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत. (ग्रीड पॅटर्न) त्यामुळे नगराच्या कुठल्याही भागात लवकर पोहोचता येई. रस्त्यावर फुटपाथ होते. फुटपाथवर झोपडपट्ट्या किंवा फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत नाही. रस्ता जिथे वळतो, तिथे घरांच्या भिंतींचे कोन घासून गोल करून ठेवत. म्हणजे कोणी त्यावर आदळले, तरी इजा होऊ नये. गटारे रस्त्याच्या मध्यभागी असत. ती फरशांनी झाकलेली असत.\nआजच्या मानाने नगरांची लोकसंख्या कमी वाटली, (सुमारे ४०,००० लोक) तरी त्या काळाच्या मानाने ही मोठी शहरे होती. हडप्पात रस्त्यावर तेलाचे दिवेही लावत. तो नागरीकरणाचा उच्चबिंदू म्हणता येईल. याचा अर्थ लोक रात्रीही सक्रिय होते. धुळीच्या वादळापासून वाचण्यासाठी घरांच्या दारे व खिडक्या गल्लीच्या आत असत. वाद टाळण्यासाठी असेल, पण दोन घरांना सामाईक भिंती नसत.\nपाणी व्यवस्थापन Water Management\nप्रत्येक घरात एक खोली विहिरीची असे. त्यातून रोज लागणारे पाणी शेंदून घेत. नद्यांच्या काठी नगरे असल्याने विहिरीला पाणी मुबलक असे. घरातच संडास, बाथरूम होते. कमोड प्रकारचे संडासही सापडले आहेत. पाणी टाकून फ्लश करायची सोय होती. बाथरूममध्ये शॉवरची सोय असे. त्यातही गरम पाण्याचा व थंड पाण्याचा असे वेगळे शॉवर असत. लोक आंघोळ उभे राहून करत. बाथरूम रस्त्याला लागून असे, ज्यामुळे गटारात वापरलेले पाणी सोडणे सोपे जाई. गटारव्यवस्था उत्कृष्ट होती. सांडपाणी साठून राहणार नाही, तुंबणार नाही याची काळजी घेतली जाई. त्यातून स्वच्छतेवर भर दिसतो.\nजल है, तो कल है\nगुजरातमधील धोलावीरा येथील नगरात पाणी साठवणुकीचे तलाव मिळाले आहेत. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. तलावांची एक साखळीच होती. एक तलाव भरला की दुसऱ्यात पाणी जाई. असे शहराला सात वेढे देत पाणी आत घेतले जाई. त्यामुळे पाणी अडवा, पाणी फिरवा, पाणी जिरवा या सर्व पद्धतींचा परिणामकारक वापर केलेला दिसून येतो. ग्रामीण भागात पाझर तलाव व छोटे बंधारे असत. लोखंड नसतानाही फक्त नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत शेती करून पीक काढणे ही हडप्पा सभ्यतेची खासियत म्हणता येईल. दुसरीकडे पुढे दक्षिणेतल्या महापाषाण संस्कृतीकडे लोखंड होते, पण त्यांची शेती मागास होती. त्यातून असे दिसते की, फक्त धातूची उपलब्धी निर्णायक नसते.\nशेजारच्या सुमेर सभ्यतेत सूर्यप्रकाशाने भाजलेल्या वीटा वापरात असताना भट्टीत भाजलेल्या वीटा वापरणे हे सिंधू सभ्यतेचे वैशिष्ट्य ठरले. या वीटांचा आकार ४:२:१ असा प्रमाणित होता. ज्यामुळे वास्तूनिर्मिती करणे सोपे जाई. वीटभट्टी लावणे हे मोठे कौशल्याचे काम असते. वीटा सर्व बाजूने व मधून पुरेशा भाजल्या गेल्या पाहिजेत व कुठेही कच्च्या राहता कामा नये याची काळजी घ्यावी लागे. सगळीकडे एकाच आकाराच्या वीटा असल्याने केंद्रित उत्पादन व वितरणाची काहीतरी सोय असावी असे वाटते. या वीटा इतक्या चांगल्या दर्जाच्या आहेत की, आजही वापरात आणता येतील. किंबहुना सिंधू सभ्यतेचा शोधच वीटांमुळे लागला होता. (रेल्वे कामगारांनी वीटांची घरे बनवल्यावर अधिकाऱ्यांना त्यांनी अफरातफर केल्याचा संशय आला, त्या प्रकरणाच्या चौकशीतून\nसभ्यता विकसित होत जाते व त्याचबरोबर तिचा पर्यावरणावरील आघात वाढत जातो. मानव आपल्या सोयीसाठी निसर्गाला वेठीस धरतो. सिंधूमधील लोकांना वीटांच्या वास्तूंची विशेष आवड होती असे दिसते. इतकेच काय तर गुजरातमध्ये खंबायतच्या आखातात वसलेली लोथल येथील कृत्रिम गोदीदेखील वीटांचीच आहे. मोहेंजोदारोमध्ये १० लाख वीटा वापरल्या असाव्यात असा अंदाज आहे. इतक्या वीटा भाजायच्या तर निदान ४०० एकर जंगल जाळले पाहिजे.\nलोक व्यापारी वृत्तीचे होते. कलेची आवड त्यांनी जोपासली, पण ती कांस्य नर्तिकेसारख्या छोट्या मूर्ती बनवून. श्रीमंती असूनही त्यांनी ताजमहालसारखे एखादे स्मारक तयार केलेले दिसत नाही. इंद्रनीळ या मण्याला परदेशात मोठी मागणी असल्याने त्याची निर्यात करत, पण स्वतः वापरत नसत. सिंधू सभ्यतेच्या क्षेत्रात राहणारे लोक उदा. पंजाबी, मारवाडी, मुलतानी, गुजराती हे आजही त्यांच्या व्यापारी कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाणी नसताना हे लोक व्यापार कसा करत हे एक कोडेच आहे. कारण त्यांच्या मुद्रिका मातीच्या होत्या व त्या ओळखपत्रासारख्या वापरल्या जात. काहींनी ते वस्तूविनिमय करत असावेत, असे सुचविले आहे. पण एवढी मोठी व्यापारी संस्कृती फक्त वस्तूविनिमयावर उभी करणे शक्य नाही. कदाचित भविष्यात नाणी सापडतील. कारण सध्या अंदाजे ३% क्षेत्राचेच उत्खनन झाले आहे.\nशिंका येणे, घसा खवखवतोय, निद्रानाश उपाय\nकाविळ रोग लक्षणे उपचार औषध आहार Kavil rog lakshane...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/529-mbah-ghoto-oldest-man-dies", "date_download": "2018-04-23T07:48:23Z", "digest": "sha1:C4R33WYBTUXTZDVW3QM4BFSZRE4HQ4MF", "length": 4528, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2016/07/blog-post_82.html", "date_download": "2018-04-23T07:12:07Z", "digest": "sha1:6E52IDLVOJKZA3PQKR55N4SHWX3G7MCF", "length": 8311, "nlines": 56, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: मेडिकल ट्रान्स्क्रिपशनिस्टचे गाऱ्हाणे", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\nहे बारा देशांच्या, बारा हॉस्पिटल्सच्या, बारा सिस्टम्सच्या, बारा सोफ्टवेअर्सच्या, बारा हार्डवेअर्सच्या, बारा सर्वर्सच्या आणि बारा एसिंच्या देवा म्हाराजा..... व्हय म्हाराजा.\nदेवा म्हाराजा, फोरीनच्या कंट्रीतून आमचा काम, आमच्या फाईली येतत. त्या फाईलीचो मुसळधार पाउस पडानदे रे महाराजा.. व्हय म्हाराजा.\nदेवा म्हाराजा, आमचे सगळे पेशंट्स परत परत, परत परत आजारी पडान देत. त्यांना सर्दी, पडसा, ताप, खोक्लो, पोटदुखी, अल्सार, उलटी आणि काय काय समद होऊनदे रे महाराजा व्हय म्हाराजा.\nदेवा म्हाराजा, त्यांच्या फाईली टायप करून त्यांचो रोकडा मिळाल्यावर त्यांना खडखडीत बरो करून उदंड आयुक्ष देरे महाराजा. व्हय म्हाराजा.\nदेवा म्हाराजा, आमच्या लॅब मधल्या एसीवर कुणा अद्मीनने, कुणा HR ने कायपण करणी केलेली असल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करून ती करणी लवकर दूर करून टाक रे महाराजा.... व्हय म्हाराजा.\nदेवा म्हाराजा, आमी आमच्या गप्पा, गोष्टी, चेष्टा, मस्करी, Whats App, Facebook या समद्यातून वेळात वेळ काढून मोठ्या कष्टाने फाईली टायाप्तो. आमचो लाईन काउंट वाढावा म्हणून अद्मिंस आमाला चांगल्या चांगल्या, मोठ्या मोठ्या, सोप्या सोप्या, स्पष्ट स्पष्ट फाईली देऊदे रे महाराजा. व्हय म्हाराजा.\nदेवा म्हाराजा, या फाईली टायपताना आमाला कोट्यावधी प्रोब्लेम्स येतत. कधी मेडिकल एरार, कधी दवादारूची एरार, कधी मनातलोच शेमटूशेम पण भलताच ऐकू येता ती एरार ,कधी तर डायरेक थडग्याचो एरार होता. त्या समद्या एरार अमी मुद्द्म्सून, जाणूनबुजून, त्यांना त्रास द्यायला, त्यांची परीक्षा घ्यायला करत नाय हे त्या एडिटर्सच्या डोस्क्यात लाईटीच्या उजेडाप्रमाणे पडानदे रे महाराजा...,\nदेवा महाराजा, गेल्या बारा सालात आमाला इन्क्रिमेंट मिलालेलो नसत. तरी पण आमच्या पप्पांच्या हृदयाला प्रेमाचा पाझर फुटूनशान आमाला प्रत्येकी ५००० चो इन्क्रिमेंट, दिवाळीला एका पगाराचो बोनस, पीएफ, ग्रुप इंसुरंस, सलरी अकौंट, आणि सकाळ संध्याकाळ नाश्ता देण्याची बुद्धी आमच्या पप्पांना दे रे महाराजा व्हय महाराजा....\nदेवा महाराजा, आमच्या चांगल्या चांगल्या अकौंटवर कोणी काय वाकडा नाकडा केला असात, चेटूक केला असत, करणी केली असत, तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊंदे रे म्हाराजा....... व्हय म्हाराजा.........\nदेवा महाराजा, आमी पोरी घरी सगळी कामे धामे करून, पोराबाळांना डबे डूबे देऊन, ट्रेन मधून, बस मधून, रिक्षातून, बाईक वरून, कार मधून दमून भागून येतो आणि आल्या आल्या आमच्या बोटाचो ठसो देतो त्या माशिनिचो घड्यालाचो काटो सकाळी सोलो आणि संध्याकाळी फासट कर रे महाराजा. व्हय म्हाराजा.....\nआमी पोरी दिवसभर फाईली वर फाईली, फाईली वर फाईली, फाईली वर फाईली करतो. अधून मधून आमच्या लाब मध्ये कोणी सलमान, कोणी अर्जुन, कोणी हुडा टेस्ट साठी पाठिव रे महाराजा. व्हय म्हाराजा.....\nदेवा महाराजा, तुज्या समोर ह्यो नारळ फोडतय. तो नारळ कबुल करून घे आणि समद्या स्टाफच्या साईटीने मी ह्या जे जे काय बोललेलो असा, त्ये त्ये समदं खरा करून टाक र महाराजा .....\nपैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nदोर देवा, तू भलता हुशार आहेस दहा वेळा विचार करतोस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/cinema-natak/page/120/", "date_download": "2018-04-23T07:41:50Z", "digest": "sha1:2HDVVQ5V6NTVUBHK3NMCIDP6RJOZX4YM", "length": 17575, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिनेमा / नाटक | Saamana (सामना) | पृष्ठ 120", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nमुख्यपृष्ठ मनोरंजन सिनेमा / नाटक\nप्रसून जोशींनी सेन्सॉरचा नारळ फोडला, पहिल्याच सिनेमावर बंदी\n नवी दिल्ली सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष प्रसून जोशी ह्यांनी आपल्या कारकीर्दीत पहिल्याच सिनेमावर बंदी आणली आहे. पंजाबी फिल्म 'तुफान सिंह' ह्या सिनेमावर...\nकेदार शिंदे विचारत आहेत, ‘क्या हाल मिस्टर पांचाल\n मुंबई मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नेहमीच त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी नाटकांसह...\n‘विठ्ठला शप्पथ’चा संगीत अनावरण सोहळा संपन्न\n मुंबई नामवंतांची उपस्थिती आणि शब्द-सुरांच्या सुरेल वातावरणात 'विठ्ठला शप्पथ’ या आगामी मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या...\nएकाच कथेवर दोन दिग्दर्शक करणार चित्रपट\n मुंबई सध्या बॉलिवुडमधील दोन दिग्दर्शकांमध्ये एकाच कथेवर चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. भूमी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आणि राष्ट्रीय...\nलग्नासाठी राजकुमार रावला मुलींचे असंख्य प्रस्ताव\n मुंबई राजकुमार रावने अभियनय केलेला बरेली की बर्फी हा चित्रपट प्रेक्षकांना भलताच आवडला आहे. राजकुमार अजून सिंगल असून योग्य साथीदाराच्या शोधात आहे....\n‘फेरारी’तला पक्या आता ‘स्निफ’मध्ये\n मुंबई ‘फेरारी की सवारी’ या सिनेमातला कोळीवाडय़ातला मराठमोळा ‘पक्याभाई’ ही व्यक्तिरेखा विशेष भाव खाऊन गेली. रुपेरी पडद्यावर ही भूमिका जिवंत करणारा हरहुन्नरी...\nसचिन-सुप्रिया यांच्या हस्ते प्रदर्शित झाला ‘तुला कळणार नाही’ चा ट्रेलर\n मुंबई काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग प्रत्येक घराघरात आणि सार्वजनिक मंडळात आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तसूभरदेखील कमतरता...\nसुशांत-साराच्या ‘केदारनाथ’ चा मोशन पोस्टर रिलीज\n मुंबई सैफ अली खानची मुलगी सारा खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून ‘केदारनाथ’ या चित्रपटातून ती आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. अभिषेक...\nया मराठी गाण्याने केला विश्वविक्रम\n मुंबई प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकीर्दीला सलाम करणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘डॉ. तात्या लहाने…अंगार…पॉवर इज विदीन’ हा...\n मुंबई सलमान खान याच्या सुपरहिट जुडवा या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये धमाल उडवून दिली होती. आता त्याचा सिक्वल जुडवा २ येऊ घातला असून वरूण...\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/07/22/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-23T07:24:24Z", "digest": "sha1:VQMOMX5FPG5RKCXY3KMPZHBWQQI45ZNL", "length": 24045, "nlines": 110, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "आरक्षणाचा पूर्वेतिहास | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nआपल्या भारत देशाला लागलेली जातीव्यवस्थेची किड हाच या समृद्ध अशा महान देशाला लागलेला कलंक आहे. पूर्वापार प्रचलित असलेल्या जाचक व जुलूमी अशा वर्णव्यवस्थेचं अनौरस अपत्य म्हणजेच जाती व्यवस्था. ह्या जाती व्यवस्थेचं समुळ उच्चाटन करण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी अपार कष्ट सोसले. भारतातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या महापुरूषांनी अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, सामाजिक दुर्गूण, समाजव्यवस्थेला पांगळी करणार्‍या किडीचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रचंड यशस्वी असे प्रयत्न केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान निर्मितीची वेळ आली तेव्हा विधवा विवाह, बाल विवाहबंदी, स्त्री-पुरूष समानता, अस्पृश्यता, जातीयवाद आणि सर्व प्रकारच्या तत्सम विषमवृत्तीला आळा बसावा या उदात्त हेतूने या वृत्तीविरोधातल्या सर्व कायद्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये अंतर्भूत केले. शतकानुशतके जातीयतेच्या गुलामगिरीत खितपत पडल्याने आणि सामाजिक व आर्थिक अवनतीमुळे शुद्रातिशुद्रांची जी भयावह स्थिती झाली होती त्यावर एकच उपाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दृष्टिपथास पडत होता आणि ते म्हणजे समान प्रतिनिधीत्व.\nमहाराष्ट्रात १९०२ साली म्हणजेच ब्रिटीशशासित भारतात कोल्हापूर संस्थानच्या क्रांतीकारी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्य प्रशासनात मागासवर्गांना ५०% आरक्षण मंजूर करताना त्याची योग्य अंमलबजावणी देखील केली. विसाव्या शतकाच्या आरंभात १९०२ साली शाहू महाराजांनी मागास वर्गांना सर्व प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्यासाठीचा एक अध्यादेश जारी केला, भारतातील हा आरक्षणासंबंधी जाहीर झालेला पहिलाच सरकारी अध्यादेश होय. देशात आरक्षण जरी दिले गेले असले तरी त्याचे वितरण मात्र अजूनही नीटसे होऊ शकले नाहीये. मुळात कोणत्या जातींना कोणत्या प्रदेशानुसार आरक्षण दिले जावे हाच सर्वाच मोठा तिढा आहे. अस्पृश्यतेबद्दल असलेली धारणा आणि त्याची दाहकता ही प्रदेशानुरूप बदललेली दिसते. उदा. धोबी समाजातील लोक हे उत्तर प्रदेशात अस्पृश्य म्हणून गणले जातात तर महाराष्ट्रात मात्र एक सेवक वर्ग म्हणून कायम पाहीले गेले आहे. असे असले तरी त्यांना कनिष्ठ दर्जाचीच वागणूक मिळत राहीलीये. काही ठिकाणी अस्पृश्यता ही व्यावसायिक आधारांवर ठरविलेली दिसते.\nसध्याच्या काळात देशात चालत असलेल्या आरक्षण प्रणालीवर नजर टाकली तर असे लक्षात येईल की आरक्षण ही काय स्वातंत्र्योत्तर काळात बाबासाहेबांनी जन्माला घातलेली कंसेप्ट नाही. तसा बर्‍याच जणांचा हाच गैरसमज आहे. म्हणून या ठिकाणी भारतातल्या आरक्षण पद्धतीची जी जडणघडण झालीये तीचा घटनाक्रम पाहूया..\n१८८२ – ब्रिटीश सरकारने हंटर आयोगाची नेमणुक केली. क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांनी विनाशुल्क आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासोबतच इंग्रज सरकारच्या तत्कालीन प्रशासनात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये उचित आरक्षण आणि समान प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली.\n१८९१- सन १८९१ मध्ये त्रावणकोर संस्थानातल्या सार्वजनिक प्रशासन विभागात परप्रांतीयांच्या भर्तीविरोधात आंदोलन करताना सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली.\n१९०२- महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्य प्रशासनात मागासवर्गांना ५०% आरक्षण मंजूर करताना आरक्षणासंबंधीचा पहीला सरकारी अध्यादेश काढला. परंतू बडोदा आणि म्हैसूर संस्थानात कोल्हापूर संस्थानच्या आधीच आरक्षण लागू करण्यात आले होते. (परंतू बडोदा आणि म्हैसूर संस्थानातील अंमलाचे ठराविक वर्ष माहीत नाही. माहीती मिळताच वर्ष, वेळ अपडेट केले जाईल.)\n१९०८ – इंग्रजांनी प्रथमच जातीय आणि अल्पसंख्यांक समुदायांसाठी आरक्षण लागू केले.\n१९०९ – भारत सरकार अधिनियमात सन १९०९ साली आरक्षण पद्धती अंतर्भूत केली गेली.\n१९१९- मॉंटेग्यू आणि चेम्सफोर्ड अहवालाची अंमलबजावणी सुरू.\n१९२१- मद्रास प्रांताने जातीनिहाय आरक्षणासंबंधीचे अध्यादेश जाहीर करताना पुढीलप्रमाणे आरक्षण जाहीर केले.\n१. अनुसूचित जाती आणि जमातींना ८\n२. ब्राम्हण वर्ग १६\n३. गैर ब्राम्हण ४४\n१९३५- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रस ने पुणे कराराला अनुसरून ठराव संमत केला. वास्तविक पाहता पुणे करार हा स्वतःच एक अभ्यासाचा आणि वाद-विवादाचा विषय आहे.\n१९३५- भारत सरकार आधिनियम १९३५ मध्ये पुन्हा एकदा आरक्षणासंबंधीची तरतूद करण्यात आली.\n१९४२- १९४२ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया डिप्रेस्ट क्लासेस मिशनची स्थापना केली. भारतातील अनुसूचित जातींना सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले.\n१९४६- १९४६ सालच्या ब्रिटीश कॅबिनेट मिशनच्या अनेक शिफारसींनुसार योग्य प्रमाणात आणि समान गुणोत्तर राखून आरक्षण सागू करण्याचा प्रस्ताव दिला.\n१९४७- भारताला स्वातंत्र्य मिळताच १९४७ साली संविधान समितीची स्थापना करण्यात आली. संविधान समितीतील अत्यांत महत्त्वाच्या अशा मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली.\n१९४७-१९४९ – या दोन वर्षांच्या कालखंडात संविधान सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडून आली.\n१९४९- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्विकारले गेले.\n१९५०- २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू होऊन जगाच्या नकाशावर भारत अक सोर्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आले.\nभारतीय संविधानाने धर्म, जात, लिंग, जन्म ठिकाण, वंश आधारीत भेदभाव नाकारताना सर्वांना विकासासाठी समान संधी मिशवुन देण्यासाठी विशेष अशा कलमांचा अंतर्भाव केला आहे.\n१९५३- काका कालेलकर आयोगाची स्थापना. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासवर्गांच्या अकुण परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाच्या अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींसाठी सुचविण्यात आलेल्या सार्‍या शिफारसी स्विकारल्या गेल्या तर, ओबीसींसाठी करण्यात आलेल्या सार्‍या शिफारसी नाकारण्यात आल्या.\n१९५६- काका कालेलकर कमिटीच्या रिपोर्टनुसार संविधानातील अनुसुचींमध्ये संशोधन केले गेले.\n१९७६- तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकदा संविधानातील अनुसुचींमध्ये संशोधन केले गेले.\n१९७९- १९७९ सालापर्यंत तत्कालीन भारत सरकारकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची आकडेवारी आणि एकुण परिस्थितीचा लेखाजोखा उपलब्ध नव्हता. यासाठी बहुचर्चित आणि विवादित ठरलेल्या मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ओबीसी जातींची व्याख्या करताना १९३० साली झालेल्या जणगणनेच्या आधारे ओबीसींच्या ५२% लोकसंख्येला १२५७ वर्गांत विभाजित केले.\n१९८०- १९८० साली आयोगाने आपला अहवाल सादर करताना सुचविलेल्या शिफारसींनुसार पूर्वीच्या २२% मध्ये वाढ करताना ४९.५% पर्यंतची वाढ सुचविली. एकुणतः २००६ सालापर्यंत ओबीसी जातींची संख्या ही २२९७ अवढी झाली होती.\n१९९०- १९९० मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार वी. पी. सिंग सरकारने नवी आरक्षण प्रणाली सरकारी नोकर्‍यांमध्ये लागू केली. देशभरातील नानाविध विद्यार्थी संघटनांनी राष्ट्रव्यापी बंद पुकारले. दिल्ली विद्यापीठाच्या राजीव गोस्वामी नामक आंदोलकाने आत्मदहनाचा अयशस्वी प्रयोग केला.\n१९९१ साली नरसिंह राव सरकारने सवर्णामधील आर्थिक मागास घटकांना आरक्षण लागू केले.\n१९९२ साली सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरमणात दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाला योग्य ठरविले.\n१९९५- ७७ व्या संविधान दुरूस्तीमध्ये अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमातिच्या प्रगतीसाठी आरक्षण आवश्यक असल्याचा निर्वाळा देताना संविधान अनुच्छेद १६(४) (अ) चा समावेश केला.\n१९९८ साली भारत सरकारने देशातील विविध वर्गांची, जातींची आणि समुदायांची आर्थिक, राजकीय, सामाजिक स्तरावरील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी एका मोठ्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाची घोषणा केली. हे सर्वेक्षण नॅशनल सॅंपल सर्वे ऑर्गनायझेशन ने केले असून ह्यात त्यांनी एक निष्कर्ष मांडला तो असा, देशातील बहुसंख्य भागात ओबीसी वर्गातील काही जातींची तुलना ही सवर्णांसोबत केली जाउ शकते. मंडल आयोगाने ह्या निष्कर्षावर ताशेरे ओढले आहेत.\n१२ ऑगस्ट २००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोणतेही राज्य हे त्यांच्या राज्यातील अल्पसंख्यांक, किेवा विनाअनुदानीत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमे चालवणार्‍या महाविद्यालयांवर आरक्षणासंबंधी कोणतीही जबरदस्ती करू शकणार नाही.\n२००५ – २००५ साली केले गेलेल्या संविधान दुरूस्तीमध्ये खाजगी महाविद्यालयांत मागास वर्ग आणि जाती- जमातींसाठी असलेल्या आरक्षणाची व्याख्या सुनिश्चित करण्यात आली. या दुरूस्तीमुळे ऑगस्ट २००५ सालचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अनपेक्षितपणे उलथवण्यात आलं.\n२००६ – २००६ साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संविधानातील कलम १६(४) (अ), १६(४) (ब) आणि कलम ३३५ च्या तरतुदींना योग्य ठरविण्यात आलं.\n२००६ सलापासून केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थानात ओबीसीं साठी आरक्षण सुरु करण्यात आले.\n२००७- मात्र २००७ साली केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थानात ओबीसीं साठी आरक्षण प्रणालीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.\n२००८- १० एप्रिल २००८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सरकारी अनुदानावर चालणार्‍या सर्व संस्थांनांमध्ये २७% ओबीसी कोटा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरविले. यावेळी क्रिमी लेअर निश्चित केला गेला. सोबतच खाजगी क्षेत्रांत आरक्षण हे फक्त त्यासंबंधीचा कायदा निर्माण झाल्यावरच सर्वोच्च न्यायलय त्यावर टिप्पणी करू शकेल असे नमुद केले.\n२,५०,०० किंवा त्यापेक्षा अधिकचे वार्षिक उत्पन्न, डॉक्टर, इंजीनियर, चार्टर्ड एकाउंटेंट, अभिनेता, सल्लागार, प्रसारमाध्यमातील उच्चपदस्थ, लेखक, नौकरशाह, कर्नल आणि त्यासमान रँक असलेले अधिकारी, उच्च न्यायालय, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश केंद्र आणि राज्य सरकारच्या अ आणि ब श्रेणीतल्या सर्व अधिकार्‍यांच्या मुलांना ह्या क्रिमी लेअर मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. याच बरोबर खासदार आणि आमदार यांच्या मुलांनाही यातून वगळले आहे.\n← नवा सूर्य कवेत घेताना\nमंडल आयोग आंदोलनाच्या नोंदी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2012/12/blog-post_12.html", "date_download": "2018-04-23T07:56:13Z", "digest": "sha1:2C2OVY6SFVIHDVBGGRAGCCL5WSLS4WJ5", "length": 21379, "nlines": 205, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: तीन मुस्लिमांची कहाणी", "raw_content": "\nखुबसुरत सूरतमधील भन्नाट अनुभव\nगुजरातमध्ये मुस्लिम नागरिकांची म्हणजेच मुस्लिम मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. अगदी गुजरातच्या दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये बसल्यापासून हा अनुभव येऊ लागतो. बुरखा घातलेल्या महिला किंवा पांढरी जाळीची टोपी घातलेले पुरुष किंवा टिपिकल बोहरी मंडळींची संख्या वाढलेली सहजपणे लक्षात येते. अगदी द्वारकेपर्यंत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मग सुरतही त्याला कसा अपवाद असणार. सुरतमध्ये दोन दिवस फिरलो. त्यावेळचे हे काही अनुभव...\nपहिला अनुभव एका चहावाल्याचा. सुरत टेक्सटाईल मार्केटमध्येच एका ठिकाणी चहा खूप चांगला मिळतो, असं समजलं. म्हणून मग तिथं चहा प्यायला गेलो. चहावाला मुस्लिम होता. ते आधी मा्हिती असतं तरी गेलोच असतो. चाळीशी-पंचेचाळिशी पार केलेला. डोक्यावर नेहमीची टोपी, पांढ-या रंगाची दाढी आणि नेहमीचा पेहराव. चहा एकदम फक्कड बनविला होता. खरोखरच मस्त.\nकाय यंदा काय माहोल आहे, असं अगदी नेहमीचं वाक्य फेकल्यानंतर तो सुरू झाला. साहब, इस बार रंग बदलेगा... हे एकच मोजकं वाक्य बोलून स्वतःच्या चातुर्याचं दर्शन त्यानं घडविलं. मग आम्हीही सुरु झालो. म्हटलं भाई, क्यो बदलेगा रंग... तेव्हा त्याचं उत्तर खूप भारी होतं. म्हटला, अब बहुत हो गया. (वाजपेयी यांच्यापेक्षा छोटा पॉझ) महंगाई कितनी बढ गई है... अब बस हो गया. (मला वाटलं, की मोदींची राजवट खूप झाली असं त्याला म्हणायचं आहे. त्यासाठीच तो बस हो गया असं म्हणत असावा. खरंतर त्याला तेच म्हणायचं होतं. पण त्यानं ते चतुराईनं टाळलं.) त्याच्या मनात मोदींबद्दल कदाचित राग असावा, पण त्यानं तो व्यक्त करणं कौशल्यानं टाळलं. अगदी हसतहसत.\nनंतर एक कडवट मोदी विरोधक पाहिला तो भाजपच्या एका रॅलीत. भाजपच्या लिंबायत मतदारसंघातील मराठी उमेदवार संगीता पाटील यांच्या रॅलीत आम्हीही सहभागी झालो होतो. माहोल अनुभवण्यासाठी. हा मतदारसंघ सुरत स्टेशनपासून चार-पाच किलोमीचटवर. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांची संख्या जाणवण्याइतपत आहे. यामध्ये फिरत असताना मुस्लिम नागरिकांची वस्ती असलेल्या मोहल्ल्यातून भाजपची रॅली जात होती. रॅली पुढे पुढे सरकत होती आणि वस्ती अधिकाधिक दाट होत होती.\nएका ठिकाणी एका गल्लीतून एक एम ८० वाला समोर येऊन थांबला. बेकरी वगैरेचा व्यवसाय असावा. एम ८० वर दोन पिशव्या लटकविल्या होत्या. त्यावरून मी अंदाज बांधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भगवे टी-शर्ट घातले होते आणि उपरणी परिधान केली होती. आम्हीच फक्त भगव्या रंगाशिवाय होतो. आम्ही त्यांच्यापैकीच एक आहोत, असं समजून आमच्याकडे पाहून अत्यंत त्वेषानं तो म्हणाला, मोदीने कुछ बॉटल बिटल भेजा है क्या... एकच वाक्य बोलला पण काय बोलला. एकच बोला लेकिन क्या बोला... मोदींबद्दलचा राग, द्वेष, चीड, संताप, खुन्नस त्याच्या शब्दात आणि प्रश्न विचारण्याच्या शैलीत अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. पण त्याचे डोळे अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.\nनंतर रॅली फक्त मुस्लिमांच्या वस्तीतून फिरत होती. तेव्हा भाजपच्या घोषणांना त्या वस्तीतील छोटी छोटी शेंबडी पोरं जोरदार प्रत्युत्तर देत होती. कमल जिताओ... या घोषणेला पंजा जिताओ... किंवा वच्चा रे वच्चा कमल वच्चा (आलं रे आलं कमळ आलं) या घोषणेला वच्चा रे वच्चा पंजा वच्चा अशी प्रत्युत्तर मिळत होती. पंजाचे झेंडे फडकाविणं किंवा पंजाच्या नावानं घोषणा देणं, हे काम होतं शेंबडी पोरं करत होती. शाळेत किंवा मदरशात जसं शिक्षण मिळतं तसंच मोदी किंवा भाजपविरोधाचं अथवा काँग्रेस प्रेमाचं शिक्षण या मुलांना घरात किंवा परिसरात मिळत असावं.\nतिसरी व्यक्ती भेटली नरेंद्र मोदी समर्थक. भाजपचे नवसारीचे खासदार सी. आर. पाटील (हे देखील मराठीच आहेत.) यांच्या संपर्क कार्यालयात दक्षिण गुजरातसाठी मिडीया सेल स्थापन केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते माधव भंडारी हे त्याचे प्रमुख आहेत. मराठीमध्ये अत्यंत प्रभावीपणे बोलणारे भंडारी हे गुजरातीतूनही तितकाच अस्खलित आणि सहज संवाद साधू शकतात, हे तिथं कळलं.\nतर त्याच कार्यालयात दक्षिण गुजरात विद्यापीठात मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम करणारी सेरा शेख ही विद्यार्थिनी भेटली. ती या मिडीया सेलमध्ये भंडारी यांची असिस्टंट म्हणून काम करीत होती. मकरंद जोशी नावाचा मराठी युवकही तिथं असिस्टंट म्हणून कार्यरत होता. ही सेरा शेख दिसायला एकदम मॉडर्न. टकाटक. जीन्सची पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा लूज टॉप. मनातील स्टिरिओटाईप प्रतिमांमुळंहिचं नाव शेख असेल असं मनातही आलं नसतं.\nतिचं नाव सेरा शेख असल्याचं समजल्यानंतर माझी उत्सुकता चाळविली. मग नंतर थोड्या वेळानं तिला विचारलं, तुला किंवा तुझ्या घरातील व्यक्तींना मोदींबद्दल काय वाटतं किंवा मुस्लिम समाजाचे ते विरोधक आहेत, असं वाटत का... त्यावर तिचं उत्तर मार्मिक होतं. मोदी यांना विकासाचे ध्येय आहे. मुस्लिमविरोधक म्हणून त्यांचे चित्र रंगविले जात असले तरी मला किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये कोणालाच तसे वाटत नाही. जी मंडळी कमी शिकलेली आहेत किंवा जे विचार न करता बोलतात त्यांना कदाचित ते मुस्लिमविरोधक वाटत असतील. पण आम्हाला त्यांचे काहीच वावडे नाही. तिला आणि तिच्या घरच्यांना मोदींचा राग नाही, हे आम्हालाही माहिती होतंच. अन्यथा ती भाजपच्या कार्यालयात मिडीया असिस्टंट म्हणून रुजू झालीच नसती.\nसुरतमध्ये आलेले हे तीनही अनुभव खूपच बोलके होते आणि लक्षात राहण्यासारखे. नरेंद्र मोदींनी कितीही सदभावना यात्रा आणि दौरे केले तरी हा द्वेष आणि संताप कमी होईल का, याबद्दल अजिबात साशंकता नाही. ती कमी होणारच नाही.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 10:07 am\nछान अनुभव आशिष... लगे रहो...\nमोदीत्व हे तत्व झालंय गुजरातमध्ये तत्वाला दोन्ही बाजू असतात. दोघे द्वेष करणारे मुस्लिम त्याच्या अतिवापराने द्वेष करत असावेत. सेराला तसं न वाटता त्याची दुसरी बाजू महत्त्वाची वाटत असावी...\nI liked the line... खाण्‍याचे ब्‍लॉग्‍जही येत राहतील.. पण मी त्‍यासाठी आलेलो नाही...\nमस्त झालाय लेख. प्रातिनिधीक प्रतिक्रिया. अटलबिहारींपेक्षा छोटा पॉज..ही तुलनाच भारी..आणि मोंदीने बोटल भेजी है क्या..काय डायलॉग आहे. भार्री..सागर गोखले\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nकशी साधली मोदींनी हॅट्‍ट्रिक\nगावात सीएनजी रिक्षा नि क्राँकीटचे रस्ते\nभाई, ये केशुभाई किधर है...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4748223976226430097&title=Mandavi%20Beach%20Tourism%20Festival%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:26Z", "digest": "sha1:7XXK4BQCRG4TSG2UK5DD4HEUMZOUA6RV", "length": 12352, "nlines": 133, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत २८ एप्रिलपासून मांडवी पर्यटन महोत्सव", "raw_content": "\nरत्नागिरीत २८ एप्रिलपासून मांडवी पर्यटन महोत्सव\nरत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी २८ एप्रिल ते एक मे २०१८ या कालावधीत मांडवी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि श्री देव भैरव देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nरत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री देव भैरव देवस्थानचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, नगरसेवक बंटी कीर, नगरसेविका दया चवंडे, रशीदा गोदड, नितीन तळेकर, राजन शेटे, बिपिन शिवलकर, संतोष शिवलकर, काका तोडणकर, प्रवीण रुमडे, मनीषा बेडगे, शंकर मिलके, आदित्य वारंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nकीर म्हणाले, ‘शहरातील पर्यटन व्यवसायाला चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवसायाकडे आकर्षित करणे या हेतूने हा महोत्सव गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे. २८ एप्रिलला सायंकाळी मांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्रकिनारा या मार्गावर शोभायात्रा निघणार असून, सहा वाजता वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनाने महोत्सवाला सुरुवात होईल.’\n‘या महोत्सवामध्ये स्थानिक मच्छिमार मुलांच्या मदतीने पर्यटकांना मासेमारीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे; तसेच मासे पकडण्याचा ‘रापण’ हा प्रकार पर्यटकांना सहभागी होऊन अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी घोडागाडी रपेट, फनफेअर असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. व्यवसायांत आणि कलाविष्कारांमध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त वाव दिला जाणार आहे. पर्यटकांना कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद देण्यासाठी खेकडे, कोळंबी, कालवे, मटण-वडे, कोंबडी-वडे, भाकरी, बिर्याणी यांबरोबरच जांभूळ, करवंद, तोरणे, काजू आदी रानमेव्याची चव चाखायला मिळणार आहे,’ असे कीर यांनी सांगितले.\nमहाबळेश्वरचे प्रसिद्ध स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, आरोग्यवर्धक नीरा स्ट्रॉबेरी वाइन हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. उद्घाटनासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्ष राहुल पंडित, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळ माने, तर समारोपासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना आमंत्रित केल्याचे कीर यांनी या वेळी सांगितले.\n‘या महोत्सवांतर्गत रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेतर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धाही घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ जलतरणपटू शंकर मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रकाश नाडर उपस्थित राहणार आहेत. नाडर हे दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. १० आंतरराष्ट्रीय पदके, १३५ राष्ट्रीय पदके, दोन जागतिक साहसी स्पर्धा पदके, तीन राष्ट्रीय साहसी पदके पटकावली आहेत. ते मूळचे तमिळनाडू येथील असून, वेगवेगळ्या १५ राज्यांत त्यांनी आतापर्यंत ११० वेळा रक्तदान केले आहे,’ असेही कीर यांनी सांगितले.\n(या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nस्तुत्य उपक्रम आहे. आपणाला हार्दिक शुभेच्छा\nरत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ रोटरी क्लबतर्फे निरीक्षणगृहात वृक्षारोपण रत्नागिरीत ‘वात्सल्य स्नेह फाउंडेशन’ची स्थापना ‘जिज्ञासा’तर्फे साहित्य अभिवाचन स्पर्धा उत्साहात रत्नागिरीत दांडिया स्पर्धेचे आयोजन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/long-term-solution-sugar-industry-air-16516", "date_download": "2018-04-23T07:38:14Z", "digest": "sha1:WOSVIAUNU5PDOMXFCKTXUOPGAMJAMQLF", "length": 16215, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The long-term solution for the sugar industry in the air साखर उद्योगासाठी हवेत दीर्घकालीन उपाय | eSakal", "raw_content": "\nसाखर उद्योगासाठी हवेत दीर्घकालीन उपाय\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nसाखरेचे भाव वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या वर्षीची समस्या संपणार असली, तरी साखर उद्योगाला स्थिरता येण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले पाहिजेत. सध्या या उद्योगासंदर्भात सरकार घेत असलेले निर्णय हे तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले जात आहेत. ही पद्धत बदलण्याची आवश्‍यकता आहे.\nसाखरेचे भाव वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या वर्षीची समस्या संपणार असली, तरी साखर उद्योगाला स्थिरता येण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले पाहिजेत. सध्या या उद्योगासंदर्भात सरकार घेत असलेले निर्णय हे तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले जात आहेत. ही पद्धत बदलण्याची आवश्‍यकता आहे.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आयोजिलेल्या \"शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन शुगर2025' या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. 13) झाले. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास कृषीक्षेत्रात परिवर्तन होईल, हा मुद्दा मोदी यांनी प्रामुख्याने मांडला. प्रतिएकरी ऊस उत्पादनात वाढ करावी, इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी नवे धोरण आखावे, हे मुद्दे त्यांच्या भाषणात आले; मात्र सध्या शेतकऱ्यांना मिळणारा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी), साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला नाही. या परिषदेत येत्या दोन दिवसांत यासंदर्भात चर्चा होणे अपेक्षित आहे. कारखान्यांना आर्थिक स्थिरता येण्यासाठी सरकारचे धोरण स्थिर हवे. शेतकऱ्यांनाही उसाचा चांगला भाव मिळाला पाहिजे. साखर उद्योगासमोरील समस्या सोडविण्याचे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या परिषदेत केले; मात्र या उद्योगापुढील प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही फारसे बोलले नाहीत.\nराज्यातील गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची उपलब्धता यंदा कमी आहे. साखर उत्पादन सुमारे पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवेल. काही कारखाने उसाअभावी बंद राहतील, तर काही कारखान्यांना दरवर्षीएवढा ऊस न मिळाल्याने त्यांचे गाळप हंगाम लवकर बंद होतील. या कारखान्यांपुढे गेल्या वर्षी एफआरपी देण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची समस्या आहे. दुसऱ्या बाजूला, पुरेसा ऊस असलेल्या भागातील शेतकरी एफआरपीपेक्षा जादा भाव मिळण्यासाठी आग्रही आहेत. साखरेचे भाव वाढल्याने कारखानेही जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी अन्य कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्यामुळे, उसाची पळवापळवी वाढणार आहे.\nशेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांत एफआरपीची रक्कम लगेच मिळाली नव्हती. साखरेचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना रक्कम देणे कारखानदारांनी टाळले होते. राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतल्याने गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना त्यांची एफआरपीची सर्व रक्कम मिळाली. त्यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांना कर्ज दिले. यंदा शेतकऱ्यांना एफआरपी मिळण्यात अडचण नाही; मात्र यंदा चांगला पाऊस पडल्याने उसाची लागवड वाढली. त्यामुळे पुढील वर्षी साखरेचे उत्पादन वाढेल. तेव्हा साखरेचे भाव घसरण्याची शक्‍यता आहे. पुन्हा जुनेच प्रश्‍न डोके वर काढतील. हे लक्षात घेऊन पाच कोटी ऊस उत्पादक आणि आठशे अब्ज रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या साखर उद्योगाला स्थिरता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन उपाय योजण्यावर भर दिला पाहिजे. साखरेबरोबरच इथेनॉलला चांगला भाव मिळाल्यास या उद्योगाची प्रगती होईल.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nकल्याण आरटीओच्या नवीन इमारत निधीला मंजुरी\nकल्याण : कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 10 कोटी 46 लाख 25 हजार 942...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/2012/04/", "date_download": "2018-04-23T07:45:24Z", "digest": "sha1:UOBNV2GNCG24ESUQ56XXFFQCYAUJEQCX", "length": 25392, "nlines": 160, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "एप्रिल | 2012 | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\nम्यानेजमेंट – ह्यांना त्रास काय असतो हो\n( “काय आहे बे आता\nहा मला हाक मारतोय ना, हा आहे माझा म्यानेजर. मी एफ.बी. वर लॉगीन व्हायचं आणि ह्याने, लेकाने, माझ्या सिस्टीम जवळ यायचं, ह्यात ह्याचं टायमिंग गेल्या दीड वर्षात कधीच चुकलं नाही … पण करता काय … पण करता काय\n“अरे वैभव, तुझं रेसिग्नेशनचं तर अपेक्षित नव्हतंच …. त्यात तू नोटीस पिरीयड सुद्धा सर्व्ह करायला तयार नाहीयेस …. का रे बाबा\n(“तू पिळला तेव्हढा पुरे नाही का रे … आता तरी जाऊ दे कि मायला … आता तरी जाऊ दे कि मायला\n“सर मला दुसरा जॉब मिळालाय … आणि त्यांना जॉयनिंग लवकर हवी आहे …आणि माझी प्रोजेक्ट तसाही संपलाच आहे. तर वाटलं कि तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल … ”\n(“नसता मिळाला तरी हेच म्हटलं असतं हलकटपूर नरेश … तुमच्या राज्यात अजून राहिलो तर माझी असली नसली बुद्धी सुद्धा खपवणार तू … तुमच्या राज्यात अजून राहिलो तर माझी असली नसली बुद्धी सुद्धा खपवणार तू\n“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …”\nहा असाच बोलतो …. ह्याच्या वाक्यातल्या शब्दांचं काहीच ताळ-तंत्र नसतं. वरून आपल्यालाच विचारणार, ‘Are we on the same page … You got me right’ …. सवय झालीये आता आम्हाला,असो ….\n“अरे हो रे. …. पण… म्हणजे. …तसा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. …. म्हणजे … मला काय …. मी तर …. मला तर खरं तर आनंद होतो आहे …. म्हणजे …. मी तर …. मला तर खरं तर आनंद होतो आहे …. म्हणजे …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना …. तू सांग बिनधास्त … कधी जायचय ते …… मी सगळं सांभाळू शकतो …. तू सांग बिनधास्त … कधी जायचय ते …… मी सगळं सांभाळू शकतो\n जिभेला सांभाळायला शिक कि आधी बोलतोय काय … डोक्यात काय बोलतोय काय … डोक्यात काय …. आणि मधेच बाजूने जाणाऱ्या ह्या राजलक्ष्मीला बघतोस काय …. आणि मधेच बाजूने जाणाऱ्या ह्या राजलक्ष्मीला बघतोस काय …. डोकं … (जर असेल तर), व जीभ आणि डोळे इकडे तिकडे पळवण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष देशील तर आमची धावपळ कमी होईल रे …. नॉन-सेन्स …. डोकं … (जर असेल तर), व जीभ आणि डोळे इकडे तिकडे पळवण्यापेक्षा एका गोष्टीवर लक्ष देशील तर आमची धावपळ कमी होईल रे …. नॉन-सेन्स\n“सर मग के.टी. करून एक दहा दिवसात रिलीव्ह करा मला.”\n …. म्हणजे …. काम नसेल तर एकही दिवस रिकामा कंपनी मध्ये घालवायचा नाही ह्या मताचा आहे मी … आं …. हा …कसं आहे, काम नसेल ना, तर दुसऱ्या आठवड्यात पेपर टाकायलाच पाहिजे …. रिकामं बसून वेळ वाया घालवायचाच नाही. अरे मी सुद्धा तेच करेल .. मी सांगितलंय न तुला आधीच. ….हो ना\n(“त्या हिशोबाने तर …., जॉईन केलास त्याच्या पुढच्याच आठवड्यात तू रिझाईन करायला पाहिजे होतं हलकटा जॉयनिंग फॉरम्यालिटीस सोडल्या, तर कामंच काय केलेस तू जॉयनिंग फॉरम्यालिटीस सोडल्या, तर कामंच काय केलेस तू\n“हो सर. सांगितलंय तुम्ही. तर मग …. दहा दिवस पक्के समजू, मी सर\n … म्हणजे …. बघ … माझ्या कडून काहीच प्रॉब्लेम नाहीये रे .. बाकी म्यानेजमेंट च्या हाती… ह्यांचा लेकांचा काही नेम नसतो रे …. मी सांगितलंय त्यांना …. कि त्याचं मन नाहीये इथे … जाउद्या त्याला …. पण …. म्हणजे …. कि त्याचं मन नाहीये इथे … जाउद्या त्याला …. पण …. म्हणजे …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना …. मी … मला … नाही … हां …. तू समजला ना \n(“हां … बिलकुल समजलो सारं … म्हणजे तू काही मदत करणार नाहीयेस माणसा…”)\n“बाकी बरे केलेस तू वैभव, तशीही हि कंपनी तुझ्यासाठी बरोबर नाहीये … काय माहित काय सुरु आहे … मी पण रिजाईन केले आहे. माहित आहे ना तुला … मी पण रिजाईन केले आहे. माहित आहे ना तुला\n(“हां तो तुझ्या ड्राफ्ट मध्ये असलेला मेल बद्दल बोलतोय होए … तीन महिन्यांपासून किती लोकांना दाखवलास तू … तीन महिन्यांपासून किती लोकांना दाखवलास तू ….. अरे किती लोकं तर खरंच आस लावून बसले आहेत कि तू निघशील इथून ….. अरे किती लोकं तर खरंच आस लावून बसले आहेत कि तू निघशील इथून … लोकांच्या भावनांसोबत असं खेळ करतो हलकटा … लोकांच्या भावनांसोबत असं खेळ करतो हलकटा लवकरच वरच्याची लाथ बसणार आहे बघ तुला लवकरच वरच्याची लाथ बसणार आहे बघ तुला\n …. अरे शुक्रवारी शेवटचे २ तास तुझाच मेल बॉक्स उघडून मीच विचार करत होतो तुझं रेसिग्नेशन सेंड करायचं म्हणून, तू काय थापा मारतो आहे मला … तुझा पासवर्ड माहित्ये मला. अॅडमिन ने दिलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची बुद्धी नाहीये तुला …. किती कष्ट लागलेत माहिती आहे सेंड वर क्लिक ‘न’ करण्यासाठी … तुझा पासवर्ड माहित्ये मला. अॅडमिन ने दिलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची बुद्धी नाहीये तुला …. किती कष्ट लागलेत माहिती आहे सेंड वर क्लिक ‘न’ करण्यासाठी ….. पण तू काही सुधारायचा नाहीस … सेंड करूनच टाकतो थांब आज … अरे त्या डी.एम. चा पासवर्ड माहित नाही म्हणून सांग, नाहीतर तिकडून एक्सेप्ट सुद्धा केलं असतं मी तुझं रेसिग्नेशन ….. पण तू काही सुधारायचा नाहीस … सेंड करूनच टाकतो थांब आज … अरे त्या डी.एम. चा पासवर्ड माहित नाही म्हणून सांग, नाहीतर तिकडून एक्सेप्ट सुद्धा केलं असतं मी तुझं रेसिग्नेशन\n“ठीक आहे सर. ऑल द बेस्ट\n …. चांगली बातमी दे रे देवा\n“सर, मला बोलावले होते तुम्ही\n(हा एच.आर. म्यानेजर काय करतोय इथे ….चांगली बातमी ….. चांगली बातमी ….. रिलीव्ह …. रिलीव्ह ….)\n” ….वैभव तू २२ इंटरव्ह्यूस घेतलेत … पण एकही क्यांडीडेट् सिलेक्ट नाही केलास … ”\n(हान तिच्या मायला …. मला वाटला सोडताहेत मला … )\n“सर, प्रोफ़ाईल तितक्या चांगल्या नव्हत्या ….”\n“का बरं चांगल्या नव्हत्या\n …. अरे चांगल्या नव्हत्या, म्हणजे, चांगल्या नव्हत्या … अजून काय आहे त्यात …. सायफर सायफर खेळतो आहे का आपण इथे … अजून काय आहे त्यात …. सायफर सायफर खेळतो आहे का आपण इथे\n“म्हणेज वैभव, तुला २२ प्रोफाईल्स दिल्या होत्या आतावर …. अजून नाही आहेत प्रोफाईल …. काय करायचे सांग\n … मी काय करू त्यात\n“सर मी काय करू शकतो … इथे जे काम करावं लागतं त्या हिशोबाने मला क्यांडीडेट्स ठीक नाही वाटले … काही क्यांडीडेट्सला तर सर साधी रिक्वायरमेंट सुद्धा कळत नाही सर…”\n“एक मिनिट, रिक्वायरमेंट इंग्लिश मध्ये असते बरोबर …. तू म्हणतो आहेस कि क्यांडीडेट्स ला इंग्लिश सुद्धा येत नाही …. तू म्हणतो आहेस कि क्यांडीडेट्स ला इंग्लिश सुद्धा येत नाही\n(“तुम्हाला तर नक्कीच येत नाही असं दिसतंय सर … अरे काय लावलं आहे हे … अरे काय लावलं आहे हे\nसमोरच्याच्या कानशिलावर वाजवायला उचलेला हाथ कसाबसा कपाळावर फिरवतो आहे असे दाखवत त्रासून मी समोर बघत होतो …\n“तुला अजून दहा प्रोफ़ाईल्स देतो वैभव… ह्यातून कुणी तरी सिलेक्ट होईल ह्याची हमी देतोस का तू” – इति ह्युमन-रिसोर्स-डीपार्टमेंट नरेश एच.आर. म्यानेजर.\n(“तुझ्या डीपार्टमेंट मधल्या ज्या पोरीला तू लग्नाचं आश्वासन देऊन २ वर्षापासून फिरवतो आहेस, ती एक दिवस तुझ्या घरी जाऊन तुझ्या बायको पोरांसमोर तोंड उघडणार नाही ह्याची हमी देऊ शकतो का रे तू मला हमी मागतो आहे मला हमी मागतो आहे\n“सर मी हमी नाही घेऊ शकत ह्याची, प्रोफाईल ठीक वाटली तर ठीक, नाही तर नाही … आणि तसंही रिसोर्स म्यानेजमेंट माझं काम नाही. तुम्हाला सिलेक्ट करायचंच असले कुणाला तर करून टाका तुमच्याकडूनच. नंतर मला बोलणे नाही ऐकायचे कि ‘हे तू कुणाला सिलेक्ट केलंय\nएच.आर. म्यानेजर आणि डी.एम. एक दुसऱ्याकडे बघताहेत ….\n“तुम्ही जाऊ शकता वैभव.”\n ….. कुणीही जॉब बदलण्याचं ८०% कारण ….नाही नाही. मी दुसरीकडे जॉईन करतांना एच.आर. ला आपण सांगतो त्या कारणाबद्दल बोलत नाहीये. मी, आपण दुसरा जॉब शोधणं सुरूं करायच्या खऱ्या-खुऱ्या नेमक्या कारणाबद्दल बोलतोय. काय म्हणता ….नाही नाही. मी दुसरीकडे जॉईन करतांना एच.आर. ला आपण सांगतो त्या कारणाबद्दल बोलत नाहीये. मी, आपण दुसरा जॉब शोधणं सुरूं करायच्या खऱ्या-खुऱ्या नेमक्या कारणाबद्दल बोलतोय. काय म्हणता तुम्ही नाही आहात सहमत तुम्ही नाही आहात सहमत तुम्ही संतुष्ट आहात तुमच्या जागी तुम्ही संतुष्ट आहात तुमच्या जागी हम्म …. भाग्यवान आहात मग तुम्ही … पण मी तर असं ऐकलं आहे कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही हम्म …. भाग्यवान आहात मग तुम्ही … पण मी तर असं ऐकलं आहे कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही’. निदान इथे तरी मानतात असं. आणि त्यामुळेच कदाचित म्यानेजमेंट कर्मचाऱ्याच्या असंतुष्टी ला खूप काही किंमत देत नाही.\nबरं चला …… हे जरी मानलं कि ‘कर्मचारी कधीच म्यानेजमेंट कडून संतुष्ट राहू शकत नाही’, पण मला सांगा, म्यानेजमेंट तरी कर्मचाऱ्याकडून कधी संतुष्ट असतं का मला तर नाही दिसत कुठेच, कधीच मला तर नाही दिसत कुठेच, कधीच ……. काही ना काही, …..कुठे ना कुठे, …… कुणी तरी असंतुष्टच असतो (कर्मचाऱ्याकडून)….\nतुम्ही आपला काम संपवून लवकर घरी जातो म्हटलं तर, . . . .\n“नाही, शक्य नाही. पूर्ण ८ तास बसवाच लागेल. पॉलिसी आहे.”\n“असं कसं काम नाही तुझ्याकडे मी देतो थांब” (आणि आलाच मग दोन पानांचा मेल तुमच्या मेल बॉक्समध्ये\n“आजचं झालं तर त्यात काय उद्याचं कर.” (कधी कधी तर शेजारी पण येऊन बसतात हे लोकं, पण सोडणार नाही तुम्हाला उद्याचं कर.” (कधी कधी तर शेजारी पण येऊन बसतात हे लोकं, पण सोडणार नाही तुम्हाला\nबरं मग तुम्ही सकाळी ९:३० च्या ऐवजी १०:३० ला (एक तास उशिरा) येऊन ८ तास मात्र पूर्ण करून जरी जात असला, तर, . . . . .\n“तू वेळेवर येत नाहीस … कम्प्लेंट आली आहे तुझ्या नावाची.” ( कुणी करत नसतं हं ह्या कम्प्लेंटस हेच करत असतात….\nत्यात तुम्ही पुरुष असाल तर, . . . . .\n“एखाद्या बाईने म्हटलं असतं तर ठीक आहे, तुला कुठे सकाळी उठून डब्बा तयार करावा लागतो. (काम करायला बायको/आई असेलच.) प्लीस वेळेवर येत चल.”\nआणि जर तुम्ही स्त्री असाल तर, . . . . .\n“एखाद्या, अविवाहित पोराने असं म्हटलं असतं तर ठीक आहे, त्या वयात सवयी नसतात कि लवकर झोपेल माणूस. पण तुमच्या बाबतीत तर हे शक्य नाही. तेव्हा तुम्ही तर लवकर यायलाच पाहिजे.”\nबर मग तुम्ही वेळेवर येऊन वेळेवर जायची गोष्ट केली तर, . . . .\n“बघ तू असं सहकार्य नाही करशील तर कसं होईल …. ज्या दिवशीचं काम त्या दिवशी संपायलाच पाहिजे.”\nमग ती ८ तासांची पॉलिसी काय लोणचं घालायला ठेवली आहे काय\n२ महिन्यांचं काम एका महिन्यात करायला लावायचं, …. झालं नाही तर, . . . .\n“काम तर तसा २०च दिवसांचं होतं, मला नाही कळत ह्याला हितके दिवस का लागताहेत\nम्हणजे खापर हे तुमच्याच डोक्यावर फुटेल …. तो मात्र सुटला …\nरिसोर्स पुल्लिंग मध्ये एकमेकांच्या रिसोर्सेस ची लावायची आणि रिसोर्स कॉमन असेल तर …… मग तर विचारायलाच नको\nमुलगी दिसायला चांगली असेल तर तिला आपल्या टीम मध्ये घ्यायचं, कारण काय\n“नाही, ती कामात फार फार चांगली आहे रे … ”\n. . . . आणि तीन दिवसात तिने ह्यांना जर काहीच भाव नाही दिला तर, . . . .\n“मला कळत नाही हिला सिनियर कुणी बनवलं तर ….\n“तुला सांगतो ना, मुली नकोच टीम मध्ये, ह्यांच्याकडे ना काम ‘न’ करण्याचे बहाणेच जास्त असतात\nअशी कितीतरी उदाहरणे देता येतील, म्यानेजमेंट कर्मचारी वर्गाकडून खुश नसण्याचे ….\nह्यांना त्रास काय असतो हो …. बरे खालचे तिथे गेले कि तेही तसेच बनतात हेही सत्य आहे. बघितलंय मी माणसं बदलतांना. जागेतच काही असावं बहुतेक.कि तिथे माणूस एकदा गेला, कि आपसूकच त्यात हे कौशल्य येत असावं.नाही तर काय सांगावं …. बरे खालचे तिथे गेले कि तेही तसेच बनतात हेही सत्य आहे. बघितलंय मी माणसं बदलतांना. जागेतच काही असावं बहुतेक.कि तिथे माणूस एकदा गेला, कि आपसूकच त्यात हे कौशल्य येत असावं.नाही तर काय सांगावं किंवा असंही असेल कि प्रत्येकातच हि छुपी प्रतिभा असावी. आणि ती जागा, निमित्त मात्र असावी. काय वाटत\nबरं असंही नाही कि सगळे असेच असतात … काही असतातही चांगले, स्वच्छ …. पण मग तसे हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात, असले तरी ते हि बिचारे प्रतिकूल वातावरणात जास्त काही करू शकत नाही. मग एक तर कंटाळून सोडून देतात, नाही तर चीड चीड करत एकटेच लढत राहतात.\nकाहीही असो, मला तर इतकं समजलं आहे, कि माणसं सगळीकडे सारखेच ….. त्यामुळे उगा जास्त जागा बदलण्याचा भानगडीत पडण्यात काही अर्थ नाही. पैसा देखो, और खुश रहो. नाही का\nम्हणून मी तरी आहे त्याच जागी राहणार आहे आणि वेळ घालवणार आहे. …..आणि तरीही …..फारच कंटाळा आलाच तर, . . . .\nआहेच एक मेल, एकाच्या ड्राफ्ट मधला, … उघडून सेंड करायचा आहे बस्स\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i080416011909/view", "date_download": "2018-04-23T07:28:23Z", "digest": "sha1:LNFQTYVCIANWLQ36SXR4ENREZ4ST3FOI", "length": 16060, "nlines": 202, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - प्रस्तावना\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - व्यासांची संहिता\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - कुरुकुळातील देवव्रत\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - भीष्मप्रतिज्ञा\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - सत्यवतीची चिंता\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - भीष्माचे प्रत्युत्तर\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - व्यासजन्मकथन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - व्यासांना विनंती\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - गांधारी-विवाह\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - कुंतीचा कर्णासाठी शोक\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - पांडव-जन्मकथन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - पांडू राजाचे निधन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - द्रोणांची शिष्यपरीक्षा\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - प्रेक्षणगृह-प्रसंग\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - भीम-विषप्रयोग\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - लाक्षागृहदाह\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - विदुर-संदेश\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - हिडिम्बेचे निवेदन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - ब्राह्मणाचा निश्चय\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - बकासुरवध\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nपुस्तक - गीत महाभारतम्‌\nप्रकाशक - विहंग प्रकाशन\nलेखक - डॉ. श्रीराम पंडित\nसौजन्य - विहंग प्रकाशन\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/category/are-we-really-humans/", "date_download": "2018-04-23T07:44:15Z", "digest": "sha1:IBJBNMJXMI754PGDGLKX4UQGKDKXKXII", "length": 3507, "nlines": 59, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "Are we really “Humans”?? | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\n>परवा रात्री office मधून घराकडे निघायच्या आधी मी नेहमीप्रमाणे internet वर time pass करत होतो. बरेचदा मी youtube वर नवीन movies चे trailers बघत असतो. youtube वर videos च्या link मधे फिरता फिरता मला हा video दिसला. सहज म्हणून बघितला. बघून धक्काच बसला काही सुचेचना लोक असेही असु शकतात जास्त लिहत नाही. खर तर लिहुच शकत नाही. तुम्ही स्वत:च बघा. हा video बघून हसणारे देखील नक्कीच असतील. पण विचार करून बघा, एका लहान बाळाला एका सापासमोर ठेवायची तुमची तरी हिंमत होईल का\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/01/blog-post_23.html", "date_download": "2018-04-23T07:58:34Z", "digest": "sha1:QAPBDJ7DTWGTI4LDDXU6XELQYYMALLUE", "length": 9535, "nlines": 192, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: ऋषितुल्य युगपुरुष...", "raw_content": "\nहिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 83 वा वाढदिवस. साहेबांनी आज 84 व्या वर्षांत पदार्पण केलंय. साहेबांना दीर्घायुष्य\nलाभो, याच शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबांच्या काही मोजक्‍या छायाचित्रांच्या माध्यमातून साहेबांना माझ्या ब्लॉगकडून शुभेच्छा...\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 1:02 pm\nबॉस, फार छान, साहेबांचा दुर्मिळ फोटोसंग्रह पहायला मिळाला, आनंद वाटला...ब्लॉगवर काहीतरी हटके पहायला मिळाले...दिवस चांगला जाईल....\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nशंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर\nमायेच्या हाताची मराठी चव...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/hindusthan.html", "date_download": "2018-04-23T07:17:13Z", "digest": "sha1:KPHN24CVFO4JX5D42FGMT5Y22KPXFU3N", "length": 1520, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " हिंदुस्थान", "raw_content": "\n'हिंदुस्थान' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.आपल्या देशाचे प्राचीन नाव - सप्तसिंधू वा सिंधू आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : १९) सिंधू शब्दाने देशाच्या सीमांचा बोध संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140725053233/view", "date_download": "2018-04-23T07:34:21Z", "digest": "sha1:54ZF6ZDNG6XYUZQUVKDVGUXTWFEZU2WS", "length": 12650, "nlines": 121, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १२", "raw_content": "\nजीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १२\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nधर्मोपमानलुप्ता, वाक्यांत व समासांत अशा दोन ठिकाणीं होते, म्हणून सांगितलें. पण तो प्रकार ‘ यच्चोराणम्‍ ’ इत्यादि श्लोकाच्या तिसर्‍या चरणांत सांगितलेला साधारण धर्म काढून टाकल्यास ( व नवा चरण बन-बिल्यास ) छ प्रत्ययाच्या अर्थातही दिसतो.\nवाचकधर्मलुप्ता, क्किप्‍ व समास ह्या दोन ठिकाणीच हाते, असें ( आम्ही ) मागें सांगितलें होतें, पण “ चञ्चा पुरुष: सोऽयं योऽत्यन्तं विषय-वासनाधीन: ” [ विषयवासनेच्या अत्यंत आहारीं गेलेला जो पुरुष असतो तो ( गवताच्या पेंढ्याचा बनवलेल्या शेतातल्या ) माणसाच्या आकृतीचें बुजगावणेंच असतो, ’ ( निर्जीव बुजगावण्य़ासारखाच असतो, ) ] या आर्या-र्धातहि ‘ स्वत:च्या हिताची गोष्ट न करणें ’ हा ( साधारण ) धर्म सांगि-तला नसल्यानें , व कन्‍ प्रत्ययाचा लोप झाला असल्यानें, वाचकधर्मलुप्ता हा प्रकार झाल्याचें दिसतें. अशा रीतीनें उपमेचें ( एकंदर ) बत्तीस प्रकार ( सांगून ) झाले. ह्या ठिकाणीं पुढील गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे:-कर्म व आधार क्यच्‍ आणि क्यड्‍ या प्रत्ययांत वाचकलुप्ता उपमा होते, असें सांगून आधार क्यच्‍ आणि क्यड्‍ या प्रत्ययांत वाचकलुप्ता उपमा होते, असें सांगून त्याचें उदाहरण जें प्राचीनांनीं दिलें आहे, तें ( आम्हांला ) असंगत वाटतें. कारण कीं, ह्या उदाहरणांत धर्मलोपहि संभवतो. कुणी म्हणतील कीं, क्यच्‍ वगैरेचा अर्थ जो आचार तो ( येथें ) साधारण धर्म आहे, ( मग तुम्ही येथें धर्मलोप हि संभवतो, असें कसें म्हणतां ) यावर आमचें उत्तर हें कीं, येथें आचार हा केवळ नांवाचाच साधारण धर्म आहे. ( खर्‍या अर्थानें तो साधारण धर्म नाहीं. ) म्हणूनच तो उपमेला साधक होऊ शकत नाहीं. ‘ नारीयते सपत्नसेना ( शत्रूंची सेना बायकांसारखी वागते ) ह्या क्यड्‍च्या रूपांत असलेला आचार हा साधारण धर्म घेऊन ह्या वाक्यांत उपमा सिद्ध झालेली नाहीं. पण ( अभिधेहून निराळ्या व्यञ्जना-वृत्तीनें सूचित केलेल्या ( अथवा लक्षणावृत्तीनेंही आक्षिप्त केलेल्या ) ‘ घाबरटपणा ’ वगैरे धर्माशीं अभिन्न स्वरूपाचा मानलेला आचारच येथें उपमेची सिद्धि करतो. क्यड्‍चा अर्थ जो आचार तोच केवळ उपमा साधणारा असेल तर, ‘ त्रिविष्टपं तत्‍ खलु भारतायते’ ( तो स्वर्ग खरोखरी महाभारतासारखा वाटतो. ) वगैरे वाक्यांत ‘ सुप्रसिद्ध असणें ’ इत्यादि प्रकारचा अथवा स्वरूपाचा आहार हा साधारण धर्म घेऊन येथें उपमा साधता आली असती; पण ती तशी मुळींच साधतां येत नाहीं. कारण कीं, ‘ सुपर्वभि:शोभितमंतराश्रितै: ) यावर आमचें उत्तर हें कीं, येथें आचार हा केवळ नांवाचाच साधारण धर्म आहे. ( खर्‍या अर्थानें तो साधारण धर्म नाहीं. ) म्हणूनच तो उपमेला साधक होऊ शकत नाहीं. ‘ नारीयते सपत्नसेना ( शत्रूंची सेना बायकांसारखी वागते ) ह्या क्यड्‍च्या रूपांत असलेला आचार हा साधारण धर्म घेऊन ह्या वाक्यांत उपमा सिद्ध झालेली नाहीं. पण ( अभिधेहून निराळ्या व्यञ्जना-वृत्तीनें सूचित केलेल्या ( अथवा लक्षणावृत्तीनेंही आक्षिप्त केलेल्या ) ‘ घाबरटपणा ’ वगैरे धर्माशीं अभिन्न स्वरूपाचा मानलेला आचारच येथें उपमेची सिद्धि करतो. क्यड्‍चा अर्थ जो आचार तोच केवळ उपमा साधणारा असेल तर, ‘ त्रिविष्टपं तत्‍ खलु भारतायते’ ( तो स्वर्ग खरोखरी महाभारतासारखा वाटतो. ) वगैरे वाक्यांत ‘ सुप्रसिद्ध असणें ’ इत्यादि प्रकारचा अथवा स्वरूपाचा आहार हा साधारण धर्म घेऊन येथें उपमा साधता आली असती; पण ती तशी मुळींच साधतां येत नाहीं. कारण कीं, ‘ सुपर्वभि:शोभितमंतराश्रितै: ’ ( स्वर्ग, त्यांत आश्रयार्थ राहणार्‍या देवांनीं शोभित झालेला आहे; आणि महाभारतही, त्यांतील सुंदर (१८) पर्वांनी सुशोभित झालेलें आहे ’ ( स्वर्ग, त्यांत आश्रयार्थ राहणार्‍या देवांनीं शोभित झालेला आहे; आणि महाभारतही, त्यांतील सुंदर (१८) पर्वांनी सुशोभित झालेलें आहे हा दुसरा एक चरण, वरील चरणाच्या जोडीला घालावा तेव्हांच , ‘ सुपर्वभि शोभितं: ’ हा साधारण धर्म मिळून उपमा सिद्ध होते. तेव्हां ( सांगावयाची गोष्ट अशी कीं, ) क्यड्‍चा अर्थ आचार साधारण धर्म असल्यासारखा दिसला तरी, तो उपमा तयार करू शकत नाहीं. एखादा साधारण धर्म, असल्यासारखा दिसला तरी, तो उपमा तयार करू शकत नाहीं. एखादा साधारण धर्म, तो हमखास उपमेला तयार करणारा आहे, अशी प्रसिद्धि असूनही त्या ( साधारण धर्मा ) ला प्रत्यक्ष सांगणारे शब्द वाक्यांत नसतील तेव्हांच, ( त्या उपमेच्या उदाहरणांत, ) धर्मलोप झाला आहे असें म्हणतां येते. ( व धर्मलोप शब्दाचा खरा अर्थ हाच. ) ही गोष्ट जर मान्य केली नाहीं तर ‘ मुखरूपमिदं वस्तु प्रफुल्लमिव पंकजम्‍ ’ ( फुललेल्या कमळाप्रमाणें ही मुखरूपी वस्तु आहे. ) ह्यासारख्या ठिकाणींही पूर्णोपर्मो मानण्याची वेळ येईल . अशा रीतीनें थोडक्यांत हा विषय सांगून झाला.\nसंगतीतील गौण एकक (उपसमुदाय)\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\n भारतिचे वैभव कोठे ...\nमाझी एकच इच्छा - एक मात्र चिंतन आता एकची व...\nमनमोहन मूर्ति तुझी माते - मनमोहन मूर्ति तुझी माते स...\nभारतमाता - हे भारतमाते मधुरे\nनिरोप - निरोप धाडू काय तुला मी बा...\nआत्मा ओत रे ओत - आत्मा ओत रे ओत निर्मावा द...\nप्रेमाचे गाणे - बा नीज, सख्या\n - “चिरमित्र सखा सहोदर मम तू...\nगायीची करुण कहाणी - रवि मावळला, निशा पातली, श...\n - शस्त्रास्त्रांनी सुटती न ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmedabad-ashwin-patel-reacting-on-viral-hardik-patel-video-478560", "date_download": "2018-04-23T07:43:51Z", "digest": "sha1:7GS5ACV35Q2SXC7DBIVPH4R33JDACOES", "length": 15372, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदाबाद : 'त्या' व्हिडीओमध्ये हार्दिक पटेलच आहे - अश्विन पटेल", "raw_content": "\nअहमदाबाद : 'त्या' व्हिडीओमध्ये हार्दिक पटेलच आहे - अश्विन पटेल\nगुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना, एका व्हिडीओने मात्र खळबळ उडवून दिली आहे... हा व्हिडीओ हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार सध्या व्हॉट्सॅपवरून सुरु झाला आहे. अर्थात व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nअहमदाबाद : 'त्या' व्हिडीओमध्ये हार्दिक पटेलच आहे - अश्विन पटेल\nअहमदाबाद : 'त्या' व्हिडीओमध्ये हार्दिक पटेलच आहे - अश्विन पटेल\nगुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना, एका व्हिडीओने मात्र खळबळ उडवून दिली आहे... हा व्हिडीओ हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार सध्या व्हॉट्सॅपवरून सुरु झाला आहे. अर्थात व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही.\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर\nनाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/who-kiss-in-publicaly-marathi", "date_download": "2018-04-23T07:38:46Z", "digest": "sha1:CUWAYKHXPH5OQ2V4BT7YA3L2LTFXAB2R", "length": 15051, "nlines": 190, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "ह्या बॉलीवूड कलाकार सर्वान समोर करतात बेधडक चुंबन पहा कोण आहेत ते कलाकार – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nह्या बॉलीवूड कलाकार सर्वान समोर करतात बेधडक चुंबन पहा कोण आहेत ते कलाकार\nआपण सर्वांनी फिल्मी स्टार्स न पडद्या वर कीस करताना तर पहिले आहोतच आणि फिल्म मध्ये हे खूप रोमांटिक तर असतेच पण काही स्टार्स हे रियाल लाइफ मध्ये पण सर्वा समोर आपल्या पार्टनर ला कीस करताना दिसले आहेत आणि रियाल लाइफ मध्ये हे रोमान्स कमी पण संसेशनल जास्त दिसत आहे .\nआणि कदाचित यामुळेच तर सोशल मिडिया वर या स्टार्स च्या अश्या फोटो बघता बघता वायरल झाल्या आहेत सध्या स्टार्स आपल्या फैंस च्या खूपच संपर्कात दिसत आहेत आणि ते सोशल मिडिया वर आपली रोमांटिक फोटोज शेअर करताना दिसत आहेत आणि अश्याच प्रकारे काही स्टार्स तर इवेंट मध्ये लाखो कैमेऱ्या च्या समोर रोमांटिक होताना दिसत आहेत\nया लिस्ट मध्ये अमिताभ पासून ते अमीर खान सारख्या महान हस्थी पण आहेत ज्यांच्या रोमांटिक फोटो पाहून तुम्ही पण दंग व्हाल पुढे पहा फोटो मध्ये तुमचे फेवरेट स्टार्स कश्या प्रकारे सर्वा समोर आपल्या पार्टनर ला कीस करताना दिसत आहेत .\nसंजय दत्त आणि मान्यता\nअश्या प्रकारे संजय यांनी त्यांची पत्नी मान्यता ला अश्या प्रकारे कीस करताना दिसले आणि या दरम्यान मान्यता च्या काखेत त्यांची मुलगी पण आहे .\nऋतिक रोशन आणि सुजैन खान\nजसे कि सर्वाना माहितच आहे कि नुकतेच ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचे तलाक झाले आहे पण तरीही हे दोघे सर्वांच्या समोर असे दिसण्या पासून चुकत नाहीत आणि याचे हि फोटो एक पुरावा आहे .\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत\nबॉलीवूड मधील आतापर्यंत चे सर्वात सुखी जोडपे म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत नुकतेच यांनी आपल्या लग्नाचे दिवस साजरे केले आणि याच दरम्यान शहीद मीरा ला कीस करताना दिसले आहे\nआमिर खान आणि किरन राव\nहे कपल पण बॉलीवूड मधील एक रोमांटिक कपल आहे दोघांना खूप वेळा कैमेऱ्या समोर असे करताना पाहिले आहे .\nसोहा अली खान आणि कुणाल खेमू\nसोहा अली खान आणि कुणाल खेमू ने वैकेशन च्या दरम्यान अश्या प्रकारची फोटो शेअर केली होती .\nलीजा हेडन आणि डीनो लालवानी\nजसे कि सर्वाना माहितच आहे लीज ने गुपित लग्न केले आहे आणि मग त्यांच्या लग्न नंतर खूप साऱ्या फोटो वायरल झाल्या आहेत ज्यामध्ये हि एक फोटो आहे .\nरिया सेन आणि शिवम तिवारी\nआपल्या लॉन्गटर्म ब्वॉयफ्रेंड सोबत लग्न केल्यानंतर रिया ने अश्या प्रकारच्या रोमांटिक फोटो शेअर केले आहेत .\nसनी लियोन आणि डेनियल वेबर\nसनी लियोन आणि डेनियल वेबर एकमेकांना अश्या प्रकारे प्रेम करताना दिसले आहेत\nअमिताभ बच्चन आणि जया बच्चन\nबॉलीवूड मधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एका अवार्ड शो मध्ये अश्या प्रकारे दिसले\nइलियाना डिक्रूज आणि एंड्रू नीबोन\nब्वॉयफ्रेंड एंड्रू नीबोन सोबत रोमैंटिक फोटो इलियाना ने अपल्या सोशल एकाउंट वर शेअर केले आहे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना विश्वासच बसत नाहीये\n देहव्यापार करताना सापडली हि बॉलीवूड मधील हॉट सुंदरी\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nह्या अभिनेत्रीने नुकतेच केलेले फोटोशुट पाहून लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2013/03/blog-post_20.html", "date_download": "2018-04-23T07:57:35Z", "digest": "sha1:T626UG4QIQBT7C7GCEHBDZRA6A5BGOWQ", "length": 35863, "nlines": 202, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: भोपाळ पार्ट टू...", "raw_content": "\nकुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर मला तिथल्या लोकांना भेटायला मला खूप आवडतं. म्हणजे ऐतिहासिक वास्तू, संग्रहालयं, देवळं किंवा मशिदी-चर्च हे पहायला आवडतं नाही, असं नाही. पण तिथल्या लोकांशी बोलायला, त्यांच्याकडून त्या भागाची अधिक माहिती घ्यायला, परंपरा जाणून घ्यायला, गमतीशीर किस्से ऐकायला अधिक आवडतं. शिवाय भारताच्या कोणत्याही भागातला सर्वसामान्य माणूस हा खूप बोलका असतो. तो अगदी सहजपणे आपल्याशी बोलायला सुरूवात करतो. त्यामुळं संवादाला कधीच अडचण येत नाही.\nहैदराबाद असो, गुवाहाटी असो, तमिळनाडू असो, गुजरात असो किंवा ‘मी महाराष्ट्र बोलतोय’च्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र असो… कुठंही गेलो की अधिकाधिक लोकांशी बोलणं ही माझी सवय बनून गेली आहे. इंडियन मिडीया सेंटरच्या निमित्तानं भोपाळला गेलो तेव्हा देखील अनेक जणांच्या भेटी झाल्या. हिमाचलपासून ते आंध्र प्रदेशापर्यंत आणि भोपाळपासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यांमधील मंडळी भेटली. खुद्द भोपाळमधील काही जणांचीही भेट झाली. अनिल सौमित्र त्यापैकीच एक...\nहजरजबाबी, हरहुन्नरी आणि हुश्शार…\nभोपाळ ट्रीपदरम्यान सर्वाधिक लक्षात राहिलेली व्यक्ती, ही अनिल सौमित्र यांची माझ्यासाठीची खरी ओळख. मध्य प्रदेश भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘चरैवेति’ या मासिकाचा संपादक. कधी काळी संघ परिवारातील ‘विश्व संवाद’ या संघ परिवारातील संस्थेचा पूर्णवेळ प्रचारक राहिलेला कार्यकर्ता. चेहरा, पेहराव आणि सौमित्र या नावामुळे प्रथम बंगालीच वाटला. पण मी बंगाली नाही, बिहारी आहे, असे त्याने नम्रपणे सांगितलं. अनिल मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा. पुण्यातून निघण्यापासून ते झेलम एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन होईपर्यंत प्रत्येक वेळी अनिल सौमित्र या व्यक्तीच्याच संपर्कात होतो. त्यामुळे सुरूवातीपासूनच या नावाबद्दल खूप उत्सुकता होती.\nभोपाळला गेल्यानंतर जेव्हा विज्ञान भवनमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथं त्याचं सर्वप्रथम दर्शन झालं. नरेंद्र मोदी घालतात तसा हाफ स्लिव्हचा कुर्ता, वर खादीचं जॅकेट, जीन पँट आणि हातात डायरी, कागदपत्र, पुस्तकं आणि बरंच काही. स्वभावाने विनोदी, एकदम हजरजबाबी आणि अगदी सहज बोलता बोलता समोरच्या व्यक्तीला जिंकून घेणारा. स्पंदन नावाची माध्यमांशी संबंधित संस्था चालविणारा आणि ‘चरैवेति’चा संपादक असलेला हा पत्रकार. जवळपास अठरा एक वर्षांपासून माध्यमांमध्ये असलेला आणि रमलेला. कधीकाळी पांचजन्यचा भोपाळ प्रतिनिधी म्हणूनही त्यानं काम केलंय. शिवाय विश्व संवाद केंद्रामध्ये पाच वर्ष पूर्ण वेळ काम करून त्यानं प्रचारकाची भूमिकाही पार पाडलीय.\nभोपाळमधील सेमिनारचं एकहाती मॅनेजमेंट सौमित्र यानेच केलं होतं, हे एव्हाना आमच्या लक्षात आलं होतं. म्हणजे सेमिनारचं ठिकाण निवडण्यापासून, मंडळींच्या राहण्याची व्यवस्था, उत्तम आचारी शोधणे, वाहतुकीची व्यवस्था करण्यापर्यंत सबकुछ सौमित्र, असाच प्रत्यय ठायीठायी येत होता. एरव्ही रुबाबात नेता म्हणून वावरणारा अनिल अनेक प्रसंगी कार्यकर्त्याची भूमिका अगदी समर्थपणे वठवित होता. म्हणजे ‘वीर मारूती’चे क्वचित प्रसंगी ‘दास मारूती’ हे रुपही समोर येते... अगदी तस्सेच.\nहिंदी एकदम मधुर. बोलतानाही आणि लिहितानाही. ‘पूर्वाग्रह’ हे प्रकाशित झालेल्या लेखांचे पुस्तक त्यानं मला दिलं. ते वाचतानाही तो बोलतो तशीच हिंदी वाचायला मिळते. जागरण, आज, प्रभात खबर, दिव्य भास्कर, हिंदुस्थान, जनसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि स्वदेशीपासून ते छत्तीसगडच्या आदिवासी संस्कृतीपर्यंत अनेक विषयांना त्यानं हात घातलाय. बोलतानाचा ओघ लेखनातही कायम दिसतो. विचारांना वाहिलेला आणि त्यावर निष्ठा असलेला. बरं, विचारांवर निष्ठा असून तारतम्याने विचार करणारा आणि ‘आपल्या’ लोकांमधील दोषांवर अगदी यथायोग्य पद्धतीने बोट ठेवणारा... म्हणजे वाहवत जाणारा वाटत नाही.\n(श्री. विद्याधर चिंदरकर हे अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेताना...)\nअनिलला पाहून मला ‘सामना’तील विद्याधर चिंदरकर यांची आठवण आली. दिसण्यामध्येही बरेच साम्य. वयही सारखेच. दोघेही हजरजबाबी, हुश्शार आणि हरहुन्नरी. राज्याच्या राजधानीत राजकीय पक्षाच्या मुखपत्रात वरिष्ठ पदांवर काम करणारे. बातमीवर योग्य ते संस्कार करून ती अधिक आकर्षक करण्यापासून ते गरीब गरजूंना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये हातखंडा असलेले. सर्वदूर आणि सर्वक्षेत्रात उत्तम नेटवर्किंग असलेले. अशा अनेक गोष्टी दोघांमध्ये सारख्याच वाटल्या.\nसेमिनार संपल्यानंतर ‘चरैवेति’च्या ऑफिसमध्ये बराच वेळ त्यांच्यासमवेत घालविला. जर्नालिझम युनिव्हर्सिटीमध्ये दुपारी त्यांची भेट झाली. ‘यहा कुछ मजा नही है… आप हमारे साथ ‘चरैवेति’ चलो. हमारा काम देखो,’ असं म्हटल्यानंतर मग मीही जास्त आढेवेढे न घेता त्यांच्याबरोबर गेलो. मग तिथं चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. ‘चरैवेति’चे काही जुने अंक, ‘स्पंदन’ने काढलेले विशेषांक, अनिलच्या लेखांचे संकलन असलेले ‘पूर्वाग्रह’ हे पुस्तक असं बरंच काही तिथं मिळालं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या राजकारणापासून ते ‘दोपहर का सामना’चे प्रेम शुक्ला यांच्यापर्यंत अनेक गोष्टींवर मस्त गप्पा रंगल्या. संध्याकाळी ‘काय पो छे’चा सहाचा शो पहायला ते निघाले आणि मग त्यांना अलविदा केला.\n‘साम मराठी’मध्ये असताना अनेक चांगल्या पत्रकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी एक म्हणजे शरद व्दिवेदी. एखाद्या चित्रपटातील हिरोला शोभेल, अशी चेहरेपट्टी. मृदूभाषी आणि स्वभावाने गोड. ‘साम’साठी ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बातम्या पाठवायचे. फक्त राजकीय, सामाजिक आणि क्राइम नव्हे, तर मराठी मंडळींचे उपक्रम, सण-समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याही बातम्यांचा त्यात अंतर्भाव असायचा. त्यामुळे त्यांच्याशी मस्त गट्टी जमली होती. कधीही फोन आल्यानंतर ‘आशिषजी, आप फ्री तो है ना… बात कर सकते है...’ याच वाक्याने त्यांच्या बोलण्याची सुरूवात होते. तेव्हाही आणि आताही. मी त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही लहान आहे. हे त्यांना सांगतिल्यानंतरही अजूनही ते आशिषजी म्हणूनच हाक मारतात. अत्यंत शांत, सभ्य, आणि विनम्र. माध्यमांमध्ये असूनही अशी तीन विशेषणे लावता येतील, अशी व्यक्ती. संतोष कुलकर्णी हा त्याच पंथातील. दुसऱ्याला मान देण्याची ही प्रथा भोपाळमध्ये खूप पहायला मिळते.\n‘साम’ने कॉस्ट कटिंग सुरू केल्यानंतर त्यांचे आणि आमचे सहचर्य संपले. पण दोस्ती अजूनही कायम आहे. यू्एनआय आणि डीडी स्पोर्ट्सवर ‘क्विझ शो’चे अँकरिंग असं बरंच काही केल्यानंतर शरदजी सध्या भोपाळमध्येच स्थिरावले आहेत. ‘बन्सल न्यूज’ या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसणाऱ्या चॅनेलचे हेड म्हणून कार्यरत आहेत. सुरूवातीला अनेक जणांनी आम्हाला किरकोळीत काढलं. पण आम्ही महत्प्रयत्नांनंतर हे चॅनेल आपण ‘टीआरपी’मध्ये दोन नंबरला आणलंय, असं आवर्जून सांगतात. रविवारी संध्याकाळी त्यांची भेट झाली. मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं त्यांचे काही रेकॉर्डेड कार्यक्रम आणि इतर टेक्निकल गोष्टींची माहिती घेतली. कसं चाललंय वगैरे माहितीची देवाण घेवाण झाली.\nभोपाळमधले लोक शक्यतो बाहेर जायला पसंती देत नाही. एकदम सुशेगात शहर आहे. फार महागाई नाही. शिवाय राजधानी असली तरी निवांतपणा हरविलेला नाही. त्यामुळे अनेकदा चार पैसे कमी मिळाले तरी लोक भोपाळ सोडत नाहीत… शरदजी सांगत होते. हलका आहार म्हणून आम्ही रात्री कढी-चावलला पसंती दिली आणि मग भोपाळच्या सफरीवर निघालो. शरदजींच्या नव्या कोऱ्या वॅगन आरमधून. मध्य प्रदेश विधानसभा, मंत्रालय, सचिवालय, भारत भवन, बडा तालाब, उमा भारती आणि दिग्विजय सिंह यांचे बंगले वगैरेचं दर्शन आणि सोबत शरदजींची लाईव्ह कॉमेंट्री… व्वा. भोपाळ शहराबद्दल बरीच माहिती मला त्यांच्याकडूनच समजली.\nशरदजी हे उत्तम नकलाकार आहेत, हे देखील लक्षात आले. मध्य प्रदेश म्हटल्यावर गोविंदाचार्य यांचा विषय निघालाच. त्यांचे आणि उमा भारती यांचे संबंध, भाजपशी त्यांचे असलेले संबंध, संघ परिवाराशी असलेले नाते वगैरे गोष्टींवर चर्चा झाली. तेव्हा गोविंदाचार्य जसे शुद्ध, सात्विक आणि गोड हिंदी बोलतात अगदी तशाच स्टाईलमध्ये शरदजींनी नक्कल केली. हुबेहुब नक्कल ऐकल्यानंतर मला तर धक्काच बसला. म्हटलं, तुम्ही नक्कल खूप चांगली करता. तेव्हा त्यांचे उत्तर असे, कभी कभी कर लेता हूँ… जेवणानंतर थोडावेळ भोपाळ भ्रमण झालं आणि मग त्यांनी मला सेमिनारच्या ठिकाणी परत सोडलं. त्यानंतर मग पुन्हा एकदा फोनवरून संपर्क सुरू झाला.\nमध्य प्रदेशातील ‘आम आदमी’\nअनिल सौमित्र यांच्या सौजन्याने मध्य प्रदेश भाजपच्या प्रदेश मुख्यालयात रात्री जेवणाची व्यवस्था झाली. म्हणजे इतरत्र कुठेही चार घास पोटात ढकलता आले असते. ‘यहा का खाना आपको पसंद आएगा…’ असं म्हणून त्यांनी तिथं माझी व्यवस्था करूनही टाकली. मग रात्री आठच्या सुमारास तिथं गेलो. मप्र भाजपने कार्यकर्त्यांसाठी ही उत्तम सोय केली आहे. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते काही ना काही कामासाठी भोपाळला येत असतात. प्रत्येकालाच बाहेरचे महागडे जेवण परवडतेच असे नाही. हे लक्षात घेऊन पक्षाने कार्यकर्त्यांसाठी वीस रुपयांमध्ये भरपेट जेवणाची व्यवस्था केली आहे. मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्याने कुपन खरेदी करायचे आणि भोजनगृहामध्ये द्यायचे. ओळखीशिवाय किंवा काही कामासाठी आल्याशिवाय हे कुपन मिळत नाही, हे ओघाने आलेच.\nसौमित्र सौजन्यामुळे तिथं माझ्या जेवणाचा योग जुळून आला. फुलके, फ्लॉवर-बटाटा मिक्स भाजी, दाल-चावल, पापड, लोणचे आणि मिरच्या. मनसोक्त जेवण अगदी घरच्यासारखे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्वतःला नेते समजणारे बरेच जण तिथं जेवायला आले होते. मध्य प्रदेशात सत्तेवर असूनही भाजपचे लोक प्रदेशाच्या भोजनगृहात जेवतात, हे पाहूनच मला धक्का बसला. महाराष्ट्रासह इतर प्रांतातही भाजपने ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी मला आवर्जून करावीशी वाटते. अर्थात, राजकीय पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची परिस्थिती वीस रुपयांमध्ये उत्तम जेवण घेण्याइतकी वाईट नाही. त्यामुळे असा उपक्रम सुरू होईल, याची सुतराम शक्यता नाही. असो.\nतिथं मला इंद्रेशसिंह विश्वकर्मा हे शेतकरी भेटले. वय साधारण ५५ ते ६० असावे. कदाचित त्यापेक्षा थोडे अधिक असेलही. गुणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. गहू हे मध्य प्रदेशातील मुख्य पिक. विश्वकर्मा यांचे शेतही गव्हानेच डवरलेले आहे. ते तिथं मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. म्हणजे मंगळवारी सकाळी ते दरबारात मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार मुख्यमंत्री हे हमखास भाजपच्या प्रदेश कार्यालयात आम जनतेला भेटतात, हा ठाम विश्वास लोकांमध्ये आहे. त्यामुळेच ते ३००-३५० किलोमीटरवरून सीएमना भेटायला आले होते. (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काही न बोललेलेच बरे.) त्यामुळेच त्यांचे रात्रीचे जेवण तिथे होते.\nभारतातील खेड्यातला सर्वसामान्य शेतकरी दिसतो तसेच इंद्रेशसिंह. उन्हात काम करून रापलेली काया, सुरकुत्या पडलेला चेहरा आणि पांढरे केस. त्यांच्या जावयासोबत ते तिथं आले होते. त्यांचा पुतण्या वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी उपचारासाठी एक-दीड लाख रुपये सांगितले होते. सरकारकडून काही मदत मिळते का, पहायला ते आले होते. (दुसऱ्या दिवशी त्यांची आणि सीएमची भेट झाली. सरकारने २५ ते ३० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे, हे त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितले.)\nआम्ही तिघांनीही एकत्रच जेवण घेतले. आम्ही आमचे ताट भरून घेतले. पण मी पाण्याचा ग्लास घ्यायला विसरलो. ते मात्र, न विसरता माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले. तेव्हा मलाच लाजल्यासारखं झालं. तिघंही मस्त रेमटून जेवलो. ‘आप अगर बाहर खाना खाते, तो आपका ज्यादा पैसा जाता. ७०-८० रुपये तो जरूर लगते…’ प्रदेश भाजपने सुरू केलेला हा उपक्रम किती उपयुक्त आहे, याचा प्रत्यय लगेचच आला. जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि मग माझी निघायची वेळ झाली. जाता जाता आठवण म्हणून त्यांचा एक फोटो काढला. निघताना म्हणाले, ‘आशिषजी, अगली बार गुना जरूर आईएगा…’ मी म्हटलं, ‘जरूर आऊंगा. पर आप मुझे आशिषजी मत कहिए. आशिष ही ठीक है.’ त्यावर त्यांचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, ‘आशिषजी, दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता. हम उमर में आप से बडे है. मग आप हमसे ज्यादा पढे लिखे है. इसलिए आपका सम्मान करना उचितही है…’\nव्वा… काय वाक्य बोलला तो माणूस. शेकडो पुस्तकं आणि हजारो ग्रंथांमध्ये सापडणार नाही, असं एकदम साधं वाक्य तो ‘आम आदमी’ बोलून गेला. ‘दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता.’ इंद्रेशसिंह विश्वकर्मा यांनी माझी भोपाळ ट्रीप वस्स्सूल करून टाकली.\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 8:03 pm\n सौमित्र बद्दल अजून थोडे वाचायला आवडले असते.. पण छान आहे लेख...\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\n‘धान्य दान’ मोहीम सुफळ संपूर्ण\nहिंदुस्थान का दिलदार दिल…\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/aurangabad/water-resumed-form-jayakwadi-dam-godavari-river-nashik/amp/", "date_download": "2018-04-23T07:50:54Z", "digest": "sha1:6AFAN5P3BMVIT6WIABSC3ZVX2LS2PVOF", "length": 2977, "nlines": 32, "source_domain": "www.lokmat.com", "title": "water resumed form jayakwadi dam on godavari river nashik | जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे | Lokmat.com", "raw_content": "\nजायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे\nपैठण, औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ( 22 सप्टेंबर )रात्री धरणाच्या 18 दरवाजांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. जायकवाडी धरणातून यापूर्वी 2008 मध्ये सकाळी 11 वाजता 1 लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. (VIDEO : मुनिर शेख)\nऔरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये भीषण आग\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं\nकचरा आणून टाकल्यास तिसगावाच्या संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा\nकचरा प्रश्नावरुन औरंगाबाद कांचनवाडीमध्ये नागरिकांचा जोरदार विरोध\nधुळे- सोलापूर महामार्गावरील बिअरचा ट्रक उलटला, लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2007/06/blog-post_5252.html", "date_download": "2018-04-23T07:57:21Z", "digest": "sha1:3IGIG3ZYQNG7YTTVIQZLDUQPK5VB6LWB", "length": 15383, "nlines": 182, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: बांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला", "raw_content": "\nबांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला\nआशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा\nगुवाहाटी, ता. 17 ः पानांमध्ये शिजवलेला भात, खास त्या भातासाठी बनविलेली \"काली डाल', वांग्याचं भरीत आणि बांबूचं लोणचं, जोडीला बदकाचं सुकं मटण, रोहू माशाचे कालवण... इतकंच नाही तर जेवण झाल्यानंतर मातीच्या वाडग्यात लावलेलं गोड दही आणि त्यात गुलाबजामसदृश फिकट तपकिरी रंगाचा \"आसामी रोशोगुल्ला'... आसाममधील या अस्सल ग्रामीण जेवणाची प्रथमच चव चाखायला मिळाली. तीदेखील ब्रह्मपुत्रा नदीवर तंरगणाऱ्या \"अल्फ्रेस्को क्रूझ'वर\nआसाम पर्यटन महामंडळाने खास पत्रकारांसाठी \"गुवाहाटी दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आसामचे वैशिष्ट्य असलेली कामाख्या देवी, संपूर्ण गुवाहाटीचे दर्शन ज्या डोंगरावरून होते त्या डोंगरावर वसलेली भुवनेश्‍वरी माता, आसामची ओळख करून देणारे वस्तू संग्रहालय, ईशान्य भारतातील हस्तकला कृतींचे प्रदर्शन आणि अखेरीस महाकाय जहाजावर फक्कड आसामी जेवण असा बेत पर्यटन महामंडळाने आखला होता.\n\"क्रूझ' हे ब्रह्मपुत्रेच्या महाकाय पात्रातून पाणी कापत चाललेले असले तरी आपण विशाल सागरातूनच चाललो आहोत, असा अनुभव आपल्याला येतो. जहाजाच्या डेकवर थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत होत असलेला प्रवास स्वप्नवत वाटतो. अर्थात, आसामी नागरिकांना याचे विशेष काही वाटत नाही. ब्रह्मपुत्रेवरील प्रवास ही त्यांची सवय असते. कारण गुवाहाटी शहराच्या मध्यभागातून ब्रह्मपुत्रा वाहते. गुवाहाटी शहरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे जाताना बोटींचाच वापर होते. ब्रह्मपुत्रेवर गुवाहाटी शहराबाहेर एकच पूल आहे. खालून रेल्वे आणि वरून रस्ता अशा पद्धतीने हा पूल बांधण्यात आला आहे. तो पूलही आपल्याला \"क्रूझ'वरून दूरवर दिसतो.\nकामाख्या देवी, ब्रह्मपुत्रेतून \"क्रूझ' प्रवास, काझीरंगा आणि इतर अभयारण्यांची सफारी, उत्तर आसाममधील चहाचे मळे आणि चहा उद्योग तसेच दिग्बोई व दिब्रूगड येथील तेल उद्योग ही आसामची ठेव असून, त्या आधारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आसाम पर्यटन महामंडळाचे दिलीप बरुआ यांनी सांगितले. आसाममध्ये येणारे बहुसंख्य पर्यटक हे पश्‍चिम बंगालमधीलच असतात. उर्वरित भारतातील राज्यांच्या तुलनेत गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यातूनही अनेक सहली आसाम दर्शनासाठी येत असतात. पर्यटन कंपन्याही हळूहळू \"आसाम दर्शन'ची पॅकेज करू लागल्या आहेत, असे श्री. बरुआ यांनी स्पष्ट केले.\nवर्षभरात आसाममध्ये चार लाखांहून अधिक पर्यटक येतात. त्यापैकी 25 हजारांपेक्षा अधिक हे परदेशी पर्यटक असल्याचे सांगून श्री. बरुआ म्हणाले की, \"\"आसाममध्ये उल्फामुळे कायम हिंसाचार असतो, असे चित्र देशभर निर्माण झालेले असले तरी दर वर्षी पर्यटकांची संख्या पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढतच आहे. त्यामुळे आसामबाबतचा गैरप्रचार कमी झाल्यास ही संख्या आणखी वाढेल. देशभरातील नागरिकांनी निर्धास्तपणे आसाममध्ये सहलीसाठी यावे, असे माझे आवाहन आहे.''\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 5:31 pm\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nअंजूच्या उपस्थितीवरच प्रेक्षक खूष...\nशिवाजीची भेट एकदा तरी घ्या...\nराष्ट्रपतीपदी कलाम हवे का...\nरेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड\nबास्केटबॉलची ओढ पाहून वॉल्श भारावले\nप्रतिसाद, पाहुणचार आणि प्रेमाचा वर्षाव...\n\"उल्फा' अतिरेक्‍याबरोबर दहा तास...\nबांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला\nबंगाली वाघांना \"साहेबाचे' मार्गदर्शन\nखऱ्या अर्थानं भारतात आल्यासारखं वाटतंय...\nपदक विजेत्या खेळाडूंसाठी सरकार काय करणार\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/editor-letters/rss-118041700001_1.html", "date_download": "2018-04-23T07:27:43Z", "digest": "sha1:KTW6MFVTSTBN7KFLYBL4E5DZSVEMGIXX", "length": 11020, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाच दिवस चिंतन बैठक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाच दिवस चिंतन बैठक\nवाढत्या संघशक्तीला दिशा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ती 17 ते 21 एप्रिलदरम्यान मुळशी तालुक्‍यातील कोळवण येथे होणार आहे.\nसंघाचे अखिल भारतीय सह संघकार्यवाह मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 2019 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि ही चिंतन बैठक याचा काहीही संबंध नसल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.\n2007 मध्ये धर्मस्थळ येथे चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर 12 वर्षांनी ही बैठक पुणे परिसरात आयोजित केली आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहणार आहेतच, याशिवाय क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह, क्षेत्र प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणीतील सदस्य असे एकूण 70-80 जण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वैद्य म्हणाले.\nस्वयंसेवक संघात आणि संघाबरोबर येण्याला अनेकजण उत्सूक आहेत. संघाने तयार केलेल्या वेबसाइटवर 2012 मध्ये 13 हजार “रिक्वेस्ट’आल्या होत्या. त्या वाढत जाऊन आज एक लाख 25 हजार झाल्या आहेत. संपर्काच्या माध्यमातूनही खूप मोठी शक्ती संघ कार्यात येऊ पाहात आहेत. त्या सज्जन शक्तीला सामावून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी काय करता येईल, याचेही चिंतन या बैठकीत होईल असे वैद्य म्हणाले.\nयंदा देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त\nएअर एशिया कंपनीच्या विमानाचा अपहरण करण्याचा प्रयत्न\nभीम अॅप वापरणा-यांना कॅशबॅकची ऑफर\nप्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले\nभाजपला त्रस्त जनतेला सत्ताबदल हवाय - सुनील तटकरे\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/ipl-2018?start=36", "date_download": "2018-04-23T07:29:10Z", "digest": "sha1:KYSABX2O4ACBD4Z6G3CKCR6GUB5ZUZ26", "length": 4112, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतो मी नव्हेच, हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण\nदीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार\nहार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nहिरो बनण्याची संधी गमावली: विजय शंकर\nशम्मीच्या आयपीएल समावेशावर प्रश्नचिन्ह\nआणखी एक बॉलिवूड-क्रिकेट जोडी, चर्चांना उधाण\nसिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nश्रीलंकेमध्ये 10 दिवसांची आणीबाणी, सामना रद्द होण्याची शक्यता\nभ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट\nट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात\nअमित ठाकरे कबड्डीच्या मैदानात\nआयपीएलसाठी विराटचा नवा हेअरकट\nपत्नीच्या गंभीर आरोपानंतर शमीला फटका\nअंडर-19 विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव\n‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ - कुस्तीपटू सुशीलकुमार\nआयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर\nऔरंगाबादमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी फक्त दोन मिनीटांत रचला दोरीवरच्या उड्या मारण्याचा अनोखा विक्रम\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-04-23T07:39:54Z", "digest": "sha1:HGBKL4WBLPIJYI2VLG7TJAILI6PUWINQ", "length": 5650, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंतोफागास्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्थापना वर्ष २२ ऑक्टोबर १८६८\nक्षेत्रफळ ३०,७१८ चौ. किमी (११,८६० चौ. मैल)\nअंतोफागास्ता (स्पॅनिश: Antofagasta) हे चिली देशाच्या उत्तर भागातील एक मोठे शहर व बंदर आहे. अंतोफागास्ता हे ह्याच नावाच्या प्रांताचे व प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील अंतोफागास्ता पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2011/06/blog-post_25.html", "date_download": "2018-04-23T07:17:00Z", "digest": "sha1:E6OSZPDW2BSV2CWSDAJFSFLX6QUIELJA", "length": 8632, "nlines": 118, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: गणपती बाप्पा मोरया", "raw_content": "\n१० जूलै शुक्रवार रात्रीचे १०\nपुणे स्टेशन शिवनेरी बस-स्टॅन्ड\nपावसाची संतत धार सकाळपासून लागलेली\nमुंबईहून येणाऱ्या बसेस रस्त्यातच अडकलेल्या आणि लोकं पार ७ वाजल्यापासून ताटकळलेली\nबहुतेक सगळा क्राउड आय टी वाला..शिवनेरीचे लॉयल प्रवासी वीक एंड असल्याने टी शर्टस , थ्री फोर्थ , जीन्स चे नाना प्रकार. दोन गोष्टी मात्र कॉमन: लॅपटॉप-बॅग आणि चेहऱ्यावर तीन तास साकळलेला प्रचंड कंटाळा.\nएस. टी. कंट्रोलर मामांना सगळ्यांची दया येते आणि ते सर्व शिवनेरी भक्तांपुढे नामी पर्याय ठेवतात :\n\"आज काय शिवनेरी सुटणार नायत..पायजे तर आपण एक एशिआड बस सोडू , ज्या रिझर्वेशनवाल्यांना जायचंय त्यांचं तिकीट एशिआड साठी बदली करून देऊ, ज्यांना जायचे नाही त्यांना तिकिटाचे पैसे दोन दिवसांनी परत मिळतील . बोला \nसगळे बिच्चारे आई / बाबा / मुलं / नवरा / बॉयफ्रेंड / बायको / गर्लफ्रेंड च्या आठवणीत ताटकळलेले. पण शिवनेरी च्या एसीची ऐसपैस सीटची सवय झालेली , थोडासा संभावितपणा अंगात मुरलेला . काय करावं \nथोडी चल-बिचल होते . आणि बहुतेक सगळेजण निर्णय घेतात एशिआड तर एशिआड घरी तर पोचू .\n१० मिनटात समोरची एशिआड बस झपाझप भरली. जास्तच हाय फाय नाकं किंचित मुरडली पण ईलाज नव्हता.बस आता दोन मिनटात निघणार ...\nआणि त्याच्या डोक्यात किडा वळवळला.मुंबईतल कॉलनी-चाळ ग्रूप मधलं त्याचं रक्त सळसळले , 'ओरडावं एकदा बस सुटताना मज्जा येईल पण एरवी ट्रेकला ग्रुपमध्ये असताना गोष्ट वेगळी . तेव्हा सगळ्यांना अपेक्षित असतं आणि हमखास प्रतिसाद मिळतो.पण इकडे तर सगळे आधीच विवंचनेत त्यात हाय फाय ...ओरडलो आणि कोणीच साथ दिली नाही तर याहूम पोपट होईल.' त्याच्यातला कॉर्पोरेट आय टी वाला चरकला .\nतेवढ्यात बस घरघरत सुरूच झाली. ड्रायवरने मिनिटभर इंजिन गरम केलं. इकडे त्याचा जीव वर खाली ...ओरडू की नको घ्यावी रिस्क काय फरक पडतो पोपट झाला तर आपल्याला तर आनंद होतोय ना घरी चालल्याचा , मग का ठेवायचा तो दाबून आपल्याला तर आनंद होतोय ना घरी चालल्याचा , मग का ठेवायचा तो दाबून पण यातले काही चेहर तर दर शुक्रवारचे ठरलेले , एक तर त्याच्या खास आवडीचा , 'पोपट झाला तर पुढच्या शुक्रवारी लाज वाटणार ' त्याची तडफड चालू होती...\nखड्ड-खाट ड्रायवरने पहिला गिअर टाकला ,बस दमात पुढे झेपावली आणि त्याची सगळी तडफड शांत झाली \nतो खच्चून ओरडला \"गणपती बाप्पा \" ..क्षण भर कोणालाच काही कळलं नाही आणि मग आख्खी बस ओरडली :\nत्याच्या छातीत आनंद सरसरला आणि तो खुशीत ओला रस्ता बघू लागला\n'पोपट झाला तर पुढच्या शुक्रवारी लाज वाटणार ' त्याची तडफड चालू होती... >> ही तडफ़ड लै वेळा होते आमची नीलभौ पण माझी काही हिम्मत होत नाही. :( \" दुनिया में सबसे बड़ा रोग, क्या कहेंगे लोग \" आम्हाला जडलाय. परवा इथे बंगळुरूला मराठी पोरांनी दिड़ दिवसाचा गणपती बसवला होता. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी ४-५ लेझीम सुद्धा आणल्या होत्या. जाम इच्छा होती खेळायची, बरीच वर्षे झालीत खेळून. पण एक लेझिम २ मिनटांसाठी मागण्याची हिम्मत झाली नाही.नुसताच तडफ़डत राहिलो.\nखरं तर या कमेंट्स बऱ्याच दिवसांनी लक्षात आल्या माझ्या \nसंकेत एक लक्षात ठेव \"निर्लज्जं सदा सुखी\" :)\nकिंवा \"नंगेसे खुदा भी बेजार\" :D\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-23T07:40:43Z", "digest": "sha1:34YJOI6BV5ZK7KNOT4HE2PUPDAACOLLZ", "length": 4746, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमृत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे.\nअमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन ते दानवांकडून मोठ्या चलाखीने काढून घेऊन देवांकडे दिले अशी आख्यायिका आहे.समुद्रमंथनासाठी मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली होती. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने निर्मान झाली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2012/02/blog-post_28.html", "date_download": "2018-04-23T07:38:51Z", "digest": "sha1:VOJL6UQVEHSKV5PXDUDW2L36DFNDQDNR", "length": 6977, "nlines": 132, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: तिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी", "raw_content": "\nतिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी\nतिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी..\nती सोबत नसतानाही रात्र गुजारन्या साठी..\nतिच्या जाण्याने तिच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही,\nतिच्या सोबतचे क्षण मी विसरलो नाही..\nआज ही तीच आसतित्व आहे माझ्या जीवनात..\nआज ही ती आहे माझ्या मनात....\nआँखे तो प्यार मे दिल की जुबान होती है,\nसच्ची चाहत तो सदा बेजुबान होती है.\nप्यार मे दर्द भी मिले तो क्या घबराना,\nसुना है दर्द से चाहत और भी जवान होती है.............\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nतिची ती आठवनच पूरी आहे, आयुष्य जगण्यासाठी\nतुला पाहील कि अस वाटत\nप्रेमात खरेच जादू असते\nदोन फुलपाखरे प्रेमात पडली होती\nउमललेल्या गुलाबाला मरणाच दुखं नसत\nसावलीचा या गंध वेगळा\nONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे..\nकाळ देहासी आला खाऊ - संत नामदेव\nना उन सपनो को देखो जो टूट जाये,\nयेशील ना तेव्हा तुही.......राख माझी वेचण्यासाठी\nइतकं सुंदर असूच नये एखाद्यानं\nउन्हाच्या महाली आज आठवांनी दरवळणारे जुने ते दिवस\nखरच आयुष्य खुप सुंदर आहे\nखेळ-मी खेळ मांडियला होता\nघेऊन तिरडी खांद्यावरी मी चालीत आहे\nसांग ना कोठे हरवलीस तू\nउन्हें गर शगल है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6357-nokia-7-plus-in-indian-market-techmology", "date_download": "2018-04-23T07:47:32Z", "digest": "sha1:6SJGGZWCDCIT5FRXLRBRYQT7KREZVF5X", "length": 5497, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'नोकिया 7 प्लस' लवकरच भारतीय बाजारपेठेत - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'नोकिया 7 प्लस' लवकरच भारतीय बाजारपेठेत\nएचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया 7 प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केलीय. यामध्ये 6 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय.\nविशेष म्हणजे याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यात 12 आणि 13 मेगापिक्सल्स क्षमतांचे लेन्स असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात 16 मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात येणार आहे.\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/06/walnut-innovations-day-night-switches.html", "date_download": "2018-04-23T07:18:22Z", "digest": "sha1:KLV55AJS5NHSX6QTQLG5TBOBTZXBL7UH", "length": 7072, "nlines": 36, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Walnut Innovations Day night switches in Marathi", "raw_content": "\nमंगलवार, 13 जून 2017\nआज आपण डे नाईट स्विचेस बद्दल माहिती घेऊ. यांना लाईट सेंसिटिव स्विच देखील म्हंटले जाते. या प्रकारच्या स्विचेसचा वापर संध्याकाळी आपोआप लाईट लावण्यासाठी आणि सकाळी आपोआप लाईट बंद करण्यासाठी होतो. सडकेवर लावलेल्या जाहिरातींच्या बोर्डवर असलेले दिवे, किंवा अशा कुठल्याही ठिकाणचे दिवे जेथे लाईटचे बटन दाबणारा हजर नसेल.\nया प्रकारच्या स्विचेचा वापर आपण घरात देखील करू शकतो. जर तुम्ही बंगल्यावजा घरात रहात असाल तर घरच्या अंगणातील, गार्डन मधील, गेट वरील, आणि परसातील दिवे संध्याकाळी आपोआप पेटवण्यासाठी आणि सकाळी बंद करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या स्विचेस चा वापर करू शकता.\nमी आपल्याला वालनट इनोवेशन्स या कंपनी कडून बनवलेल्या आणि विकले जात असलेल्या स्विचेसची माहिती देईन. उदयपुर मध्ये असलेली ही एक भारतीय कंपनी आहे जी इंडस्ट्रीयल आणि होम ऑटोमेशन व सिक्युरिटीशी संबंधीत उपकरणे बनवते आणि विकते असे कंपनीच्या वेबसाईट वर दिलेल्या माहिती वरून समजते.\nयांचे प्रॉडक्ट तुम्ही Walnutinnovations.com या वेबसाईट वरील त्यांच्या ऑनलाइन स्टोर मधून किंवा अमॅझॉन सारख्या शॉपिंग साईट वरून विकत घेऊ शकता\nया स्विचेसला अशा ठिकाणी ठेवावे लागते जेथे त्यांच्यावर दिवसा उजेड पडेल. पांढऱ्या रंगाचे स्विच अशा ठिकाणी बसवावे जेथे त्यावर पावसाचे पाणी पडणार नाही. पण काळ्या रंगाचे स्विच वाटर प्रूफ आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.\nहे चांगल्या क्वालिटी चे स्विचेस आहेत. यात समोरच्या बाजूला लाईट सेंसर लावलेला असतो, जो प्रकाशाची प्रखरता मोजतो. 20 लक्स पेक्षा कमी प्रकाश झाल्यास स्विचला तो चालू करतो आणि 35 लक्स पेक्षा अधिक प्रकाश झाल्यास तो स्वीचला बंद करतो.\nया स्विचला तुम्ही 500 वॅट पर्यंत लोड जोडू शकता. घराच्या अंगणात, गेट वर, किंवा बागे मध्ये असणारे एलईडीचे बल्ब साधारणपणे 3 पासून 9 वॅट चे एक एक असतात. तुम्ही एकाच बटनाला जोडलेले अनेक बल्ब या स्विचने नियंत्रित करू शकता.\nवालनट कंपनी या स्विचेसची एक वर्षाची वारंटी देते. विकत घेतल्यापासून पहिल्या सहा महीन्या पर्यंत रिप्लेसमेंटची अणि पुढील सहा महीने रिपेअरची. गरज पडल्यास तुम्ही कंपनीला फोन करून तुम्हाला हवी ती तांत्रिक माहिती घेऊ शकता.\nया स्विचेसला कसे टेस्ट करावे, त्यांना ठेवण्यासाठी योग्य जागा कशी निवडावी, त्यांची वायरिंग कशी करावी आणि त्यांना कसे इंस्टाल करावे हे मी खालील व्हिडिओ मध्ये समजावले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5278513999513111449&title=Kalanubhuti%20Art%20Exhibition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:22Z", "digest": "sha1:3S4RNLX3URQFO3IS3Y5FGZUJQKJ74K2W", "length": 7615, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कलानुभूती चित्र प्रदर्शन", "raw_content": "\nपुणे : नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच होतकरू आणि छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करायला संधी मिळावी, यासाठी ‘इव्हेंट हाऊस एंटरटेनमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कलानुभूती’ चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.\nचित्रकला स्पर्धेत चेतना कुमारी यांच्या ‘ट्युलिप्स’ या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले, तर श्रुती कोष्टी यांना द्वितीय आणि रवि पिल्ले यांना तृतीय पारितोषिक मिळाले.\nनव्वदहून अधिक नवोदित कलाकारांनी काढलेल्या, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, अॅबस्ट्रॅक्ट, स्टिल लाइफ अशा वेगवेगळ्या श्रेणीमधील तब्बल दीडशे चित्रांची कलानुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली. कलानुभूती प्रदर्शनासाठी केवळ पुणे आणि महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बंगाल, आसाम, हिमाचलप्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांतून कलाकारांनी साधारण चारशे चित्रं संस्थेकडे पाठविली होती. त्यातील निवडक दीडशे चित्रं प्रदर्शित करण्यात आली. याचबरोबर ‘अब नॉर्मल होम’ संस्थेतील ‘विशेष मुलांनी’ काढलेली चित्रेदेखील या प्रदर्शनात पहायला मिळाली.\nपेन्सिल चित्रकार सुरेश बापट आणि चित्रकार सचिन नाईक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. बक्षीस वितरण चित्रकार कुमावत सर यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजक हृषीकेश पटवर्धन आणि मिहीर कारखानीस उपस्थित होते.\nTags: PuneKalanubhutiEvent House ManagementArt Exhibitionपुणेकलानुभूतीचित्र प्रदर्शनइव्हेंट हाउस मॅनेजमेंटप्रेस रिलीज\nपेशवाईचा काळ अनुभवा चित्रांमधून... लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4729715435097430648&title='ePayLater's%20Collaboration%20With%20'Chroma'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:51:09Z", "digest": "sha1:5BSFVKPQP2XRSAOBEIPKF6V6ZI5W7VVL", "length": 7661, "nlines": 115, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ई-पेलेटर’चा ‘क्रोमा’सह सहयोग", "raw_content": "\nमुंबई : निर्धारित कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडीट प्रदान करणाऱ्या भारताच्या अग्रगण्य देयक समाधान ‘ई-पेलेटर’ने भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक वितरण साखळी असलेल्या ‘क्रोमा’सह सहयोग जोडला आहे. या सहयोगाअंतर्गत क्रोमाच्या ऑनलाईन ग्राहकांना ‘ई-पेलेटर’च्या ‘आधी खरेदी करून नंतर पेमेंट करा’ या अभिनव सुविधेचा लाभ घेता येईल.\nग्राहक आता आपल्या आवडीच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची खरेदी करून तात्काळ त्यांची घरपोच डिलिव्हरी घेऊ शकतात आणि ‘ई-पेलेटर’चा वापर करून १४ दिवसांच्या आत आपण घेतलेल्या उत्पादनाचे पेमेंट करू शकतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पेमेंट पर्यायांमध्ये ‘ई-पेलेटर’ पेमेंटची निवड करावी लागेल आणि नंतर पेमेंट करण्यासाठी एक अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यावर वापरकर्त्याला खर्चाची मर्यादा कळवली जाईल ज्याचा उपयोग ‘ई-पेलेटर’च्या भागीदार नेटवर्कमध्ये खरेदीसाठी करता येऊ शकतो.\n‘ई-पेलेटर’चे सहसंस्थापक ऑर्को भट्टाचार्य म्हणाले की, ‘ई-पेलेटर आणि ‘क्रोमा’ सर्वोत्कृष्ट ग्राहक अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या सहयोगाच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीशी निगडित निष्क्रियता आणि बिघाडापासून वाचण्यावर आमचे लक्ष्य आहे. ‘ई-पेलेटर’च्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादनाच्या डिलिव्हरीनंतर पेमेंट करण्याची सुविधा मिळते. या सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, एकत्रितपणे नवीन आणि चांगले समाधान देण्यावर आमच्या भागीदारीचा भर असेल.’\nTags: ePayLaterMumbaiCroma ElectronicsOrko Bhattacharyaमुंबईक्रोमा इलेक्ट्रॉनिकई-पेलेटरऑर्को भट्टाचार्यप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/heat-stroke-remedies-118041600013_1.html", "date_download": "2018-04-23T07:17:45Z", "digest": "sha1:3WHAJNT6EFOMXS2DDFBOVCMHY5ZTUPTK", "length": 7983, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उन्हाळ्यात हीट स्ट्रोक्सपासून बचावासाठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउन्हाळ्यात हीट स्ट्रोक्सपासून बचावासाठी\nउन्हाळ्यात मिळणार्‍या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असतं, म्हणून अश्या फळांचे सेवन अवश्य करावे. जसे टरबूज, खरबूज, काकडी इतर नियमित सेवन केल्याने पाण्यासोबतच खनिज-लवण पूर्ती होण्यात मदत मिळते.\nउन्हाळ्यात सामान्य आहार जसे वरण, भात, भाजी, पोळी खाणे योग्य ठरतं. उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमी आहार घेतला पाहिजे. याने हजमा देखील चांगला राहील आणि शरीरात स्फूर्ती राहील. यासोबत तेलकट पदार्थ खाऊ नये.\nउन्हाळ्यात सर्वाधिक पाणी घामामुळे बाष्पीभवित होतं म्हणून दिवसातून किमान चार लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक आणि लस्सी पिण्याने पाण्याचे संतुलन राहण्यात मदत मिळते.\nउन्हाळ्यात मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जेवण्यात अती प्रमाणात मीठ सेवन करणे टाळावे. नमकीन, शेंगदाणे, तळलेले पापड-चिप्स, अती प्रमाणात तेलाचे लोणचे खाणे टाळावे.\nआरोग्य विषयक सामान्य माहिती...\nHealth Tips : सकाळी हे 5 काम टाळा\nकोबी-फ्लॉवरचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचा कठोरपणा कमी होतो\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.in/search?updated-max=2013-09-05T12:30:00-07:00&max-results=10", "date_download": "2018-04-23T07:17:26Z", "digest": "sha1:PGER5HBDSOKCKVHMD4YIQS5NY7DIKAX5", "length": 9466, "nlines": 149, "source_domain": "patilaakash.blogspot.in", "title": "Aakash Patil", "raw_content": "\nशब्दाविना बोलणारा, स्पर्शातूनी भेटणारा,\nमुका गोड अनुराग तू..♥♥♥\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nLabels: अष्टविनायक यात्रा २०१३\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/lenin-clothe/", "date_download": "2018-04-23T07:53:15Z", "digest": "sha1:OXIMZGRI2BGNAC4J4YZHRPNOFUYZIDNP", "length": 20016, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "हातमाग | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nहातमाग म्हणजे जाडं भरडं… पण आज फॅशन जगतात हातमागाचे ग्लॅमर मोठे आहे.\nहातमाग…पारंपरिक, पुरातन कला. त्यावर नक्षीकाम केलेल्या अनेक विविधरंगी, कलाकृतींच्या साडय़ा, ड्रेस, टॉप्स, पलाझो, ओढण्या असे खादीचे नवनवीन पेहराव, भरतकाम केलेल्या पर्सेस, लीननच्या अनेक प्रकारांतील पारंपरिक, आकर्षक मऊसूत साडय़ा कशा दिसतील हे प्रत्यक्ष आजमावून पाहायचे असेल तर उज्ज्वल सामंत या मराठी उद्योजिकेच्या स्टुडिओला भेट द्यायलाच हवी. ‘उज्ज्वल तारा’ हा हातमागावरील कपडय़ांचा ब्रॅण्ड त्यांनी नुकताच सुरू केला आहे. तरुणींसह सगळ्याच वयाच्या महिलांना त्यांना हव्या असलेल्या साडय़ा, ड्रेसेस यामध्ये त्यांचे सौंदर्य कसे खुलते हे अनुभवता येते. हातामागावरील विविधढंगी कपडय़ांच्या या जगात ग्राहकांचा खादीविषयी असलेला गैरसमज नक्कीच दूर होईल.\nलोकांना हिंदुस्थानचं हातमागावरील कौशल्य कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी एक स्टुडिओ तयार करावा हा विचार मनात घोळू लागला. या कल्पनेतून ‘उज्ज्वल तारा’ या बॅण्डचा जन्म झाला. आज काळाची गरज बदललीय. तरुण मुली, स्वतःला तरुण समजणाऱया स्त्रियांना स्टायलिश दिसण्यासाठी एक वेगळा लूक हवा असतो. याकरिता पश्चिम बंगाल, गुजरात, कश्मीर ते कन्याकुमारी अशा सर्वच प्रांतांतील हातमागावरचे पेहराव या बॅण्डअंतर्गत उपलब्ध करून देण्याची इच्छा त्या व्यक्त करतात.\nहातमागाचे कापड म्हणजे जाडंभरडं. त्यात काही सौंदर्य नाही. पारंपरिकता जपण्यासाठी महागडय़ा पैठणी साडय़ा महिला विकत घेतात. मात्र या साडय़ा कमी किमतीतही उपलब्ध आहेत हा सर्वसामान्यांमधला गैरसमज दूर होण्याची आज गरज आहे. यासाठी तळागाळातल्या कारागीरांमध्येही याबाबत जागृती व्हायला हवी. हातमागाचे कपडे म्हणजे त्यात काही सौंदर्य नाही. प्रत्यक्षात या कपडय़ांच्या डिझायनरने तयार केलेले कपडे घातले की महिला भारावून जातात. ‘उज्ज्वल तारा’ या ब्रॅण्डअंतर्गत अनेक हातमागाच्या व्यावसायिकांना आणि कारागीरांना प्रसिद्धी देण्याचा त्यांचा मानस आहे. शिवाय एक फॅशन डिझायनर म्हणून स्वतःचे उत्पादनही या ब्रॅण्डद्वारे उपलब्ध करण्याचे त्यांनी ठरवले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये खादीचं वेगळेपण पोहोचायला हवं असं उज्ज्वल सामंत यांना वाटतं.\nकश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी कला आहे. प्रत्येक ठिकाणी कपडय़ांचा वेगळा पोत आणि दर्जा आहे. हातमाग ही मोगलांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली कला आहे. त्यावरची कलाकुसर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते. तेव्हा त्या कपडय़ाचं सौंदर्य आपण अनुभवतो. अशा कारागीरांच्या मेहनतीला दाद देणं म्हणजे आपल्या देशाला आर्थिकदृष्टय़ा संपन्न करणं आहे. तरच या कलाकारांनाही त्यांच्या श्रमाचं मोल मिळेल. त्यांची कुटुंबेही आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील. याकरिता ही कला जिवंत ठेवण्याची गरज आहे.\nथंडीत उबदार आणि उन्हाळ्यात गार वाटण्यासाठी लिनन हे कापड उपयुक्त आहे. लिनन वर्षभर वापरता येतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धागे वापरले जातात. जेणेकरून आधुनिक काळासाठी त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव निर्माण करता येतात. मॉडेलिंग आणि सिने जगतात लिनन प्राधान्याने वापरलं जातं. काजोल, विद्या बालन लिननच्या साडय़ा वापरतात. प्लेन लिनन, जरी लिनन तसेच शर्ट, ड्रेस मटेरियल, टॉप्स, स्ट्रेट पॅण्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग यामध्ये सुरू आहेत. शर्ट पॅण्ट आणि जीन्स यापेक्षा एक वेगळ्या आणि पारंपरिक सौंदर्य देणाऱया लिननकडे तरुणाईही आकर्षित होत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलग्वादार : चीनसाठी आर्थिक गळफास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/Code-org-Course1-Stage14-Bee-Loops.html", "date_download": "2018-04-23T07:31:40Z", "digest": "sha1:E225IOLBGPY3VC7L326PCWC43U4LZMTS", "length": 3882, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - बी लूप्स", "raw_content": "\nशुक्रवार, 18 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - बी लूप्स\nया आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या Course1 मध्ये Stage 14 - Bee Loops चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू.\nया स्टेज मध्ये आपल्याला प्रोग्रामचे लूप्स कसे बनवावे याची माहिती मिळते. एखादी गोष्ट वारंवार करण्यासाठी लूप्स चा वापर केला जातो.\nयामध्ये आपल्याला एका मधमाशीला फुलातील पराग गोळा करून मध बनवायचा असतो. मधमाशीच्या हालचाली अॅरो कमांडने ठरवता येतात. आणि पराग गोळा करण्यासाठी Get हा कमांड तर मध बनवण्यासाठी Make हा कमांड वापरता येतो.\nतुम्हाला गुलाबी रंगाच्या Repeat या ब्लॉकचा वापर करून एकसारख्या कमांड्स चे लूप बनवता येते. Repeat या ब्लॉक मध्ये अॅरो वर क्लिक केल्यास आकडे दिसतात, त्यापैकी तुम्ही एक आकडा निवडून तितक्या वेळा कमांडचे लूप बनवू शकता.\nया स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/06/blog-post_20.html", "date_download": "2018-04-23T07:28:50Z", "digest": "sha1:A2BEZS3MNDBOCUAJ2SOMSVOBUY3PJ5EW", "length": 11845, "nlines": 94, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: महाभारतातील शकुंतला - भाग ३", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nमहाभारतातील शकुंतला - भाग ३\nदुष्यंतासमोर आल्यावर शकुंतलेने पूर्वी त्याने दिलेल्या वचनांची आठवण देऊन त्याप्रमाणे वाग अशी मागणी केली. (श्लोक१६-१८). पुढील श्लोकांत स्पष्ट उल्लेख आहे कीं राजाला सर्व गोष्टी चांगल्या आठवत होत्या तरीहि राजाने शकुंतलेची ओळख व झालेला गांधर्वविवाह सरळसरळ (निर्लज्जपणे तरीहि राजाने शकुंतलेची ओळख व झालेला गांधर्वविवाह सरळसरळ (निर्लज्जपणे\nशकुंतला ओशाळली, खजिल झाली, तिला भोवळ आली, दु:खाने ती सुन्न झाली. पण त्याचबरोबर संतापाने तिचे डोळे लालबुंद झाले, ओठ थरथरले, ती बेभान झाली. पण भावनांचा कल्लोळ बाहेर पडू न देतां, स्वत:चे तेज मलिन होऊ न देतां तिने दुष्यंताची सरळ खरडपट्टी काढली, निर्भर्त्सना केली. तिचे सर्व भाषण श्लोक २४ ते ७२ मध्ये येते. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. विस्तारभयास्तव ते सर्व उद्धृत करता येणार नाही. ही कालिदासाची असहाय अबला नाही,वाघीण आहे. ती शोक करीत नाही., स्वत:ला दोष देत नाही. तिने दुष्यंताला अनेक प्रकारे समजावले. ती म्हणाली – महाराज, आपणास सारे माहीत असतां आपण एख्याद्या असंस्कृत रासवट माणसाप्रमाणे मला काही माहीत नाही असे बेलाशक खोटे कसे बोलता खरे काय व खोटे काय याला आपले मनच साक्षी असते. माझा मी एकटा आहे असे माणसास वाटत असते पण हृदयस्थ ईश्वराच्या नजरेतून कोणतेहि पाप सुटत नाही. दुसर्‍या कोणा साक्षीदाराची गरजच काय असा तिचा मुद्दा होता. नंतर तिने भार्या व पुत्र यांची महती अनेक प्रकारानी विशद करून सांगितली. मुंगीसारखा क्षुद्र प्राणीहि आपल्या संततीचे जतन करतो, तेव्हा पुत्राचा स्वीकार करून त्याचे जतन करणे हे तुझे कर्तव्य आहे असे दुष्यंताला बजावले. शेवटी असेहि म्हटले की तूं माझा त्याग केलास तर मी माझ्या आश्रमात परत जाईन पण तू तुझ्या पुत्राचा त्याग करू नकोस.\nएवढे सर्व ऐकूनही दुष्यंताने मानले नाहीच. त्याने शकुंतलेची व तिच्या मातापित्यांची निंदानालस्ती केली. मुख्य शंका व्यक्त केली कीं हा मुलगा लहान वयाचा आहे म्हणतेस मग हा एवढा थोराड व दणकट कसा हा माझा मुलगा नाहीच. तूं जें काही बोललीस त्यातले काहीहि मला मान्य नाही. मी तुला ओळखत नाही. तू वाटेल तिकडे निघून जा\nशकुंतलेने यावर पुन्हा त्याच्या वाकडे बोलण्य़ाबद्दल त्याची खरड काढली. पुत्रमहति पुन्हा वर्णन करून पुत्राचा त्याग करणे तुला शोभत नाही, स्वत:बरोबर सत्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे असे म्हणून सत्याची महति नानाप्रकारे वर्णन केली. शंभर विहिरी बांधण्य़ापेक्षा एक तळे बांधणे श्रेष्ठ, शंभर तळ्य़ांपेक्षा एक यज्ञ चांगला, शभर यज्ञांपेक्षा एक पुत्र चांगला, पण शंभर पुत्रांपेक्षाहि सत्य श्रेष्ठ हजार अश्वमेध व सर्व वेदांचे अध्ययन यांहूनही सत्य श्रेष्ठ ठरेल. एवढे बोलल्यावर तिने व्यक्त केलेला स्वाभिमान तर केवळ अजोड आहे. ती पुढे म्हणाली की तू जर असत्याचीच कास धरणार असशील तर तुझ्यासारख्याशी संबंधच नको हजार अश्वमेध व सर्व वेदांचे अध्ययन यांहूनही सत्य श्रेष्ठ ठरेल. एवढे बोलल्यावर तिने व्यक्त केलेला स्वाभिमान तर केवळ अजोड आहे. ती पुढे म्हणाली की तू जर असत्याचीच कास धरणार असशील तर तुझ्यासारख्याशी संबंधच नको ही पहा मी निघाले. दुष्यंता, तुझ्याखेरीजही हा माझा पुत्र पृथीचे राज्य करीलच ही पहा मी निघाले. दुष्यंता, तुझ्याखेरीजही हा माझा पुत्र पृथीचे राज्य करीलच एवढे बोलून ती पुत्रासह निघाली. यावेळी काय झाले एवढे बोलून ती पुत्रासह निघाली. यावेळी काय झाले\n काका, शकुंतलेवरील सर्व भाग वाचले. शकुंतलेने दुष्यंताला नेमके काय सांगितले यावर वेगळा भाग टाका ना. विस्तारभयास्तव टाळू नका. त्यातून तत्कालिन स्त्रियांची विचारक्षमता कळून येईल. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.\nकाका, आपण महाभारताच्या खंडांचे वर फोटो लावले आहेत. हे महाभारत कोणाचे या खंडांबद्दल थोडी माहिती द्याल का\nसमग्र महाभारताचे भाषांतर विदर्भ-मराठवाडा कंपनीने बर्‍याच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले. त्याच्या नंतरही आवृत्या निघाल्या आहेत. माझ्याकडे कपाटात असलेल्या खंडांचा फोटो दिला आहे.\nमहाभारतातील शकुंतला - भाग ४\nमहाभारतातील शकुंतला - भाग ३\nमहाभारतातील शकुंतला - भाग २\nमहाभारतातील शकुंतला भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5124895519650414498&title=Good%20Responce%20to%20IMED's%20Placement&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:56:47Z", "digest": "sha1:YIX7AI2NXLNHWIDCH7N2D6DOZKLNFFFC", "length": 8917, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद", "raw_content": "\n‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद\nपुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात सुमारे ९५हून अधिक विविध कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला.\nयामध्ये गुगल, अ‍ॅमेझॉन, रिलायन्स इंडस्ट्रीज, ‘आयटीसी’, आदित्य बिर्ला, ‘आयसीआयसीआय’ सिक्युरिटीज, विप्रो, टेक महिंद्रा, बजाज अलियान्स, मोतीलाल ओसवाल आदी कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.\n‘२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ‘आयएमईडी’चे १६०हून अधिक विद्यार्थी संस्थेच्या ‘कार्पोरेट रिसोर्स सेल’ मधून विविध कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ४८ लाख व देशपातळीवर १० ते १२ लाखांचे पॅकेज मिळाले आहे,’ अशी माहिती भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.\nयशस्वी उद्योजक निर्माण करणे हे ब्रीद वाक्य असणार्‍या ‘आयएमईडी’मध्ये उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उच्चशिक्षित शिक्षकवर्ग व विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला. काळाची गरज ओळखून अतिशय दूरदृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन ‘आयएमईडी’मध्ये केले जाते. यामध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समीट, एचआर मिट, माजी विद्यार्थी मेळावा, कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन कार्यशाळा यांचा समावेश असल्याचे डॉ. वेर्णेकर यांनी सांगितले.\n‘आयएमईडी’ला बिझनेस व मॅनेजमेंट क्रोनिकलकडून ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. भारत शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून भारतात ४०वे मानांकन, तसेच भारतातील व्यवस्थापन शास्त्रातील मानाच्या पहिल्या १० संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.\nTags: PuneआयएमईडीIMEDडॉ. सचिन वेर्णेकरपुणेइन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटInstitute of Management and Entrepreneurship DevelopmentBharati Vidyapeethभारती विद्यापीठSachin Vernekarप्रेस रिलीज\n‘रस्ता सुरक्षा’विषयी शुभेच्छापत्रांचे वाटप डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली भारती विद्यापीठाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘आयएमईडी’मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा ‘भारती’च्या इंजिनीअरिंग कॉलेजला मानांकन\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sayyad-sallauddin-arrested-by-nia/", "date_download": "2018-04-23T07:54:00Z", "digest": "sha1:A4ERV7CE7SBYVFXHLV654FMDVFN7LMOQ", "length": 15151, "nlines": 252, "source_domain": "www.saamana.com", "title": "टेरर फंडिंग प्रकरण, एनआयएकडून शाहीद अटकेत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nटेरर फंडिंग प्रकरण, एनआयएकडून शाहीद अटकेत\nहिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनचा मुलगा शाहीद यूसुफ याला टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. टेरर फंडिंग प्रकरणातील ही एनआयएची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. शाहीद यूसुफ हा जम्मू-कश्मीर सरकारमधील कृषी विभागात ज्युनिअर इंजिनिअर पदावर आहे. बुधवारी त्याला दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.\nसय्यद सलाऊद्दीनने दोन लग्न केली होती. त्याची एक पत्नी हिंदुस्थानात तर दुसरी पत्नी पाकिस्तानात राहते. शाहीद यूसुफ हा सय्यद सलाऊद्दीनच्या हिंदुस्थानातील पत्नीचा मुलगा आहे. शाहीदला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानात पुरस्कृत दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शाहीद परदेशातून फंड जमा करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.\nदरम्यान, आतापर्यंत टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने अनेक फुटिरतावादी नेते, जम्मू-कश्मीरमधील व्यावसायिक व अपक्ष आमदार यांना अटक केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशत्रुघ्न सिन्हा ‘या’मुळे झाले ट्रोल\nपुढीलमान्सून महाराष्ट्रातून परतला, देशालाही २४ तासांत अलविदा करणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण डॉ. आंबेडकरांचे संविधान करते\nजेसिका लालच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://savarkar.org/mr/kranti.html", "date_download": "2018-04-23T07:17:35Z", "digest": "sha1:PGVFNN3MGM6WTH5SZL2CAD2465IBIJXW", "length": 1535, "nlines": 7, "source_domain": "savarkar.org", "title": " क्रांती", "raw_content": "\n'क्रांती' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.क्रांती - एक प्रयोगप्रत्येक क्रांती हा एक प्रयोग असतो. - (१९३६ क्ष.कि. स.सा.वा. ३ : २०६ )क्रांती व उत्क्रांती ह्यांचा परस्परसंबंध विश्वनियमानुसार क्रांती व उत्क्रांती यांचे प्रवाह अखंड व सतत वाहत असतात. कालाच्या उतरणीवरुन अकल्पनीय जोराने आपटत कोसळणार्‍या प्रपातांना क्रांती म्हणतात व समप्रदेशावर वाहत जाणार्‍या नदीप्रमाणे विश्ववृत्तीचे जे प्रगमनात्मक मंदौघ त्यांना उत्क्रांती म्हणतात. क्रांती व उत्क्रांती ही ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-pmp-bus-accident-81275", "date_download": "2018-04-23T07:14:47Z", "digest": "sha1:PDOX3UER6OMNVD2FEAO7YDNMHGISM6BH", "length": 15530, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmp bus accident पीएमपी अपघातातील जखमींना मदत केव्हा ? | eSakal", "raw_content": "\nपीएमपी अपघातातील जखमींना मदत केव्हा \nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nबिबवेवाडी - पीएमपी बसच्या अपघातातील जखमींना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सोमवारी बस धडकून आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात वृत्तपत्र विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nबसच्या चाकाखाली दुचाकी आल्याने काळूराम वनाजी नकुमपरमार यांचा मृत्यू झाला. घरातील ते एकमेव कमावते असल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nबिबवेवाडी - पीएमपी बसच्या अपघातातील जखमींना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सोमवारी बस धडकून आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यात वृत्तपत्र विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nबसच्या चाकाखाली दुचाकी आल्याने काळूराम वनाजी नकुमपरमार यांचा मृत्यू झाला. घरातील ते एकमेव कमावते असल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nराजस्थानमधील पाली जिल्ह्यातील मूळगावचे नकुमपरमार सोळा वर्षांपूर्वी कोंढवा येथे व्यवसायासाठी स्थायिक झाले होते. त्यांना तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे, भाड्याने दुकान घेऊन किराणा मालाचा व्यवसाय करत होते. काही वर्षांनी एक गुंठा जागा घेऊन स्वत:च्या जागेत दोन दुकाने काढून किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा मोठा मुलगा गणेश काळूराम दुकानामध्ये मदत करीत होता, तर मधला मुलगा भावेश मार्केट यार्डात किराणामालाच्या दुकानात कामाला असून, धाकटा मुलगा करण दहावीमध्ये शिकतो. मुलीचे लग्न झाले आहे. त्या वेळी परमार यांनी त्यांचे एक दुकान विकले होते. पीएमपी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत केली नसल्याचे परमार यांच्या नातेवाइकांनी सांगितले.\nगंभीर जखमी झालेला वृत्तपत्र विक्रेता योगेश कुडलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्‍यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. उपचाराचा रोजचा खर्च पाहता वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे योगेशला आर्थिक मदत देणार असल्याचे सुनील कडू यांनी सांगितले. योगेशचे वडील रघुनाथ कुडले अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. सोमवारी तब्येत बरी नसल्यामुळे योगेशची आई व योगेश वृत्तपत्र विक्रीसाठी स्टॉलवर उभे होते. काही काळासाठी योगेशची आई घरी गेली. तेव्हा हा अपघात झाला. योगेशला एक वर्षाचा मुलगा असून, मुलगी चार वर्षांची आहे. मुळातच घरची परिस्थिती हलाखीची आहे. घरातील कर्ता माणूस गंभीर जखमी झाल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.\nअपघातामध्ये छोटा हत्ती टेंपोचा चालक हरिचंद्र भरगुडे यांच्या पोटाला व छतीला मार लागला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भरगुडे टेंपो चालवत होते. अपघातामध्ये त्यांच्या टेंपोचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद पडल्याचे भरगुडे यांच्या मुलीने सांगितले.\nदरम्यान, अपघातप्रकरणी पोलिसांनी बसचालक मनोज धोंडीबा भालशंकर याला सोमवारी संध्याकाळी अटक केली. भालशंकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, पोलिस उपनिरीक्षक बी. पी. देवकाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.\nकांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच असुरक्षित\nनामपूर, जि. नाशिक - कांद्याचे आगार असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या ''लेट पेमेंट'', फसवणुकीच्या प्रकारांनी...\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.\nमित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.. जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/commonwealth-games-2018-live-india-at-gold-cost-on-8th-day-118041200010_1.html", "date_download": "2018-04-23T07:37:22Z", "digest": "sha1:V2K3B2IT4Z2PCCFLCJJ7UATSB7DUU7R7", "length": 9447, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावले आहे. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोनं ६२१ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.\nसध्या भारत २४ पदकांसह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे कुस्ती आणि नेमबाजीतून भारताला आणखी सुवर्णपदकं मिळाल्यास भारताचं पदकतालिकेतलं स्थान सुधारण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी\nCommonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nभारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/8-shocking-laws-of-pakistan", "date_download": "2018-04-23T07:31:10Z", "digest": "sha1:HEEC7R7GDJPX6JMA5ALD4TUPDMFPHWCJ", "length": 16699, "nlines": 187, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "फक्त दहशतच नाही तर ह्या 8 विचित्र कायद्यामुले सुद्धा फेमस आहे पाकिस्तान ,जानुन घ्या कोणते आहेत ते कायदे ? – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nफक्त दहशतच नाही तर ह्या 8 विचित्र कायद्यामुले सुद्धा फेमस आहे पाकिस्तान ,जानुन घ्या कोणते आहेत ते कायदे \nप्राचीन काळ पासूनच कायदा हा कोणत्याही सभ्यतेचा भाग राहिला आहे .कायदा हा समाजा मधे लोकांना न्याय देण्यासाठी आणि एक शांतिपूर्ण समाजाची रचना करण्यासाठी हे खुप महत्वाचे आहे .आधुनिक समाजात ही प्रत्येक देशात ज्ज्यंचे त्यांचे विविध कायदे आहेत .परन्तु काही देश अशे आहेत की त्यांचे कायदे हे चित्र विचित्र आहेत .पाकिस्तान मधे पण अशे कही चित्र विचित्र कायदे आहेत जे की तुम्ही जानुन हैरान व्हाल .\nगर्लफ्रेंड बनविने कायद्याने बंदी आहे .\nपाकिस्तान मधे गर्लफ्रेंड बनविणे कायद्याने गुन्हा आहे .पाकिस्तान गर्लफ्रेंड बनविण्याच्या पद्ध्तिला पचिमात्य संस्कृतिला बढ़ावा देने असे समजतात .ह्यामुले तुम्ही विना लग्न कोणत्याही मुलीसोबत राहू शकत नाही .परन्तु ह्या कायद्याला सक्तीने पालन केले जात नाही .बॉलीवुडच्या सिनेमांचा पाकिस्तानी समाजावर परिणाम होत आहे .\nएक महिना बाहेर जेवण करण्याला बंदी आहे .\nरमजान हा सण मुस्लिम समाजासाठी खुप महत्वपूर्ण महिना असतो .जसे की आपणाला माहित आहे पाकिस्तान एक इस्लामिक देश आहे अणि त्यांच्या कायद्यानुसार रमजानच्या महिन्यात बाहेरच काहीही खाण कायद्याने गुन्हा आहे. आणि हा कायदा तेथील दुसर्या धर्माच्या लोकांवर ही लाद्न्यात येतो .जरी तुम्ही मुस्लिम नसाल तरीही तुम्हाला हा कायद्याचे पालन करावे लागते .\nपाकिस्तान मधे तुम्हाला पासपोर्ट तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत तुम्ही जाहिर करत नाही की पाकिस्तान मधे राहणारे अहमदी समुदायाचे लोक मुस्लिम नसतात .सन १९७४ पर्यंत पाकिस्तान मधे अहमदी समुद्याच्या लोकाना इस्लाम धर्माचा हिस्सा मानले जायचे.परन्तु पाकिस्तान सरकारने त्याना कायद्याने त्याना इस्लाम धर्मातुन बाहेर केले.ह्या वरुण तुम्हाला अंदाज़ा आलाच असेल की पाकिस्तान इस्लाम धर्मात नसलेल्या सोबत कशी वागणूक देत असेल .\nकोणी पण इसराइल ला जाऊ शकत नाही\nपाकिस्तान आपल्या कोणत्याही नागरिकास इसराइल चा वीसा देत नाही .ह्यामुले कोणताही नागरिक इसराइलला जाऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल असे का म्हणून खरतर पाकिस्तान ला वाटते की इसराइल हे देश नाही ते फ्लिस्तिनायांच्या जमिनीवर इस्रैलने कब्ज़ा करुण ठेवला आहे .ह्यासाठी कुणालाही इसराइल च वीसा नाही.\nपाकिस्तान मधे फक्त ५५ % लोक शिकलेली आहेत .अणि ह्यातून पाकिस्तानी सरकार शिक्षणावर कत्च करायच सोडून त्यावर टैक्स लावते .जर समजा कोणत्य विद्यार्थ्याला शिक्षणावर वर्षाकाठी 2 लाख पेक्षा जास्त खर्च होत असेल तर त्याला 5% टैक्स भरावा लागतो .\nप्रधानमंत्रिची मस्करी नाही करू शकत\nपाकिस्तान मधे तुम्ही पीएमची मस्करी नाही करू शकत. आणि जर तुम्ही सापडलात तर तुम्हाला मोठी नुकसान भरपाई भरावी लागेल .पाकिस्तान मधे प्राइम मिनिस्टर व्हायला जास्त शिक्लेला असण्याची गरज नाही परन्तु जार तुम्हाला शिपायाची नोकरी पाहिजे असेल टार तुम्ही चांगले शिकलेले पाहिजे .\nविना परवानगी मोबाइलला हाथ लावणे गुन्हा\nपाकिस्तान मधे विना परवाना कोणाचाही मोबाइलला हाथ लावणे कायद्याने गुन्हा आहे.आणि जार तुम्ही ही चुक केलित तर तुम्हाला 6 महीने कैद होऊ शकते .\nलाइक करा आमचे फेसबुक पेज =\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nसनी लिओनि पेक्षा पण हॉट आहे हि पाकिस्तान ची पोर्ण स्टार फोटो पाहूनच लोक होतात बेभान\nतुम्हाला माहित आहे ह्या फोटो मध्ये दिसणारी सुंदर मुलगी कोण आहे, जाणून घ्या\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग…\nफक्त महिलां साठी आहे हि जेल पहा फोटोस व विडीओ\nसनी लिओनि पेक्षा पण हॉट आहे हि पाकिस्तान ची पोर्ण स्टार फोटो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lovely-quotes-poems.blogspot.com/2010/06/blog-post_14.html", "date_download": "2018-04-23T07:38:11Z", "digest": "sha1:DCQVB3LQL6U57OW7HYNZVJ64WM46DI3H", "length": 7743, "nlines": 136, "source_domain": "lovely-quotes-poems.blogspot.com", "title": "Lovely Quotes, Jokes and Poems: जोपर्यंत आहे या जीवात श्वास", "raw_content": "\nजोपर्यंत आहे या जीवात श्वास\nजोपर्यंत आहे या जीवात श्वास\nतोपर्यंत होणार नाही या प्रेमाचा ह्रास\nआमरण तुच माझ्या जीवनाची आस\nकधी करशील आपल्या प्रेमाचं टेंडर पास\nनकार दिला जर तू मजला तर घेईन संन्यास\nओरडून सांगेन या दुष्ट जगास\nतु माझी त्रिज्या,मी तूझा व्यास\nकळा लागल्या या जीवास\nबाकी सर्व उरले नावास\nप्रेमाच्या या दुधाल चांदण्यात खास\nतुझ्याचसाठी केली हि शब्दांची आरास\nवास्तव आहे हे नाही आभास\nदे होकार माझ्या या निष्पाप प्रेमास\nताटातुटीचा सोसवत नाही त्रास\nजाऊ त्या क्षितीजावरती जेथे जुळतील प्रेमाचे पाश\n♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥ मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं....\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो..\nप्रियकाराचा जेव्हा नवरा होतो.. प्रेयसीचा चंद्रासारखा चेहरा.. बघू नए इतका नकोसा होतो.. मग... रोज भांडण्याची वेळ ठरलेली असते.. रुसलेल्या ...\nलग्न लग्न म्हणजे काय असतं\nलग्न लग्न म्हणजे काय असतं त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न ...\nमैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी ...\nएक थेंब असा निथळला,\nआता वाटतं सुटावेत अलगद नकळत हात\nहल्ली खुळ्यागत पुटपुटतंच असतो मी काही\nएक नकार पचवायला खर्चिली तारुण्यातली सारी उर्मी अजू...\nबर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते\nतत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील\nन्यु ईयर - न्यु ब्वायफ्रेंड, जुन्याला विसरायचा नवा...\nदूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता\nआहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला\nजवळ आलेल्या प्रेम दिवसा निमित्ताने , पं. हरिवंशराय...\nएक दिवस असा होता की\nसगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रु दाखव...\nजोपर्यंत आहे या जीवात श्वास\nहे भलते अवघड असते\nमी मोर्चा नेला नाही\nकोणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये\nएक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो\nदाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला\nदिवानों की बाते है\nअसेनही जरी मी सर्वांनी सोडलेला...\nउत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..\nआताशा.. असे हे.. मला काय होते\nमी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,\nकितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर.....\nकरु वाटे खरे तर तुला एक फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://moonsms.blogspot.com/2016/08/marathi-funny-kodi-question-answer.html", "date_download": "2018-04-23T07:33:03Z", "digest": "sha1:MVFXBDCQW222L5GOVY6IMCZFN2JTLQGS", "length": 2620, "nlines": 60, "source_domain": "moonsms.blogspot.com", "title": "Moonsms- sms message quotes image HD wallpaper pics Facebook whatsapp: Marathi Funny Kodi Question Answer मराठी कोडी", "raw_content": "\n१. चिनी कुत्र्याचे नाव काय \nहे हुंग ते हुंग\n२. भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल\n३. नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत \nकारण तिथे सगळेच गुरखे आहेत.\n४. रशियन डोअरकिपरचे नाव काय \nउभा का बस की\n५. हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते \nकारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात\n६. अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल \n७. हत्ती पाण्यात पडला तर काय होईल \n८. ब्रूस लीच्या आईचे नाव काय \n९. त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय \n१०. लहान बहिणीचे नाव काय \n११. जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात\nती वेळ कुठली असते \n१२. 2 चिमण्या असतात\nत्यातली एक म्हणते \"चिऊ\"\nदुसरी काहीच म्हणत नाही\nकारण दुसरी चिमणी Factory ची असते.\n१३. एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं\nकारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gandhiresearch.org/by_gandhi_marathi_books.htm", "date_download": "2018-04-23T07:10:00Z", "digest": "sha1:SSJ3U5LJT7F6RBGIYOGKALBV5CIVQTB7", "length": 10426, "nlines": 103, "source_domain": "gandhiresearch.org", "title": "GRF", "raw_content": "\n1 2423 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ३९ पर्वते त्र्य. वि. - अनु. महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1977\n2 2424 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ३९ प्रकाशकिय, रा. प्र. कानिटकर - अनुवाद महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1961\n3 5956 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड २२ प्रकाशकिय, रा. प्र. कानिटकर - अनुवाद महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1970\n4 5910 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ४७ (जून ते सप्टेंबर १९३१) प्रकाशकिय, रा. प्र. कानिटकर - अनुवाद महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1979\n5 6365 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड २० प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1969\n6 6373 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड २१ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1969\n7 6367 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ५० प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1968\n8 6368 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ५० प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1968\n9 6497 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ४१ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1977\n10 6498 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ५२ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1971\n11 2422 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ३७ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1970\n12 2425 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ५१ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1972\n13 1680 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1960\n14 1689 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १० प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1963\n15 1690 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ११ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1964\n16 1691 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १२ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1967\n17 1692 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १३ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1967\n18 1693 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १४ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1968\n19 1694 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १५ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1968\n20 1695 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १६ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1968\n21 1696 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड १८ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1965\n22 1681 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड २ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1962\n23 1682 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ३ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1962\n24 1683 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ४ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1963\n25 1684 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ५ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1963\n26 1685 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ६ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1964\n27 1686 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ७ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1962\n28 1687 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ८ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1960\n29 1688 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ९ प्रकाशकीय महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1963\n30 4144 बापुंची पत्रे- १, आश्रमांतील स्त्रियांस कालेलकर काका नवजीवन प्रकाशन मंदीर, अहमदाबाद 1950\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2017/11/learn-python-programming-in-marathi.html", "date_download": "2018-04-23T07:14:42Z", "digest": "sha1:2SRWIHECCHJLEOUMB3MNBXAWPUOV2NP2", "length": 8428, "nlines": 47, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python programming in Marathi - Part1", "raw_content": "\nरविवार, 5 नवंबर 2017\nआजपासून आपण पायथॉन प्रोग्रामिंग शिकू. पायथॉन ही सर्वात सोपी प्रोग्रामिंग लँगवेज समजली जाते. मोटर सायकल किंवा कार चालवण्यासाठी त्याच्या इंजिनियरिंगची माहिती असणे आवश्यक नसते, प्रोग्रामिंग ज्या पद्धतीने शिकवले जाते त्यामुळे ते विनाकारण क्लिष्ट वाटू लागते. यासाठी आपण पायथॉन प्रोग्रामिंग सोप्या रीतीने शिकण्याचा प्रयत्न करू.\nप्रत्येक आर्टिकल सोबत एक व्हिडिओ पण असेल ज्याचे लिंक तुम्हाला या लेखाच्या शेवटी मिळेल. दरम्यान तुम्हाला पायथॉन प्रोग्रामिंग संबंधी प्रश्न असतील तर कॉमेन्ट मध्ये विचारू शकता\nतुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर पायथॉनचे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.\nयापूर्वी तुम्ही जर एखादे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले असेल तर हे इंस्टॉल करणे तुम्हाला जड जाणार नाही.\nइंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोग्राम ओपन करण्यासाठी विंडोजच्या मेनू मध्ये P च्या खाली पहा.\nयेथे IDLE (Python..) वर क्लिक केल्यानंतर एक विंडो उघडेल. त्याला Python Shell म्हणतात. सुरवातीला आपण प्रोग्रमिंग शिकण्यासाठी याचाच वापर करू.\nजेव्हा हा विंडो ओपन होईल तेव्हा विंडोच्या टास्कबार मध्ये त्याचे आइकॉन दिसू लागेल. त्या आइकॉनवर राईट क्लिक केल्यास तुम्हाला \"Pin to taskbar\" दिसू लागेल. त्यावर क्लिक केल्यावर हा आइकॉन कायम स्वरूपी टास्कबार मध्ये दिसू लागेल. असे झाल्यास तुम्हाला हा प्रोग्राम वेळोवेळी ओपन करणे सोपे होईल.\nयाशिवाय तुम्ही याच्या आइकॉनचे शॉर्टकट डेस्कटॉप देखील बनवू शकता. यासाठी मेनू मधून त्याच्या आइकॉनला डेस्कटॉपवर ड्रॅग आणि ड्रॉप करावे.\nया शिवाय तुम्ही हा सॉफ्टवेअर इंस्टाल न करता देखील ब्राउजर मध्ये पायथॉनचा कम्पाईलर वापरू शकता.\nकॉमेंट च्या सुरवातीला # हॅश लिहिणे आवश्यक आहे\nप्रिंट print स्टेटमेंट नंतर ( ) दोन ब्रॅकेट द्यावे\n( ) ब्रॅकेट मध्ये दोन ' ' सिंगल कोट किंवा \" \" डबल कोट लिहून, मेसेज त्यामध्ये लिहावा\nटायपिंग पूर्ण झाल्यानंतर त्रिकोणी अॅरो वर क्लिक करावे म्हणजे तुम्हाला प्रोग्रामचे आउटपुट दिसेल\nहा एक ऑनलाइन कम्पाइलर आहे. येथे तुम्हाला कोड लिहिलेले दिसेल आणि रन बटनावर क्लिक केल्यास त्याचा रिझल्ट खाली दिसेल.\nतुम्हाला हवे असल्यास edit on Repl.it या ठिकाणी क्लिक केल्यास एका नव्या विंडो मध्ये त्याचे कम्पाइलर उघडेल.\nतुम्ही येथे कोड एडिट करून प्रोग्राम च्या आउटपुट मध्ये होणारा बदल रन करून पाहू शकता.\nतुम्ही कोड एडिट करण्याचा प्रयत्न सुरु केल्यास तुम्हाला कोड ला फोर्क करण्या विषयी मेसेज दिसेल.\nतुम्हाला या कोड मध्ये केलेला बदल सेव्ह करून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचे एक अकाउंट या वेबसाइट वर उघडावे लागेल. अन्यथा Cancel वर क्लिक केल्यास तो मेसेज निघून जाईल आणि तुम्ही कोड एडीट करून त्याला रन करून पाहू शकता, त्यासाठी अकाउंट उघडण्याची गरज नसते.\nतर अशा रीतीने तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा स्मार्टफोन वर पायथॉन चे सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्या शिवाय केवळ ब्राउजर मध्ये ऑनलाइन कम्पाइलर वापरून पायथॉन प्रोग्रामिंग शिकू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mymahabharat.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2018-04-23T07:29:07Z", "digest": "sha1:OSG2VIUKVRTK4POOISSLMNG7DZPMB3HD", "length": 13423, "nlines": 110, "source_domain": "mymahabharat.blogspot.com", "title": "महाभारत - काही नवीन विचार: पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १", "raw_content": "महाभारत - काही नवीन विचार\nमहाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.\nआपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार\nप्रभाकर फडणीस P.K. Phadnis\nज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\nमहाभारतात अनेक कोडी आहेत त्यात मला जाणवणारे एक कोडे म्हणजे पाडवांचा अद्न्यातवास पुरा झाला कीं नाही महाभारतकारांनी स्वत:चे स्पष्ट मत दिलेले नाही. दुर्योधनाने पांडवांचा दावा मुळीच मान्य केला नाही हे स्पष्टपणे नमूद केले आहे. महाभारतातील इतर अनेक प्रष्न या गोष्टीशी निगडित आहेत. त्यातील काही असे :-\n१. कौरव आपल्या पक्षाला अनेक विख्यात राजे व अकरा अक्षौहिणी सैन्य जमवू शकले. त्यांचा पक्ष अन्यायाचा असेल तर हे कसे झाले\n२. भीष्म,द्रोण व कृप यांनी युद्धात कौरवांची बाजू घेण्याचे खरेंतर काही कारण नाही. अर्थस्य पुरुषो दास: हे दिलेले कारण पोरकट वाटते. कौरवांचा पराभव होऊन पांडव हस्तिनापुरचे राजे झाले असते तर त्यांनी या तिघानाहि सन्मानानेच वागवले असते. प्रत्यक्षात कृप पांडवांपाशी राहिलाच होता. मग या तिघानी युद्ध एवढे हिरिरिने कां लढवले\n३. युधिष्ठिराने प्रथम अर्धे राज्य मागितले होते, पण मागाहून संजयाबरोबर निरोप पाठवून फक्त पांच गावांवर समाधान मानण्याची तयारी दाखवली. हा त्याचा मोठेपणा खरा पण आपण अ द्न्यातवास पुरा केलेला नसल्यामुळे आपला दावा कच्चा आहे याची त्याला जाणीव होती हेहि कारण असू शकते\n४. युद्ध सुरू होण्यापूर्वी अनेकानी दुर्योधनाला युद्ध टाळण्याचा उपदेश केला. मात्र पांडवानी द्यूताचा पण पूर्ण केलेला असल्यामुळे तुला त्यांचे राज्य परत दिलेच पाहिजे असे कोणीहि म्हटले नाही फक्त सर्वनाशाची भीति घातली. खुद्द कृष्णानेहि शिष्टाईच्या वेळी ’आम्ही द्यूताची अट पूर्ण केली आहे असा पांडवांचा दावा आहे” एवढेच म्हटले.\n५. अर्जुन कौरवसैन्यासमोर प्रगट झाला दुर्योधनाने ’अद्न्यातवास पुरा झालेला नाही’ असे म्हटले. तेव्हा भीष्माने ’पांडवांनी सौरमानाने तेरा वर्षे पुरी केलेली दिसतात’ एवढेच म्हटले पण हे बरोबर की चूक यावर मत दिलेले नाही\n६ बलराम दुर्योधनाचा गुरु. पांडवानी जर अद्न्यातवास निर्विवादपणे पुरा केलेला असता तर त्याने दुर्योधनाला राज्य देण्यास सांगितले असते. त्याने तसे न करता उलट कृष्णालाच बजावले की पांडवाच्या दुर्दशेला युधिष्ठिरच जबाबदार आहे व आपणाला दोन्ही पक्ष सारखेच असल्यमुळे आपण युद्धापासून दूर रहाणेच योग्य\n७. नकुल-सहदेवांचा मामा, शल्य, पांडवांच्या सैन्यात सामील होण्यासाठी निघालेला असतां वाटेत दुर्योधनाची भेट झाल्यावर सरळ कौरवसैन्यात गेला हे कसे झाले आपला पक्ष अन्यायाचा नाही अशी त्याची खात्री पटवण्यात दुर्योधनाला यश आले. दुर्योधनाने काहीहि म्हटले तरी कौरवसैन्यात भीष्म असताना इतर कोणी सेनापति होण्याचा संभव नव्हताच.\n७. राजा पांडु याचा मित्र असलेला राजा भगदत्त पांडवांऎवजी कौरवानाच मिळाला. कारण दिलेले नाही.\n८. याउलट ज्या जरासंधाला भीमाने मारले वा शिशुपालाला कृष्णाने मारले त्यांचे पुत्र पांडवपक्षात होते\nयामुळे असे वाटते की पांडवांचा राज्यावर हक्क ज्या मूलाधारावर आधारलेला त्या पणाची अट पूर्ण केल्याच्या त्यांच्या दाव्यामध्येच काही कमतरता होती काय कीं ज्यामुळे प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटलेली बाजू घेतली\nया शंकेमुळे द्यूत, अनुद्यूत व त्यातून उद्भवलेला वनवास व अद्न्यातवास या घटनांची अभिनिवेश दूर ठेवून तपासणी करणे आवश्यक ठरते. पुढील भागात ती करूं.\nआपली अनुदिनी (ब्लॉग) वाचतोय. सुंदर आहे. पुढेमागे मलाही महाभारत मुळातून वाचायचंय. असो.\nइथे दिलेले आपले प्रश्न समर्पक आहेत. मला वाटतं की अन्याय हा केवळ अज्ञातवासाच्या संबंधी नाही. तो द्रौपदीच्या अपमानाशीही तितकाच संबंधित आहे. अज्ञातवास पूर्तीच्या योगे पांडवांची बाजू जरा कच्ची पडत असली तरी संशयाचा फायदा त्यांना द्यायला बर्‍याच जणांची हरकत नसावी.\nतसेच पांडवांचा दावा फक्त त्यांच्या हिश्श्यापुरताच मर्यादित होता. याउलट कौरवांचा दावा अख्ख्या राज्यावर होता. त्यामुळे कौरवांच्या पक्षाला एक अंगभूत हावरटपणा चिकटलेला वाटतो.\nपांडव विवाह -भाग ७\nपांडव विवाह - भाग ६\nपांडव विवाह - भाग ५\nपांडव विवाह - भाग ४\nपांडव विवाह - भाग ३\nपांडव विवाह - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २\nपांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6434-high-speed-engine-electric", "date_download": "2018-04-23T07:45:21Z", "digest": "sha1:MHJPSYQ75RIUAV5WQJ4B6KM356OPGDQS", "length": 5854, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मेक ईन ईंडिया: आतापर्यंतचं सर्वात ताकदवान इलेक्ट्रीक इंजिन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमेक ईन ईंडिया: आतापर्यंतचं सर्वात ताकदवान इलेक्ट्रीक इंजिन\n‘इलेक्ट्रीक हाय-स्पीड लोकोमोटिवची क्षमता 12 हजार हॉर्सपावर इतकी असून त्यामुळे 120 किलोमीटर प्रतितास एवढा रेल्वेचा वेग असणार आहे. या लोकोमोटिवमध्ये 6 हजार टन वजन खेचण्याची क्षमता आहे.\nमेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील 11 वर्षांमध्ये अशाप्रकारचे 800 इंजिन बनवणार असून त्यावर 20 हजार कोटींहून जास्त खर्च होणार आहे.\nप्रत्येक इलेक्ट्रीक लोकोमोटिव इंजिनला बनवण्यासाठी 25 कोटी रूपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे.\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5666798658367330406&title=Elected%20As%20RTO%20Inspector&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:58:07Z", "digest": "sha1:G3BPB4KPEUT2P6A6AB2DDLG7NKGHR57B", "length": 8187, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "राहुल घंबरेची ‘आरटीओ’पदी निवड", "raw_content": "\nराहुल घंबरेची ‘आरटीओ’पदी निवड\nपुणे : पुणे विद्यार्थी गृहाच्या आश्रम वसतिगृहातील माजी विद्यार्थी राहुल मल्हारी घंबरे याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याची सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ इन्स्पेक्टर) या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल पुणे विद्यार्थी गृहाच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला.\nया प्रसंगी संस्थेचे कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. बहिरट, माजी विद्यार्थी प्रा. सचिन जायभाये यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.\nराहुल मूळचा इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील रहिवासी असून, त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. राहुलने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जीवावर हे यश संपादन केले आहे. याने अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम-टेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, काही काळ त्याने एका नामांकित कंपनीत नोकरीही केली; मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व अधिकारी बनण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे जिद्द व चिकाटीच्या जोरावर वेळेचे योग्य नियोजन व प्रचंड मेहनत घेऊन स्वतःची नोकरी व कुटुंबाचा समतोल राखत हे यश संपादन केल्याने विविध स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.\n‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याने मला यश मिळविण्याची ताकत व आत्मविश्वास मिळाला आहे. समाजासाठी नक्कीच चांगले काम कारण्याचा प्रयत्न करेन. या यशामध्ये मला कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळाला’, अशी भावना राहुल घंबरे याने व्यक्त केली.\nTags: पुणे विद्यार्थी गृहपुणेराहुल घंबरेइंदापूरIndapurBaramatiPuneMPSCRTORahul GhambarePune Vidyarthi Gruhमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगप्रेस रिलीज\nदेशातील पहिल्या ‘टेस्ट ट्यूब’ वासराचा जन्म ‘आकार’तर्फे स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान शेटफळगढे येथे महाश्रमदान राष्ट्रीय आयोगाच्या तज्ञ समिती सदस्यपदी प्रा. विनायक लष्कर ‘शिक्षणातील बदलते प्रवाह जाणून घेणे गरजेचे’\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nदगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-23T07:48:30Z", "digest": "sha1:4ZKLVW76VLT35KQA7F465MRGPQADZGEL", "length": 4986, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९२१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९२१ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १९२१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९२० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१५ रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/650-quintals-grain-festival-37340", "date_download": "2018-04-23T07:31:01Z", "digest": "sha1:I7CDU5XCN3NFC3ZXDMAQLANCTPAIXT2O", "length": 15508, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "650 quintals of grain Festival धान्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्यविक्री | eSakal", "raw_content": "\nधान्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्यविक्री\nबुधवार, 29 मार्च 2017\nगुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळाली.\nगुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळाली.\nअण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात तीन दिवस खाद्य महोत्सव भरविण्यात आला. गेल्या वर्षीपासून कृषी खात्याच्या उपविभाग चिपळूणतर्फे धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्यावर्षी हा महोत्सव चिपळुणातील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून यावर्षी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अण्णासाहेब खेडकर क्रीडासंकुलात तो हलवण्यात आला. या महोत्सवामध्ये ६० शेतकरी व फळ प्रक्रिया उद्योजक आणि ६ महिला बचत गट सहभागी झाले होते. धान्य उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पोचण्याची संधी या धान्य महोत्सवामुळे मिळाली. बहुतेक शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतीमालापैकी ९० टक्के माल विकला गेल्याने महोत्सवात सहभागी झालेले शेतकरी समाधानी होते.\nया धान्य महोत्सवात ३२९.५० क्विंटल तांदूळ, ७८.७० क्विंटल नाचणी, १०७ क्विंटल गहू, ७२.५० क्विंटल ज्वारी, ३७.८५ क्विंटल कडधान्ये, ९६.६५ क्विंटल अन्य धान्ये व कडधान्ये उपलब्ध विक्रीसाठी उपलब्ध होती. कलिंगड, आंबा या फळांसह महिला बचत गटांनी तयार केलेली पापड, विविध पिठे, लोणची आदी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. आमदार सदानंद चव्हाण, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, चार तालुक्‍यांतील शेतकरी, ग्राहक यांनी या खाद्य महोत्सवाला भेट दिली.\nमहोत्सवात तीन शेतकरी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सगुणा तंत्रज्ञानाने १९४.४०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी इतके विक्रमी भात उत्पादन घेणारे शेतकरी मिलिंद वैद्य यांनी सगुणा भात उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. शिरीष तेरखेडकर यांनी खरेदीदार व विक्रता संमेलन या विषयावर, तर मिलिंद पाटील यांनी बांबू लागवड कोकणातील हिरवे सोने या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.\nया महोत्सवात एकूण १४ लाख रुपयांची उलाढाल झाली. कृषी विभागातर्फे आंबा पिकावरील रोग कीड नियंत्रण आणि नरेगा फळबाग व वृक्षलागवड या विषयांवरील माहितीपुस्तिका वाटण्यात आल्या.\nकोकणात पारंपरिक पद्धतीने पडीक जमिनीवर बांबू लागवड केली तर एकरी दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते. कोकणातील हवामान बांबू लागवडीसाठी योग्य आहे. बांबूच्या विक्रीबाबत मार्केटची साखळी तयार असल्याने उत्पादनाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांला चिंता करण्याचे कारण नाही.\n- मिलिंद पाटील, बांबू शेती करणारे शेतकरी.\n* ६० क्विंटल भाजीपाला, फळांची विक्री\n* ६० शेतकरी, ६ महिला बचत गट सहभागी\n* ९० टक्के माल संपल्याने शेतकरीही खूश\n* घरगुती उत्पादनांचीही जोरदार विक्री\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण\nजिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक...\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nचेन्नई सुपर किंग्जचा चार धावांनी विजय\nहैदराबाद - टी २० क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर ४ धावांनी विजय मिळविला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2012/05/blog-post_15.html", "date_download": "2018-04-23T07:11:17Z", "digest": "sha1:HIOSPLWEBDBB43EETOGPJ6VN2XL22R2D", "length": 8752, "nlines": 44, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: पेटली स्वातंत्र्याची ज्वाळा", "raw_content": "\nही कथा आहे सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील .......\nसुभाषचंद्रांचे घराणे तसे गर्भश्रीमंत. त्यामुळे लहान पणापासून सर्व सुखे त्यांना मिळत गेली.पण; ते स्वतंत्र लढ्याकडे कसे वळले ह्याची ही कथा आहे .\nसुभाषबाबुंचे शिक्षण पूर्ण झाले होते, ते अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचे होते. म्हणून त्यांनी निर्णय घेतला कि आई.सी.एस.(ICS ) म्हणजे आत्ताचे आय.ए.एस.(IAS ).हे करण्यासाठी इंग्लंड ला जावे लागत असे. प्रेवश सहज मिळाला गेला.\nअभ्यास प्रारंभ झाला. त्यात त्यांना दीर्घवाचन असा एक विषय असायचा. त्यात कोणताही मोठा ग्रंथ,कादंबरी वाचून काढायच्या असतात ,त्यामुळे आकलन शक्ती वाढते.सुभाषबाबुना इंग्लंड मध्ये एक ग्रंथ उपलब्ध झाला ...द वर्ल्ड ऑफ ग्रेट किंग्स....त्या ग्रंथाथ ग्रीस च्या प्राचीन राजांपासून हिंदुस्थानच्या मुघल सुल्तानी पर्यंत सर्व राजांचा उल्लेख होता .\nअसेच वाचन चालू असता एक छोटा परिच्छेद त्यांनी वाचला, तो वाचून त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला ..जीवनाला क्षणात कलाटणी मिळाली ,ध्येय मिळाले.....त्या परिच्छेद चा मराठी अनुवाद असा .......'' सबंध हिंदुस्थानात मुघल सत्तेचे वर्चस्व स्थापन झाले होते, मात्र त्या दक्षिणेकडील डोंगर दर्यांच्या प्रदेशात एक असा राजा होता तो त्यांना कधीच जिंकता आला नाही, उलट त्यानेच त्या मुघल सत्तेचे सिंहासन मिळवायचे ध्येय पहिले होते.\nबर्याच वीरांना त्याने ठार केले होते..खरोखर त्याची तुलना आमच्या अर्कुलास राजाशी होऊ शकेल इतका प्रजादक्ष, स्वदेशाभिमानी आणि प्रामाणिक राजा हिंदुस्थानात ३० वर्षे मोगलांशी भिडला व त्यांना जेरीस आणले ...त्या राजाचे नाव .........शिवाजी शहाजी भोसले ''\nह्या एका वाक्याने सुभाषबाबू ३ दिवस वेड्यासारखे शिवाजीराजांची पूर्ण माहिती मिळते का ते पाहत होते. इंग्लंड मध्ये त्यांना अतिशय किरकोळ माहिती मिळाली.पुढे ते आई .सी.एस.(ICS ) उत्तीर्ण झाले.गावी आले आणि त्यांना सभासदांची बखर यांचा हिंदी अनुवाद मिळाला.\nझाले सुभाषबाबू शिवमय झाले. आई.सी.एस.(ICS ) ची मानाची नोकरी त्यांनी केली नाही ..ते स्वातंत्रलढ्यात उतरले ..मी माझ्या मायभूला पारतंत्र्यात टाकून सुखे कशी भोगू राजा शिवाजी जहागीरदाराचे पुत्र असताना त्यांनी सुखे न भोगता आपली भूमी स्वतंत्र केली मी पण माझ्या या भूमीला मुक्त करीन.अशी त्यांनी शपथ घेतली ....\nत्यांच्या बरोबर इंग्लंड मध्ये त्यांचे एक मित्र होते ..विजयरत्न मुजुमदार. ते आई .सी.एस.(ICS ) उत्तीर्ण झाले होते.आणि नोकरीला पण होते .\nएकदा अशीच बैठक बसली असता त्यांनी नेताजींना प्रश्न केला ....काय रे तू आता स्वतंत्र लढ्यात भाग घेतला आहेस. मला सांग या आंदोलन ,सत्याग्रह ,उपोषण ,मोर्चे यातून खरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल नेताजी शांत बसले होते ..ते फक्त हसले ,बोलले काहीच नाहीत .\nबैठक संपली. मुजुमदारांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला...अरे सांग न ..मी काय विचारले..असल्या गोष्टीतून खरच स्वातंत्र्य मिळेल का \nनेताजी उत्तरले...ह्या .........अजिबात नाही ....\nस्वातंत्र्य एकाच गोष्टीतून मिळेल.....''शिवाजी ..शिवाजी...शिवाजी '' आणि ते चालते झाले..\nअसा माझ्या राजांच्या स्फूर्तीचा झरा आहे .मला अभिमान आहे मी त्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो .माझ्या आयुष्याचे सोने झाले .माझी पंढरी फक्त रायगड .\nसौजन्य - नेट साभार\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan?start=54", "date_download": "2018-04-23T07:47:22Z", "digest": "sha1:4LBAQT3ZENCBYYUKWP6YBGUXUSK7XIMI", "length": 6557, "nlines": 149, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हेल्थसूत्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nतुम्हाला नोकरी पाहिजे का मोदी सरकार करणार 20 लाख पदांची मेगा भरती\nजास्त जांभई मोठ्या आजाराचेही कारण असू शकते\nनोकरी बदलणाऱ्या पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी\nव्हॉट्सअॅपचा वापर नागरीकांचा जीव वाचवण्यासाठी\nपेट्रोल आणि डिझेलचे दर कपात\nमहिलांसाठी गर्भनिरोधक ''अंतरा'' इंजेक्शन एमपीएचा शुभारंभ\nICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nआता पीएफ थेट तुमच्या खात्यात जमा करता येणार...\nराँग नंबरचं राईट लग्न\nसुंदर त्वचेचे रहस्य कढीपत्ता\nमुकेश अंबानींना मिळाला त्यांच्याच तोलामोलाचा शेजारी; 125 कोटींना खरेदी केला फ्लॅट\nभारतात होणार हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात\nअनेक विकारांवर रामबाण उपाय रसरशीत द्राक्ष\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nसाखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/tomato-farmers-distress-23026", "date_download": "2018-04-23T07:33:28Z", "digest": "sha1:LZSBGOBDIQ4IRXTTP37LJFMAT3HEFWMP", "length": 11351, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tomato farmers in distress टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत | eSakal", "raw_content": "\nटोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nसोमाटणे - बाजार कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादनातून फक्त खर्चच निघण्याची शक्‍यता आहे.\nसोमाटणे - बाजार कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादनातून फक्त खर्चच निघण्याची शक्‍यता आहे.\nअल्पावधीत चांगला पैसा मिळवून देणारे पीक म्हणून पवनमावळातील उर्से, आढे, ओझर्डे, बऊर, शिरगाव, सांगवडे, कुसगाव, कासारसाई, मळवंडी, शिवणे, साळुंब्रे आदी गावांतील शेतकरी हिवाळी टोमॅटोचे पीक अधिक प्रमाणात घेतात. या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे पावसाळी पीक पूर्ण वाया गेले होते. पिकासाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. हिवाळी हंगामातील टोमॅटो पिकाला मागणी वाढून चांगले पैसे मिळतील, या उद्देशाने शेतकऱ्यांनी पुन्हा नेहमीपेक्षा टोमॅटोची अधिक लावणी केली. पीकही चांगले आले; परंतु गेल्या महिनाभरापासून बाजारभाव फारसे वाढले नाहीत. सध्या ठोक बाजारपेठेत टोमॅटो पाच ते सहा रुपये किलो दराने विकला जातो आहे. पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केल्याने विक्रीतून फक्त खर्चच निघत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nत्यातच गेल्या दोन महिन्यांतील हवामानातील सततच्या बदलाने पिकावर परिणाम झाल्याने या वर्षी टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना तोडणी केलेल्या टोमॅटोतून निवडून चांगलेच टोमॅटो बाजारात न्यावे लागतात. खराब फेकून द्यावे लागत आहेत.\nरोगापासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च अधिक करावा लागल्याने खर्च आणि विक्री समान होत असल्याने नफा मिळण्याची शक्‍यता वाटत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.\nरिंगरोडसाठी जागा देण्यास विरोध\nफुरसुंगी - पूर्व हवेलीच्या गावांतून रिंगरोड गेल्याने चांगला विकास होईल त्यामुळे या रस्त्यासाठी जागा देणारे शेतकरीही योग्य मोबदला मिळाल्यास जागा...\nदोन शेतकऱ्यांची मराठवाड्यात आत्महत्या\nपाथरी (जि. परभणी) - सततच्या नापिकीला कंटाळून नागोराव संतोबा अंभोरे (वय 55) या शेतकऱ्याने शेतात विष...\nवैशाख वणव्याने महाराष्ट्र तापला\nपुणे - विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. राज्यात रविवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी...\nस्वामिनाथन आयोगासाठी \"जेल भरो' आंदोलन करू - रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर - 'सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला...\nस्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील\nश्रीरामपूर : \"सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/shooter-mehuli-ghosh-bags-silver-apurvi-chandela-gets-bronze-at-cwg-118040900008_1.html", "date_download": "2018-04-23T07:35:53Z", "digest": "sha1:4OBQC732S3PKES4ONPULWXC6C2EE4UPT", "length": 9655, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक\nगोल्ड कोस्ट : २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. महिलांच्या १० मीटर्स एअर रायफल प्रकारात भारताला दुहेरी यश मिळाले. मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावले.\nमेहुली आणि सिंगापूरच्या मार्टिना वेलोसो यांनी अंतिम फेरीत २४७.२ अशा सारख्याच गुणांची कमाई केली होती. मात्र शूट ऑफमध्ये मार्टिनाने बाजी मारुन सुवर्ण पटकावलं. अपूर्वीने २२५.३ गुण मिळवून कांस्य मिळवले.\nपुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदक पटकावले, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळाले. नेमबाजीत आज पाचव्या दिवशी भारताला एकूण ४ पदक मिळाली.\nसोने आणि चांदीच्या दरात वाढ\nसोने आणि चांदीचे भाव घसरले\nनोटाबंदीनंतर २६०० किलो सोने आणि चांदी पकडली\nस्वित्झर्लंडमधल्या नाल्यांमधून वाहते सोने-चांदी\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://snmcpn.org/84-news/148-2014-08-24-14-07-55", "date_download": "2018-04-23T07:48:50Z", "digest": "sha1:P7D5LTRQLUF4NPDPOA5GB6DH6LBNGH6H", "length": 18023, "nlines": 149, "source_domain": "snmcpn.org", "title": "नेत्र दान महान दान", "raw_content": "\nसह्याद्री निसर्ग मित्रच्या नेत्रदान चळवळीला चालना\nनेत्रदान, चिपळूणच्या पंडित कुटुंबाचा आदर्श\nनेत्र दान महान दान\nनेत्र दान महान दान\nसह्याद्री निसर्ग मित्रने नेत्रदान चळवळ चालू केली आहे. सांगली येथील दृष्टीदान आय बॅंकेच्या सहकार्याने हे काम होत आहे. या नेत्रपेढीचे डॉ. कील्लेदार, नेत्र पेढीच्या पॅनलवरील डॉ. जोशी, डॉ. शारंगपाणी, डॉ. मुकादम, डॉ. सौ. वाघमारे तसेच ’नॅब’ चे डॉक्टर यांचे मोलाचे सहकार्य या कार्यात होणार आहे. आपणही या कार्याला हातभार लाऊया.\nदि. २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. त्या निमित खास लेख -\nनुकतीच एक बातमी वाचनात आली. भारतीय शास्त्रद्य्न श्री. हरमिंदर दुआ यानी अमेरीकेतील संशोधनात आपल्या डोळ्यातील काळ्या बुबुळाच्या ६ व्या पापुद्रयाचा प्रथमच शोध लावला. आज पर्यंत जगाला फक्त पाच पापुद्रे माहीत होते. या नवीन पापुद्रयाला त्याच संशोधकाच्या नावाने दुआज लेअर म्हणुन नोंदवण्यात आले. एका भारतीयाने डोळ्याच्या कॉर्नीयाबाबत केलेले संशोधन वाचुन अभीमान वाटला. त्यामुळे कॉर्नीया व नेत्रदानाबाबत अधीक माहीती वाचनात आली व त्यामुळे मात्र दु:ख वाटले.\nजगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तीपैकी २०% म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६०% मोती बिंदुमुळे तर २% कॉर्नीयाच्या खराब होण्यामुळे आहे. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजाराची भर पडत असते. या १,५६,००० अंधाना जर नेत्रदानापासुन कॉर्नीया\nउपलब्ध झाला तर त्याच्या जिवनातील अंधकार् दुर होऊ शकतो.\nनेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळयामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मीलीमीटर जाडीची चकती (कॉर्नीया) काढुन ती अंध व्यक्तीला बसवणे. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.\nजगातील माणसाचा कॉर्नीया माणसाला बसवीण्याची पहीली शस्त्राक्रीय झेकोस्लोवाकीया मध्ये डॉ. झीरम यांनी ७ डिंसेबर १९०५ ला केला. भारतातील पहीली Corneal Transplant डॉ. धांडा यानी इंदोर येथे केली. जगातील पहीली नेत्र पेढी न्यूर्यार्क येथे १९४४ साली चालू झाली. चेन्नई येथे १९४५ साली पहीली आय बॅक चालू झाली.\nनेत्रदानाविषयी समाजात माहीती देवून नेत्रदानास ऊद्द्युक्त करणॆ, नेत्रदान घेणे व त्या डोळ्यांचा उपयोग २ अंधाना नवीन दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी शस्त्रक्रीया करणे या गोष्टी करणारी ना नफा तत्वावर चालवलेली संस्था म्हणजे नेत्रपेढी / आयबॅक.\nनेत्रपेढीत मिळालेले डोळे विशिष्ट केमीकलमध्ये साठवून ठेवतात ते ७२ तासापर्यंत उपयोगात आणता येतात. मृत व्यक्तीचे रक्त HIV व Hepatitis testing साठी दिले जाते हे रिपोर्ट Negative आल्यावरच डोळे वापरता येतात.\nनेत्रदानीत डोळे कधीही विकले जात नाहीत ते मोफत बसवले जातात. परंतु ऑपरेशनसाठी लागणारी औषधे व हॉस्पिटल खर्च तसेच डोळे Processing साठी येणारा खर्च फक्त नाममात्र रुपात रुग्णांकडून घेतला जातो. नेत्रदानीत डोळे कुणाला बसवले हे गुप्त ठेवले जाते परंतु हे डोळे २ अंधांना दृष्टी देण्यासाठी वापरले गेल्याची माहीती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिली जाते. डोळयामधील काले बुबुळाला विविध कारणानी इजा होते, फुल पडते, पांढरे पडते या बाबतीत नेत्रदानाचा उपयोग होतो. इतर विकारांवर याचा उपयोग होत नाही.\nसन २०११-२०१२ वर्षात भारतात ६०००० कॉर्निया नेत्रदानाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते त्या पैकी फक्त ४८०१४ नेत्रदानातुन गोळा झाले. त्यामध्ये तामीळनाडू ८७९६ प्रथम मध्य प्रदेश ६९१४ व्दीतीय तर आंध्रप्रदेश ६८६५ नेत्रदानात तृतीय स्थानाचा आहे. ५१५२ नेत्रदान करत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर व इतर छोटया राज्यात एकही नेत्रदान झालेले नाही.\nएप्रिल-जून २०१२ च्या राष्टीय अंध निवारण अंकात कॉर्निया च्या भारतात अंधत्वाचे प्रमाण २००६-२००७ मध्ये १.१% होते ते आता १.००% इतके झाले असुन अजुनही अनेक विकारानी अंधात्व येत आहे हे नमुद करण्यात आले आहे. आपल्या देशाला एक लाख चाळीस हजार कॉर्निया ची गरज आहे.\nश्रीलंका हा देश जगातील ६० देशांना कॉर्नीया दान करतो. आपल्या भारतात सुद्धा ते येतात. श्रीलंका आय डोनेशन सोसायटीच्या माध्यमातुन हे घड्ते तीची स्थापना १९६१ मध्ये देशबंधु डॉ. हडसन सिल्वा यानी केली. सन १९५८ मध्ये त्याना पहीली कॉर्नीयाची जोडी मिळाली.\nया मागे बौध्द धर्माची शिकवण. भगवान गौतम बुध्दानी सुखी जीवन जगण्य़ासाठी पंचशील आर्य अष्टांग मार्ग दिला आहे. तसेच दहा पारमिता सांगीतल्या आहेत. या दहा पारमितांपैकी तिसरी पारमिता म्हणजे दान. त्यामध्ये नेत्रदान सुध्दा आले. तेथे अपाघाती मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नेत्र हे देशाची संपत्ती होते. या मुळेच तेथे मोठया प्रमाणात कॉर्नीया जमा होतात.\nभारतात मोठया प्रमाणात असलेले गैरसमज कमी नेत्रदानाला करणीभूत आहेत. नेत्रदान केल्यावर चेहरा विद्रुप होतो, पुढल्या जन्मी आंधळेपणा येतो, मृत व्यक्तीची / शरीराची विटंबना होते इत्यादी. परंतू मृत्यू नंतर जे नेत्र आपण अग्नीला अर्पण करणार असतो, ज्याचा आपणाला जराही उपयोग नसतो त्याचा एवढा मोह का \nवाल्मीकी रामायणात तर नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होते असे सांगीतले आहे.\nशैब्य: श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ I\nअलर्कश्र्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम II\nशैभ्य राजाने बहीरी ससाणा व कबुतरात संघर्ष चालू असताना स्वत:चे मांस ससाण्याला दिले आणि अलर्क राजाने स्वत:चे डोळे दान करुन उत्तम गनीस म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला.\nनेत्र दानातुन मिळणारया कॉर्निया बाबतची आकडॆवारी सुद्धा अशीच धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यानीच विधान परिषदेत दिलेल्या माहीती प्रमाणे २०१२-१३ सालात नेत्र दानातुन ५५८७ डोळे (कॉर्निया) जमा झाले. पण त्या पैकी २०३३ नेत्रच (३७%) प्रत्यारोपणासाठी वापरले गेले. १६२२ नेत्र प्रशिक्षण व संशोधनासाठी वापरले गेले. तर १९३२ बुबुळे कोणताही वापर न झाल्याने नष्ट करण्यात आली.\nएका आधुनीक संशोधनात १ कॉर्निया दोन डोळ्यांना वापरुन दोन्ही डोळ्याना दॄष्टी मिळणे शक्य आहे. या बाबत १२ डोळ्यांवर (कॉर्नीया) संशोधन करुन ते २४ डोळ्याना बसवल्यावर (सर्व २४ डोळ्याना दॄष्टी प्राप्त झाली. याबाबतचा शोध निबंध ३० ऑक्टोबर २०११ ला प्रसीद्ध झाला आहे. याबात अधीक संशोधन होऊन जर प्रत्यक्षात अशा प्रकारे ऑपरेशन शक्य झाली तर एक एक मृत व्यक्ती ४ जिवंत व्यक्तींच्या डोळ्यात प्रकाश देउ शकेल.\nनेत्रदान चळ्वळीत आशादायक बातमी म्हणजे माळेगाव हे वाशिम जिल्ह्यातील दिड हजार लोकवस्तीचे एक चिमुकले गाव. जिल्ह्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्श ठरेल. गावात कुणाचा मृत्यू झाला तर नेत्रदान केल्या शिवाय त्याचा अत्यंसंस्कारच होणार नाही असा ठरावच या गावाने केला आहे. याची फलश्रृती म्हणजे तीन वर्षात या गावाने ५२ व्यक्तीचे नेत्रदान घडवून आणले. गावाच्या एकजूटीला व डोळस नेतृत्वाला त्रिवार सलाम. हाच आदर्श, हीच संकल्पना खरतर आपल्या येथे नव्हे भारतभर राबवणे गरजेचे आहे शक्य आहे.\nमरावे परी नेत्र रुपी उरावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4688541083988676082&title=International%20Wrestling%20Competiton%202018&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:50:37Z", "digest": "sha1:CVV7ZDKP7325QTBNHEHVT3AIK2ISALUV", "length": 12353, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "चौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी", "raw_content": "\nचौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी\nपुणे : विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत-तुर्कस्थान लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र या वेळी पराभवाचा सामना करावा लागला.\nकोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते.\nभारत विरुद्ध तुर्कस्थान यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या लढतीत मुन्ना झुंझुरकेने ईयुप ओरमानला पराभूत केले. लढतीतील केवळ तिसऱ्याच मिनिटाला मुन्नाने ‘लाटणे’ डाव टाकताना ओरमानवर चीतपट करताना विजय साकारला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत माऊली जमदाडेने गुऱ्हकन बल्कीला पराभूत केले. माऊली आक्रमक चढायाने बल्की यांने मैदानाबाहेर झेप घेतली. त्यानंतर काही क्षणातच माऊलीने ‘घिसा’ डावावर बल्कीला चीतपट करत विजय पटकावला.\nउपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व मेटीन टेमिझी यांच्या लढतीत किरण भगतने ‘एकचाक’ डावात मुसंडी मारत मेटीन टेमिझीला आसमान दाखवले. हिंदकेसरी साबा कोहलीला इस्माईल इरकल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडूंना गुण मिळविण्यात अपयश आले. आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रथम गुण मिळविणाऱ्या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. तुर्कस्थानच्या इस्माईल इरकलने गुण मिळवत ही लढत जिंकली.\nचुरशीच्या झालेल्या लढतीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने अहमत सिलबिस्टला पराभूत केले. सहाव्या मिनिटाला विजय चौधरी याने ‘घुटना’ डाव टाकत अहमत सिलबिस्टला चीतपट करताना लढत जिंकली.\nस्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री गिरीष बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर मुक्ता टिळक, आयोजक व माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, मनपाचे क्रीडा उपायुक्त तुषार दौंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.\nया वेळी सह.पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगरचे कार्यवाह बापुजी घाटपांडे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, राजेंद्र येनपुरे, सुशील मेंगडे, राजेंद्र खेडेकर, मंजुषा खेडेकर, छाया मारणे, दीपक पोटे, हेमंत रासने, उमेश गायकवाड, अमोल बालवडकर, किरण दगडे, शिवराम मेंगडे, राजाभाऊ बराटे, वासंती जाधव, आबा बागुल, सचिन दोडके, रघुनाथ गवडा, सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर तसेच कुस्ती क्षेत्रातील हिंदकेसरी दीनानाथ सिंहा, ऑलिंपिकवीर काका पवार, मारुती आडकर, हिंदकेसरी योगेश दोडके, अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, अमोल बुचडे, अभिजित कटके, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते विलास कथुरे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव किसनराव बुचडे महराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सदस्य मेघराज कटके, गणेश दांगट, आशियाई पदक विजेते राम सारंग, उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील, संतोष गरुड, राष्ट्रपती पदक विजेते कैलास मोहळ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, शिवाजी बुचडे, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.\nस्पर्धेच्या यशस्वी आयोजनात नवनाथ जाधव, दिनेश माथवड, नीलेश कोंढाळकर, गणेश वरपे, श्रीधर मोहोळ, सचिन पवार, संतोष मोहोळ, ज्ञानेश्वर मोहोळ, दुष्यंत मोहोळ, विलास मोहोळ यांनी विशेष मेहनत घेतली.\nआंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २३ मार्चपासून पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधव उपांत्य फेरीत रणजित, देवानंद, मनोज यांची विजयी सलामी मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\nमुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/farmers-reaction-on-government-policy/", "date_download": "2018-04-23T07:39:22Z", "digest": "sha1:2EKPDJSJE4JGYYLTAYJOI5KRM4DPJDM5", "length": 23382, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "सरकारचे कर्जमाफीचे निकष अन्यायकारक!: शेतकरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या, स्वामींचा सणसणीत टोला\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nकाबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार\nजगातील सर्वात वृध्द महिलेचे निधन\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोटात ३१ ठार\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nआता अण्वस्त्र चाचणी नाही\nवाचाळवीरांची फौज सरकारवर ‘बूमरँग’\nकर्मयोगी माणूस घडविण्याचे कार्य\nहे बंड म्हणावे काय\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\n– सिनेमा / नाटक\nपाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ\nरुपेरी पडदा गाजवणारी अनिल-माधुरीची जोडी पुन्हा एकत्र\n”आमिरसोबत ‘त्या’ चित्रपटात काम करणे सर्वात मोठी चूक”\nअरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर\nक्रिकेटपटू सिद्धेश लाड सांगतोय निरोगी आणि फिट कसे राहावे\n‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’…वैज्ञानिकांनाही पटलं\n७२ वर्षांच्या आजीबाईंचा नातवाच्या वयाचा नवरदेव\nविष्ठा विकून ते वर्षाला कमवतात ८ लाख रुपये\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\nVIDEO : हत्तीने वाचवला बुडणाऱ्या व्यक्तिचा जीव\nसूपमध्ये केली लघुशंका, प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्यासाठी किळसवाणा प्रकार\nरोखठोक : इतिहासाची पुनरावृत्ती आजारी पडली आहे काय\nहवामान आणीबाणी हिंदुस्थान किती सक्षम\nहे दोन देश कुणी केले\nसरकारचे कर्जमाफीचे निकष अन्यायकारक\nमहाराष्ट्र सरकारने कर्जमाफीसाठी निश्चित केलेले निकष अन्यायकारक आहेत. या निकषांमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, असे शेतकरी संघटनाची सुकाणू समिती म्हणाली.\nराज्य सरकारने ३० जून २०१६ पूर्वीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या येाजनेचा भाग म्हणून सुरू असलेल्या हंगामासाठी बँकांनी दहा हजार रुपये शासन हमीच्या बदल्यात द्यावे अशा स्वरुपाचा शासन आदेश काढला आहे. प्रत्यक्षात ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंत जे शेतकरी कर्जफेड करू शकलेले नाहीत व त्यामुळे नवे पिककर्ज घेऊ शकलेले नाहीत त्या सर्वांनाच अशा तातडीच्या कर्जाची नितांत आवश्यकता आहे. सरकार मात्र वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.\nतातडीच्या कर्जमाफीसाठी कोणास अपात्र करावे या विषयी शासनादेशामध्ये मोठी यादी दिली आहे. आदेशात दिलेल्या यादीप्रमाणे या सर्वांना कर्जासाठी अपात्र केल्यास एकूण शेतक-यांपैकी खूपच थोडे शेतकरी कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत.\nअपात्रतेचे निकष शेती व ग्रामीण वास्तवाशी सरकारी पक्षाची नाळ तुटलेली असल्याचेच लक्षण आहे. आदेशानुसार शासकीय नोकरीत किंवा अनुदानित संस्थेत नोकरीस असणारांना अशा कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात अजूनही खाते फुटले नसल्याने अनेक भावांची नावे एकाच उता-यावर व रेशन कार्डवर एकत्रच असतात. मात्र त्यांचे व्यवहार वेगवेगळे असतात. ब-याचदा जमीन वहिवाटही वेगवेगळा असतो मात्र उतारा संयुक्त असतो. अशा परिस्थितीत त्यापैकी एखादा नोकरीत असेल तर उता-यावरील सर्वच भावांना अशा कर्जापासून वंचित राहावे लागणार आहे. अनेक गरजू व संकटग्रस्त शेतक-यांवर यामुळे अन्याय होणार आहे.\nग्रामीण भागात अनेक गरीब शेतक-यांनी जमिनी विकून किंवा गहाण टाकून मुलाबाळांची शिक्षणे केली आहेत. संस्थांमध्ये नोक-या मिळाव्यात यासाठी लाखोंची कर्ज अंगावर घेत देणग्या दिल्या आहेत. अनेकांचा हा बोजा अद्याप फिटलेला आही. असे शेतकरी अद्यापही अत्यंत अडचणीत आहेत. असे असताना सरसकट नोकरीत असलेल्यांना कर्ज नाकारणे अन्यायकारक आहे.\nआदेशामध्ये विविध निवडणुकांमध्ये निवडून आलेल्यांना कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. जे निवडून आले आहेत व सक्षम आहेत त्यांना अशी मदत नाकारण्यास कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. परंतु सरसकट सर्वच निवडून आलेले सक्षम आहेत असे मानून वर्तन करणे हास्यास्पद आहे. अनेक प्रवर्गांसाठी निवडणुकीत राखीव जागा ठेवल्या आहेत. अशा प्रवर्गातून आलेले व दूध संघासारख्या निवडणुकांमधून निवडून आलेले सारेच श्रीमंत किंवा सक्षम आहेत, ते संकटग्रस्त नाहीत असे सरकारचे सरसकट आकलन दिसते आहे. सरकारचे हे आकलन दुरुस्त करण्याची गरज आहे, असे मत सुकाणू समितीने व्यक्त केले.\nकुटुंबातील कोणा एकाच्या नावे जरी चार चाकी वाहन असेत तरी अशा कुटुंबाला कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकरी अत्यंत जीर्ण वाहने अत्यल्प किंमतीत विकत घेत असतात. अशा शेतक-यांनाही या अटीमुळे वंचित राहावे लागणार आहे.\nकुटुंबाची शेती एकत्र आहे, रेशन कार्ड सुद्धा एकत्रच आहे मात्र व्यवहार वेगळे वेगळे आहेत अशीच कुटुंब व्यवस्था आज ग्रामीण भागात प्रचलित आहेत. अशा परिस्थितीत घरातील अशा विभक्त व्यवहार असणा-या चार चाकी वाहन धारकांमुळे इतर सर्वांनाच कर्जासाठी अपात्र ठरविणे अत्यंत अन्यायकारक आहे.\nराज्यात सध्या कर्जमाफीचे निकष ठरविण्याची प्रक्रिया सुरु आहे. शेतकरी संप व आंदोलनाचा परिणाम म्हणून निकष समिती बनविण्यात आली आहे. निकष समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शासनाचे प्रातिनिधी असणार आहेत. निकष अद्याप ठरलेले नाहीत. असे असताना तातडीचे कर्ज मिळविण्यासाठी शासनाने आदेश काढून वरील निकष जाहीर केले आहेत. कर्ज मिळविण्यासाठीचे हेच निकष येत्या काळात कर्जमाफीचे निकष म्हणून रेटण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. असे झाल्यास राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत. शेतकरी आपल्या वरील हा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाहीत.\nबड्या कॉर्पोरेट कंपन्या, श्रीमंत लोकप्रतिनिधी, मोठे प्रक्रियादार, कारखानदारांना शेतक-यांसाठीच्या सोयी सवलतींचा, अनुदानांचा व कर्जमाफीचा गैरफायदा घेता येऊ नये यासाठी निकष हवेत असे सरकार सांगत होते. सरकारच्या या भूमिकेचे सुकाणू समितीनेही स्वागतच केले होते. मात्र या निकषांच्या आडून सरकार गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना वंचित ठेवणार असेल तर ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे. सरकारने या सर्वाची दखल घेत तातडीच्या पिक कर्जासाठी काढलेला शासनादेश तातडीने दुरुस्त करावा. सर्व संकटग्रस्त व गरजू शेतक-यांना कर्जमाफी व नव्या हंगामासाठी पुरेसे कर्ज द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील…तरी हिंदुस्थानची दादागिरी कमी होणार नाही\nपुढीलजुन्या नोटांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेशी बोलावे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nजेसिकाच्या बहिणीने केलं तिच्या खुन्याला माफ\nरेल्वे स्थानकांतील प्लॅस्टिकबंदी मुहूर्त सापडेना\nकेंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी\nहरयाणामध्ये कठुआची पुनरावृत्ती होता होता राहिली\nशहापुरातील वीटभट्टी व्यवसाय धोक्यात\nआर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवसेनाप्रमुखांचे शिल्प\n८१४ गावांना पाणीटंचाईची झळ\nटपाल खात्याकडे ‘बेवारस’ पार्सलची थप्पी\nजखम डोक्याला, शस्त्रक्रिया पायावर; ‘बिनडोक’ डॉक्टरवर कारवाई होणार\nपायरसी करणाऱ्या ११ वेबसाईट्सवर बंदी\n नोटांची ‘ऑनलाइन’ विक्री जोरात\nफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सायकल बंदी का\nहवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी तुटली\nभाजप नेत्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nilesharte.blogspot.com/2016_07_01_archive.html", "date_download": "2018-04-23T07:26:32Z", "digest": "sha1:REEYW2DVGSMG3ZG7O6QI6AMQ5MWIBP3H", "length": 6518, "nlines": 111, "source_domain": "nilesharte.blogspot.com", "title": "पाइनॅपल सन्: July 2016", "raw_content": "\nविज्ञानकथा मला नेहेमीच एखाद्या छान कॉकटेल ड्रिंक सारखी वाटत आलीये.\nम्हणजे कॉकटेलमध्ये कसं अल्कोहोल असतं आणि बाकी सरबत, सजावट वगैरे...\nआता 'विज्ञान-कथे'तलं विज्ञान म्हणजे अल्कोहोल समजा आणि बाकी \"काल्पनिक, सामाजिक संदर्भ\" वगैरे नॉन अल्कोहोलिक भाग.\nआणि मजा काय आहे माहितीये का कॉकटेलसारखीच सायफायची सुद्धा \"अल्कोहोलच्या\" बदलत्या प्रमाणानुसार असंख्य लोभस रूपं आहेत :)\nकाही लेखकांच्या कथेत विज्ञान अगदी तपशीलवार असतं, त्याचं प्रमाणही अधिक.\nकडक स्कॉच ऑन द रॉक्स सारखं.\n(पहा: आशिष महाबळ यांच्या गणिती अ‍ॅल्गोरिदम्सवर आधारित कथा )\nकाही कथांमध्ये विज्ञान आणि फिक्शनचं प्रमाण सम-समान:\nमस्त रम आणि थम्सअप सारखं\n(पहा: बाळ फोंडके सरांच्या कौशिक-अमृतराव कथा)\nतर काही कथांमध्ये लेखनाची नजाकत जास्त असते आणि विज्ञान थोडं पार्श्वभूमीला.\nएखाद्या छान छत्री-बित्री लावलेल्या 'पिना-कोलाडा' कॉकटेलसारखं\n(पहा: प्रसन्न करंदीकर यांची मी... माधव जोगळेकर ही कथा\nपण विज्ञान कथा आणि कॉकटेल्स मधलं साम्य इथेच संपतं:\nकारण कॉकटेल्स मेंदू सैलावतात तर विज्ञानकथा बहुधा मेंदूला झडझडून जाग आणतात.\n'बहुधा' म्हणण्याचं कारण की भविष्यातल्या विज्ञानामुळे होणारे सामाजिक नैतिक पेच विज्ञान कथा\nतिच्यातून वैज्ञानिक संकल्पनांची ओळख बरेचदा होत असते,\nपण तो तिचा \"सोल पर्पज\" नसतो आणि नसावाही.\nयाचं उत्तम आणि सर्वदूर पोचलेलं उदाहरण म्हणजे \"हिच हायकर्स गाईड टू गॅलेक्सी\" ही कादंबरीमाला:\nती विज्ञान कथा आहे पण ढोबळमानातच:\nआपल्याच मस्तीत जगण्याच्या असंबद्धतेची वैश्विक खिल्ली उडवत, 'इंग्लिश' विनोदाचे चिमटे काढत ती पुढे जाते.\nआणि जगभरातल्या वाचकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसते.\nकिंवा आपल्या अंगणातील सुबोध जावडेकर यांची 'कलावंताचा जन्म' ही कथा:\nजी चित्रकाराची प्रतिभा, टॅलंट जन्मजात असतं की जीवापाड मेहनत करून मिळवत येतं\nसर्जनाच्या त्या लख्ख चार-दोन क्षणांसाठी आख्ख्या जीवनाची किंमत द्यावी का आणि ती तशी देता येते का\nअशा अनेक अडनिड प्रश्नांचा ती धांडोळा घेते.\nया आणि इतर अनेक चांगल्या विज्ञान कथा...\nमुद्दा इतकाच की विज्ञानकथा ही मुदलात कथा असते.\nकथेच्या निखळ आनंदासाठी वाचक ती वाचतात आणि आमच्यासारखे होतकरू लेखक त्या सोनसळी क्षणांसाठी लिहितात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://swatimaydeo.blogspot.com/2016/07/blog-post_79.html", "date_download": "2018-04-23T07:16:33Z", "digest": "sha1:UZEHZYTT7PDRDZSSUVKDWQGJ4S52TFKW", "length": 2990, "nlines": 71, "source_domain": "swatimaydeo.blogspot.com", "title": "माझे मन: शेवाळं", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत...\nमी मात्र त्याला म्हटलं,\n\"मला तुझं कौतुक वाटतं\nकाही करून तग धरतं\"\n\"मला देखील वाटतं गं\n\"पण मी तरी काय करणार\nमाझा कुठे इलाज असतो.\nमात्र नशिबाला दोष देत\n\"यावर एकच उपाय असतो\nमाझं मलाच नवल वाटलं.\nमाझंच वेडं मन दिसलं \n(७ ऑगस्ट २०१३ )\nपैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया\nया गहिऱ्या डोळ्यांत माझ्या\nदोर देवा, तू भलता हुशार आहेस दहा वेळा विचार करतोस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/traffic-measures-government-jurisdiction-18845", "date_download": "2018-04-23T07:32:03Z", "digest": "sha1:HNXOIWHX24SXINYSGV32CPOOKCO2EM4A", "length": 13655, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic measures of the government jurisdiction कोंडीवरील उपाय सरकारच्या अखत्यारीतील | eSakal", "raw_content": "\nकोंडीवरील उपाय सरकारच्या अखत्यारीतील\nरविवार, 4 डिसेंबर 2016\nमुंबई - राज्यातील मोठ्या शहरांत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सम-विषम गाड्यांची पद्धत वापरायची की नाही, हा सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारीतील निर्णय आहे. न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले.\nमुंबई - राज्यातील मोठ्या शहरांत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सम-विषम गाड्यांची पद्धत वापरायची की नाही, हा सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारीतील निर्णय आहे. न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले.\nमुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब ही समस्या अधिकाधिक तीव्र होत आहे. यावर उपाय म्हणून दिल्लीत सम-विषम क्रमांकांच्या गाड्यांना शहरात धावण्यास वेगवेगळे दिवस देण्याचा प्रयोग करण्यात आला. तसा प्रयोग महाराष्ट्रातही करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. पुण्यातील वैभव देशपांडे यांनी ही याचिका केली होती. पुण्यातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सम-विषमचा पर्याय अवंलबावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. याचिकादाराने सुचवलेला पर्याय व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटतो, वाहतुकीच्या वाढत्या कोंडीवर उपाययोजना करायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. मात्र, वाहतुकीच्या समस्येवर उपाययोजना करणे आणि धोरणात्मक निर्णय घेणे हे राज्य सरकारचे काम आहे. न्यायालय असे प्रशासकीय निर्णय घेऊ शकत नाही. सरकारने एखादा धोरणात्मक निर्णय घेतला किंवा त्यावर काही बंधने घातली तर त्या निर्णयाच्या वैधतेवर आणि उपयुक्ततेवर न्यायालय निर्णय देईल. धोरणात्मक निर्णय घेऊन वाहतुकीला आळा घालण्याच्या राज्य सरकारच्या कामात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असा खुलासा खंडपीठाने केला. राज्य सरकारने अद्याप या समस्येवर काहीही धोरण निश्‍चित केलेले नाही. त्यामुळे याचिकेवर सुनावणी घेणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.\nराज्य सरकार व अन्य प्रशासकीय यंत्रणांकडे याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे याचिकादाराच्या वतीने सांगण्यात आले. याचिकादाराने राज्य सरकारकडेच दाद मागावी आणि या पर्यायाची उपयुक्तता त्यांना पटवून द्यावी, असे खंडपीठाने सुचवले आहे.\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\"\nजळगावमध्ये साकारला \"संडे फॅशन स्ट्रीट\" जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nदुर्गा देवरेने साधली दुहेरी ‘सुवर्ण’ संधी\nनागपूर - महाराष्ट्राच्या चैत्राली गुजर, पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांना कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या कुमार गटाच्या फेडरेशन ॲथलेटिक्‍स...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/introduction-to-kodable.html", "date_download": "2018-04-23T07:24:50Z", "digest": "sha1:YHVSD7QUAGQEGU2EGUR53NQTYQWMK6BV", "length": 6358, "nlines": 39, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - kodable.com सोबत प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स", "raw_content": "\nसोमवार, 7 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - kodable.com सोबत प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स\nया लेखामध्ये आणि यापुढील लेखांमध्ये मी तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल माहिती देईन. प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट्स शिकण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकण्याची आवश्यकता नाही.\nबरेचसे वेबसाईट आणि सॉफ्टवेअर आहेत जे लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग चे कन्सेप्ट्स शिकवणारे गेम्स बनवतात. यामध्ये बरेचसे कमर्शिअल असून त्यांचे डेमो व्हर्जन उपलब्ध आहेत, तर बरेचसे सॉफ्टवेअर आणि वेबसाईट्स बिलकुल विनामूल्य आहेत. आपण या सर्वांची माहिती घेऊ.\nजर तुम्ही आठ ते सोळा वर्षे वयोगटात आहात आणि जर तुमच्या शाळेमध्ये प्रोग्रामिंग बद्दल तुम्हाला शिकवले गेले नसेल तर हे गेम्स खेळून तुम्ही प्रोग्रामिंग च्या कन्सेप्ट्स बद्दल बरीचशी माहिती मिळवू शकता. हे त्या सर्वांसाठी उपयोगी आहे ज्यांनी प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेतले नाही पण ज्यांना प्रोग्रामिंग बद्दल कुतूहल आहे.\nआपण सोप्या गोष्टींपासून सुरवात करू आणि नंतर प्रोग्रामिंग लैंग्वेजेस चा सविस्तर अभ्यास करू .\nआज आपण kodable.com या वेबसाईटची माहिती घेऊ. जर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कराल तर त्या पानावरून तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरवर हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता. विंडोजसाठी हे 110 MB चे डाऊनलोड आहे. याला डाऊनलोड आणि इंस्टाल करा आणि त्याला रन करा.\nओपनिंग स्क्रीन तुम्हाला एक प्रोफाइल बनवावे लागेल. येथे तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड तयार करावा लागेल. तुम्ही एका कॉम्प्युटरवर एका पेक्षा जास्त प्रोफाइल देखील बनवू शकता. यामध्ये दोन कॅटेगरी मध्ये सात सेक्शन आणि प्रत्येक सेक्शन मध्ये पाच लेवल आहेत, तुम्ही एकूण 35 लेवल या फ्री व्हर्जन मध्ये खेळू शकता.\nमी या प्रोग्रामचा वापर कसा करावा हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nया पुढील आर्टिकल्स -\nCode.org कोड स्टूडियोचे प्रोग्रामिंग कोर्सेस\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/india-ends-cwg-campaign-in-third-spot-118041600007_1.html", "date_download": "2018-04-23T07:17:25Z", "digest": "sha1:M65WGLNZHQWKT6HLJWQI5Q64ZZVLAKS5", "length": 10373, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, भारत तिसऱ्या क्रमांकावर\nऑस्ट्रेलियात आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची\nसांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी\n66 पदकं खात्यात जमा करत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.\nभारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण, 59 रौप्य आणि तितक्याच कांस्य पदकांची कमाई केली. त्या खालोखाल इंग्लंडने 45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर भारताच्या खात्यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.\nयंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 71 देशांनी सहभाग घेतला होता. यातील 43 देशांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, सुवर्ण पदाकाच्या कमाईत भारताने कॅनेडालाही मागे टाकलं. कॅनेडाने यंदा 15 सुवर्ण पदकांची कमाई केली. तर भारताच्या खात्यात एकूण 26 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.\nभारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी\n2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं\n2006 (मेलबर्न) - 50 पदकं\n2010 (दिल्ली) - 101 पदकं\n2014 (ग्लास्गो) - 64 पदकं\n2018 (सिडनी) – 66 पदकं\nCWG 2018 : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nराष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड\nयावर अधिक वाचा :\nबलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची ...\n१२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या अध्यादेशाला ...\nसहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, एकाला अटक\nइंदोरमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे ला निवडणूक\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. तशी घोषणा केंद्रीय निवडणूक ...\nयशवंत सिन्हा यांचा भाजपला सोडचिठ्ठी\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ...\nपुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले\nदेशात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4887994279241436547&title=Updated%20App%20by%20Paytm&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-04-23T07:57:23Z", "digest": "sha1:GNCYOPPJMVVKVDT2R6FEFVPQ3LF2W7IZ", "length": 8708, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पेटीएम’चे सोप्या फीचर्ससह अद्ययावत अॅप", "raw_content": "\n‘पेटीएम’चे सोप्या फीचर्ससह अद्ययावत अॅप\nमुंबई : ग्राहक आणि व्यापाऱ्यांना व्यापक स्वरूपात देयक सुविधा प्रदान करणारे भारतातील अग्रणी पेमेंट गेटवे पेटीएमने अधिक सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली बनविण्यासाठी अॅपचे पुनर्निर्माण केले आहे. अॅपच्या अद्यतनाद्वारे पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.\nशून्य टक्के शुल्क आकारणीसह वापरकर्त्यांच्या पेटीएम पेमेंट बँक खात्यातून, पेटीएम वॉलेट किंवा कोणत्याही बँक खात्यातून इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित हस्तांतरणाची सुविधा देते. खात्याची माहिती आणि शिल्लक एकाच स्नॅपशॉटमध्ये उपलब्ध झाल्यामुळे पासबुक संदर्भातील सर्व माहिती त्वरित उपलब्ध होते. नवीन सुविधांद्वारे पेटीएमचे उद्दिष्ट या वर्षात पैसे हस्तांतरणात वृद्धी मिळविण्याचे आहे.\nएका वॉलेट कंपनीपासून सुरुवात करून पेटीएमने मल्टि-सोर्स आणि मल्टि डेस्टिनीटेशन समाधानांद्वारे संपूर्ण देयक प्रदात्याच्या स्वरूपात स्वतःला विकसित केले आहे. हे वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे त्यांची बँक खाती जोडण्यास आणि पेटीएम अॅप्लिकेशन्स वापरून पैसे हस्तांतरण करण्यास शिकवत आहे.\nपेटीएमचे सीओओ किरण वासीरेडी म्हणाले, ‘पेटीएम अॅप्समधील नवीन पुनरारंभ इंटरफेस सादर करताना आम्ही खूप उत्सुक आहोत. आमच्या ग्राहकांना आम्ही कायम सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याच्या प्रयत्न करतो आहोत. नवीन डिझाइनने तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि मनी ट्रान्सफरसह काही महत्त्वाच्या प्रवाहाची उन्नती होते आहे. मला हे सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की, डिजिटली ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी आणि पेटीएम अॅप्लिकेशन्स वापरून त्यांच्या पसंतीच्या पेमेंट पद्धत वापरून आम्ही लाखो भारतीयांना पेटीएमच्या वापराला यशस्वीरित्या रुजवले आहे. आम्ही मनी ट्रान्स्फर व्यवहारातील घातांकीय वाढीचे उद्दिष्ट ठेवत आहोत, ज्यात असंघटित क्षेत्रामध्ये केलेल्या पैशाचे रूपांतर समाविष्ट आहे.’\nTags: मुंबईपेटीएमकिरण वासीरेडीPaytmMumbaiKiran Vasireddyप्रेस रिलीज\n‘यूपीआय’साठी पेटीएम सुरक्षित व्यासपीठ मोबाइल पेमेंट सेवेसाठी केवायसी आवश्यक पेटीएमने गाठला १०० मिलियन डाउनलोडचा पल्ला अक्षय्य तृतीयेकरिता पेटीएम गोल्डची विशेष ऑफर पेटीएमचे ‘पेटीएम फॉर बिझनेस’ अॅप\nआंबा : पोषक तत्त्वांचा खजिनाच..\nदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन\n‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने नारायण धारपांच्या पुस्तकांना पुन्हा मागणी\nनागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी\n...त्या तिघींनी दिली मराठी शाळेला ‘संजीवनी’\n‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mahalakshmi-temple-pipal-banyan-tree-34987", "date_download": "2018-04-23T07:23:42Z", "digest": "sha1:2VFMQFGCWH6LCGYRVZT727PA4Q65GORH", "length": 14160, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mahalakshmi temple Pipal, banyan tree महालक्ष्मी मंदिरावर पिंपळ, वटवृक्ष | eSakal", "raw_content": "\nमहालक्ष्मी मंदिरावर पिंपळ, वटवृक्ष\nसुनील पाटील - सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 14 मार्च 2017\nकोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरावर उगवलेले गवत, पिंपळाची व वडाची झाडे वाढतच आहेत. एकीकडे महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवून मंदिराचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार आहे; तर दुसरीकडे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सूचना देऊनही मंदिरावरील झाडे काढली जात नाहीत, ही बाब खेदाची आहे.\nकोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरावर उगवलेले गवत, पिंपळाची व वडाची झाडे वाढतच आहेत. एकीकडे महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवून मंदिराचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार आहे; तर दुसरीकडे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सूचना देऊनही मंदिरावरील झाडे काढली जात नाहीत, ही बाब खेदाची आहे.\nमंदिरावर वाढलेल्या झाडांची मुळे बांधकामातील फटी मोठ्या करून मूळ बांधकामाला बाधा ठरत आहेत. गेल्या महिन्यात महालक्ष्मी मंदिराची पाहणी करायला आलेल्या विभागीय आयुक्तांनी ही झाडे तत्काळ काढून घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना आदेश दिले होते. या वेळी मात्र झाडे काढून घेण्याबाबत सकारात्मकता दाखविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांनी जसे कोल्हापूर सोडले, तसे त्यांचा आदेशाची अमलबजावणी करण्याचेही सोडून दिले. याकडे दुर्लक्ष केले आहे.\nदेवस्थान समितीकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. देवस्थान समितीवर सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी अतिउत्साह दाखविला जातो. पण मंदिराची प्राथमिक डागडुजी करताना समितीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. मंदिराच्या मुख्य शिखरासह घाटी दरवाजा, दर्शन मंडपासह इतर ठिकाणी पिंपळाची व वटवृक्षाची लहान-मोठी झाडांची मुळे रोवत आहेत. लहान आहेत, तोपर्यंतच त्यांना हटविली पाहिजेत, अन्यथा पावसाळ्यात पुन्हा या झाडांचे मोठे जाळे तयार होण्यास वेळ लागणार नाही. झाडे जसजशी वाढत आहेत, तसतसे मंदिराच्या सौंदर्यात बाधा येत आहे.\nभाविकांनी कळसाला हात जोडल्यानंतर पहिल्यांदा ही वाऱ्यावर डोलणारी झाडेच दिसतात. सध्या देशभरातून भाविक मंदिरात येत आहेत. त्यांच्यासमोर मंदिराचे हे रूप दिसणे कोल्हापूरच्या पर्यटनालाच योग्य नाही.\nजिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी याबाबत तत्काळ निर्णय घेऊन मंदिरावर जी लहान-मोठी झाडे उभी राहत आहेत, त्यांना उखडण्यासाठी मोहीम राबवावी लागणार असल्याचे भाविकांचे मत आहे.\nफेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंदिराची तब्बल दोन ते अडीच तास पाहणी केली. या वेळी इतर त्रुटींसह मंदिरावरील वाढलेली झाडांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण या वेळी लवकरच ही झाडी काढून टाकली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र हा आदेश बेदखल केल्याचे भावना व्यक्त केली जात आहे.\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\nलोकवस्तीजवळील मासळी बाजाराच्या स्थलांतराची मागणी\nभिगवण (पुणे) : तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मासळी बाजार सुविधांच्या अभावाचे कारण पुढे करत पंधरा दिवसांपुर्वीच येथील इंदापुर कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestmarathijokes.com/this-body-part-marathi", "date_download": "2018-04-23T07:37:57Z", "digest": "sha1:RGHJNXM355FIADXASH4LE3RRYIWHNZES", "length": 13694, "nlines": 171, "source_domain": "latestmarathijokes.com", "title": "शरीराच्या ह्या भाग वरती बांधा काळा दोरा प फरक पहा,नक्की पहा – Latest Marathi Jokes", "raw_content": "\nशरीराच्या ह्या भाग वरती बांधा काळा दोरा प फरक पहा,नक्की पहा\nआजच्या काळात कोणीही कोणालाही यशस्वी होताना पाहू शकत नाही मग भलेही तो आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असो आणि यामुळेच कोणालाही वाईट नजर लागते आमचे पूर्वज म्हणतात कि कोणतेही शुभ काम सुरु केल्यावर काळे कपडे घालू नये कारण यामुळे कोणतेही काम होत नाही पण जेव्हाही वाईट नजरेचे विषयी आपल्या मनात विचार येतात तेव्हा आम्ही त्वरित काळ्या दोऱ्या बद्दल विचार करायला लागतो नेहमी आपण पहिले असाल कि वाईट नजरे पासून वाचण्यासाठी लोक नेहमी काळ्या दोर्याचा अथवा काळ्या कोणत्याही वस्तूचा वापर करताना दिसतात .जसे कि काळा टीका ,काळा दोरा अथवा काळे तील लहान असो किंवा मग मोठे प्रत्येकाला वाईट नजरेने वाचण्यासाठी काळा दोरा बांधला जातो .\nबहुतेक लोक हे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काळ्या दोऱ्याचा वापर करतात या मागे एक साइंटिफिक कारण पण आहे मनुष्याचे शरीर पाच तत्वापासून बनके आहे पृथ्वी, वायु, अग्नि, जल आणि आकाश यापासून बनले आहे काला दोरा नजरे पासून तर वाचवतोच तसेच त्यामुळे माणूस खूप धनवानही होतो जर आपल्याला पण वाटत असेल कि आपले पण भाग्य जागावे तर आम्ही आपल्याला एक खूपच सरळ आणि सोपा मार्ग सांगत आहोत शरीराच्या या भागावर आजच बांधा काला दोरा आपले भाग्य जगतील \nआमचे मोठे वडिलधारे लोक म्हणतात कि कोणत्याही शुभ मुहूर्तावर काळे कपडे घालू नये कारण काळ्या कपड्यामुळे नेहमी नजरे पासून वाचण्यासाठी काळ्या रंगाच्या वस्तूचा च वापर केला जातो जसे कि काळा टीका ,काळा दोरा अथवा काळे तील.\nबाजारातून रेशमी अथवा सुती दोरा घेवूया या .आणि कोणत्याही मंगळवारी अथवा शनिवारी संध्याकाळी हे काला दोरा हनुमान च्या मंदिराला घेवून जावे .या धाग्य मध्ये नवू लहान लहान गाठ बांधा आणि हनुमान च्या पायाचे सिंदूर लावावे आणि आता या दोर्याला घराच्या मुख्य दरवाज्याला बांधावे अथवा तिजोरी ला बांधावे या छोट्याश्या उपायाने तुम्ही मालामाल व्हाल .आणि इतर माहिती साठी विडीयो नक्की पहा .\nकोण आहे हि आज्जी जिला भेटण्यासाठी मोठे मोठे स्टार्स जमिनीवर बसतात,जाणून घ्या\nपुरुषांनी अश्या महिलांसोबत कधी बनवू नयेत शारीरिक संबंध, जाणून घ्या कोण आहेत त्या…\nभारतीये लग्नात होणाऱ्या ह्या १४ प्रथा तुम्हाला माहित आहेत का, पहा खूपच छान आहेत\nमागील ४२ वर्षापासून या महिलेला नागणे घेरले आहे कारण जाणून घ्याल तर दंग व्हाल…\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nअमिताभ बच्चन यांची परिस्थिती नाजूक, पहा विडोओ\nरेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते..\nहिच्या अदांनी सुद्धा घायाळ करून टाकलाय सगळ्यांना\nरोजच्या जीवनातील ह्या गोष्टींकडे लक्ष द्या असतात अगदी साध्या पण परिणाम घातक ठरू शकतात….\nलोक घाबरतात भारतातील ह्या ठिकाणांना भेट द्यायला\nकुत्रे अंगावर धावून आल्यावर फक्त ह्या गोष्टी करा कुत्रा काहीही करत नाही\nमारुती कार ची केली स्पोर्ट कार आणि जेव्हा रस्त्यावर आली तेव्हा मिळवली सगळ्यांची वाहवा….\nकामसुत्रात सांगितल्या आहेत ह्या गोष्टी कि महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात.\nवयाच्या १६ वर्षीच ती इतकी सुंदर दिसायची,नंतर वळाली मॉडेलिंग मध्ये…आत काय करत असेल\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात…\nका येते हाताच्या बोटांवर चंद्रकोर..\nहार्दिक पंड्या आधी असा होता आणि आता त्यालाच विश्वास बसत नाही\nशरीराने दिलेले हे इशारे तुम्हाला सांगतात कि तुम्ही पाणी कमी पीत आहात….\nसगळ्यात जास्त आवडतो सनीला हा पार्टनर\nसाउथ च्या ह्या हिरोने टाकले शाहरुख ला मागे.\nहे खेळाडू संघात असावेत म्हणून धोनीने केला होता जीवाचा आटापिटा\nकाही काळी ह्या मुलीसारख्याच फेमस झाल्या होत्या ह्या मुली ,आठवून बघा.\nह्या अभिनेत्रीचे असे काही photo आहेत जे कधीही लोकांपर्यंत पोहचू दिले नाहीत\nजर लहान मुलांनी पैसे गिळले तर काय कराल…..\nचोरून चोरून बघतात लोक अशा गोष्टी ….\nstudant च्या आयुष्यातील घडलेल्या ह्या गोष्टींना तुम्ही पोट धरून हसाल……\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोंचे हे प्रकार पाहून म्हणाल हे तर मला माहितीच नव्हते.\nजगातले सर्वात महाग ५ फळे\nकोण आहे हि आज्जी जिला भेटण्यासाठी मोठे मोठे स्टार्स जमिनीवर…\nपुरुषांनी अश्या महिलांसोबत कधी बनवू नयेत शारीरिक संबंध,…\nभारतीये लग्नात होणाऱ्या ह्या १४ प्रथा तुम्हाला माहित आहेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/03/before-surgery/", "date_download": "2018-04-23T07:12:30Z", "digest": "sha1:HUG7QHBSSJ2PF6N2LR2RYWWQJJJSMNHO", "length": 11322, "nlines": 101, "source_domain": "vaibhavchhayablog.wordpress.com", "title": "सर्जरीला सामोरं जाण्याआधी … | Vaibhav Chhaya Writes...", "raw_content": "\nसर्जरीला सामोरं जाण्याआधी …\nएका मित्राशी चॅटवर बोलत होतो. येत्या काळात त्याच्या सर्जरी होणार आहेत. मी स्वतः अनेकदा अशा प्रसंगाना सामोरा गेलो आहे. त्यामुळे काही सल्ले येथे द्यावेसे वाटत आहेत.\n1) बऱ्याच वेळेस ऑपरेशन अपॉईंटमेंट मिळून होत असते. त्यामुळे सर्जरीच्या दिवसापर्यंत आपली मानसिक स्थिती ही अतिशय भक्कम असणे गरजेचे असते. आणि ती सर्वस्वी आपल्याच हातात असते.\n2) जास्तीत जास्त मेडीटेशन, आनापानसती, विपश्यना सारख्या मार्गांचा अवलंब करावा.\n3) श्वासावर अधिकाधिक नियंत्रण कसे मिळवता येईल यावर लक्ष ठेवावे.\n4) रक्तदाब वाढेल अशा कोणत्याही परिस्थीतीना सामोरे जाणे टाळावे.\n5) रक्तात प्लेटलेट्स, हिमोग्लोबीन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे विशेष लक्ष द्यावे. उगाच रक्त किंवा प्लेटलेट्स विकत घेण्याची परिस्थीती येऊ देऊ नये. आणीबाणीच्या वेळी ते रक्त इतरांसाठी उपयोगात येऊ शकतं.\n6) खांदे, जांघा, कोपर, मनगटं आणि मानेचे स्नायू जास्तीत जास्त लवचिक ठेवण्यावर भर द्यावा.\n7) मसाल्याचे, तळलेले, तेलकट, तुपकट पदार्थ खाणे पूर्णतः बंद करावे.\n8) दोन आठवड्यांआधीपासून आठवड्यातून एकदा असे पोट पूर्ण स्वच्छ करणारे एखादे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.\n9) हाताला मेहंदी, नेलपेंट किंवा अंगावर कुठेही टॅटू काढू नये. असल्यास रिमुव करण्यावर जास्त भर द्यावा.\n10) आम्पलपित्त वाढवणारे सर्व घटक वर्ज्य करावेत.\n11) जास्तीत जास्त झोप घेणे बंधनकारक.\n12) पाठ, पृष्ठभाग डोक्याचा मागचा भाग नीट तपासून घ्यावा. शरीराच्या पाठीवरील संपूर्ण भागात जर कुठे स्किन प्रॉब्लेम असेल तर वेळीच उपाय करून घ्यावा.\n13) सर्जरीनंतर बराच काळ रबर शीट वर झोपावे लागते त्यामुळे पुन्हा त्रास होण्याची शक्यता जास्त.\n14) डोक्यावरचे आणि शरीराच्या ज्या भागाचे ऑपरेशन होणार आहे तेथील केस साफ करावेत.\n15) स्वेट पॉकेट्स जास्तीत जास्त स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी.\n16) बसल्या बसल्या गुडघ्याचे व्यायाम आणि मनगटांच्या स्नायुंचे व्यायाम करावेत.जेणेकरून हाताच्या नसा अगदी ठळकपणे वर येतील. उगाच सुई टोचून टोचून हाल होणार नाहीत.\n17) सर्जरी ला जाताना शक्यतो स्वतः धीराने सामोरे जावे. कोणाचाही आधार घेणे टाळावे.\n18) सर्जरी झाल्यानंतर आपले डोळे बहुतेक आयसीयुमध्येच उघडतात. ज्या क्षणाला डोळे उघडतील त्या क्षणापासून लवकरात लवकर उठून बसण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून एनस्थेशियामुळे अवघडलेले अवयव पुढे जाऊन त्रास देणार नाहीत.\n19) पेन किलर्सचा वापर शक्यतो टाळावा.\n20) अॅलेक्स, कोरेक्स सारखे कफ सिरफ पूर्णपणे टाळावीत.\n21) हॉस्पीटल मध्ये भेटायला आलेल्या लोकांना शक्यतो भेटणे टाळावे.\n22) इंफेक्शन होईल अशी कोणतीही शक्यता निर्माण होऊ देऊ नये.\n23) डॉक्टर्स जे सांगतील ते तंतोतंत ऐकावे.\n24) आपले मेडिकल रिपोर्ट्स सातत्याने इंटरनेटवर किंवा इतर डॉक्टर मित्रांच्या सहाय्याने सेकंड ओपिनियन मध्ये घेत रहावे.\n25) आपल्याला सुचवलेली औषधी ही कुठे स्वस्तात मिळतील, त्याचे स्वस्त सबस्टीट्यूट स्वतः डॉक्टरला विचारून घेणे हा प्रत्येक पेशंटचा अधिकार आहे,…\n26) सर्जरीनंतर एखादा अवयव काढून टाकला जाणार असेल तर डोक्याला शॉट नाय लावून घ्यायचा. फक्त विचार करायचा की साला मला 60 % पेक्षा जास्त अपंगत्वाचा सर्टिफिकेट मिळालं तर किमान प्रवासाची मोठी सवलत मिळेल. तीन टक्क्यांचं आरक्षण मिळेल. बाकीची टेंशन आपोआप गळून पडतील.\n27) जे डॉक्टर लोक भूल देतात त्यांच्याशी कधीच खोटं बोलायचं नाही. जेवढं वजन आहे तेवढंच लिहू द्यायचं. आधी कधी आयु्ष्यात काय ढिनच्याकगिरी केलेली असेल तर ती देखील बिंदास कबुलीजबाब देऊन मोकळं व्हायचं. Amar Powar\n28) शक्यतो हॉस्पीटल मधून देण्यात येणारे जेवणच प्रेफर करा. जे मी कधीच केलं नाही. त्याचे परिणाम पण भोगले.\n29) हॉस्पीटल मधल्या सगळ्या वॉर्डबॉय, बटलर लोकांशी मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. कसलीच अडचण येणार नाही. एक्सरे, स्कॅनिंग वगैरे साठी कधी रांगेत राहण्याची गरज पडणार नाही.. हाहाहाहा\n30) आणि सगळ्यात शेवटी… एकदा थोडे नीट झालात की फोडा रोज गुडसे.. लवकर दणदणीत दणकट व्हाल..\nमाझा हा चौदा वर्षांत झालेल्या सोळा सर्जरींचा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस बारा ते पंधरा तास.. धम्माल केलीये ओटीमध्ये.. आणि खरं सांगतो.. 2006 साली झालेल्या सर्जरीत डॉ. मनदिप शहाच्या नोकीया 6600 झलक दिखला जा ऐकत ऐकत सामोरे गेलो होतो. मग सांगा मला जास्त कशाची भीती वाटायला पाहीजे होती.. हिमेशची की पाय काढून टाकल्याची.. हाहाहाहा\n← पळून गेलेल्या लेकराची आई…\nहॉस्पीटलमधल्या कविता -1 →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-bjp-leader-crorepati-disproportionate-assets-81713", "date_download": "2018-04-23T07:13:51Z", "digest": "sha1:G7XLQOSBCGA4Q2MGJ2Y3JDWIU2T6W6MC", "length": 11106, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan bjp leader crorepati disproportionate assets भाजपच्या नेत्याकडे कोट्यवधींची संपत्ती | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या नेत्याकडे कोट्यवधींची संपत्ती\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nगायकर आणि त्यांचे भागीदार तन्ना यांनी ही संपत्ती आपलीच असल्याचे मान्य केले आहे.\nकल्याण : कल्याणचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांचे भागीदार उमेश तन्ना यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे घातले. या छाप्यांमध्ये 69 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीबाबत पुरावे हाती लागले असल्याचे समजते. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.\nगायकर आणि त्यांचे भागीदार तन्ना यांनी ही संपत्ती आपलीच असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्याकडून दंडासह करवसुली करण्यात येणार आहे, असे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nएकाच वेळी 20 ठिकाणी केलेल्या या कारवाईत सुमारे 69 कोटी रुपयांचे जमिनीच्या टीडीआरसंदर्भातील रोख व्यवहार, तसेच फ्लॅटविक्रीसंदर्भातील रोख व्यवहारांचे पुरावे मिळाले आहेत. या संदर्भातील काही व्यवहारांच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nनोटाबंदीनंतर ईडीने 3700 छापे टाकले\nप्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय\nदिल्लीच्या हवेतील विष कायम\nकार्ती चिदंबरमप्रकरणी सीबीआयला विचारणा\nगहू आयातीवर 20, तर वटाण्यावर 50 टक्के शुल्क लागू\nलंडन मॅरेथॉन किपचोगेने जिंकली\nलंडन - वाढत्या तापमानातही एल्युड किपचोगे याने रविवारी लंडन मॅरेथॉन जिंकली. त्याने २ मिनिटे ०४.२७ सेकंद वेळ दिली. ब्रिटनला मो फराह (२ः०६.३२ सेकंद)...\nगस्तीवरील पोलिसाला मारहाण करून कैदी पळाले\nऔरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला...\nतुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' \nपिलखोड(ता. चाळीसगाव) - खानदेशातील अहिराणी या बोली भाषेतील 'सावन महिनामा' हे गाणे नुकतेच युट्युबर लाँच करण्यात आले. अहिराणी लोकगीतांमधील या गाण्याला...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\nशाळा सोडतांना वर्गात पुजला गेला सहकारी मित्राचा फोटो\nयेवला : सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजे नक्कीच विशेष नाही..बातमीचा तर अजिबात विषय नाही.पण या कोवळ्या वर्गातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_3586.html", "date_download": "2018-04-23T07:18:42Z", "digest": "sha1:IM2GUAQDMHZT3KFOXPZCUI2SJWKPR4N7", "length": 12763, "nlines": 44, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: स्वराज्य हवे की बाप हवा....", "raw_content": "स्वराज्य हवे की बाप हवा....\nजिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले शहाजीराजांचा मुक्काम तिथंहोता. तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते. पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली. शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्र राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले शहाजीराजांचा मुक्काम तिथंहोता. तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते. पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली. शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्र राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले हा शेवटचा रामराजा कुठे चुकला हा शेवटचा रामराजा कुठे चुकला त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्यच भुईसपाट व्हावे \nया साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता. त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो कुठून आलं हे बळ कुठून आलं हे बळ हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल.\nअन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच. पण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं. ठरलं आणि दिनांक २५ जुलै१६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली. शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना '\nसत्मंजिल ' या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले. या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले.\nशिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता. राजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय. बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की , बोल पोरा ,स्वराज्य हवे की बाप हवा शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तरी मुकाट्याने शरणये. जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तरी मुकाट्याने शरणये. जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण काय वाचवायचं आईच सौभाग्य की स्वराज्य दोन्हीही तीर्थरुपच मग दोन्हीही वाचवायचे. हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाचक्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुमदुमत होते. ' रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ 'राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.\nLabels: असे घडले महाराज महाराष्ट्र\nरोहन चौधरी ... 21:36\nअभिषेक... उत्तम ब्लोग आहे.. पण १-२ गोष्टी मांडतो... शहाजीराजांना जरी कैद केले तरी त्यांना ठार मारणे विजापूरला सहज शक्य नव्हते. शहाजी ही १६३६ पासून दख्खनेतली एक प्रभावी व्यक्ती होती आणि अनेक सरदार सुभेदार त्यांच्या बाजूने उभे होते. शिवाय मुघलांचे त्यांच्यावर ह्या बाबतीत दडपण होतेच.. अखेर त्याच गोष्टीचा फायदा घेऊन शिवाजी राजान्नी त्यांना सोडवले.\nदुसरे म्हणजे फत्तेखान चाल करून आला... तेंव्हा राजे पुरंदरवरून योजना अखात होते. राजगड तेंव्हा फारसा बांधून तयार नसावा...\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-shirur-kawthe-yemai-health-care-81436", "date_download": "2018-04-23T07:06:09Z", "digest": "sha1:WQGGMMZF2RAW4XA3SZ3KEEGIHTRXUCX7", "length": 12609, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shirur kawthe yemai health care ...आरोग्य व आहाराची काळजी घेणे आवश्यक | eSakal", "raw_content": "\n...आरोग्य व आहाराची काळजी घेणे आवश्यक\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nटाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शुन्य ते सहा वयोगटातील बालक हा देशातील भावी पिढी असल्याने त्याच्या आरोग्य व आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या बरोबर कुपोषीत बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घेण्याचे आवाहन पर्यवेक्षीका माणीक देडगे यांनी केले.\nटाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शुन्य ते सहा वयोगटातील बालक हा देशातील भावी पिढी असल्याने त्याच्या आरोग्य व आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या बरोबर कुपोषीत बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घेण्याचे आवाहन पर्यवेक्षीका माणीक देडगे यांनी केले.\nकवठे येमाई (ता. शिरूर) येथे एकात्मिक बाल विकास केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सुदाम इचके, पर्यवेक्षीका नंदा पाटोळे, मिना वायाळ, वैभवी उघडे, दत्तात्रेय सांडभोर, आरोग्य सहाय्यक बी. डी. पठारे, रामदास इचके, दिनेश काळे, अंगणवाडी सेवीका, आशा सुपरवायझर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.\nसरपंच इचके म्हणाले की, कवठे येमाई येथील बिट मध्ये प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ग्रामबाल विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कायक्रमाचे सुत्रसंचालन हिराबाई पोकळे यांनी केले. आभार बिसमिल्ला तांबोळी यांनी मानले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nनथुरामची मनोवृत्ती व सावरकरांवरील हल्ला\nनोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचा व्हिडिओ\nतुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना: राहुल गांधी\nशिर्सुफळच्या वाळू उपशावर होणार का कारवाई\nनोटाबंदी वर्षपूर्ती : अाॅनलाईन व्यवहार ठप्प, अफवांन\nउपेक्षितांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात \nशास्त्रींना 3 महिन्यांत मानधनापोटी मिळाले 2 कोटी 2\nदिल्लीवर पुन्हा प्रदूषित धुके\nआशियाई विजेती गोलरक्षक नोकरीच्या शोधातच\nहा फक्त काँग्रेसचाच आक्रोश - चंद्रकांत पाटील\nपर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या...\nरिंगरोडसाठी जागा देण्यास विरोध\nफुरसुंगी - पूर्व हवेलीच्या गावांतून रिंगरोड गेल्याने चांगला विकास होईल त्यामुळे या रस्त्यासाठी जागा देणारे शेतकरीही योग्य मोबदला मिळाल्यास जागा...\nपत्रकारांनी बदलत्या वास्तवाचे आकलन करावे - उत्तम कांबळे\nपुणे - जातींतील अस्पृश्‍यता निवारण्यासाठीचे प्रयोग मी पत्रकारितेतून केले. पत्रकारांनी मनात आणले तर बदल घडू शकतो. मनुष्याच्या स्वभावात सुधारणा...\nलोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ - शरद पवार\nमलवडी - पावसाचा थेंब न्‌ थेंब साठविल्याशिवाय माणची दुष्काळी तालुका ही ओळख बदलणार नाही. ही ओळख बदलण्याचा निर्णय माणवासीयांनी घेतला आहे. या लोकांच्या...\nधर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त\nवडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/2010/05/", "date_download": "2018-04-23T07:37:52Z", "digest": "sha1:FFPHF7JKNFKDD3MVJNVTQFRRMYGLSHHD", "length": 17169, "nlines": 71, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "मे | 2010 | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\nब-याच दिवसांनी काहीतरी फार सुंदर वाचायला मिळाले. आईची महती सांगणारे तर भरपूर लिहिलेले वाचले आहे, पण बाबा त्यांचे काय मुलांसाठी आईप्रमाणेच वडीलही किती मर-मर-मरतात हे फार कमी वेळा लक्षात आणून देण्यात येते. त्यांची परिस्थिती बहाल करणारा आणि मन हळूच ओलं करून जाणारा एक मेल इनबॉक्स मधे आला. आणि तो इथे पोस्ट करावासा वाटला. जरूर वाचून बघा. कदाचित तुम्हालाही तुमच्या बापाची आठवण येईल.\nडॉ. सलील कुलकर्णी ,\nसंगीतकार म्हणून सूर-तालाशी खेळताना, गायक म्हणून शब्द-सूर आळवताना रसिकांशी सुरेल नातं जुळत जातं. बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते.. दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल.
‘हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं.. मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं.. ‘मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा ‘मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून ‘हं.. हं’ सुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून ‘हं.. हं’ सुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे हे काय आहे की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की ‘याला म्हणतात नातं.
‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..’
हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- ‘आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊन शकलेला ‘बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर अताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला सहवास देऊपाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊन शकलेला ‘बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर अताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला सहवास देऊपाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं मी आठवतो ना त्यांना मी आठवतो ना त्यांना अशा प्रश्नांना बायकोच्या ‘हो..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..’ असं म्हणणारा ‘बाबा’\nबाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना ‘तू बारीक का वाटतेस गं तिकडे खूप त्रास होतोय का तिकडे खूप त्रास होतोय का’ म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..
या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं’ म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..
या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी कसं ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय
माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली
माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो.त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मगशब्दांचे बंध
कळ्यांचाचाले कळ्यांशी संवाद.
असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेनेवाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थअवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशनमांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवररूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमातछोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी‘माझ्याबाबाला का रडवलंस’म्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी‘बाबा गाणंऐकलंत
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो.त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मगशब्दांचे बंध
कळ्यांचाचाले कळ्यांशी संवाद.
असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेनेवाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थअवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशनमांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवररूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमातछोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी‘माझ्याबाबाला का रडवलंस’म्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी‘बाबा गाणंऐकलंत’ म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणिदुखऱ्या..
हे गाणंमुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणिबाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्यानोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळेकिस्से, वेगळीप्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या,दुखऱ्या.. (इथे वाढूशकतं’ म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणिदुखऱ्या..
हे गाणंमुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणिबाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्यानोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळेकिस्से, वेगळीप्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या,दुखऱ्या.. (इथे वाढूशकतं)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोजभळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबरकरायच्या अनेक गोष्टीघोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाचपुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडतनाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमीकरायला हवाय..
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..\n‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून\nहल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून\nअसा कसा बाबा देव लेकराला देतो\nलवकर जातो आणि उशिरानं येतो..\nसांगायची आहे माझ्यासानुल्या फुला\nदमलेल्या बाबाची या कहाणीतुला..’\nPosted in बाप, मराठी\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhishekkumbhar.blogspot.com/2010/07/blog-post_5279.html", "date_download": "2018-04-23T07:31:15Z", "digest": "sha1:PMWMRHRBDMSYVHC4BU35WDI2YOUGOTME", "length": 7832, "nlines": 46, "source_domain": "abhishekkumbhar.blogspot.com", "title": "۞आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची۞: कर्नाळा", "raw_content": "\nकिल्ल्याची उंची : २५०० फूट\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nपनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठा सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून\nघेतो. कर्नाळ्या खालचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. एक ते दोन दिवसाच्या भटकंतीत येथील सर्व किल्ले फिरून\nइतिहास : किल्ल्यांमध्ये असणा-या टाक्यांवरून हा सातवाहनकालीन असावा असे वाटते मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणा-या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : हा किल्ला प्रसिद्ध आहे तो येथील पक्षी अभयारण्यामुळे. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात. वाटेने किल्ल्यावर येतांना एक दरवाजा लागतो. दरवाजा ब-याचशा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच, भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच एक मोठा वाडा आहे. वाडा संपूर्ण ढासळलेल्या\nअवस्थेत आहे. वाडाच्या समोरच शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहे. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nमुंबई - गोवा मार्गाने : मुंबई - गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेसच पुढे कर्नाळ्याचा परिसर\nलागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एस.टी बस येथे थांबते. समोरच असणा-या हॉटेल\nजवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास पुरतात. वाटेतच\nबाजूला पक्षी संग्रहालय आहे.\nरसायनी - आपटा मार्गाने : रसायनी - आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते.\nवेळ साधारण ३ तास.\nराहण्याची सोय : कल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याच्या असणा-या शासकीय विश्रामधामात रहाण्याची सोय होते.जेवणाची सोय : किल्ल्याखाली हॉटेल्स आहेत.\nपाण्याची सोय : गडावर बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : २ १/२ तास.\nबघताय काय राव सामील व्हा........\nब्लॉगला भेट द्या, वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या, परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nअसे घडले महाराज महाराष्ट्र (3)\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)\nभेटा कधी इकडे सुद्धा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sadhasaral.wordpress.com/2011/05/", "date_download": "2018-04-23T07:43:34Z", "digest": "sha1:KRADDENOZSF3ZK5DAYPOBR2MSZFFEOR2", "length": 47193, "nlines": 141, "source_domain": "sadhasaral.wordpress.com", "title": "मे | 2011 | साधं-सरळं", "raw_content": "\nमनातलं जसच्या तसं उतरवलेलं…\nTwitter Facebook आरएसेस वाहिनी\n‘प्यार का पंचनामा’ – मराठी\nपहिला मित्र -“ती आली होती सकाळी.”\nदुसरा मित्र -“काय बोलली ती\nपहिला मित्र -……”हेच तू कि तू बोलत नाही आहेस म्हणून…..काय…काय प्रोब्लेम काय आहे…काय प्रोब्लेम काय आहे\n ……………अबे प्रोब्लेम हा आहे कि ती पोरगी आहे…अजून काय प्रोब्लेम आहे बे\n“प्रोब्लेम हा आहे कि मला वाटतं माझ्या आयुष्यात कुठलाच प्रोब्लेम नसायला पाहिजे ….आणि….. माझ्या आयुष्यात काही प्रोब्लेम नसेल तर हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रोब्लेम आहे”\n“आणि……. खड्यात तिला काळजी आहे रे…\n“तिने तर आनंद साजरा करायला पाहिजे …कारण हेच तर तिला पाहिजे आहे ………अरे तुला सांगतो आज काल तर मनात येतं कि तिने तोंड उघडलं कि तिच्या तोंडातच काही तरी टाकून द्यावं …मागच्या सहा महिन्यात सगळं बघितलं आहे मी…अबे कोणतं प्रेम …मागच्या सहा महिन्यात सगळं बघितलं आहे मी…अबे कोणतं प्रेम ………कोणतं नात … तिचा new year जो कधी तुमचाही new year असायचा\n“………ह्या पोरींना ना….. कुणीच खुश नाही ठेवू शकत……..सुखी बाई हि दंत कथा आहे बे a happy woman is a myth … तू batman वालीलाच बघून घे… तू batman वालीलाच बघून घे\n‘तू स्वतः तर काही करू शकत नाहीस… काहीच कामाचा नाहीयेस…. good for nothin आहेस मी तुझ्या सारख्या माणसासोबत कशी राहू शकते\nआणि ज्या दिवशी तो बिचारा batman बनला … मग लगेच …\n‘अरे तू तर batman बनलास… मला तर एक साधा नॉर्मल माणूस पाहिजे होता, मी तुझ्या सोबत कशी राहू शकते\n“… सगळा साला ह्या कथेंचा दोष आहे … होपलेस बॉलीवूड रोम्यांटिक मसाला .. एक पोरगा एक पोरगी दोघं प्रेमात पडले, दोघं एकत्र झाले.. एक पोरगा एक पोरगी दोघं प्रेमात पडले, दोघं एकत्र झाले फिल्म संपली .. पण साला ह्याच्या नंतरची कहाणी कुणीच सांगत नाही ……ह्याच्या नंतरची कहाणी मी सांगतो…………….ह्याच्या नंतर पोराने पोरीला दोन दिवस मिठी नाही मारली तर प्रोब्लेम .. मिठी मारली तर ‘चीप होत आहे ……इतकं पण चांगला नाही वाटत’ … ………..\n……..अबे शोप्पिंग संपत नाही ह्यांची … बघ पहिले कुशन्स आले, मग करटंस आले … मग करटंसला म्याच नाही झाले म्हणून अजून कुशन्स आले … बघ पहिले कुशन्स आले, मग करटंस आले … मग करटंसला म्याच नाही झाले म्हणून अजून कुशन्स आले …… साला इतकी कप आहेत माझ्या घरी कि विकायला काढलीत न तर महिन्याचा खर्च निघेल माझा …… साला इतकी कप आहेत माझ्या घरी कि विकायला काढलीत न तर महिन्याचा खर्च निघेल माझा\n“………… एक तर जी गोष्ट विकत घ्यायला जाईल ती घेणार नाहीत … दोन आठवडे डोकं खाईल\n‘टेबल घ्यायचा आहे. टेबल घ्यायचा आहे’\n… मग ५ तास मॉल मध्ये घालवून एक सडकी चप्पल घेऊन येईल आणि मग परत दोन आठवडे डोकं खाईल…\n‘टेबल घ्यायचा आहे. टेबल घ्यायचा आहे’ ”\n“. … ऑफिस मध्ये काम करत आहे .. फोन येऊन जाईल .. फोन उचल्या उचलल्याच सांगून टाकत असतो कि बोलू नाही शकत .. आता एव्हढी का कठीण गोष्ट आहे हि गोष्ट समजायला .. फोन उचल्या उचलल्याच सांगून टाकत असतो कि बोलू नाही शकत .. आता एव्हढी का कठीण गोष्ट आहे हि गोष्ट समजायला\n‘दोन मिनिट बोलशील तर काय होऊन जाईल….’\n….. अरे दोन मिनिट बोलून घेईल तर तुला काय भेटून जाईल माझी आई धडाने तर बोलू शकणार नाही .. अन त्याच्या नंतर i love u बोलल्याशिवाय फोन काटला … तर नाटक धडाने तर बोलू शकणार नाही .. अन त्याच्या नंतर i love u बोलल्याशिवाय फोन काटला … तर नाटक …….. सर्वात जास्त दिमागचा दही तर ह्या मोबिल फोन ने केला आहे …….. सर्वात जास्त दिमागचा दही तर ह्या मोबिल फोन ने केला आहे सर्वात फालतू इंवेन्षण आहे साला सर्वात फालतू इंवेन्षण आहे साला …एक conspiracy चा पट्टा आहे गळ्यातला साला… वरून ह्यांच्या जाहिराती पण पहा ….‘घ्या सर एक पैसा पर सेकंद …एक conspiracy चा पट्टा आहे गळ्यातला साला… वरून ह्यांच्या जाहिराती पण पहा ….‘घ्या सर एक पैसा पर सेकंद …अजून फोन करा …जास्त वेळ बोला 🙂 ‘ .. अरे कॉल स्वस्त झाल्याने गोष्टी थोडी मोठ्या होऊन जातात बोलण्यासाठी …अजून फोन करा …जास्त वेळ बोला 🙂 ‘ .. अरे कॉल स्वस्त झाल्याने गोष्टी थोडी मोठ्या होऊन जातात बोलण्यासाठी …..मग ह्याचं उत्तर त्यांना पण द्या … ‘कि तुझ्याकडे काहीच कसं नाही बोलायला …..मग ह्याचं उत्तर त्यांना पण द्या … ‘कि तुझ्याकडे काहीच कसं नाही बोलायला.. तुला आता इन्टरेस्ट नाही राहिला माझ्यात’ .. ‘तुला हम्म हम्म च म्हणता येत तर मी तुला कॉलच कशाला केला .. तुला आता इन्टरेस्ट नाही राहिला माझ्यात’ .. ‘तुला हम्म हम्म च म्हणता येत तर मी तुला कॉलच कशाला केला ’ …अरे माझी आई…..’ …अरे माझी आई….. ...मला काय माहित तू मला फोन कशाला केला ...मला काय माहित तू मला फोन कशाला केला …..जाऊन भारती मित्तल ला विचार ना …..जाऊन भारती मित्तल ला विचार ना …तुला मी सांगतो त्या जाहिराती मध्ये न तो कुत्रा नाही कुत्री आहे…तुला मी सांगतो त्या जाहिराती मध्ये न तो कुत्रा नाही कुत्री आहे… शपत्थ\n ….कोलंबसला माहित नव्हतं कि तो भारतात नाही तर दुसरीकडे चालला आहे म्हणून … नाही……. कोलंबस ला माहित होतं … तो तर बिचारा बायको पासून दूर चालला होता .. नाहीतर दहा प्रश्न विचारत बसली असती .. ‘कुठे चालला आहेस … तो तर बिचारा बायको पासून दूर चालला होता .. नाहीतर दहा प्रश्न विचारत बसली असती .. ‘कुठे चालला आहेस कशाला चालला आहेस ….तुला माहित पण नाही कुठे चालला आहेस ….सरळ सरळ का नाही सांगत माझ्या पासून दूर चालला आहेस म्हणून ….सरळ सरळ का नाही सांगत माझ्या पासून दूर चालला आहेस म्हणून’ …. अजूनही बिचाऱ्याचा मजाक उडवत सारं जग.’ …. अजूनही बिचाऱ्याचा मजाक उडवत सारं जग.\n” …ऑफिस मध्ये काम करत असतो .. एस एम एस येऊन जाईल … ‘I LOVE YOU’ ….ठीक आहे…. मी पण एस एम एस करून देत असतो ‘I LOVE YOU TOO 🙂 ‘ .. मग ह्याच्या नंतर, एस एम एस वर एस एम एस सुरु … अबे काम काय करते बे ऑफिस मध्ये 🙂 ‘ .. मग ह्याच्या नंतर, एस एम एस वर एस एम एस सुरु … अबे काम काय करते बे ऑफिस मध्ये …………… दोन एस एम एस चा रिप्लाय नको करू तर लगेच फोन येऊन जाईल …. फोन नको उचलू ….. तर दहा मिनिटात म्यासेज येऊन जाईल ‘i dont think its working nemore’…. दहा मिनिटात i luv u पासून I dont think its working nemore …………… दोन एस एम एस चा रिप्लाय नको करू तर लगेच फोन येऊन जाईल …. फोन नको उचलू ….. तर दहा मिनिटात म्यासेज येऊन जाईल ‘i dont think its working nemore’…. दहा मिनिटात i luv u पासून I dont think its working nemore … and dis is when u r not even down … आता समजलं कि ह्या माणसांना इतके हृदय विकाराचे झटके का बरं येतात आणि ते गे माणसं कसे काय यशस्वी असतात … … and dis is when u r not even down … आता समजलं कि ह्या माणसांना इतके हृदय विकाराचे झटके का बरं येतात आणि ते गे माणसं कसे काय यशस्वी असतात ……..कारण त्यांच्या आयुष्यात बाई नसते ना त्यांचं सुख हेरायला…..कारण त्यांच्या आयुष्यात बाई नसते ना त्यांचं सुख हेरायला\n ….आणि हे तर कुणीही सांगू शकता न कि अयशस्वी माणसांची संख्या कित्येत पटीने जास्त आहे यशस्वी माणसांपेक्षा ह्या जगात\n” साला ऑफिस मध्ये काम करत आहे .. सांगतोय कि उशीर होऊन जाईल बाई जेवण करून घे …तर जेवण नाही करणार .. उपाशी पोटी झोपून जाईल …. अरे मी सांगत आहे जेवून घे तरी त्रासाच .. काय करू नोकरी सोडून देऊ मी …साला पहिले घरी जा……ह्यांना मनवा … ह्यांना खाऊ घाला ……ह्याच्या नंतर स्वतःची भूक तर तशीच मारून जाते …पण …हे सगळं होऊनही माणूस जर एखाद्या कोपऱ्यात जाऊन शांतीने बसला असेल ना तर…. ‘काहो …साला पहिले घरी जा……ह्यांना मनवा … ह्यांना खाऊ घाला ……ह्याच्या नंतर स्वतःची भूक तर तशीच मारून जाते …पण …हे सगळं होऊनही माणूस जर एखाद्या कोपऱ्यात जाऊन शांतीने बसला असेल ना तर…. ‘काहो …काय विचार करत आहात …काय विचार करत आहात काय विचार करत आहात काय विचार करत आहात काय विचार करत आहात काय विचार करत आहात’ …अरे काही विचार नाही करत माझी माय हा विचार करत आहे कि तुझं तोंड कसं बंद करू ’ …अरे काही विचार नाही करत माझी माय हा विचार करत आहे कि तुझं तोंड कसं बंद करू … काय विचार करत आहात… काय विचार करत आहात… क्यामेरा लावून देऊ डोक्यात माझ्या… क्यामेरा लावून देऊ डोक्यात माझ्या\n“….मी तुला सांगतो आहे कि तू कधीच बायकांसोबत चर्चा करू शकत नाहीस ….कारण ह्यांच्या सोबत केलेली कुठलीही चर्चा ती चर्चा नसून वाद असतो … आणि वादात तर बाबू तू ह्यांच्यासोबत जिंकूच नाही शकत … आणि वादात तर बाबू तू ह्यांच्यासोबत जिंकूच नाही शकत… कारण आपल्यासारख्या माणसांची एक बेसिक गरज असते …..we need a sensible argument. आणि sense सारख्या फालतू गोष्टीसाठी त्या वाद हरून जातील… कारण आपल्यासारख्या माणसांची एक बेसिक गरज असते …..we need a sensible argument. आणि sense सारख्या फालतू गोष्टीसाठी त्या वाद हरून जातील छ्या .. एक तर आजच्या गोष्टीवर वाद होणारच नाही … आजच्या गोष्टीवर भांडण होईल दोन महिन्या नंतर … तेव्हा आठवत पण नसतं साला झालं तरी काय होतं …. पण पोरी त्याला वाचवून ठेवतात .. .‘हे लहान शस्त्र नाही .. मोठ्ठा शस्त्र आहे .. ह्याला मोठ्ठ्या लढाईमध्ये वापरा‘ …… तू कधी try करून बघ, स्वतःला बरोबर prove करून ….. तुला वाटतच असेल कि ह्या मुद्द्य्वरून तू स्वताला बरोबर साबित करशील ……पण तेव्हाच एक आवाज येईल … ‘बोट दाखवू नकोस… खाली कर ते …. पण पोरी त्याला वाचवून ठेवतात .. .‘हे लहान शस्त्र नाही .. मोठ्ठा शस्त्र आहे .. ह्याला मोठ्ठ्या लढाईमध्ये वापरा‘ …… तू कधी try करून बघ, स्वतःला बरोबर prove करून ….. तुला वाटतच असेल कि ह्या मुद्द्य्वरून तू स्वताला बरोबर साबित करशील ……पण तेव्हाच एक आवाज येईल … ‘बोट दाखवू नकोस… खाली कर ते’… तुझं लक्ष पण नसेल पण तुझं एक भाबडं बोट त्यांच्या कडे point करत असेल … and suddenly the whole argument will flush into the gutter आणि मुद्दा हा राहील कि ‘तू बोट दाखवलाच कसं मला’… तुझं लक्ष पण नसेल पण तुझं एक भाबडं बोट त्यांच्या कडे point करत असेल … and suddenly the whole argument will flush into the gutter आणि मुद्दा हा राहील कि ‘तू बोट दाखवलाच कसं मला’ .. कुणी कुणी सांगितलं होता तुला….. साला ह्याच वादात, त्या तुला जोडा फेकून मारतात ते काहीच नाही….. साला ह्याच वादात, त्या तुला जोडा फेकून मारतात ते काहीच नाही ….पण तू बोट दाखवलं तर सगळे मुद्दे खलास ….पण तू बोट दाखवलं तर सगळे मुद्दे खलास …….तू चूक ती बरोबर …….तू चूक ती बरोबर\n“लग्नाच्या आधी तो नागीण बिन का वाजवतात .. हा का वाजवतात .. हा का वाजवतात अबे तो ब्यांड वाला पण चेतावणी देत असतो कि साल्या कोण येत आहे तुझ्या आयुष्यात अबे तो ब्यांड वाला पण चेतावणी देत असतो कि साल्या कोण येत आहे तुझ्या आयुष्यात … अबे ह्यांची signature tune आहे ती … अबे ह्यांची signature tune आहे ती \n“…………आता मला सांग ती काय सांगायला आली होती तुझ्या कडे ……… आणि हीच गोष्ट मी केली तर ……… आणि हीच गोष्ट मी केली तर …..हिच्या एखाद्या मैत्रिणीला कॉल करून माझे प्रोब्लेम्स सांगितले तर …..हिच्या एखाद्या मैत्रिणीला कॉल करून माझे प्रोब्लेम्स सांगितले तर .. ‘अच्छा माझ्या मैत्रिणीशी बोलायचं आहे.. तिची सहानभूती पाहिजे तुला.. तिची सहानभूती पाहिजे तुला… मग जाऊन राहत का नाहीस तिच्या बरोबर… मग जाऊन राहत का नाहीस तिच्या बरोबर\n… होपलेस आहे यार…\nपहिला मित्र -……”अबे….. हा तुझा जो प्रोब्लेम आहे ना….. तो मला पण आहे यार… \nदोघंही एकमेकांकडे पाहत राहतात.\nमी रविवारी ऑफिस ला गेलो तेव्हा…\nरविवार…. 🙂 सुटीचा दिवस\n…पण तुम्हाला ऑफिसला यावं लागतं… आदली रात्र स्याटर्डे नाईट असल्यामुळे तुमचे रात्री मस्त जागरण झालेलं असतं… रूम वर जमलेल्या एक रूमी, त्याचे २ मित्र आणि शेजारच्या रूम मधल्या अजून एक मुलासोबत गप्पा मारता मारता तुम्ही कधी झोपले तुम्हाला पण आठवत नसतं… पण ३-४ पर्यंत तर जागेच होतो आपण एव्हढं नक्कीच आठवतं… तरी तुम्हाला टी.एल. ने आधीच सांगितलेलं असतं की तुम्हाला उद्या कामाला यायचं आहे म्हणून…सकाळी ९:३० ला येऊन, पटपट कामं आटपून दुपारपर्यंत मोकळा होऊन जाण्याचा फुकट सल्ला सुद्धा मिळालेला असतो…मग तुम्ही सुद्धा मनात सुमार शिव्या देऊन अन मुखावर हास्य ठेऊन “हो येतो” म्हणून आले असता… पण रूम वर आल्यावर तुम्ही सगळं विसरून गेलेले असता…उद्या तर संडेच आहे ह्या नादात मस्त मित्रांसोबत एन्जोय करत बसता… सकाळी सकाळी तुम्हाला गर्मी व्हायला लागते म्हणून तुम्ही अर्धवट झोपेतच उठता आणि मग तुम्हाला तुमच्या रूमीच्या बेड वर तो नाही तर त्याचा मित्र दिसतो…ह्याचा अर्थ की रूमी आणि त्याचा मित्र शेजारच्या मोठ्या रूम मध्ये बहुदा ऍडजस्ट झालेले असावेत, आणि हे सगळं करतांना कुणी तुमची झोप मोड नाही केली ह्याबद्दल तुम्ही रूमीचे, त्याच्या मित्रांचे आभार मानता आणि ए.सी. सुरु करून परत निद्राधीन होता…सकाळी ९:३० ला मात्र तुमची टी.एल. तुम्हाला न चुकता कॉल करते…तिचा नंबर बघून तुमची झोप तात्पुरती का होईना, उडून जाते…तुम्ही आपलं लगेच उठून, बस निघतच होतो कि ऑफिस साठी ह्या अविर्भावात खोटी घाई दाखवत आणि जबरदस्त व्हौइस मौडूलेषण करून (उगा समजायला नको ना तिला की आत्ताच उठलात म्हणून) तिला विचारता,\n“हे, डिड यु रीच्ड ऑफिस” (मनात … “मायला पोहचली की काय” (मनात … “मायला पोहचली की काय\n…तिकडून उत्तर येतं…“हे…नो…ऍक्चुअली आय कॉल्ल्ड यु टू टेल यु द्याट, आय विल बी रिचिंग देयर बाय १०:३०”\n…तुम्ही सुटकेचा निश्वास टाकता…पण लगेच सावरून म्हणता…”ओके अबक सी यु देयर.”\n… फोन ठेवता आणि तुम्ही लगेच डोक्यात पल्यानिंग करता…“अर्धा तास तयारीसाठी आणि अर्धा तास पोहचायला…बस्स… १०:३० ला तिथे टच” …. डोक्याने ह्या साठी म्हणतो आहे कारण असली फालतू कामं तेच करत…पण मग लगेच मनातून आवाज येतो …\n“बे म्याड झाला का अबे वेळ बघ… वातावरण बघ… आणि दिवस बघ अबे वेळ बघ… वातावरण बघ… आणि दिवस बघ… एसी सुरु आहे… पड थोडा वेळ… एसी सुरु आहे… पड थोडा वेळ\nडोकं – “नाही…शक्य नाही…एकदा पडलो की पडलो…आधीचा अनुभव आहे आपला…गपचूप कामाला लागा.”\nमन – “अरे राज्या कोण वेळेवर जातं भारतात थोडा उशीर झाला तर काय होतं…ये पड मस्त…”\nडोकं – “हेच तर बदलायचं आहे. साला लहान पासून वेळेवर गोष्टी करायचं ठरवतो आहे…आणि रोज असाच उशीर करतो…आज नाही…”\nमन – “अरे बाबा, कोण एव्हढी दखल घेणार आहे तू वेळेवर पोहचण्याची… अप्रेझल लेटर आधीच तयार होऊन असतात…झोप घे थोडी…अशी अर्धवट झोप घेऊन जाऊन काही फायदा होणार नाही…काम पण नाही करू शकशील तिथे…त्यापेक्षा २ तास उशिरा जा पण फ्रेश होऊन जा मस्त…”\n…आत्ता ह्यावेळी मनानी खतरनाक बाजी मारली असते…आणि इथे बरेच लोकांचं डोकं हरून गेलेलं असतं…पण तुम्ही ह्या प्रकारात मोडत नसाल तर मग हे संभाषण सुरु राहतं…\n(ता.क. – मी हे माझ्यासारख्या आळशी माणसांबद्दल लिहितो आहे…वक्तशीर माणसांनी उगा जास्त डोकं न लावता निव्वळ वाचून काढावे…)\nडोकं – “हे असच करून तर सवय झाली आहे साली रोज उशिरा जायची… आता तर पी.एम. सुद्धा म्हणतो की ‘उद्या वेळेवर येशील राज्या… क्लायन्ट कॉल आहे’. नाही बस्स झाला आता…मला हे बदलायचं आहे. मी आज वेळेवर जाणार.”\nमन – “जाऊन कोणता तीर मारणार बे तु हिमालय घाठणार आहे का हिमालय घाठणार आहे का लय मोठा कोडर नाही का तु लय मोठा कोडर नाही का तु की गेल्या गेल्या इशू सोल्व करून टाकशील……झोप गपचूप की गेल्या गेल्या इशू सोल्व करून टाकशील……झोप गपचूप\nमन – “अरे ५ मीनटांनी काय फरक पडणार आहे राज्या..”\n….हे ५ मिनिट त्यावेळी जगातील सर्वात सुखाच्या क्षणासारखे भासतात…त्यामुळे हि गोष्ट डोक्याला सुद्धा लगेच पटते…\nडोकं – “गोष्ट तर खरी आहे यार…५ मीन झोपुयात…तयारी करूया २५ मिनटात…”\n…हे संपूर्ण संभाषण अगदी काही सेकंदात होतं आणि आणि तुम्ही परत बिछान्यावर पडता…आता झोप लागायलाच १० मीन लागून जातात…पुढचा जाग येतो १०:०५ ला…तुम्ही प्रवासाचा अर्धा तास पहिलेच कट करता आणि स्वतःला म्हणता…\n“आज ऑटो नी जाईल…काही होतं नाही एखाद्यावेळी पैसे गेले तर\n…खरं तर हे असं म्हणून किमान २० दिवस झाले असतात आणि तुमचे निदान काही हजार ऑटो मध्ये आधीच घुसलेले असतात…पण तरी आज शेवटचा दिवस म्हणून तुम्ही लगबगीने तयारी करायला लागता…पटकन ब्रश हातात घेऊन तुम्ही बेसिन कडे जातंच असता तर तितक्यात तुमची नजर टी.व्ही. वर पडते…\nडोकं – “अबे आत्ता गाणे नको ऐकू…लेट झाला आहे आधीच…”\nमन – “सकाळी सकाळी काय गाणीच ऐकतो का माणूस\nतुम्ही टी.व्ही. सुरु करता…न्युज च्यानल वरून मुझिक वर येऊन, तिथून मुद्दाम लगेच पळ काढत स्पोर्ट्स वर जाता आणि मग तिथेही जुनीच मॅच दाखवत आहे म्हणून त्या च्यानल ला फुकट म्हणत एखादा मुव्ही लावता… तोही इंग्रजी…\nरात्री दाखवलेला अंडरवर्ल्ड सकाळी पुन्हा प्रसारित होता असतो… केट बेकिंसेल कसली दिसते त्यात असे स्वतःला म्हणून तुम्ही तिथेच ब्रश करत बसता…\nएक दोन सिन्स बघण्याचं समाधान मिळवून तुम्ही बेसिन कडे वळलेच असता कि तुमची नजर समोरच्या घड्याळावर पडते…\nडोकं – “च्यायला २० मिनिट झाले कि पुरते\n(तुमचे माहित नाही पण मला नॉर्मली इतका वेळ तसाही लागतोच…)\nतुम्ही लगबगीने ब्रश करून, तोंड धुवून, प्रातःविधी आटोपता, आणि अंघोळीला जाता. आता उन्हाळाच्या दिवसात थंड्या पाण्यानी आंघोळ करण्याची मजाच काही और असते…त्यात रविवार हा तर जॉब करणाऱ्यांसाठी स्पेशल बाथ घ्यायचा दिवस असतो…ह्या दिवशी मस्त शाम्पू लावून, पूर्ण अंगाला वापरता येईल इतका फेस शाम्पुतूनच काढून, नंतर मस्त कंडीशनर लावून आरामात गाणी म्हणत, तर कधी डे ड्रीमिंग करत माणूस आंघोळ करत असतो…तुम्हाला घाई असल्यामुळे तुम्ही मुद्दाम शाम्पू आणि कंडीशनर ला हाथ लावत नाहीत…तरीही अंघोळीला उशीर होतोच…बाहेर पडल्यावर तुम्हाला कळत…“मायला ११ तर इथेच वाजलेत\nतुम्ही धावतच बाहेर पडता आणि पहिला दुर्ष्टीपथात येणारा ऑटो पकडता आणि कसलाही भाव न करता उलट नेहमी पेक्षा १० रुपये जास्तीचा भाव करून ऑफिस साठी पळ काढता…\nऑफिसला पोहचायला ११:३० होतात…तुम्ही धावत पळत आय.टी. डिपार्टमेंट स्वतःचा ल्यापटॉप उचलता आणि स्वतःच्या डेस्क कडे पळता. तिथे गेल्यावर तुमच्या लक्षात येतं कि तुमची टी.एल. हि अजूनही आलीच नाही आहे…“हिच्या @#*$ &%#^” म्हणून तुम्ही तूची आई बहिण केल्यावर, आपण मागच्या एका तासात काय काय मिस केलंय ह्याची उजळणी सुरु करता मनातल्या मनात…मग परत त्या टी.एल. ची ” @#*$ &%#^”…शेवटी मन थोडं शांत झाल्यावर तुम्ही ल्यापटॉप उघडून मेल चाळू लागता…\nसाधारण २० मिनीटांनी तुम्हाला टी.एल. चा कॉल येतो…\n“हे ‘बकड’ ह्याव यु रीच्ड ऑफिस\n घरी बसलो आहे ताणून…”) पण तुम्ही अगदी नॉर्मल आवाजात – “यस ‘अबक’ आय एम इन ऑफिस नाऊ. इज इट गोइंग टू बी लेट फॉर यु”) पण तुम्ही अगदी नॉर्मल आवाजात – “यस ‘अबक’ आय एम इन ऑफिस नाऊ. इज इट गोइंग टू बी लेट फॉर यु” (“हो म्हण फक्त तू मेले आता…” (“हो म्हण फक्त तू मेले आता…\n“ऍक्चुअली आय एम मुविंग फ्रॉम माय प्लेस नाऊ, आय शुड बी देयर इन २० मिनिट्स.”\n(“येतेच कशाला बाई तू”) थोडं हसून – “ओके नो इश्युज ‘अबक’.”\n…आता मात्र तुम्ही त्या टी.एल. सोबतच संपूर्ण बाई जातीचीलाच शिव्या घालणे सुरु करता… बायका कश्या कामात चोख नसतात इथून तर त्यांनी कामच करू नये आणि निव्वळ घरी बसून संसारात रमावं इथपर्यंत तुम्ही स्वतःलाच जोर जोरात सांगून टाकता…हे म्हणत असतांना तुम्हाला तुमच्या शाळेतली शिक्षिका आठवते जिने घटक चाचणीच्या उत्तरपत्रिकेचा संपूर्ण गठ्ठाच हरवला होता (भलेही तुम्हाला त्यात काही जास्त मार्क मिळणार नव्हते, पण तरीही …“गठ्ठा हरवलाच कसा बाई तू” म्हणून तुम्ही तिच्या नावाने बोंब ठोकली होती…तीही मित्रांमध्ये आणि पालकांसमोर फक्त…) …तुमच्या पालकांना बोलवून “तुमच्या पोराला सांभाळणं शक्यच नाही… खोटं वाटत असेल तर शाळेत येऊन बघा, काय दंगा करतं तर हे… खोटं वाटत असेल तर शाळेत येऊन बघा, काय दंगा करतं तर हे” असं सांगणारी तुमची हेड मास्तरीण आठवते (इथेही तुम्ही “पोरांना सांभाळणं होतं नाही तर कुणी सांगितलं तुला शाळेत येऊन शिकवायला…घरी बसायचं ना” असं सांगणारी तुमची हेड मास्तरीण आठवते (इथेही तुम्ही “पोरांना सांभाळणं होतं नाही तर कुणी सांगितलं तुला शाळेत येऊन शिकवायला…घरी बसायचं ना”..म्हणून आपली चूक नाही तर ह्यांचीच आहे हे स्वतःला सांगून मोकळे झाले असता)… कॉलेज ल्याब मध्ये सगळ्यांसमोर तुम्हाला तिच्या टेबलाजवळ बोलावून मोठ्या आवाजात “दिढ महिना झाला ल्याब सुरु होऊन आणि तू अजून पहिलीच असाइनमेंट संपवली नाहीस….वैभव नापास व्हायचे आहे का तुला परीक्षेत”..म्हणून आपली चूक नाही तर ह्यांचीच आहे हे स्वतःला सांगून मोकळे झाले असता)… कॉलेज ल्याब मध्ये सगळ्यांसमोर तुम्हाला तिच्या टेबलाजवळ बोलावून मोठ्या आवाजात “दिढ महिना झाला ल्याब सुरु होऊन आणि तू अजून पहिलीच असाइनमेंट संपवली नाहीस….वैभव नापास व्हायचे आहे का तुला परीक्षेत” असं म्हणणारी ती प्रवचनकर्ती मॅडम आठवते….इथेही तुमचीच चूक असतांना देखील “असाइनमेंट करण्याचा आणि पास होण्याचा काही संबंध तरी असतो का राव ” असं म्हणणारी ती प्रवचनकर्ती मॅडम आठवते….इथेही तुमचीच चूक असतांना देखील “असाइनमेंट करण्याचा आणि पास होण्याचा काही संबंध तरी असतो का राव …चायला येडपटच आहे बाई…चायला येडपटच आहे बाई” असं (मनात) म्हणून मोकळे झालेले असता…बोलतांना थुंकण्याची सवय असलेली शुर्पनखेची वंशज असलेली ती मेक्यानिकलची म्याडम आठवते जी शिक्षा म्हणून पोरांना पहिल्या बाकावर बसायला लावायची…वर्कशॉप च्या ब्याच मध्ये तुमच्या टीम मध्ये असलेली ती मुलगी आठवते जी उगा नाजूक असल्याचा आव आणून सगळी कामं तुमच्या कडून करून घायची (इथेडोक्यातून आवाज येतो “बे चांगली होती बे ती…जरनल्स द्यायची कि लिहायला” असं (मनात) म्हणून मोकळे झालेले असता…बोलतांना थुंकण्याची सवय असलेली शुर्पनखेची वंशज असलेली ती मेक्यानिकलची म्याडम आठवते जी शिक्षा म्हणून पोरांना पहिल्या बाकावर बसायला लावायची…वर्कशॉप च्या ब्याच मध्ये तुमच्या टीम मध्ये असलेली ती मुलगी आठवते जी उगा नाजूक असल्याचा आव आणून सगळी कामं तुमच्या कडून करून घायची (इथेडोक्यातून आवाज येतो “बे चांगली होती बे ती…जरनल्स द्यायची कि लिहायला”…तेव्हा लगेच तुमचं मन म्हणतं “ए गप रे…आज चिडायचं आहे आपल्याला”…तेव्हा लगेच तुमचं मन म्हणतं “ए गप रे…आज चिडायचं आहे आपल्याला”)…थोडक्यात पोरी/बायका ह्या कधीच कुठलं काम नीटपणे करू शकत नाही हे सिद्ध करण्यात तुम्ही जिंकलेले असता आणि आपण बरे पुरुष म्हणून जन्माला आलो ह्याचा अभिमान बाळगून परत नजर ल्यापटॉप कडे वळवता आणि तुमचं प्रोजेक्ट उघडता…रविवारच्या दिवसाची खासियत हि असते कि त्यादिवशी आणी-बाणी लागणार असेल आणी तुमच्या कामामुळे ती टळण्याची शक्यता असेल…किंवा कतरिना कैफ सलमान ला सोडून तुमच्या सोबत राहायला तयार असेल…अक्षय कुमार कॉमेडी करणं बंद करणार असेल…मंदिरा बेदी क्रिकेटवर कॉमेंट्री बंद करणार असेल…भाजप हिंदुत्व सोडणार असेल…ह्रितिक अक्टिंग सुरु करणार असेल…तरी तुम्ही रविवारी कवडीचा कोडींग करू शकत नाहीत…तरी उगा आपली प्रोजेक्ट ची विंडो ओपन करून तुम्ही ब्लॉग वाचन सुरु करता…तेव्हढ्यात तुमची टी.एल. येते…\nआताही टी.एल. सुद्धा साधी सुधी टी.एल. नाही बरं का…एक तर हिला ऐकून घ्यायची सवय नाही कुणाची…इथे ऐकून घेणं म्हणजे कुणी तुमची काढत आहे आणि त्याचं तुम्ही ऐकून घेत आहात असा अर्थ होत नाही….इथे ऐकून घेणं म्हणजे हिला मुळातच कुणाचं ऐकून घायची सवय नाही आहे असा आहे…माणसाने कामाच्या ठिकाणीच बोलावे म्हणतात ना मी भलेही त्यातला नाही…पण नसत्या ठिकाणी बोलणारा देखील नाही…हि ह्या दुसर्या प्रकारात मोडणारी आहे…हाडाची ‘च्याटर बौक्स’ मी भलेही त्यातला नाही…पण नसत्या ठिकाणी बोलणारा देखील नाही…हि ह्या दुसर्या प्रकारात मोडणारी आहे…हाडाची ‘च्याटर बौक्स’ …म्हणजे एखादा इश्यू असेल आणि एखाद्या सामान्य माणसाला तो समजायला जर ५ मीन लागत असतील, तर तोच इश्यू तुम्हाला हिला समजवून सांगायला तुम्हाला निदान एक तास भर तरी घालवावा लागेल. का …म्हणजे एखादा इश्यू असेल आणि एखाद्या सामान्य माणसाला तो समजायला जर ५ मीन लागत असतील, तर तोच इश्यू तुम्हाला हिला समजवून सांगायला तुम्हाला निदान एक तास भर तरी घालवावा लागेल. का …कारण पहिले ४५ मिनिट तर ती ऐकणारच नाही कि काही इश्यू आहे म्हणून …कारण पहिले ४५ मिनिट तर ती ऐकणारच नाही कि काही इश्यू आहे म्हणून …पी.एम. तर हिला कंटाळून गेलेला आहे, आणि त्याने आज काल काही काम असेल तर स्वतःच टीम ला जाऊन सांगणं सुरु केलं आहे, कारण हिच्याशी बोलण्यात वाया घालवायला वेळ नाही आहे त्याच्याकडे…\nतरं हि असली टी.एल. तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही आधीच त्रासलेले असता…आणि आज अप्लिकेशन लेव्हल वरच तुमचं काम हिने हिचे ब्याक एन्ड चं काम संपवल्या शिवाय सुरु करता येत नसतं. आता हि बया आलीच १२:३० च्या सुमारास असते, तिला कामाला बसण्यात १:०० तरं वाजेलंच आणि तिचे काम संपता संपता निदान ४:०० तरं होतीलच, हे तुम्हाला पुरतं ठाऊक असतं. त्यानंतर तुम्ही काम सुरु कराल म्हणजे तुमचं पूर्ण दिवस ऑफिस मधेच जाईल हे तुम्हाला समजलं असतं…पण हिला जाऊन “तुम्ही लवकर काम संपवू शकता का म्याडम थोडं…”(हे इंग्रजीत बरं का) विचारण्याची तुमच्यात हिम्मत नसते…कारण त्याने ४:०० चे ५:०० होईल हे तुम्हाला चांगलाच ठाऊक असतं…मग काय…”(हे इंग्रजीत बरं का) विचारण्याची तुमच्यात हिम्मत नसते…कारण त्याने ४:०० चे ५:०० होईल हे तुम्हाला चांगलाच ठाऊक असतं…मग काय…बाई जातीवर राग तरं तुम्ही आत्ताच काढला असतो, आणि तो क्षणिक राग आता संपला देखील असतो…त्यामुळे आता तुमची टी.एल. वर चीड चीड सुद्धा होतं नसते… उलट दुसरीकडे जॉब बघत असशील आणि इंटरव्यूसाठी ऑफिस च्या वेळेचा काही अडथळा होत असेल तरं मला सांगशील, मी म्यानेज करून घेईल असे हिनेच म्हटलं होतं हे तुम्हाला आठवतं…तब्येत बरी नसतांना उगाच प्यांट्री मधलं काही खाऊ नकोस, मी दोन दिवस तुझ्या साठी साधी डाळ आणि भात घेऊन येईल हेही म्हटलेलं आठवतं…मग उगा वेळ घालवण्यासाठी तुम्ही परत नेट उघडून चाट करायला कुणी मिळतं का ते बघता..पण लगेच तुमच्या लक्षात येतं कि रविवारी लाव्कार उठून ऑफिस ला येऊन नेट बसणारे भामटे तुम्हीच…इतर लोक छान कुलर, किंवा ए.सी. लावून पसरलेले असतात…मग तुम्ही तुमच्या आवडीचे ब्लॉग वाचणं सुरु करता, आवडलेल्या लेखांवर प्रतिसाद देऊनही जेव्हा तुमच्याकडे वेळ उरलेला असतो, तेव्हा तुम्ही दिवसभरात जे झालं ते लिहून काढता…एका मित्राला वाचायला देता…आणि त्याने प्रकाशित करायला होकार दिल्यावर, ब्लॉग वर छापून देता… 🙂\nPosted in मराठी, मी रविवारी ऑफिस ला गेलो तेव्हा, हलकं-फुलकं\nयावर आपले मत नोंदवा\nशायरी - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nमला आवडलेले इतर मराठी ब्लॉग्स\nकाय वाटेल ते…….. – महेंद्र काका\n\" ऐसी अक्षरे मेळविन \" – विशाल दा\nमन उधाण वार्‍याचे… – सुहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ashishchandorkar.blogspot.com/2010/04/blog-post_18.html", "date_download": "2018-04-23T07:56:33Z", "digest": "sha1:HCZS4A6JIFDLSUAXABBIK2ZXNNF4EJO6", "length": 18008, "nlines": 182, "source_domain": "ashishchandorkar.blogspot.com", "title": "ashishchandorkar: `मोदी`केअर", "raw_content": "\nआयपीएलच्या निमित्ताने सध्या जे अकांडतांडव केले जात आहे, त्याचा केंद्रस्थानी आहेत शशी थरुर आणि ललितकुमार मोदी. पण आता हा केंद्रबिदू ललितकुमार मोदी यांच्या दिशेने सरकला असून मोदींना टार्गेट करण्यासाठीच हे सुरु आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यानिमित्ताने कोण आहेत हे ललित मोदी हा मुद्दा पुढे आलाय. तमाम हिंदुस्थानींना वेड लावणा-या आयपीएलचे ते आयुक्त आहेत. पण मोदी यांची आयपीएलचे आयुक्त ही ओळख अगदीच त्रोटक असून ती मोदी यांच्या एकूण कायॆ कतृत्त्वाच्या दहा-वीस टक्केही नाहीत.\nहिंदुस्थानमधल्या मोदी एंटरप्रायजेस या चार हजार कोटी रुपयांच्या उद्योग समूहाचे अध्यक्श आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. साबण, शॅम्पू आणि विविध सौंदयॆवधॆक उत्पादने बनविणारी मोदी केअर ही कंपनी ललित मोदींचीच. फोर स्क्वेअर ही भारतातील सुप्रसिद्ध सिगारेट बनविणारी गॉडफ्रे फिलीप ही कंपनीही मोदींचीच. मोदी त्याचे कायॆकारी संचालक. इतकंच नाही तर शेती उत्पादने, स्टील, तंबाखू, चहा आणि शिक्शण अशा पाच-पन्नास गोष्टींचं उत्पादन करणा-या कंपन्यांचे मोदी हे सर्वेसर्वा आहेत.\nईएसपीएन या क्रीडा वाहिनीला भारतात आणण्याचं सारं श्रेय मोदींनाच जातं. ईएसपीएनवर क्रिकेटच्या सामन्यांचं थेट प्रक्शेपण व्हावं आणि क्रिकेट त्यांच्या अजेंड्यावर यावं, यासाठी पाठपुरावा करणारे ललितकुमार मोदीच. आयपीएल सुरु करण्यामागचा मेंदूही मोदींचाच. हिंदुस्थानमध्ये क्रिकेटमध्ये सोन्याची खाण आहे. जितकं काढू तितकं कमी. क्रिकेटमध्ये किमान दोन हजार कोटी रुपयांचा धंदा आहे, हे मोदींनी खूप वरषांपूऱ्वीच सांगितलं होतं. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना केवळ रुपयांमध्ये मानधन मिळू नये. तर फुटबॉलपटू किंवा अमेरिकी बास्केटबॉलपटूंप्रमाणे डॉलरमध्ये त्यांनी खेळावं, ही मोदींची इच्छा. त्यासाठीच मोदींनी आयपीएल अस्तित्वात आणली. वास्तविक पाहता १९९० च्या दशकांतच त्यांनी कमी षटकांच्या सामन्यांची योजना मांडली होती. पण बीसीसीआयनं ती बासनात गुंडाळून ठेवली.\nपुढे मोदी मोदींनी राजस्थान क्रिकेट परिषदेवर गेले. तिथे अध्यक्श बनले. जगमोहन दालमिया यांच्याविरोधात शरद पवार यांना साथ देऊन मोदी पवारांच्या गुडबुकमध्ये गेले. बीसीसीआयचे ते सवात तरुण उपाध्यक्श बनले. मग शरद पवार यांनीही त्यांना आयपीएलचे आयुक्त करुन मदतीची परतफेड केली. आयपीएलचे आयुक्त म्हणून गेल्या वषीच्या पहिल्या सहा महिन्यांतच आठ कोटी रुपयांचा कर भरणारे मोदी हे वषॆभरात सवाॆधिक कर भरणारे हिंदुस्थानी ठरले. हिंदुस्थानातील पहिल्या तीस प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. फटकळ स्वभावामुळे आणि त्यांच्या कायॆशैलीमुळे मोदी हे फार काळ कोणाच्या फ्रेंडलिस्टमध्ये राहत नाहीत. असे असले तरी मोदी हे कुशल व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात. गेल्या वषी हिंदुस्थानात निवडणुका असल्यामुळे दक्शिण आफ्रिकेत आयपीएल भरवून त्या तितकीच लोकप्रिय झाल्या. मोदींची कायॆकुशलता सिद्ध करण्यास इतकेच उदाहरण पुरेसे आहे. त्यांना कायम प्रसिद्धीच्या झोतात रहायला आवडते.\nअशा या चौफेर वावर असणा-या मोदींना सध्या झेड प्लस सुरक्शा आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे मोदी सध्या पंचवीस-तीस कमांडोंच्या गराड्यातच वावरतात. मोदी आयपीएलचे आयुक्त म्हणून राहिले किंवा नाही राहिले तरी क्रिकेटचं स्वरुप बदलून टाकणारा द्रष्टा म्हणूनच त्यांची ओळख राहिल.\nललितकुमार मोदींना लहानपणी शाळेत जायला आवडायचे नाही. त्यामुळे ते शाळा सुरु असताना मधूनच पळून जायचे. पण शालेय शिक्शणानंतर त्यांनी अभ्यासावरच लक्श केंद्रीत केले. अमेरिकेत शिकताना त्यांना अंमली पदाथॆ जवळ बाळगले म्हणून शिक्शा झाली होती. तसेच अपहरणाचा गुन्हाही त्यांच्यावर होता. त्यांना दोन वषांची शिक्शाही ठोठावण्यात आली होती. पण नंतर ती माफ करण्यात आली.\nललित मोदी आणि शशी थरुर यांच्यात गेल्या वषी पार पडलेल्या आयपीएलवेळीच ठिणगी पडली. मिस आयपीएल बॉलिवूड या स्पधेत गॅब्रिएला दिमित्रीएड ही ललना सहभागी झाली होती. खरं तर तीच स्पधेची विजेती झाली असती. पण मोदींचे आणि तिचे संबंध चांगले नव्हते. म्हणूनच ती जिंकली नाही, अशी चचा होती. तिला हिंदुस्थानात येण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती मोदी यांनी थरुर यांना जानेवारी २०१० मध्ये केली. पण थरुर यांनी विनंती अव्हेरली आणि तिला गॅब्रिएलाला व्हिसा दिलाच. तेव्हापासून मोदी-थरुर यांच्यात अधिक कटुता निमाण झाल्याची चचा आहे.\n((सामनाच्या रविवार दिनांक १८ एप्रिल २०१० च्या अंकात वरील लेख प्रसिद्ध झाला आहे.)\nद्वारा पोस्ट केलेले ashishchandorkar येथे 4:34 pm\nआपण परराष्टृ धोरण राबवीत असल्याने कोणत्याही व्यवहारात आपला शब्द प्रमाण ठरावयास हवा असा थरुर यांचा आग्रह आहे.\n... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले\nएकादशीला झाली पंढरपूर वारी... देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, व...\nहे तर महाराष्ट्र दूषण...\nबी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वाद...\nतांबे उपहारगृह गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कार...\nकसला आलाय समाजावर अन्याय सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराध...\nएखादा निर्णय घेण्यासाठी किंवा कायदा करण्यासाठी पावले उचलायची. मात्र, ‘सोशल मीडिया’ किंवा मीडियावरून त्याची खिल्ली उडविण्यात येऊ लागली ...\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आत...\nखाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये\nकडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊ...\nजसे फॅमिली डॉक्टर्स असतात, तसा उपेंद्र पांडुरंग केळकर हा आमचा फॅमिली केटरर होता. खरं सांगतो, ‘ होता ’ हा शब्द उपेंद्रच्या संदर्भात लिहिणं...\n'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना... कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करु...\nबेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच न...\nदखल घेतली आणि विषय थांबला...\nसर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित... फक्त अनुमतीने वापरण्यास परवानगी. ती देखील साभार.. Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/4008-zaheer-khan-sagarika-ghatge-honeymoon-photoshoot-after-wedding", "date_download": "2018-04-23T07:22:29Z", "digest": "sha1:QJBSS4FR2GAKOADX34VKU7NQMURRPY6G", "length": 4703, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट\n...म्हणून उपराष्ट्रपतींनी महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nमुंबई: शिवसैनिकाची गोळ्या झाडून हत्या\nपर्यटकांसाठी खुशखबर, स्लीपर, एसी डब्यांमध्ये वाढ\nएअर इंडियाच्या विमानात मोठा गोंधळ\nऐन परिक्षेत विद्यार्थ्यानेच शिक्षकाला दिली धमकी\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त\n‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ - हेमा मालिनी\n2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nashik-petrol-theft-6-engineering-student-arrest-468300", "date_download": "2018-04-23T07:14:33Z", "digest": "sha1:GYHJHPCXHVL5GBFMPBLGGARGNZKBJT27", "length": 14766, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 अटकेत, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा सूत्रधार", "raw_content": "\nनाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 अटकेत, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा सूत्रधार\nनाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील सूत्रधार स्वप्नील मोगल हा भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन\nब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी\nब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nनाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन\nरत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा\nनाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 अटकेत, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा सूत्रधार\nनाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 अटकेत, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा सूत्रधार\nनाशिक : पेट्रोलपंपावर दरोड्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील सूत्रधार स्वप्नील मोगल हा भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे.\nघे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे\nढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत\nनवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया\nब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा\nब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान\nठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या\nकोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार\nब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक\nब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह\nनवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला\nWATCH: हार्दिक पांड्या के 'रॉकेट रफ्तार' शॉट से बाल-बाल बचे अंपायर\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\nWATCH: 'सुपर सिक्स' लगाकर गौथम ने धोनी स्टाइल में दिलाई राजस्थान को जीत\nWATCH: आखिरी 17 गेंदों में गौतम ने मुंबई के मुंह से छीन ली जीत\nRRvMI: रोमांचक मैच में गौतम ने दिलायी रायल्स को मुंबई पर जीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://marathi.comprolive.com/2015/12/lightbot-programming-hour.html", "date_download": "2018-04-23T07:28:09Z", "digest": "sha1:BJB5M3Q43IQE77MXCA2GQMQXIIBYMCBS", "length": 5033, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - लाइट बॉट प्रोग्रामिंग अवर", "raw_content": "\nबुधवार, 9 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - लाइट बॉट प्रोग्रामिंग अवर\nआज आपण lightbot.com या वेबसाईटबद्दल माहिती घेऊ. लहान मुलांना अॅनिमेटेड गेम्सच्या माध्यमातून प्रोग्रामिंगचे बेसिक्स शिकविणारी ही वेबसाईट आहे. त्यांचे सॉफ्टवेअर कमर्शिअल आहे. पण त्याचा सुरवातीचा काही भाग ते विनामूल्य वापरू देतात. त्यासाठी त्यांनी \"Lightbot-hour of code\" या नावाने अॅप बनवला आहे तो तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर इंस्टॉल करू शकता.\nतसेच तुम्ही हा गेम कॉम्प्युटरच्या ब्राउजर मध्ये देखील खेळू शकता. त्याचे लिंक मी खाली देत आहे.\nयामध्ये तुम्हाला बेसिक्स, प्रोसिजर्स आणि लूप्स या तीन विभागातील गेम्स खेळता येतात.\nवरील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या कमांडच्या बटणावर क्लिक केल्यास ते मेन विंडोमध्ये दिसू लागतात. एखादे कमांड डिलीट करण्यासाठी त्यावर एकदा क्लिक करावे. कमांड लिहून झाल्यास हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे म्हणजे प्रोग्राम रन होतो.\nया खेळामध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईल्स मांडून ठेवलेले दिसतात त्यामध्ये काही निळ्या रंगाचे असतात, आणि लाईट बॉट हा एक अॅनिमेटेड कॅरेक्टर आहे. त्याला निळ्या रंगाच्या टाईल पर्यंत पोहोचवायचे असते आणि त्या टाईलला प्रकाशित करायचे असते. सारे टाईल्स प्रकाशित झाल्यावर लेवेल पूर्ण होतो. हा गेम कसा खेळावा हे दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर साझा करेंFacebook पर साझा करेंPinterest पर साझा करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nकोडू गेम लॅॅब हे एक फ्री 3D गेम्स बिल्डिंग सॉफ्टवेअर आहे. मी याचा वापर कसा करावा हे सांगण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सची सीरिज बनवत ...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/all-five-muslim-candidates-fielded-bjp-delhi-lose-mcd-elections-42241", "date_download": "2018-04-23T07:22:33Z", "digest": "sha1:ARNWRT7PLOKH7QURHEJ2ZFEGOPZGT72P", "length": 11634, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "All five Muslim candidates fielded by BJP in Delhi lose MCD elections दिल्लीत भाजपच्या पाचही मुस्लिम उमेदवारांचा पराभव | eSakal", "raw_content": "\nदिल्लीत भाजपच्या पाचही मुस्लिम उमेदवारांचा पराभव\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nदिल्ली महापालिकेत 270 जागांपैकी 185 जागांवर भाजपने विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे अद्याप मोदी लाट टिकून असल्याचे पहायला मिळाले.\nनवी दिल्ली - दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असताना, दुसरीकडे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पाचही मुस्लिम उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.\nदिल्ली महापालिकेत 270 जागांपैकी 185 जागांवर भाजपने विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे अद्याप मोदी लाट टिकून असल्याचे पहायला मिळाले. आम आदमी पक्ष या निवडणुकीत 45 जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिला, तर काँग्रेसला फक्त 30 जागांवर विजय मिळविता आला. भाजपने या निवडणुकीसाठी सहा मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली होती. यातील एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. पाच उमेदवारांपैकी एकालाही विजय मिळविण्यात यश आले नाही.\nभाजपच्या पाच मुस्लिम उमेदवारांचा पराभव झालेल्या भागांमध्ये मुस्लिम नागरिकांची संख्या अधिक आहे. तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कुरैशीनगर भागातून आपच्या शाहीन यांनी भाजपच्या रुबीना बेगम यांचा पराभव केला. जाकीरनगरमधून काँग्रेसच्या शोएब दानिशने भाजपच्या रफी उज्जमा यांचा पराभव केला. तर, दिल्ली गेट येथे भाजपच्या फहीमुद्दीन, मुस्तफाबादमधून साबरा मलिक आणि चौहान बांगर येथून सरताज अहमद यांना पराभव स्वीकारावा लागला.\nकऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष\nकऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का\nनवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/trial-in-kathua-rape-murder-case-begins-today-118041600004_1.html", "date_download": "2018-04-23T07:16:49Z", "digest": "sha1:IBJ3ZJJQ3OPEF3OJD2B4IPLE57KW2OWK", "length": 9568, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कठुआ बलात्कार, आज स्थानिक न्यायालयात सुनावणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकठुआ बलात्कार, आज स्थानिक न्यायालयात सुनावणी\nजम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर करुन या सुनावणीला सुरुवात होईल.\nजानेवारी 2018 मध्ये असिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूनं केस लढणाऱ्या दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.\nताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nफेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945855.61/wet/CC-MAIN-20180423070455-20180423090455-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1534", "date_download": "2018-04-23T09:31:35Z", "digest": "sha1:ZD6N2OBKYO3CLP5EK7QNTCFGR74QM2T6", "length": 15997, "nlines": 170, "source_domain": "www.baliraja.com", "title": " अटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / अटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार\nअटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार\nगरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यरेषेखालील जनता यांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर व्हावे यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. यामुळे सर्वच नागरिकांना वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने सर्वांना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली आहे. अटल पेन्शन योजनेविषयी माहिती देणारा हा लेख..\nअटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन पद्धतीद्वारे संचालित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियमित केले जाते. ही योजना 1 जून 2015 पासून कार्यान्वित झाली आहे. या योजनेत पेन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून पेन्शन मिळणार आहे. योजनेसाठी सरकारला खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास सरकारने दिलेली वर्गणी व त्यावरील व्याज हे परत घेण्यात येईल. वर्गणीदाराला महिन्याच्या कोणत्याही तारखेला पैसे भरता येणार. मात्र हप्ता चुकल्यास बँकेच्या नियमानुसार दंड भरावा लागेल.\nया योजनेत 18 ते 40 वर्षांची कोणतीही व्यक्ती सामील होऊ शकते. ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे. वर्गणीदाराने कमीतकमी 20 वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत. योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्डला मुलभूत के.वाय.सी. दस्तावेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून 60 वर्षांच्या आत बाहेर पडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थितीत वर्गणीदाराचा आकस्मिक किंवा आजाराने मृत्यू)\nजे वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या 50 टक्के रक्कम जमा करणार आहे. 31 मार्च 2016 पूर्वी उघडलेल्या नव्या खात्यामध्ये सरकार पाच वर्षासाठी प्रिमियमच्या 50 टक्के (1 हजार रुपयांपर्यंत योगदान देणार आहे) सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत. वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार, पाच हजार रूपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या 60 वर्षांपासून मिळेल. कोणत्याही बँक बचत खात्यातून परस्पर रक्कम जमा होऊ शकते. स्वावलंबन योजनेचे सभासद आपोआपच अटल पेन्शन योजनेत जोडले जातील.\nअटल पेन्शन योजनेतील वर्गणीदाराच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे. एक हजार पेन्शनसाठी 1.7 लाख जमा राशी तर दोन हजार पेन्शनसाठी 3.4 लाख रूपये, तीन हजार पेन्शनसाठी 5.1 लाख रूपये, चार हजार पेन्शनसाठी 6.8 लाख रूपये आणि पाच हजार पेन्शनसाठी 8.5 लाख रूपयांची जमा राशी वारसांना मिळणार आहे.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-7-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-8-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T09:30:03Z", "digest": "sha1:QROHROPTDD2OKV3XLHF4KADW6KCCEPVL", "length": 12871, "nlines": 91, "source_domain": "www.pmindia.gov.in", "title": "पंतप्रधान 7 आणि 8 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर | भारताचे पंतप्रधान", "raw_content": "\nअधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)\nप्रकल्प तपासणी गटाची भूमिका\nआपले पंतप्रधान जाणून घ्या\nसामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी\nपीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा\nउपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे\nपंतप्रधान 7 आणि 8 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 7 आणि 8 ऑक्टोबर 2017 असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पंतप्रधान द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर द्वारका येथे ओखा ते बेट द्वारका या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या सेतुचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत.\nद्वारकेचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधानांचे सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या छोटीला येथे आगमन होणार असून येथे राजकोट विमानतळ, अहमदाबाद-राजकोट या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शिलान्यास करणार आहेत. तसेच राजकोट-मोरबी या राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शिलान्यास करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान संपूर्ण स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत.\nगांधीनगर इथल्या आयआयटीच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचा प्रारंभही करणार आहेत.\n8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचे वडनगरला आगमन होणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून त्यांची वडनगरला ही पहिलीच भेट आहे. यावेळी ते हटकेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. तसेच एका सार्वजनिक सभेला मार्गदर्शन करतील. पंतप्रधानांच्या हस्ते लसीकरणाच्या इंद्रधनुष्य मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.\nपंतप्रधान आरोग्य सेविकांना ई-टॅबलेटस् वितरीत करून आयएम रेको योजना चालू करतील. आयएम रेको हे एक नवीन मोबाईल ॲपअसून एएसएचए सेविंकांच्या कामाचे निरीक्षण, पाठिंबा आणि त्यांना अभिप्रेरित करण्यासाठी याचा उपयोग होतो याद्वारे नवीन जन्मदर, शिशू आरोग्य या संबंधितांचा समुदाय आरोग्य कृतीसाठी इनोव्हेटीव मोबाईल फोन तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येणार आहे. पंतप्रधान सार्वजनिक सभेला संबोधित करतील.\nयानंतर दुपारी पंतप्रधानांचे भडोचला आगमन होणार आहे. नर्मदा नदीवर पुलाचा शिलान्यास त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उधना (सुरत-गुजरात) ते जयनगर (बिहार) यांच्या दरम्यान नव्याने सुरू केलेल्या अंत्योदय एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुजरात नर्मदा खत महामंडळाच्या विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि सार्वजनिकसभेचंही आयोजन येथे केले आहे.\nदि. 8 ऑक्टोबरला संध्याकाळी पंतप्रधान राजधानी दिल्लीत परततील.\nअहमदाबाद येथील देवो ढोलेरा गावात आयक्रियेट केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण 17 Jan, 2018\nराजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात पंचप्रदा येथे उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण (१६ जानेवारी २०१८) 16 Jan, 2018\nभारत-इस्रायल उद्योग संमेलनात पंतप्रधानांचे वक्तव्य (15 जानेवारी 2018) 15 Jan, 2018\nइस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले निवेदन (१५ जानेवारी २०१८) 15 Jan, 2018\nराष्ट्रीय युवक दिन, कर्नाटकच्या बेऴगाव येथील आयोजित ‘सर्वधर्म सभेला’व्हीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन 12 Jan, 2018\nपृथ्वी दिनानिमित्त पंतप्रधानांचे ‘उत्कृष्ट ग्रहाच्या निर्मितीचे पुनर्रआश्वासन 22 Apr, 2018\nनागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले 21 Apr, 2018\nपंतप्रधान उद्या सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करणार आणि नागरी सेवकांना संबोधित करणार 20 Apr, 2018\nलंडनमध्ये झालेल्या “भारत की बात, सबके साथ” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून सहभागी झालेल्या भारतीयांशी साधलेल्या संवादातील काही अंश 18 Apr, 2018\nलंडनमध्ये ‘‘भारत की बात, सबके साथ’’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसून जोशी यांच्याशी साधलेला संवाद 18 Apr, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1535", "date_download": "2018-04-23T09:11:16Z", "digest": "sha1:MNTH5OFENJSKPHKM7IH2EZR4ZCPPWVDR", "length": 10814, "nlines": 209, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१२ ते २०१७ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१२ ते २०१७\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१२ ते २०१७\nग्राम पंचायत आर्वी (छोटी)\nसार्वत्रिक निवडणूक : दिनांक 26/11/2012\nसरपंच निवडणूक : दिनांक 17/12/2012\nसौ. विमलबाई ग. उगेमुगे\nश्री. सुरेशभाऊ एन. सातोकर\nश्री ज्ञानेश्वर एस. ढोके\nसौ. वनिता डी. दारुणकर\nसौ. छाया ए. येलके\nश्री. गंगाधर एम. मुटे\nसौ. पार्वताबाई एस. कांबळे\nसौ. मिना के. जयपूरकर\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2013/03/15/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8-bay-of-passion-2/", "date_download": "2018-04-23T09:20:55Z", "digest": "sha1:ZKJYLL63ASRYBG7NAWP4UNZKIG7W7DB2", "length": 10264, "nlines": 191, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nकॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)\n‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन”\nगोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. 🙂\nप्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल\nवोडका 1.5 औस (45 मिली)\nपॅशन फ्रूट लिक्युअर 1 औस (30 मिली)\nक्रॅनबेरी ज्युस 4 औस (120 मिली)\nपायनॅपल ज्युस 2 औस (60 मिली)\nलिंबचा 1 काप सजावटीसाठी\nग्लासमधे बर्फ भरून घ्या.\nबर्फाच्या खड्यांवर वोडका ओतून घ्या\nआता लिक्युअर आणि क्रॅनबेरी ज्युस वोडकावर ओतून घ्या\nमस्त लाल रंग आला आहे ना 🙂 आता त्यात पायनॅपल ज्युस घाला. कॉकटेला वरच्या भागात मस्त पिवळसर रंग येइल.\nलिंबाचा काप घालून सजवा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह करा किंवा पिऊन टाका.\nवर पिवळसर आणि खाली लाल अशा मस्त रंगाचे बे ऑफ पॅशन तयार आहे. 🙂\nThis entry was posted in कॉकटेल लाउंज, कॉकटेल्स and tagged कॉकटेल, कॉकटेल रेसिपी, क्रॅनबेरी ज्यूस, वोडका. Bookmark the permalink.\n← व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे\nमार्च 15, 2013 येथे 11:39 सकाळी\nचला या प्रकारात देखील “लेडीज स्पेशल” आहे हे वाचून मज्जा वाटली. 😉\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1536", "date_download": "2018-04-23T09:24:00Z", "digest": "sha1:SW4VSKJHREIFZ3SLXV5RSC6E2UXL3LIM", "length": 10759, "nlines": 204, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१७ ते २०२२ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१७ ते २०२२\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१७ ते २०२२\nग्राम पंचायत आर्वी (छोटी)\nनिवडणूक दिनांक : १६/१०/२०१७\nमतमोजणी दिनांक : १७/१०/२०१७\nसरपंच निवडणूक : दिनांक १७/१२/२०१७\nसौ. प्रतिमा प्रवीण परमोरे\nश्री. नारायण रामाजी खोडे\nश्री हनुमान मनोहर बांदरे\nश्री संजय गोविंदा उईके\nसौ. गीता धनराज कापसे\nसौ. जोत्स्ना सुधाकर जगताप\nसौ. कांता संजय भोयर\nसौ. ललिता हनुमान अंबाडारे\nसौ. मंदा दशरथ उमाटे\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ameysalvi81.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T09:03:48Z", "digest": "sha1:7H6AQN3NICFRPAYSW2KAQOSFFBZOYVDG", "length": 38918, "nlines": 267, "source_domain": "ameysalvi81.blogspot.com", "title": "अमेय साळवी - फाटका माणूस", "raw_content": "अमेय साळवी - फाटका माणूस\nफाटक्या माणसाच्या आयुष्यात जे काहीही पोस्ट करावे वाटले ते.\nती आई, सकाळी दोन धपाटे घालुन उठवते\nती आई, उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते\nती आई, नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते\nती आई, काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते\nती आई, पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते\nती आई, खर्च जास्त करु नको म्हणताना हळूच दहा रुपये टेकवते\nती आई, परतिची आतुरतेने वाट बघत असते\nती आई, रात्री निजवतान कपाळावरुन हात फ़िरवते\nती आई, आपण झोपत नाही तोवर जागी असते\nती आई, जीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी\nती आई, आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण\nटिपणी: हि कविता माझी नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 20:23\nआमच्या घरच्या गणपतीच्या फोटोंची सर्वत्र चोरी.\nसालाबाद प्रमाणे २००८ सालच्या आमच्या घरच्या गणपतीला माझा मित्र प्रशांत आचरेकर आला होता. आम्ही घराच्या गणपतीला आरास बरीच वर्षी फुलाचीच करीत आलो आहोत. २००८ साली प्रशांतने नवीन सोनीच्या कॅमेरा घेतला होतो आणि गणपतीला येताना घेऊन आला होता फोटो काढण्यासाठी. त्याने काढलेले हे काही फोटो.\nवरील सर्व फोटो प्रशांतने फ्लिकर टाकले आहेत. २००८ नंतर दरवर्षी प्रशांत मला सांगायचा, अरे तुझ्या घरच्या गणपतीला आता एवढे हजार व्हुव झाले आणि वगैरे-वगैरे. प्रशांत कडून हे ऐकून मला फार बरे वाटायचे आणि मी हे सर्व आईला पण सांगायचो, कि प्रशांत ने काढलेल्या आपल्या गणपतीचे फोटो इंटरनेटवर बरेच जण पाहत आहेत. हल्ली तर प्रशांत मला बरेचदा सांगायचा कि गुगल वर \"Flower Ganpati Decoration\" जर इमेज सर्च केले तर पहिल्या पानावर तुझ्या घरचा गणपतीचा फोटो येतो. हे सर्व ऐकून खरो-खरच आम्हा सर्वन फार बरे वाटायचे. या वरून गणपतीची सेवा पर्यावरणाला सांभाळून करीत असल्याचे समाधान हि वाटते.\nपण गेल्या २ महिन्या पूर्वी फेसबुक वर वरच्या फोटोन पैकी २ फोटो पाहायला मिळाले. प्रथमदर्शनी जरा बरे वाटले, पण नंतर थोडासा राग पण आला. कारण हे फोटो प्रशांतच्या किवा माझ्या परवानगी शिवाय फेसबुकच्या Maharashtracha Ganeshostav (महाराष्ट्राचा गणेशोस्तव) या ग्रुप मध्ये त्यांनी टाकले होते. किंबहुना मी या बद्दल माझी ना हरकत दर्शवून सुद्धा या बद्दल त्यांनी दखल घेतलेली अध्यापही दिसत नाही आहे.\nआणि याहून सर्वात मोठा कहर पाहायला मिळाला तो १८ सप्टेंबर २०१२ला टीवीवर, ए.बी.पी.माझा ने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सोबतीने घरगुती गणपती इको फ्रेंडली सजावट स्पर्धेच्या जाहिरातीत वरच्या पैकी एक फोटो वापरला होता. हे पाहून पण आम्हा सर्वाना फारच आनंद झाला, कि आमच्या घरचा गणपतीचा फोटो आता टीवीवर झळकत आहे. पण मला मात्र हे पाहून फार राग आला. कारण आमच्या परवानगी शिवाय आमच्या घरच्या गणपतीचा फोटो सर्वत्र झळकतो आहे.\nम्हणून मी ए.बी.पी.माझाचे (Anand Latwal | AVP – Admin & Regulatory Affairs) यांना आमच्या घरच्या गणपतीचा फोटो, आमच्या परवानगी शिवाय जाहिरातीत वापरल्या बद्दल ना हरकत इमेल करून दर्शवली. पण मी आनंद लाटवाल यांचे मनोभावे आभार मानतो, कि त्यांनी माझ्या ना हरकत तक्रारीची पूर्ण पणे दाखल घेत या जाहिरातीत आमच्या गणपतीचा फोटो वापरल्या बद्दल माझे नाव जाहिरातीत फोटो पुढे मांडले आहे.\nहि पहा ती जाहिरात...\nआणि या जाहिरातीत त्यांनी वापरलेला फोटो २ वेगळ्या फ्रेम मध्ये. खालील प्रमाणे...\nया फोटोच्या चोरी बद्दल अजून एक किस्सा मला सांगायला आवडेल. आमच्या घरा जवळच एक फुलांचा बुके बनवणारा आहे आणि गणपतीच्या वेळी तो गणपतीच्या फुलाची आरास हि करून देतो. माझ्या आईने सहजच त्याला त्याच्या कडच्या आरसाची किंमत विचारली आणि आमच्या कडे सजावट करायला किती पैसे घेशील असे हि विचारले. त्याने माझ्या आईला त्याच्या कडचा एक फोटोंचा अल्बम काढून दाखवला आणि मी तुम्हाला असे करून देईन असे सांगू लागला आणि सांगताना आमच्या घरच्या गणपतीचा फोटो माझ्या आईला दाखवू लागला. माझ्या आईने त्याला विचारले कि, हे तू केलेस का तर तो धड-धाडीत खोट बोला \"हा मीच केले\". माझ्या आईने त्याला सांगितले कि हा आमच्याच घरच्या गणपतीचा फोटो आहे आणि हि सर्व आरास आमच्या माणसां कडून केली जाते. त्याच्या कडे हा फोटो कसा आला हे त्याला माझ्या आईने विचारले असता तो बोलला कि 'महावीर नगर कांदिवली मधल्या एका स्टुडियो मधून मिळाला'.\nआम्ही आमच्या या गणपतीचे अजून पर्येंत कुठल्याही ठिकाणी फोटो स्पर्धेसाठी पाठवले नाही आहे. किंबहुना बर्याच जणांनी आम्हाला गणपतीच्या सजावटीचे फोटो स्पर्धेत टाका असे सांगत असतात. पण मला देवाची स्पर्धा, त्याच व्यवसाहिकरण किंवा प्रसिद्धीकरण करायला आवडत नाही, म्हणूनच अजून पर्येंत आमच्या पैकी कोणीही यात सहभागी झाले नाही आहोत. पण आता मात्र मला असे वाटले कि या चोरीला गेलेल्या फोटोच्या मुळे थोड्या प्रमाणात का होईना आमच्या घरच्या गणपतीचे प्रसिद्धीकरण झाले आहे. कारण आता आम्हाला बरेच जण सांगतात तुमच्या घरचा गणपतीचा फोटो टीवीवर पाहिला आणि माझ्या ऑफिस मध्ये तर हा चर्चेचा विषय झाला होता \"अमेय तुझ्या घरच्या गणपतीचा आम्ही टीवीवर फोटो पाहिला हा...\nआता मी तरी काय करणार मला देवाची प्रसिद्धी आवडत नाही पण बहुदा गणपतीला मात्र त्याची प्रसिद्धी आवडत असावी. म्हणूनच चोरीच्या मार्गाने का होईना तो थोडासा प्रसिद्ध झालाच.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 01:06\nटिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 06:26\nटिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 06:23\nSocial networking मध्ये अडकलेल्या माझ्या मित्रांनो.....\nमित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..\nकुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..\nकारण सगळे विषय'chat' वरच संपलेले असतात..मग 'chat' वर भेटूच \" याचंPromise होतं..\nआणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..\n'लाल' 'हिरव्या' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...\nघट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..\nप्रतेकाचा status घुटमळत राहतो...\nआपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता\n'Invisible'चा आडोसा घेतला जातो..ताप आल्याच आजकाल आईच्या आधी'Facebook' ला कळत..\nऔषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची\nमैत्रीत गरजच का असावी\n'Net''ची जाळीच का असावीकधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..\n'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं\nमैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....\nचला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,\nमैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......\nटिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 01:35\nविंबल्डन २०११ च्या टिकीट किमती...\nमी या वर्षीच्या विंबल्डन मधली एक तरी मॅच पहावी अशी इच्छा बाळगून होतो. कारण मी या वर्षीच्या जून - जुलै २ महिने अनायसे लंडन मध्ये ऑफिसच्या कामासाठी आहे. आजच कळले कि विंबल्डन १०-१२ दिवसावर आले आहे, म्हणून मी विंबल्डन २०११ च्या टिकीट मिळतात का पाहायला लागलो. टिकीट मिळतायत पण तिकिटांच्या किमती पाहून माझे डोळे भिर-भिरले आणि मी विंबल्डन ची मॅच पहायचा विचारच सोडला.\nविंबल्डन २०११ च्या टिकीट किमती खालील प्रमाणे......\nअशक्य आहे या किमती माझ्या साठी. आयुष्यात इच्छांना पण मुरड घालावी लागते, त्याचे हे एक उदारण.\nचला मग आता विंबल्डन २०११ टी.वि. वर किव्हा ऑनलाइन पाहूया.....\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 05:22\nटिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 00:42\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 14:07\nटिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 16:46\nटिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.\nपोस्ट केलं आहे :- Amey Salvi ने, वाजता 17:58\nमाझे अजून काही ब्लोग.\nभूतान बाईक ट्रीप - पूर्वातयारी - कागदोपत्री\nफाटक्या माणसाच्या जिभेचे चोचले....\nहा ब्लोग वाचणार्याची संख्या\nहा ब्लोग नियमित वाचणारे\nजगभरातून हा ब्लोग वाचणारे\nह्या ब्लॉगचे सर्व हक्क ameysalvi81@gmail.com कडे राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-hail-destroys-acres-farms-maharashtra-1176", "date_download": "2018-04-23T09:29:52Z", "digest": "sha1:NPU24NFQXCTJ2NCHF32E66YJ6UANYSEG", "length": 7633, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news hail destroys acres of farms in maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान\nगारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान\nगारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसंच गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. तर अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे वीज कोसळून 7 जनावरे दगावली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तूर, हरबरा, गहू, ज्वारी ही काढणीला आलेली पिके गारांच्या तडाख्यात सापडल्याने भुईसपाट झाली. तर संत्रा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.\nमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसंच गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. तर अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे वीज कोसळून 7 जनावरे दगावली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तूर, हरबरा, गहू, ज्वारी ही काढणीला आलेली पिके गारांच्या तडाख्यात सापडल्याने भुईसपाट झाली. तर संत्रा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वत्र गारांचा खच साचल्याने जालना, परभणी व बीड जिल्ह्यात तर काश्मीरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.\nमहाराष्ट्र विदर्भ अवकाळी पाऊस ऊस पाऊस फळबाग horticulture वीज बळी bali अमरावती पांडुरंग फुंडकर तूर गहू wheat द्राक्ष परभणी बीड\nभेंडवळची पाऊसमानाची भविष्यवाणी जाहीर.. काय आहे यंदाचं भेंडवळचं...\nबुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. या भेंडवळीत...\nखावा आम्बो आपलोच असा..\nआंब्याचा हंगाम म्हटला की 'कोकणच्या राजा'ची चव चाखण्याची संधी संपूर्ण...\nराज्यात पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती\nदेशातल्या अनेक राज्यात पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला...\nसांगलीत बर्फवृष्टी तर विदर्भात उन्हाने लाही लाही..\nसांगलीतल्या गुढे पाचगणी पठारावर गेलात तर तुम्हाला शिमल्यात पोहोचल्याचा अनुभव येईल....\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीचा कहर सुरुच आहे.\nमराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/don-full-ek-half", "date_download": "2018-04-23T09:28:05Z", "digest": "sha1:7B73KMLJAONP7G4H26APYBO5PET24BCK", "length": 15567, "nlines": 339, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा दोन फ़ुल एक हाफ़ पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (2)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (457)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (46)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (33)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nदोन फ़ुल एक हाफ़\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nतंबी दुराईंच्या स्तंभाने विनोदशैलीचा एकच फॉर्म वापरलेला नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी कविता, कधी अभंग, कधी कथा, कधी पत्रकारी बाज तर कधी समीक्षेचा ढांचा. इतके विविध फॉर्म्स हाताळणे हे केवळ लेखनकसब असून येत नाही, तर त्यासाठी त्या पद्धतीचे वाचन आणि व्यासंगही लागतो. परंतु तसे वाचन करतानाही एक तिरकी नजर लागतेच. अगदी संत साहित्याचे वाचन करतानाही ती तिरकी नजर तशीच सरळ (म्हणजे तिरकी, पण बुद्धिबळातला उंट तिरका चालतानाच सरळ चालतो तशी) ठेवावी लागते. ज्या व्यतींवर लिहायचे, त्यांचे फतींवर लिहायचे, त्यांचे फत विचार आणि राजकारण माहीत असून चालत नाही तर त्या व्यत विचार आणि राजकारण माहीत असून चालत नाही तर त्या व्यतीच्या लकबी, सवयी, शरीरयष्टी यांचेही नेमके ज्ञान असावे लागते. अनेकदा तंबी दुराईंना ती दृष्टी अंतर्ज्ञानाने प्राप्त झाली असावी असे वाटते. तंबी दुराई यांचा विनोद हा वाचकाला असा सजग करतो, आनंद देतादेताच आत्मपरीक्षण करायला लावतो आणि त्यातील निर्विषपणामुळे आल्हाददायक गुदगुल्याही करतो.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/452369", "date_download": "2018-04-23T09:35:09Z", "digest": "sha1:UUDHKF2OYKJXZWEZA3WSI37R7WN7E2VN", "length": 12071, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सकल मराठा समाजाच्यावतीने आज शाहू महाराज पुतळयासमोर धरणे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सकल मराठा समाजाच्यावतीने आज शाहू महाराज पुतळयासमोर धरणे\nसकल मराठा समाजाच्यावतीने आज शाहू महाराज पुतळयासमोर धरणे\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्या ता. 31 रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. तत्पूर्वी, या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेले मोर्चे हे मूक मोर्चे होते. त्यामुळे समाजबांधवांना कोणताही त्रास होवू नये, यासाठी रास्ता रोकोला फाटा देत धरणे आंदोलन करण्याच्या निर्णयावर एकमत झाले.\nशाहू स्मारक भवन येथे सोमवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, सुरेश जरग, बाबा महाडिक, फत्तेसिंह सावंत, अजित राऊत, दिलीप देसाई यांची उपस्थिती होती. यावेळी अजित राऊत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी यापूर्वी काढण्यात आलेले मोर्चे हे मूक मोर्चे होते. चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काहीजणांकडून समजले. 31 जानेवारीच्या रास्ता रोकोसाठी 39 ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा निर्णय कोणी घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nकाहीजणांनी निवासी उपजिल्हाधिकाऱयांना भेटून 31 जानेवारीरोजी रास्ता रोको करण्याबाबत निवेदन दिले आहे. सकल मराठा समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली कोणतेही निर्णय घेतले जावेत. परस्पर निर्णय कोणीही घेवू नयेत, असे आवाहन बाबा पार्टे यांनी केले. फत्तेसिंह सावंत म्हणाले, एखादा व्यक्ती म्हणजे सकल मराठा समाज नव्हे. मराठा मोर्चावेळी कोअर कमिटी स्थापन झाली होती. ज्यांनी रास्ता रोकोबाबत जिल्हाधिकाऱयांना किंवा जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिली होती. त्यांनी सकल मराठा समाजाचे बॅनर्स वापरली होती. त्यावर आक्षेप घेणे गरजेचे होते. नियोजन करणाऱया प्रमुख व ज्ये÷ कार्यकर्त्यांना याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती.\nदरम्यान, मुंबईत झालेल्या बैठकीत 31 तारखेला मोर्चा काढण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असल्याने कार्यकर्त्यांना मुंबईत या दिवशी येता येणार नाही. तसेच आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्री किंवा अन्य कोणीही लोकप्रतिनिधींना निवेदन देता येणार नाही. त्यामुळे अहिंसक मार्गाने चक्का जाम करण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत घेतला होता, असे यावेळी मुंबईतील बैठकीला उपस्थित असणाऱया कार्यकर्त्यांनी सांगितले.\nसचिन तोडकर यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्यानुसार स्वाभिमान संघटनेच्यावतीनेही रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता. यावर अजित राऊत यांनी चक्का जाम करण्याऐवजी धरणे आंदोलन करण्याविषयी सुचवले.\nबाबा इंदूलकर म्हणाले, मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीच्या आधारावर आरक्षण मिळणार आहे. मात्र, चक्का जाम करून जनजीवन विस्कळीत होईल आणि त्याचा आपल्याच बांधवांना त्रास होईल, असे कृत्य करू नये. मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी शासकीय कमिटी स्थापन झाली आहे. या सहा महिन्यात या कमिटीने आपला अहवाल सादर करायला हवा होता. याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱया चक्का जाम बाबत सोशल मिडियावरून माहिती देण्यात येत आहे. मात्र, याबाबत दिशाभूल करणाऱया माहितीपासून कार्यकर्त्यांनी जागरूक रहावे, असे आवाहन ऍड. विवेक राणे यांनी केले.\nबैठकीत चर्चेअंती कोल्हापूर शहरात चक्का जाम आंदोलन न करता उद्या 31 रोजी दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळयासमोर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ सकाळी अकरा ते दीड यावेळेत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राजीव लिंग्रस, दिलीप पाटील, कमलाकर जगदाळे, महेश जाधव आदी उपस्थित होते.\nस्त्राrविषयक उदात्त दृष्टिकोन बाळगणारे एकमेव राजे शिवछत्रपती\nशेकापतर्फे एल्फिस्टन्स ब्रीजवरील मृतांना आदरांजली\nवनरक्षक व वनपाल संघटनेचे सोमवारी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन\nकेंद्रातील भाजप सरकार हे फक्त घोषणा करणारे\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1,_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2018-04-23T09:06:35Z", "digest": "sha1:EWIAE5AKG7N6DXOKFGIUSUK22G6PRZVS", "length": 9068, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हार्टफर्ड, कनेटिकट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकनेटिकट नदी किनाऱ्यावरील हार्टफर्ड\nस्थापना वर्ष इ.स. १६३७\nक्षेत्रफळ ४६.५ चौ. किमी (१८.० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५९ फूट (१८ मी)\n- घनता १,१६९.८ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहार्टफर्ड ही अमेरिका देशातील कनेटिकट राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशात कनेटिकटच्या मध्य भागात कनेटिकट नदीच्या किनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या १.४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख इतकी आहे.\nहार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथील वस्तीची पहिली नोंद इ.स. १६२३ची आहे. या शहराचे मूळ नाव सौकियॉग (Saukiog) असे होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर अनेक दशके हार्टफर्ड हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत शहर होते. आजही दरडोई उत्पन्नामध्ये हार्टफर्डचा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को खालोखाल दुसरा क्रमांक लागतो.\nविकिव्हॉयेज वरील हार्टफर्ड पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/category/14/0/0/marathi-songs", "date_download": "2018-04-23T09:31:26Z", "digest": "sha1:M5EIMOEHKPKD4QVNTTOQW6QUH5Q3X6MS", "length": 11658, "nlines": 164, "source_domain": "www.gadima.com", "title": "BhaktiGeete | Marathi Songs | भक्तिगीते | मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nया विभागात उपलब्ध गाणी : 33 (पान 1)\n१) देव देव्हार्‍यात नाही | Dev Devharyat Nahi\n४) एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात | Ekvaar Pankhavaruni\n१०) कर्म करिता ते निष्काम | Karm Karita Te Nishkam\n११) कुंभारासारखा गुरू नाही रे जगात | Kumbhara Sarakha Guru\n१५) पहाटेच्या या प्रहरी | Pahatechya Ya Prahari\n२१) श्रीहरी विदुराघरि पाहुणा | Suvarna Dwaravaticha Rana\n२३) तुझ्या कांतिसम रक्‍तपताका | Tuzya Kantisam Raktapataka\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/01/blog-post_19.html", "date_download": "2018-04-23T09:34:44Z", "digest": "sha1:S6GGICYYXR74LDVRXDAFBUT6EFBSEPUT", "length": 32506, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: जिहाद विरुद्ध जिहाद पुकारा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\n(पाकचे पंतप्रधान इराणच्या राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना भेटायला का धावलेत\n‘द डॉन’ हे पाकिस्तानातील एक प्रमुख मान्यवर इंग्रजी वृत्तपत्र आहे. त्याला जगभर मान्यता आहे. त्याने शुक्रवारी लिहीलेले संपादकीय जगभरच्या मुस्लिम देशांनी गंभीरपणे वाचून विचार करण्यासारखे आहे. कारण जगाला भेडसावणार्‍या जिहादचे खरे स्वरूप कुठले उदारमतवादी सांगू शकत नाहीत, इतक्या स्पष्ट शब्दात मांडण्याचे धाडस पाकिस्तानी संपादकाने दाखवले आहे. पाकिस्तानचे बुद्धीजिवी या सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्यावर आरोप झाला, मग इस्लामचा आडोसा घेऊन ते हिंसाचाराच्या बचावाला पुढे येतात आणि त्याचाच आडोसा घेऊन तिथले जिहादी जगभर उच्छाद मांडत असतात. इथे भारतातले सेक्युलर बुद्दीजिवी त्यापेक्षा किंचित वेगळे नाहीत. जिहादी हिंसेमागची प्रेरणा इस्लामी आक्रमकतेची असली, तरी त्याचा उच्चार केला तर हिंदू आक्रमकतेला चालना मिळेल, म्हणून इथले शहाणे जिहादींची पाठराखण करत असतात. अशा प्रत्येकाला वाटते की आपण इस्लामी मानसिकतेला चुचकारले, तर त्याला शांत करता येईल. पण त्यातूनच तो अतिरेक बोकाळत गेला आणि आता त्यांच्या जनकांनाही आवरणे शक्य राहिलेले नाही. डॉन वृत्तपत्राने त्याचीच जाहिर कबुली दिली आहे. तिथेच न थांबता मुस्लिम देशांनी व राज्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जिहादी मानसिकतेचे निर्दालन केले पाहिजे असे आवाहन केलेले आहे. ते आवाहन जगाच्या सुरक्षेसाठी नव्हेतर मुस्लिमांच्या हित व सुरक्षेसाठी केलेले आहे. कुठलाही आडपडदा न ठेवता जगभरच्या जिहादींना संपवायचा चंग मुस्लिम राज्यकर्त्यांनी बांधला नाही, तर अवघे जगच मुस्लिमांच्या विरोधात उभे ठाकण्याचा धोका वर्तवण्यापर्यंत या संपादकीयाने मजल मारली आहे. ती वस्तुस्थितीला धरूनही आहे. कारण आता मुस्लिम राज्यकर्ते वा जिहादी यांच्यात फ़रक नाही आणि सगळेच मुस्लिम ‘तसेच’ असतात, अशी धारणा जगभर वाढीस लागत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम मुस्लिम राज्यकर्त्यांना नव्हेत मुस्लिम लोकसंख्येला भोगावे लागण्याचा धोका आहे\nम्हणूनच डॉन संपादकीय म्हणते, जिहाद विरोधातली लढाई जगाची नाही तर ‘आपली’ म्हणजे मुस्लिम लोकसंख्येची व मुस्लिम देशांची आहे. जिहादी हिंसाचार करणार्‍यांना आटोक्यात राखणे, आता कुठल्याही मुस्लिम राज्यकर्त्याला शक्य राहिलेले नाही. काही काळ आपल्या राजकीय खेळीसाठी उभा केलेला हा भस्मासूर आता मोकाट झाला असून, त्याचे निर्दालन मुस्लिम देश राज्यकर्त्यांनाच शक्य आहे. किंबहूना त्यात अन्य पाश्चात्य देशाची मदत घेतली जाऊ नये. अन्यथा त्याला धार्मिक तेढीचे रुप मिळेल आणि जिहादींना तेच हवे आहे. बहुतेक मुस्लिम देशांनी जिहादी गटांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला. त्यासाठी जिहादींना जन्म दिला किंवा आश्रय दिला. पण त्यातून स्थानिक पातळीवर नैराश्याने घेरलेले तरूण त्यात ओढले गेले आणि स्थानिक राज्यकर्त्यांचे अपयश जिहादला आत्मघातकी लढवय्ये पुरवू लागले. विसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचे भयाण परिणाम अल कायदाच्या स्वरुपात पुढे आले. इसिस व अल बगदादी यांच्या रुपाने त्यापेक्षाही भयंकर भस्मासूर उभा राहिलेला आहे. तो मुस्लिम अरबी देशांनाही गिळंकृत करत चालला आहे. कालपरवा जाकार्ता किंव जलालाबाद येथील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्यांची अफ़गाण वा इंडोनेशियात संघटना नाही. पण इसिसला तशा संघटनेची गरजही उरलेली नाही. बेकारी गरीबी व उपासमारीने बेजार असलेल्या बहुतेक मुस्लिम देशात अशा भणंगांचे तांडे मोकाट फ़िरत असतात. त्यांना जिहाद शिकवणे सोपे असते आणि त्यातून स्थानिक पातळीवर जिहादी मानसिकता पिकवली जात असते. त्यांना इसिसने निव्वळ नैतिक पाठींबा दिला, तरी ते उत्पात घडवायला पुरेसे आहेत आणि तेच सिरीया, इराक वा अफ़गाणिस्तानात घडताना दिसत आहे. आजवर अन्य देशात धुमाकुळ घालणारी जिहादी वृत्ती आता मुस्लिम देशात राज्यकर्त्यांना भेडसावू लागली आहे. म्हणूनच ती मुस्लिम देशांची समस्या झाली आहे.\nपाकिस्तानात तहरीके तालिबान वा अफ़गाणिस्तानात तालिबान आपल्याच सरकारला आव्हान देत आहेत. इंडोनेशियात अबु सयाफ़ची जेमा इस्लामिया इसिसची भगिनीच आहे. त्यामुळे अशा विविध शेकडो लहानमोठ्या जिहादी गटांना प्रत्यक्ष इसिसमध्ये सहभागी व्हायची गरज नाही, की मदतीची गरज नाही. जागतिक पातळीवर सहकार्य वा नैतिक पाठींबा पुरेसा आहे. कारण त्यांनी विविध मुस्लिम देशात आपले चांगले बस्तान बसवलेले असून, अन्य कारणास्तव राज्यकर्त्यांनी त्यांना पोसलेले जोपासलेले आहे. आता स्थानिक राज्यकर्त्यांनी वेसण घालावी, इतके हे जिहादी गट दुबळे राहिलेले नाहीत. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष असताना मुशर्रफ़ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जैशे महंमद संघटना मुजोरी करू शकली होती. आताही लष्करे जंघवी किंवा काही गट पाक लष्कराला आव्हान देण्यापर्यंत पोहोचले आहेत. म्हणूनच त्यातून मुस्लिम देश क्रमाक्रमाने विस्कळीत होत अराजकाच्या गर्तेत ढकलले जात आहेत. त्यांच्या आक्रमक हिंसाचाराने मुस्लिम देशातील प्रशासन व कायदा व्यवस्था पोखरून टाकलेली आहे. कुठल्याही नैराश्य वा गरीबीला पुढे करून धर्मांध चिथावणी दिली, तरी सत्ताधार्‍यांच्या विरोधात हिंसा माजवणे त्या जिहादी गटांच्या हातचा मळ झालेला आहे. म्हणूनच मुस्लिम देशांचे स्थैर्य व राज्यच धोक्यात येत चालले आहे. धर्माच्या नावाने कुठेही धुमाकुळ घालणार्‍या अशा गटांत चांगला वाईट असा भेदभाव करणे सोडून त्यांचा समूळ उच्छेद करणे हा प्राधान्याचा विषय आहे. मुस्लिम देश आणि त्यांच्या अस्तित्वालाच धोका झालेल्या जिहादींचा बंदोबस्त, म्हणूनच मुस्लिम राज्यकर्त्यांचा विषय आहे. आपापल्या देशातील जिहादी वृत्ती निर्दयपणे मोडीत काढायचे आवाहन पाकिस्तानच्या या प्रमुख दैनिकाने केलेले आहे. पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचा हा सल्ला म्हणूनच महत्वाचा ठरावा. पाकिस्तान वा तत्सम देश जिहादने किती डबघाईला आलेत, त्याची ही चुणूक आहे.\nसौदी अरेबियाने दहशतवाद विरोधी आघाडी उभी करताना त्यातून इराणला वगळले आहे. थोडक्यात शिया सुन्नी अशी विभागणी त्यात आहे. म्हणजेच शियापंथीय मुस्लिमांना संपवण्यासाठी सौदी सुन्नी अतिरेकाचे समर्थन करणार आणि इराण सुन्नींचे निर्दालन करणार्‍या जिहादी गटांना प्रोत्साहन देणार. त्यातून मुस्लिमांचे शिरकाण होते आहे आणि ते अधिकच वाढणार आहे. पाकिस्तानसारखे मिश्र मुस्लिम वस्ती असलेले देश, त्यामुळे रक्तपाताच्या संकटात सापडणार आहेत. त्याची भितीच डॉनसारख्या बृत्तपत्राला भेडसावते आहे. पाकिस्तानात दर शुक्रवारी मशिदीतच स्फ़ोट होतात आणि त्यात शिया मुस्लिम मारले जात आहेत. सौदी-तुर्कीने इराक सिरीयात जिहादींच्या मार्फ़त शियांचीच हिंसा चालविली आहे. दुसरीकडे शिया अतिरेकाला इराण मदत करतो आहे. हे सर्व धर्माच्या व इस्लामच्या नावानेच चालले आहे. थोडक्यात जगाला भेडसावणारा जिहाद, आता मुस्लिम जगतासाठीच एक दुष्टचक्र बनलेले आहे. त्यातून बाहेर पडण्याची चिंता डॉनसारख्या संपादक बुद्धीमंतांना भेडसावते आहे. म्हणूनच अन्य कुठल्या देशाच्या मदतीशिवाय जिहादी मानसिकता खतम करण्याची लढाई मुस्लिम राज्यकर्त्यांनीच पुकारावी असेच आव्हान केलेले आहे. धर्माचे हे धर्मयुद्धच मुस्लिम लोकसंख्या व मुस्लिम देशांच्या मूळावर येत चालले आहे. मात्र ते जगभरच्या उदारमतवादी सेक्युलर लोकांना दिसणार नाही. भारतातल्या पुरोगाम्यांना बघता येणार नाही. पण ज्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे, त्यांना त्यातला धोका जाणवला आहे्. डॉन दैनिकाने संपादकीय लिहून त्याची कबुली दिलेली आहे. पण भारतातल्या बौद्धिक शहाण्यांना रझा अकादमीची हिंसा बघता येत नाही की मालदाच्या घडामोडीतला धोका दिसत नाही. मालदानंतर भारतातील माध्यमातली चर्चा बघा आणि पठाणकोट नंतर पाकिस्तानच्या मान्यवर दैनिकातील संपादकीयाचा सूर बघा. मग जगात काय चालले आहे त्याचा अंदाज येतो. जिहाद चुचकारू नका तर जिहाद विरोधातच जिहाद पुकारा, हे डॉनचे आवाहन आहे. भारतीय संपादकांच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे\nसावध ऐका पुढल्या हाका अशा प्रकारचे आपले लेख असतात. पण भारतातल्या तथाकथित पुरोगाम्यांना ते कसे पटावे\nभारताचा पाकिस्तान करणे हे भारतीय संपादकांच्या बोलवित्या धन्यांचे ध्येय आहे. जे संपादक याविरुद्ध साधा ब्र काढतील ते सरळ दाभोलकर, पानसरे, नेमेत्सोव्ह, कलबुर्गी या मालिकेत दाखल होतील. त्यामुळे स्वत:च्या डोक्यांत प्रकाश पडलेला त्यांना परवडण्याजोगा नाही.\nइस्लामच्या नावावर फोफावलेल्या या तथाकथित जिहादी मानसिकतेला पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अन्य कुठल्याही देशाच्या मदतीशिवाय संपवण्याची गरज आहे हा 'द डॉन' च्या संपादकांनी मांडलेला वास्तववाद पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या पचनी पडण्याची सुतराम शक्यता नाही. ही गोष्ट आता त्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. अंतर्गत यादवीच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या पाकिस्तानसारख्या देशाची यातून पूर्ण वाताहत होत जाईल यात काहीच शंका नाही. मी निराशावादी नाहीये पण आपस्वार्थी जागतिक महासत्तांच्या सत्तास्पर्धेतून जगभर पसरत चाललेले हे तथाकथित जिहादचे लोण तिसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देईल अशी साधार शक्यता आहे.\nभारतीय संपादकांच्या डोक्यात राहणारा आत्मघातकी उदारमतवादाचा किडा जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत हे भयावह वास्तव त्यांना दिसत असूनही ते मान्य करणार नाहीत. दुर्दैवाने हे कट्टरवादी इस्लाम धर्मात शांततामय सहअस्तित्वाला मान्यता नाही त्यामुळे एक तर सगळ्या काफिरांनी (मुस्लिमेतरांनी) इस्लाम स्वीकारावा वा मरणाला सामोरे जावे असा विखारी प्रचार करत, तथाकथित जिहादच्या नावावर आज इतर धर्मियांबरोबरच पंथभेदाच्या आधारावर स्वधर्मियांचीही कत्तल करताहेत हा उघडपणे दिसणारा विरोधाभास प्रसारमाध्यमातून प्रभावीपणे मांडला, दाखवला जात नाही. त्यामुळे ही मुस्लिम व मुस्लिमेतर यांच्यात चाललेली लढाई असल्याचा आभास निर्माण होत असून एकप्रकारे ही प्रसारमाध्यमे या अतिरेक्यांची मदत करत आहेत. बहुतांश भारतीय वृत्तपत्रांच्या संपादकांनी झोपेचे सोंग घेतलेले असून व्यक्तीशः त्यांच्या बुडाला झळ लागल्याशिवाय हे सोंग ते सोडतील असे वाटत नाही.\nअशा परिस्थितीत आपल्या वास्तववादी, माहितीपूर्ण व सडेतोड लिखाणाबद्दल धन्यवाद\nजे पेरलय तेच उगवत आहे\nछान भाऊ खरे आहे\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\n‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\nउठा साहेब, पत्र लिहायला बसा\nसोनिया, राहुल आणि आसाराम\nजाये तो जाये कहॉ\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nभारताच्या अस्तनीतले विषारी साप\nपाकिस्तानचा इजिप्त होऊ शकेल\nविषय पठाणकोट पुरता नाहीच\nशरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल\nगुलाम अलीची गझल आणि पझल\nमोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534939", "date_download": "2018-04-23T09:40:12Z", "digest": "sha1:WJ6LIAI5JVSBD7XVDJMQHMMAU2FK2XLA", "length": 5474, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पर्यावरणजागृतीद्वारे इंदिरा गांधींना अभिवादन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » पर्यावरणजागृतीद्वारे इंदिरा गांधींना अभिवादन\nपर्यावरणजागृतीद्वारे इंदिरा गांधींना अभिवादन\nपिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने भोसरी औद्योगिक परिसरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त पर्यावरण जागृतीविषयक उपक्रम राबविण्यात आले.\nइंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे व ज्येष्ठ नेत्या निगारताई बारस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अशोक काळभोर, विभागाचे उपाध्यक्ष दिलीप मोहिते, उमेश बनसोडे, हर्षदा चांदुरे आदी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच पर्यावरणाची हानी टाळण्यसाठी प्लॅस्टिक बाटली न वापरण्याची शपथही घेण्यात आली. पर्यावरणजागृतीसाठी वृक्षारोपणासोबतच रोपांचेही या वेळी वाटप करण्यात आले. आयुवीर मंगल या 4 वर्षीय मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अशोक मंगल, नाना रणदिवे, श्वेता मंगल, रवींद्र आगरवाल, राजेश नायर, आयुष मंगल व अन्य कार्यकर्त्यांनीही या वेळी हजेरी लावली.\nयूती तुटल्याचे दुःख झाले : शरद पवार\nभरधाव गाडीने दोन मुलींना चिरडले ; दोघींचा जागीच मृत्यू\nनाशिक मनपातील बालकल्याण समिती सदस्यांचा रूद्रावतार\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://ppkya.wordpress.com/2017/11/03/dance-of-the-wind/", "date_download": "2018-04-23T09:12:18Z", "digest": "sha1:J6RNO35S2JKEBOJDW5HMHTXDZ2WB5ADD", "length": 13750, "nlines": 84, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "Dance of the wind – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nमी आजारी असल्यामुळे ऑफिसला दांडी मरून घरीच राहिलो होतो. अशा वेळी झोपून झोपून तरी किती झोपणार लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय म्हटले जरा पाहुयात. पण प्रत्यक्षात, तो संपूर्ण पाहून मगच उठलो.\nकिटू गिडवानीला किती दिवसांनी पहिले होते. हो, तीच ती, दूरदर्शन मालिकांमधून काम करणारी. नंतर खूप अशी तीला सिनेमात पाहिलेले आठवत नाही. गोविंद निहलानी यांच्या रुक्मावती की हवेली मध्ये होती. Dance of the wind समोर चालू होता, काहीतरी गंभीर दृश्य चालू होते. किटू गिडवानीचीच प्रमुख भूमिका होती. ती एक गायिका होती त्यात, तेही तिचा आवाज गमावलेली. ही गायिका(नाव पल्लवी) म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारी गायिका. गुरुकडे(जी तिची आईच असते) समोरासमोर बसून गाण्याचे धडे ही गायिका घेते आहे, त्यातील विविध बारकावे घोटून घेणे चालू आहे. आपल्या भारतीय संगीत शिक्षणाचे, तालमीची वैशिष्ट्ये दर्शवाणारी ती दृश्ये. गुरु आपल्या शिष्याला मृत्यू जवळ आल्याची, चाहूल झाल्याची सूचना देते. एका जाहीर संगीत कार्यक्रमात, गाणे सुरु करण्यापूर्वी जे काही क्षण असतात, ते छान दाखवले आहे. पण तेथे गायिकेचा आवाज लागत नाही, कारण, आपल्याला असे समजते की गुरूच्या मृत्यूमुळे भावविवश झाल्यामुळे असे झाले असावे.\nपुढे काही कारणाने, तिचा आवाज पूर्णपणे जातो, कारकीर्द उध्वस्त होते-गाता येत नाही, गाणे शिकवता येत नाही. मानसिक रित्या खच्चीकरण होते, तिची तळमळ, हा सगळं प्रवास किटू गिडवानीने छान रंगवला आहे. ओघाने येणारी गाणी, विविध धून, प्रसंगानुरूप हे सर्व एक छान दृक्‌श्राव्य अनुभूती देतात. ह्या गायिकेला आपला आवाज परत गवसतो हे नंतरच्या ६०-७० मिनिटात उलगडते. चित्रपटाला एक अध्यात्माची, दैवी चमत्काराची किनार आहे. शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म यांचा घनिष्ट संबंध आहे, हे मान्य. पण चित्रपटात येणारी लहान मुलगी, तारा, आणि तिचे गाणे, तिचा वावर हे का आणि कसे सांगता येत नाही. ही गायिका आपल्या आईच्या गुरुकडे, जे अर्थात अतिशय वयोवृद्ध असतात, त्यांचा शोध घेत त्यांना भेटते. त्यांचा देखील आवाज नसतो. पालवीची त्यांच्याकडून गंडा बांधून घेऊन शिकण्याची इच्छा ते धुडकावून लावतात. पण त्यांच्या आणि त्या लहानग्या मुलीच्या सान्निध्यात तीला आपला हरवलेला आवाज गवसतो अशी ही कथा आहे. तर सकाळी सकाळी हा असा शास्त्रीय गाण्यांच्या धुनानी भरपूर, असा, अध्यात्मिक अनुभव देणारा, आणि बऱ्याच वर्षांनी किटू गिडवानीला पाहिल्यामुळे, एकदम मस्त वाटले. इतक्यातच जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका गिरिजा देवी यांचे निधन झाले, त्यामुळे मौखिक गुरु-शिष्य परंपरेने शिकलेल्या, शिकवण्याऱ्या त्या होत्या. शेवटी Dance of the wind या नावाबद्दल. काय असावा अर्थ याचा मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसावा मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसावा इंटरनेट वर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची(राजन खोसा) एक साईट आहे, त्यात त्यांनी ह्या चित्रपटाची पडद्यामागची कहाणी नमूद केली आहे. ती छान आहे वाचायला. त्यात त्यांनी लिहिले आहे, की शुभा मुदगल यांना ह्या चित्रपटाच्या कथेत आपली स्वतःची कहाणी दिसली.\nअसो. बराच जुना, म्हणजे, १९९७ मधील हा सिनेमा आहे. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचे पार्श्वसंगीत आहे. हा बहुतेक पाश्चिमात्य देशातील लोकांसाठी बनवला गेला असलेला सिनेमा असला पाहिजे. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या श्रेयनामावलीतून समजते की जर्मन संस्था, भारतातील NFDC, आणि इतर काही संस्थांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. शास्त्रीय संगीत परंपरेवर हिंदी आणि इतर भारतीय भाषेत तसे बरेच सिनेमे आहेत. हा थोडासा वेगळाच म्हटला पाहिजे. मध्यंतरी मी माझ्या एका मित्राने एक लघुपट बनवला होता, त्याचा विषय सुद्धा गाणे हाच होता, एका वृद्धाच्या जीवनात एकाकी पण आल्यामुळे, जीवन संपवण्याचा निर्णय तो बदलतो, का तर, त्याचे गाणे ऐकून रस्त्यावरील एक लहानगी त्याच्या पित्याबरोबर गाणे शिकायला येते. त्याबद्दल मी लिहिन कधीतरी.\nनोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#२\nनोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#१\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला\nप्रभा अत्रे यांचा सांगीतिक संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-merchant-ship-22-indians-onboard-missing-gulf-guinea-1093", "date_download": "2018-04-23T09:35:40Z", "digest": "sha1:U76AFZNWTJNAUKXGXCBUHFNUO33FWLKJ", "length": 6279, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news Merchant ship with 22 Indians onboard missing from gulf of guinea | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगल्फ ऑफ गिनीतून जहाज गायब; जहाजावर २२ भारतीय\nगल्फ ऑफ गिनीतून जहाज गायब; जहाजावर २२ भारतीय\nगल्फ ऑफ गिनीतून जहाज गायब; जहाजावर २२ भारतीय\nसोमवार, 5 फेब्रुवारी 2018\nपश्चिम अफ्रिकेच्या किनारपट्टीवरचे तेल टँकर असलेले जहाज गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावर २२ भारतीय नागरिक आहेत अशीही माहिती पुढे आली आहे. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाले आहे. गुरुवारी सकाळी ५.३० वाजल्यापासून या जहाजाशी कोणताही संपर्क झालेला नाही त्यामुळे या जहाजाचे अपहरण झाले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.\nपश्चिम अफ्रिकेच्या किनारपट्टीवरचे तेल टँकर असलेले जहाज गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावर २२ भारतीय नागरिक आहेत अशीही माहिती पुढे आली आहे. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाले आहे. गुरुवारी सकाळी ५.३० वाजल्यापासून या जहाजाशी कोणताही संपर्क झालेला नाही त्यामुळे या जहाजाचे अपहरण झाले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज\nजगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज झालाय. ११० लढाऊ विमाने...\nजामिनासाठी सलमान खानला उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार\nकाळवीट शिकारप्रकरणी जेलमध्ये असलेल्या सलमान खानला जामिनासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी...\nजेलच्या स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेची सलमानला वाटते भीती\nसलमानची बॉलिवूडचा टायगर अशी ख्याती असली तरी या टायगरला जेलची भीती वाटते. जेलमधील डास...\nसलमानची \"आज की रात, आसाराम के साथ\"\nबॉलीवूडचा दबंग खान सलमान नेहमीच बॉलीवूडच्या तारकांच्या गराड्यात असतो. पण आज मात्र...\nऍट्रोसिटी कायद्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोडलं मौन...\nऍट्रोसिटी कायद्यात बदल करण्याच्या मुद्यावरून देश पेटलेला असताना पहिल्यांदाच...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.stagram.com/tag/bhosari", "date_download": "2018-04-23T10:48:06Z", "digest": "sha1:GKZ3E55CIRZGLWYMWT2UP43YPYMW2PK4", "length": 9915, "nlines": 141, "source_domain": "web.stagram.com", "title": "#bhosari - Instagram photos and videos | WEBSTAGRAM", "raw_content": "\n\"आजचा महाराष्ट्र नवे तर आजचा भारत 'महात्मा जोतीराव फुलेंनी' घातलेल्या मजबूत पायावर उभा आहे.\nआजची प्रत्येक सुधारणा जोतीरावांच्या संदर्भाशिवाय पुर्ण होत नाही. जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा हि फक्त एका काळाची प्रेरणा नव्हती\"……… समाज क्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले जयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा\nभोसरी, पिंपरी-चिंचवड, पुणे या भागांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी विशेष नातं आहे. त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो. आज भोसरी परिसरांत कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, गुंडगिरी इथे वाढली आहे, ज्येष्ठ नागरिकांना येथे स्वतंत्रपणे वावरता येत नाही, अनेक समस्या आहेत. पण सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या भागाच्या पाण्याच्या मीटिंगला मी उपस्थित होतो, आयुक्त उपस्थित होते, मात्र आमदार, नगरसेवक, कोणी उपस्थित नव्हते. आपल्या भागाच्या पिण्याच्या पाण्याच्या विषयाव्यतिरिक्त कोणते काम महत्त्वाचे आहे \nया सरकारमधील मंत्र्यांना माणुसकी उरली नाही. लोक आत्महत्या करतात आणि हे गाड्या घेऊन निघून जातात. आपण जिथे काम करतो तिथे काय घडत आहे हे पाहण्याचे साधे तारतम्य यांच्यात नाही. बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे अभिनंदन फलक यांनी शहरभर लावले पण प्रत्यक्षात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही. सरकारच्या नियोजनात फार अभाव पडत आहे. काय करावे, काय नाही करावे, कोणते निर्णय घ्यावे, कोणते नाही ते या सरकारला कळत नाही. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. लोक यांना नाकारू लागले आहेत. गुजरात कसंबसं वाचलं. @bjp4india ने करोडोचे पार्टी ऑफिस दिल्लीत बांधले आहे. प्रत्येक राज्यात मोठा खर्च करून ऑफिस बनवण्याचा यांचा संकल्प आहे. आता राष्ट्रवादी हाच पर्याय डोळ्यांसमोर ठेवा. #Hallabol #Bhosari #Pune #हल्लाबोल #पुणे #भोसरी #पश्चिममहाराष्ट्र #ajitpawarspeaks #ajitpawar #ajitpawarlive\n#बारा #गाव #दुसरी #तेव्हा #एक #गाव #भोसरी.. #blased\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:24:45Z", "digest": "sha1:JB25AQJTZ52CTKYRRHV44IS24WDAG24F", "length": 13106, "nlines": 110, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: भारताच्या नव्या सरकारकडून अर्थसंकल्पात उपेषित विदर्भाच्या अपेक्षा", "raw_content": "\nभारताच्या नव्या सरकारकडून अर्थसंकल्पात उपेषित विदर्भाच्या अपेक्षा\nभारताच्या नव्या सरकारकडून अर्थसंकल्पात उपेषित विदर्भाच्या अपेक्षा\nविदर्भ -२ जुलै २०१४\nमागील १० वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या व आदिवासींच्या भुकबळी -कुपोषणामुळे जगात कुप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांताच्या भारताच्या नवनिर्वाचित सरकारकडून खुप अपेक्षा आहेत व येत्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या समस्यावर विषेय निधी व कालबद्ध आर्थिक कार्यक्रम अपेक्षित आहे . विदर्भ जन आंदोलन समिती शेतकऱ्यांचा ,आदिवासींचा व वंचितांचा आवाज अविरतपणे रेटत आहे देशात नव्या जोमाने सामान्य समस्याग्रस्त जनतेला व आत्महत्येचा मार्गावर लागलेल्या शेतकऱ्यांना भारी भक्कम लालीपोप देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या समोर विदर्भाच्या जनतेच्या प्रमुख मागण्या आम्ही सरकार समोर मांडत आहोत . आता चांगले दिवस आणण्याचे स्वप्न लोकांनी आपल्या डोळ्यात सामावले आहे व अर्थसंकल्पात ही स्वप्ने पुर्ण होतील काय यावर विदर्भाच्या जनतेचा डोळा लागला आहे .\nविदर्भ आज शेतकरी आत्महत्या ,कोलम भूकबळी ,कुमारी माता ,विषारी पाणी ,मेलेली सार्वजनिक आरोग्य सेवा ,फक्त संपती गोळा करण्यासाठी राजकारण व समाजकारणाचे सोंग घेतलेली नेते मंडळी या साठी साऱ्या भारतमध्ये चर्चेत आहे . राजरोसपणे जनतेच्या पैशाची लुट मंत्री ,अधिकारी व कार्यकर्ते संघटितपणे सारे पक्षीय मतभेद विसरून सर्व नियम व लोकलाज विकून करतात याच्या सुरस कथा देशोन्नतीने सतत प्रकाशीत केल्या आहेत . मस्तवाल अधिकारी कोणालाही न भिता गरिबांच्या हक्काचे अन्न ,योजना व मदत सुद्धा खातात यावेळी भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काहीतरी करतील अशी आशा निर्माण झाली आहे व हा आशावाद एका नवीन भारताच्या सुराज्याच्या संकल्पाची सुरुवात होणार असा विश्वास माझा कर्ज बाजारी शेतकऱ्यांच्या ,पोडावरच्या कोलम समाजात दिसत आहे त्या सर्व आशा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रमाणीक प्रयन्त करावे हीच काळाची गरज आहे नाहीतर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही हे निश्चित आहे .मागील २० वर्षापासून आम्ही गरिबांना घर ,अन्न ,पिण्याचे पाणी नाही ,शेतीला नफा नाही , जनतेच्या योजनांचा सारा बाजार होत आहे यावर आवाज उठवीत आहोत मात्र भ्रष्ट नेते ,मस्तवाल अधिकारी कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हते कारण सत्तेसाठी पैसा ,जात व दारू पाहीजे हे समीकरण मोदी लाटेने बदलेले आहे. मात्र मोदी सरकारने तात्काळ शेतकरी व आदिवासींना दिलासा द्यावा असा सूर जोराने उठत आहे. म्हणून सत्ताधारी नेत्यांनी आमदारकीची तयारी सोडून जनतेच्या मागण्या सरकार दरबारात मांडाव्या नाहीतर त्यांचा केजरीवाल होणार हे निश्चित आहे .\nमहायुतीने निवडणुकीच्या हंगामात अनेक आश्वासने दिली आहेत त्यात सातबारा कोरा करणे ,हमीभाव नव्या शेतकरी आयोगाच्या नियमाने जाहीर करणे ,वीज बिल माफ करणे ,टोल मुक्त महाराष्ट्र करणे ,विदर्भ राज्य निर्माण करणे ,भ्रष्टाचार निर्मुलन करणे ,महागाई कमी करणे आदींचा समावेश आहे . मात्र ही सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी जनतेनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ज्या जनतेनी मोदीच्या नावावर मतदान केले व सत्ता परीवर्तन केले त्या जनतेनी आपल्या जबाबदाऱ्याची जाणीव ठेवावी व भाजप सेनेच्या नेत्यांना जर केंद्र सरकारने दिलासा दिला नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये जाब विचारणार हे निश्चित आहे .\nज्या यवतमाळ जिल्हात मोदींनी शेतकऱ्याच्या प्रश्नांवर भारतभर चर्चा केली व शेतकरी आत्महत्या हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला . शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी यवतमाळ येथे येउन जी आश्वासने दिली ती हवेत विरणार नाहीत यासाठी आता सरकारची जबाबदारी वाढली आहे . भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील भाषण व त्यांचा प्रमाणीक आशावाद पाहील्यावर त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपण सर्वांनी नव्या भारतच्या सुराज्याच्या आंदोलनात शामील होणे हाच एकमेव पर्याय मला योग्य वाटतो. यासाठी राजकारणाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन समाजाच्या भल्यासाठी धडपडणे हेच महत्वाचे आहे . गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता सर्वांनी सक्रीय व्हावे मात्र या साठी आमदार वा खासदार होण्याची गरज नाही तर गरज प्रामाणिक जागृत नागरीक होण्याची आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांनी बहुमताने सत्ता दिली आहे व त्यांनी प्रामाणिक प्रयास सुरु केला आहे ,त्यांना काम करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. मात्र त्यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पात विदर्भाला दिलासा द्यावा .\nविदर्भात वरुण देवाने कृपा केली मात्र आघाडी सरकारची...\nआदिवासी आश्रमशाळांची दैनावस्था : यवतमाळ जिल्यात आश...\nविदर्भात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्...\nविदर्भाचे दुष्काळग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर ...\nदुबार-तिबार पेरणीच्या संकटाने विदर्भात मागील २४ ता...\nरालोआ सरकारच्या कृषिमूल्य स्थिरीकरण निधी, भूमिहीन...\nविदर्भातील शेतक ऱ्यांचा १२ जुलैला सत्याग्रह-दुष्का...\nमान्सूनच्या कोपामुळे एकट्या यवतमाळ जिल्यात चार लाख...\nभारताच्या नव्या सरकारकडून अर्थसंकल्पात उपेषित व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-04-23T09:06:07Z", "digest": "sha1:4WLVPVZPB3FNYILVW5GF446M7CNRY2RW", "length": 10704, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "लक्ष्मण जगताप | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित...\tRead more\nसत्याचे कलात्मक दर्शन घडवतो, तो खरा कलाकार – डॉ. रामचंद्र देखणे\nपिंपरी (Pclive7.com):- “सत्याचे विश्व वेगळे आणि कलेचे विश्व वेगळे असते. माणसं सत्याच्या विश्वाला कलेचे विश्व समजात. पण, सत्याच्या विश्वाला कलेच्या विश्वात आणून ठेवतो आणि सत्याचे कलात्म...\tRead more\nकचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेन – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्...\tRead more\nशहरातील बंद असलेली खेळाची मैदाने तातडीने पुन्हा सुरू करा – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनेक खेळाडू बॅडमिंटन खेळासाठी बॅडमिंटन हॉलची मागणी करत असून उपलब्ध हॉल कमी पडत असल्याने खेळाडूंची अडचण होत आहे. महापालिकेच्या स्व:मालकीचे असलेले...\tRead more\nशास्तीकराबाबत नवा अध्यादेश येणार; जाचक अटी शिथील करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आश्वासन\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा शास्तीकर जाचक असल्याने मिळकतधारकांना तो भरणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्तीकर कपात करण्याबाबत नव्याने अध्यादेश काढण्यात य...\tRead more\nविकासाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे ‘घर चलो अभियान’\nपिंपरी (Pclive7.com):- २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजना...\tRead more\nशहर भाजपच्या प्रवक्ते पदी अमोल थोरात यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- अमोल थोरात यांची भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांची नियुक्ती...\tRead more\nसौ. अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या महिला दिनानिमित्त शुभेच्छा…(Video)\nपिंपरीत महापौर बदलाचे वारे; शत्रुघ्न काटेंसाठी नगरसेवकांचे शहराध्यक्षांकडे साकडे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवडमध्ये जात असल्याने पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिला. महापौरांच्या त्यामुळे संपूर्ण राजकारण ढव...\tRead more\nभाजपची २० राज्यात सत्ता; पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी रॅलीद्वारे जल्लोष साजरा होणार\nपिंपरी (Pclive7.com):- ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे देशातील एकूण २० राज्यांमध्ये भाजपची सत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.royalchef.info/2016/05/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-23T09:09:46Z", "digest": "sha1:TUPWKXJFMVGO6BR3YQVJ45HMMFOCJIXM", "length": 12571, "nlines": 131, "source_domain": "www.royalchef.info", "title": "महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री | Royal Chef Sujata", "raw_content": "\nHome » Tutorials » महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री\nमहाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री\nमहाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री: महाराष्ट्र म्हंटले की महाराष्ट्रातील लोक व त्याची संकृती ही सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच महाराष्ट्रीयन स्त्री म्हंटले की पूर्वीची पारंपारिक पोशाखातील, कपाळावर मोठे कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी, केसांचा खोपा व त्यावर चंद्र्कोराचा आकडा, पायात पैजण व मासोळ्या वगेरे. महाराष्ट्रतील मराठी भाषा ही फार छान आहे.\nमहाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र व मोठा प्रदेश होय. महाराष्ट्रमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, धुळे, जळगाव, नांदेड, नासिक, नागपूर, चंद्रपूर व मुंबई हे जिल्हे येतात.\nमहाराष्ट्रातील एक आकर्षण म्हणजे सातपुडाचे सृष्टी सौंदर्य होय तसेच येथील नद्या कृष्णा, गोदावरी, तापी, पूर्णा, चंद्रभागा, कोयना, मुळा, मुठा होय.\nमहाराष्ट्रातील किल्ले पुरंदर, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, देवगिरी, सिंधुदुर्ग व औरंगाबाद येथील जग प्रसिद्ध लेण्या अजंठा व वेरूळ होय.\nमहाराष्ट्रातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणजे देहू-तुकाराम महाराज, आळंदी-ज्ञनेश्वर महाराज, पंढरपूर-विठ्ठल रखुमाई, तुळजापूर- भवानीमाता, गाणगापूर-श्री दत्तात्रय, नासिक-वणीची देवी, कोल्हापूर- अंबाबाई, जग प्रसिद्ध शिरडी येथील साईबाबा व अष्टविनायक प्रसिद्ध आहे. तसेच संशोधन व प्रयोगशाळा आहेत, National Defense Academy, Tata Research Centre, Half keen Institute, National Chemical Laboratory.\nमहाराष्ट्रमध्ये मराठी वर्षआरंभ हे चैत्र महिन्या पासून चालू होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा ह्या दिवशी लोक घरासमोर गुढी उभारून हा सण साजरा करतात. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक मानला जातो. कोणतेही चांगले काम ह्या दिवशी चालू करता येते. ह्या दिवशी ब्रम्हदेवाची पूजा केली जाते कारण ह्याच दिवशी ब्रम्हदेवाने हे जग निर्माण केले आहे.\nवट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सण म्हणजे श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळ अष्टमी, भाद्रपद महिन्यातील गौरी-गणपती, अश्विन महिन्यातील घटस्थापना, विजयादशमी दसरा, दीपावली, पौष महिन्यातील मकर संक्रांत, फाल्गुन महिन्यातील होळी हे सण अगदी श्रद्धेने करते.\nमहाराष्ट्रमध्ये रांगोळीचे पण खूप महत्व आहे. घरासमोर सडा घालून रांगोळी काढायची तुळशीला पाणी घालायचे ही एक जुनी परंपरा आहे त्यामुळे कोणतीही वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही असे म्हणतात. येथील महिलांचे एक महत्वाचे आकर्षण म्हणजे देवांची व्रत वैकल्ये. प्रतेक महिन्यामध्ये काहीना काही देवाची व्रते असतात ती व्रते महिला अगदी भाविकतेने व श्रद्धेनी करतात. आठवड्यातील उपवास करतात. आपल्या घराला व आपल्या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये म्हणून साधे सोपे नियम पाळत असतात. आपल्या बाळाला कोणाची बाधा होऊ नये म्हणून बाळाच्या गळ्यात जिवती बांधतात त्यामुळे जिवती आपल्या बाळाचे रक्षण करते असे मानतात. तसेच श्रावण महिन्यात शुक्रवार ह्या दिवशी जिवतीचे चित्र भिंतीवर लावून त्याची पूजा केली जाते त्यामुळे जिवती आई आपल्या बाळाचे रक्षण करते असे मानतात. श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जिवतीला पुरणाचा नेवेद्य दाखवतात. म्हणजेच असे की महाराष्ट्रातील लोक ही धार्मिक वृतीची आहेत.\nपण आजची महिला ही घर व नोकरी हे दोन्ही तारेवरच्या कसरती सारखे छान संभाळते.\nदिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-farmer-dharma-patil-rest-peace-1020", "date_download": "2018-04-23T09:34:29Z", "digest": "sha1:5U24WDEMGID6W4OE44V6KCTIOUAFX76G", "length": 7533, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news farmer dharma patil rest in peace | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन...\nशेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन...\nशेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन...\nशेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन...\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nधुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन झाले. विखरण या गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवत होते. मात्र योग्य दाद न मिळाल्याने त्यांनी 22 जानेवारीला मंत्रालयातच विष प्राशन केलं. अखेर 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका होतेय..पाटील यांनी आत्महत्या केली नसून सरकारनेच त्यांची हत्या केलीय असा आरोप राजकीय वर्तुळातून होऊ लागलाय..\nधुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन झाले. विखरण या गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवत होते. मात्र योग्य दाद न मिळाल्याने त्यांनी 22 जानेवारीला मंत्रालयातच विष प्राशन केलं. अखेर 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका होतेय..पाटील यांनी आत्महत्या केली नसून सरकारनेच त्यांची हत्या केलीय असा आरोप राजकीय वर्तुळातून होऊ लागलाय..\nधुळे धर्मा पाटील dharma patil मंत्रालय farmer\nपावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही\nराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय मंत्री...\nचिनी हॅकर्सकडून संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक \nनवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याचे आज (शुक्रवारी) स्पष्ट झाले. या...\nभुजबळांच्या बाजूच्या कोठड्या रिकाम्या आहेत; चंद्रकांत पाटलांचा...\nमुंबई : 'शिवसेनेला गांडुळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत' अशा शब्दांत महसूल...\nभाजप शिवसेनेच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय - अजित...\nभाजप शिवसेना सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय झाल्याची टीका अजित...\nअवघ्या काही तासांत 'फेक न्यूज'चा फतवा मागे; 'फेक न्यूज'वर स्मृती...\nखोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा फतवा केंद्र सरकारनं काढला...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-know-love.html", "date_download": "2018-04-23T09:58:27Z", "digest": "sha1:FO3A56PHS6VHI4WR5UJKEESBFY5MTBGH", "length": 9129, "nlines": 36, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " मी प्रेमात आहे हे मी कसे जाणू शकतो?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nमी प्रेमात आहे हे मी कसे जाणू शकतो\nप्रश्नः मी प्रेमात आहे हे मी कसे जाणू शकतो\nउत्तरः प्रेम ही अत्यंत प्रबळ भावना आहे. ती आमच्या बहुतेक जीवनांस प्रेरणा देते. आम्ही ह्या भावनेच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतो, आणि लग्नसुद्धा करतो कारण आम्हाला वाटते की जे आमचा द्वेष करतात त्यांच्यावर आम्ही प्रीती केली पाहिजे, अगदी तशीच जशी ख्रिस्ताने प्रीतीस पात्र नसणार्यांवर प्रीती केली (लूक 6:35). \"प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानिते; ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानन्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरिते सर्वासंबंधाने धीर धरिते\" (करिंथकरांस 1 ले पत्र 13:4-7).\nएखाद्याच्या \"प्रेमात पडणे\" अत्यंत सोपे असू शकते, पण आम्हाला खरी प्रीती अनुभव होत आहे किंवा नाही हे ठरविण्यापूर्वी काही प्रश्न विचारावयाचे असतात. पहिले म्हणजे, हा व्यक्ती ख्रिस्ती आहे काय, अर्थात त्याने किंवा तिने आपले जीवन ख्रिस्तास दिले आहे काय ती/तो तारणासाठी केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवितो किंवा ठेवते काय ती/तो तारणासाठी केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवितो किंवा ठेवते काय तसेच, जर आपण एका व्यक्तीस आपले अंतःकरण व भावना देण्याचा विचार करीत असाल, तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण त्या व्यक्तीस इतर सर्व लोकांपेक्षा मोठे स्थान द्यावयास आणि आपल्या नात्यास केवळ देवानंतरचे स्थान द्यावयास तयार आहात काय तसेच, जर आपण एका व्यक्तीस आपले अंतःकरण व भावना देण्याचा विचार करीत असाल, तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण त्या व्यक्तीस इतर सर्व लोकांपेक्षा मोठे स्थान द्यावयास आणि आपल्या नात्यास केवळ देवानंतरचे स्थान द्यावयास तयार आहात काय बायबल आम्हास सांगते की जेव्हा दोघा जणांचा विवाह होतो, तेव्हा ते एकदेह होतात (उत्पत्ति 2:24; मत्तय 19:5).\nविचार करण्यासारखी दुसरी गोष्ट ही आहे की हा प्रिय व्यक्ती, जोडीदार बनावयास उत्तम उमेदवार आहे किंवा नाही. त्याने/तिने आधीच त्याच्या/तिच्या जीवनात प्रथम आणि महत्वाचे स्थान दिलेले आहे काय तो/ती त्याचा/तिचा वेळ व ऊर्जा विवाहासाठी जीवनभर टिकणारे नाते स्थापन करण्यास देईल काय तो/ती त्याचा/तिचा वेळ व ऊर्जा विवाहासाठी जीवनभर टिकणारे नाते स्थापन करण्यास देईल काय आम्ही एखाद्या व्यक्तीच्या खरोखर प्रेमात आहोत किंवा नाही हे ठरविणारे कोणतेही मापनयंत्र नाही, पण आम्ही आमच्या भावनांचे अनुसरण करीत आहोत अथवा आमच्या जीवनांसाठी देवाचे इच्छेचे पालन करीत आहोत हे ओळखणे महत्वाचे आहे. खरे प्रेम हा निर्णय आहे, फक्त भावना नाही. बायबलनुसार खरे प्रेम एखाद्या व्यक्तीस सर्व वेळ प्रेम करणे होय, फक्त त्या वेळी नाही जेव्हा आपणास \"प्रेमात असल्याचे\" वाटते.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nमी प्रेमात आहे हे मी कसे जाणू शकतो\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/32", "date_download": "2018-04-23T09:37:17Z", "digest": "sha1:VVTOIWNXHLWMXDWW4MPBQG34UJ5F4YPH", "length": 8685, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 32 of 46 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआजचे भविष्य गुरुवार दि. 18 मे 2017\nमेष: नवीन व्यवसाय व नोकरी करण्याची संधी मिळेल. वृषभ: ऐनवेळी काहीजण मदतीचा हात पुढे करतील. मिथुन: शिक्षण व नोकरी संदर्भातील अडलेली कामे होतील. कर्क: कौटुंबिक जीवन आनंदी व समाधानी राहील. सिंह: जमाखर्चाचे गणित जमल्यास दिवस उत्तम जाईल. कन्या: शिस्तबद्धरितीने केलेले काम यशस्वी होईल. तुळ: इतरांना अवघड वाटणारी कामे सहज करुन दाखवाल. वृश्चिक: उष्णता व पित्त यामुळे कामे खोळंबतील. धनु: ...Full Article\nमेष रवि मंगळ युतीमुळे प्राप्ती आणि खर्च यांचा मेळ बसणे कठीण होईल. कुणाचे तरी कर्ज फेडण्याची पाळी येईल. मौल्यवान वस्तुंची खरेदी होईल. निष्काळजीपणामुळे महत्त्वाची कामे अडण्याची शक्मयता, पण या ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017\nमेष: आरोग्य सुधारेल, धनलाभाचे योग येतील. वृषभः जुने वाहन खरेदी करु नका, पुढे समस्या उद्भवतील. मिथुन: तुमच्या हातून अन्नदान होण्याची शक्मयता. कर्क: कोणाच्यातरी आगमनाने अकस्मात घटना घडेल. सिंह: घातवार ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 15 मे 2017\nमेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ. वृषभ: नवीन नोकरी मिळेल, व्यावसायिक अडचणी कमी होतील. मिथुन: शारीरिक दोष कमी होवू लागतील, आनंदी राहा. कर्क: मनातील अनेक गोष्टी साध्य होतील, ...Full Article\nमेष रवि राश्यांतर मनावरील तणाव कमी करेल. नोकरीत गैरसमज दूर करता येतील. मन प्रसन्न राहील. नवीन कार्य करण्याचा उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांच्या हितासाठी कामे करण्याची संधी मिळेल. ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 13 मे 2017\nमेष: कर्तबगारीला प्रोत्साहन, मानसन्मान, वाटाघाटीत यश. वृषभ: कौंटुंबिक सौख्यात वाढ, मौल्यवान वस्तुंची खरेदी. मिथुन: कुंडलीत योग असेल तर हमखास आर्थिक फायदा. कर्क: इतरांच्या चुकीमुळे वाहन दुर्घटना, सरकारी कामे अडतील. ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 12 मे 2017\nमेष: काळजीपूर्वक चालत असला तरी समोरच्यावर भरवसा ठेवू नका. वृषभ: बँकेत पैसा आहे पण हातात काही नाही अशी स्थिती राहील. मिथुन: खर्च कमाई व नियोजन यांचा ताळमेळ साधलात तरच ...Full Article\nआजचे भविष्य गुरुवार दि. 11 मे 2017\nमेष: धनलाभ, प्रवास व पत्रव्यवहार याबाबतीत उत्तम दिवस. वृषभ: जुनी येणी वसूल, बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील. मिथुन: एखाद्याला सांगितलेले महत्त्वाचे काम होईल. कर्क: आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, आर्थिक ...Full Article\nअन्नपूर्णेचा अपमान म्हणजे सर्वात मोठा शाप अंतिम भाग बुध. दि. 10 ते 16 मे 2017 पत्रिकेत अनेक चांगले ग्रहयोग आहेत मग त्याची चांगली फळे का मिळत नाहीत\nआजचे भविष्य मंगळवार दि. 9 मे 2017\nमेष: आर्थिक अडचणी कमी होतील, नवे मार्ग दिसतील. वृषभः गैरसमजातून निर्माण झालेली वादळे मिटतील. मिथुन: जीवाभावाच्या आवडत्या व्यक्ती भेटतील. कर्क: वाहन घेण्याची संधी येईल, कर्जही उपलब्ध होईल. सिंह: विस्मरणात ...Full Article\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtra.gov.in/1149/Rate-Contracts?format=print", "date_download": "2018-04-23T09:14:16Z", "digest": "sha1:D72U3PZKHH642N7NRAHJXEUP3JWESWWC", "length": 6430, "nlines": 47, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nविभागाचे नाव -- सर्व विभाग -- अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग उद्योग, उर्जा व कामगार विभाग कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कौशल्य विकास व उदयोजकता विभाग ग्राम विकास विभाग गृह विभाग गृहनिर्माण विभाग जलसंपदा विभाग नगर विकास विभाग नियोजन विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मृद व जलसंधारण विभाग मराठी भाषा विभाग महसूल व वन विभाग महिला व बाल विकास विभाग माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग वित्त विभाग विधी व न्याय विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संसदीय कार्य विभाग सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग\nएकूण बाबी : ९\nपान क्र. : / १\n1 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 07-12-2018 मे.के.जी.एन सेल्स नाशिक यांचे नाव मध्यवर्ती भांडार खरेदी यादीतून वगळण्याबाबत 1\nमे.के.जी.एन सेल्स नाशिक यांचे नाव मध्यवर्ती भांडार खरेदी यादीतून वगळण्याबाबत\n2 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 लाकडी फर्निचर दुरूस्तीची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nलाकडी फर्निचर दुरूस्तीची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n3 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 लाकडी फर्निचरची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nलाकडी फर्निचरची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n4 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 गॉज कापड, बॅण्डेज कापड, सतरंजी व बेडशीटची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nगॉज कापड, बॅण्डेज कापड, सतरंजी व बेडशीटची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n5 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 फाईल पॅड, फाईल कव्हर्स व पॉकीटे यांची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nफाईल पॅड, फाईल कव्हर्स व पॉकीटे यांची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n6 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 खुर्च्या दुरूस्तीची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nखुर्च्या दुरूस्तीची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n7 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 वेतकामाची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nवेतकामाची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n8 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-04-2018 हातमागावरील कापडाची दरनिश्चिती- सन २०१७-१८ 1\nहातमागावरील कापडाची दरनिश्चिती- सन २०१७-१८\n9 उद्योग, उर्जा व कामगार विभाग 30-09-2018 मे. सिंध रेक्झीन हाऊस, नाशिक मे. सिंध ट्रेडिेग कॉर्पोरेशन, नाशिक व मे. उमंग फर्निशिंग, नाशिक या संस्थांना मध्यवर्ती भांडार संघटनेच्या मान्यता प्राप्त यादीतून काढून टाकण्या बाबत. 1\nमे. सिंध रेक्झीन हाऊस, नाशिक मे. सिंध ट्रेडिेग कॉर्पोरेशन, नाशिक व मे. उमंग फर्निशिंग, नाशिक या संस्थांना मध्यवर्ती भांडार संघटनेच्या मान्यता प्राप्त यादीतून काढून टाकण्या बाबत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/10/blog-post_10.html", "date_download": "2018-04-23T09:35:43Z", "digest": "sha1:JA2355LI5XE4TY46ILLWQ7ZMV2PAFINV", "length": 39115, "nlines": 195, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सीमोल्लंघन: देश बदल रहा है", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसीमोल्लंघन: देश बदल रहा है\nकुठल्याही गोष्टीला सीमा असतात. तशाच जागतिक वा परराष्ट्र संबंधांनाही मर्यादा असतात. शेजारी देश म्हणून तुमच्या किती कुरापती सहन करायच्या, यालाही सीमा असते. पण पाकिस्तानला हे समजावणे अशक्य आहे आणि म्हणूनच त्याला समजणार्‍या भाषेत संवाद साधण्याची गरज आहे. हेच सत्य असते आणि आहे. पण काही लोकांना सत्यापेक्षा कल्पनेचा आकर्षण असते. म्हणूनच ते कल्पनेच्या आहारी जाऊन वास्तवाला नकार देत असतात. भारताचे दिर्घकालीन धोरण व कारभार अशाच लोकांच्या हाती असल्याने, पाकिस्तानी जिहाद वा दहशतवाद हा काट्याचा नायटा होत गेला. त्यातच भारतासोबतच पाकिस्तानही अणस्त्र सज्ज झाल्यावर, अणूयुद्ध नको म्हणणार्‍या आपल्यातल्याच लोकांनी भारताला अधिकच लुळेपांगळे करून टाकले. पाकने कुरापती काढाव्यात आणि त्यांना सेनेमार्फ़त धडा शिकवायची वेळ आली, मग आपलेच काही शहाणे अणुयुद्ध भडकेल म्हणून अडवणूक करीत राहिले. ही भारताच्या चांगुलपणाची साक्ष होती, तशीच नेभळटपणाचीही ग्वाही होती. त्यामुळे पाकने अण्वस्त्र हा बागुलबुवा करून टाकला होता. जणू भारत अणुयुद्धाला घाबरतो, म्हणून त्याने कुरापती सहन कराव्यात; हेच पाकिस्तानचे धोरण बनून गेले होते. त्यामुळे भारताची स्थिती आतून कडी घातलेल्या मुर्खासारखी झालेली होती. दाराची कडी आतून उघडली की सहज मुक्त होणे शक्य असते. पण तसे करण्यापेक्षा धावा वाचवा, असा टाहो फ़ोडण्याचा प्रकार चालू होता. पलिकडून पाकिस्तान त्याची गंमत बघत धमक्या देत होता. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी दाराची आतली कडी काढून दार उघडण्याची हिंमत केली. ज्याला जग आता सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखते. थोडक्यात पलिकडून घातपाती इथे येणार असतील आणि पाक त्यांना रोखणार नसेल, तर त्यांच्या हद्दीत जाऊन बंदोबस्त करणे. जी सीमा भारताने आपल्यालाच घालून घेतली होती, त्याचे सीमोल्लंघन ही नवी मोदीनिती आहे.\nनियंत्रण रेषा किंवा दोन देशांना विभागणारी सीमा ओलांडायची नाही, हा सर्वमान्य नियम आहे. पण मग पलिकडल्या घडामोडींचा बंदोबस्त पलिकडल्या सत्तेने करायचा असतो. त्यांच्याने होत नसेल, तर आपल्याला करावा लागणार, ही बाब उघड होती. जागतिक नियम कायद्यातही तशी मुभा आहे. पण आपल्याच सभ्यतेच्या बेडीत अडकून पडल्याने भारत एकतर्फ़ी सभ्यता पाळत होता. मोदींनी ती सीमा ओलांडली आहे. सीमेवरील चकमकी नव्या नाहीत. अधूनमधून दोन्हीकडल्या सेनादलांनी त्या ओलांडल्या आहेत. पण ते कोणी कधी मान्य केले नाही. भारत सरकारने कधी कबुल केले नसेल. पण संधी मिळाली वा असह्य झाले, तेव्हा भारतीय सेनेनेही ते काम केलेले आहे. यावेळी प्रथमच त्यांच्या मागे भारत सरकार ठामपणे उभे राहिले. किंबहूना हल्ला आला म्हणून परतून लावण्यासाठी जाऊ नका. संधी असेल तर कुरापत होण्याची शक्यताही उधळून लावा. बेलाशक सीमापार जा, अशी मुभा सरकारने दिली आणि भारतीय सेनेने सीमोल्लंघन केले. उरीच्या घटनेनंतरच त्याची स्पष्ट घोषणा भारतीय सेनेच्या कारवाईप्रमुखांनी केलेली होती. उरीचा हिशोब चुकता केला जाईल. पण आमच्या सोयीने व आमच्या निवडीने, असेच लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी साफ़ म्हटलेले होते. त्यानुसार ही कारवाई झाली आणि मार खाऊनही पाकला असे काही झाले, त्याचा इन्कार करावा लागतो आहे. त्यात नवे काहीच नाही. ओसामाला असाच पाक हद्दीत घुसून अमेरिकन कमांडोंनी मारला व उचलून नेला होता. पण अमेरिकेने त्याची घोषणा केल्यवरही पाकला कबुल करायला वेळच लागला होता. कारण नामर्दांना नाचक्की कबुल करण्याचीही हिंमत नसते. मग भारतीय कमांडोंनी पाक हद्दीतील जिहादी छावण्या उध्वस्त केल्याचे पाकसेना व सरकार मान्य कसे करणार म्हणून त्यांनी प्रतिहल्ला झाल्याचेच नाकारले आहे. त्याची दोन कारणे आहेत.\nभारतीय सेनादलाचे अधिकारी रणबीरसिंग यांनी घोषणा केली तरी नेमक्या जागा जाहिर केल्या नव्हत्या. त्याच दिवशी पाकिस्तानच्या सेनेकडून आलेला खुलासा नेमक्या त्याच जागांची नावे सांगणारा होता. अशा चार जागी भारताकडून गोळीबार झाल्याचे व त्यात दोन पाक सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले होते. भारताने आत घुसून हल्ला केला नसेल, तर त्यात दोन पाक सैनिक मारले कसे गेले दोनतीन मैलावरून झालेल्या गोळीबारात सैनिक मरत नसतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी पाकने हल्ला झाल्याचे मान्य केले होते. पण सीमापार घुसून ह्ल्ला झाल्याचे मान्य करणे नामर्दी ठरली असती. म्हणून तर इन्काराचे नाटक आरंभापासून सुरू झाले. दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या कुठल्याही सैनिकी तळावर भारताने हल्ला केलेला नाही, तर जिहादी छावण्यांवर हल्ला केलेला होता. त्याची कबुली द्यायची तर दहशतवाद आपण माजवतो, हे कबुल करण्याची पाकिस्तानवर नामुष्की आली असती. त्यामुळेच सोपी पळवाट हल्ला नाकारण्याची होती. आणखी एक गोष्ट अशी, की भारताने असा आत घुसून हल्ला केलेलाच नसेल, तर पाकने इतक्या बैठका व खलबते करण्याची गरज काय दोनतीन मैलावरून झालेल्या गोळीबारात सैनिक मरत नसतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी पाकने हल्ला झाल्याचे मान्य केले होते. पण सीमापार घुसून ह्ल्ला झाल्याचे मान्य करणे नामर्दी ठरली असती. म्हणून तर इन्काराचे नाटक आरंभापासून सुरू झाले. दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या कुठल्याही सैनिकी तळावर भारताने हल्ला केलेला नाही, तर जिहादी छावण्यांवर हल्ला केलेला होता. त्याची कबुली द्यायची तर दहशतवाद आपण माजवतो, हे कबुल करण्याची पाकिस्तानवर नामुष्की आली असती. त्यामुळेच सोपी पळवाट हल्ला नाकारण्याची होती. आणखी एक गोष्ट अशी, की भारताने असा आत घुसून हल्ला केलेलाच नसेल, तर पाकने इतक्या बैठका व खलबते करण्याची गरज काय पंतप्रधान, लष्करप्रमुख, गुप्तचरप्रमुख यांच्या बैठकांची रणधुमाळी कशाला चालू आहे पंतप्रधान, लष्करप्रमुख, गुप्तचरप्रमुख यांच्या बैठकांची रणधुमाळी कशाला चालू आहे युद्धाची सज्जता करण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा कशाला चालला आहे युद्धाची सज्जता करण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा कशाला चालला आहे पाकिस्तानच्या या घबराटीला सीमापार झालेला एकमेव हल्ला कारण नाही. ही केवळ सुरूवात आहे आणि यानंतर असेच एकामागून एक प्रतिहल्ले होण्याच्या भयाने पाकला ग्रासलेले आहे. म्हणून एकीकडे हल्ला नाकारला जातानाच, पाकचे विविध नेते भारताकडून कुरापती काढल्या जातात, अशा तक्रारी जगातल्या कुठल्याही व्यासपीठावर जाऊन करीत आहेत. त्याचे एकमेव कारण भारताने आजवरच्या थंड धोरणाची सीमा ओलांडून केलेले सीमोल्लंघन हेच आहे.\nकिती छावण्या भारताने उध्वस्त केल्या, किंवा भारतीय कमांडोंनी किती जिहादी मारले; याला पाकच्या लेखी फ़ारसे महत्व नाही. भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यामुळे पाकिस्तान विचलीत झाला आहे. असा भारत वा असा भारताचा पवित्रा पाकिस्तानला घाबरवून सोडणारा आहे. कारण अण्वस्त्र हे दाखवण्याचे खेळणे असून, त्याचा कुठल्याही युद्धात बेधडक वापर केला जाऊ शकत नाही, हे पाकिस्तानही पक्के ओळखून आहे. सहाजिकच त्याची हुलकावणी चालली नाही, तर केव्हाही युद्धाला सज्ज असायला हवे. तीच पाकिस्तानची दुबळी बाजू आहे. पाकिस्तान भासवते तितके त्यांचे सैन्य सज्ज नाही. देशांतर्गत बलुची, सिंधी, पख्तुनी बंडखोरांना चिरडून काढणे; किंवा सीमापार घुसून भारतीय हद्दीत घातपाती हल्ले करण्यापलिकडे, पाकची सज्जता आमनेसामने लढायची अजिबात नाही. म्हणुनच तशी खुल्लमखुल्ला युद्ध होण्याची स्थिती पाकिस्तानला परवडणारी नाही. पण भारताने घुसून कारवाईचा पवित्रा घेतल्यावर प्रकरण चिघळले, तर खरीखुरी लढाई भडकू शकते. तसेच झाले तर आपला टिकाव लागणार नाही. हे पकिस्तान ओळखून आहे. कारण त्याचे सैनिक लढाई विसरून गेले आहेत आणि हाताशी असलेले जिहादी मरायला सज्ज असले, तरी त्यांना खर्‍या युद्धाचा गंध नाही. त्यामुळे भारताने युद्ध पुकारले, तर अल्पावधीतच उरलासुरला पाकिस्तान पराभूत होऊन जाईल, अशा भितीने पाक सेनापती व राजकीय नेत्यांना पछाडले आहे. कारण अण्वस्त्र हाती असले तरी चिनसह अमेरिका ते वापरू देणार नाहीत आणि भारतीय सेनेसमोर टिकाव लागणार नाही. म्हणूनच कसेही करून युद्धाची वेळ येऊ नये, अशी कसरत पाकिस्तानला करावी लागत आहे. ते आताच मान्य केले तर पाकिस्तानला पुन्हा शिरजोर होण्याची संधी मिळेल, हे ओळखून मोदी आपला डाव खेळत आहेत. पाकला मारण्यापेक्षा त्याला भयभीत करणे ही मोदीनिती आहे.\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकस्मात बलुचीस्थान येथील नागरिकांवर पाकसेना अत्याचार करते, हे सांगून त्यांच्या हक्कांसाठी आपण सहानिभूतीने सहाय्य करू अशी भाषा वापरली होती. त्याचा सरळ अर्थ पाक काश्मिरात ढवळाढवळ करणार असेल, तर भारतही बलुचीस्थानात हस्तक्षेप करील, असाच होता. किबहूना त्यालाच परागंदा निर्वासित असलेल्या जगभरच्या बलुचींनी प्रतिसाद दिला आणि पाकिस्तानचे पित्त खवळले. त्यालाच उत्तर देण्यासाठी त्यांनी जिहादचे हत्यार उपसले. उरी येथील भारतीय तळावर हल्ला करून १९ जवान मारले. तेव्हा मोदींनी बलिदान वाया जाणार नाही, अशी भाषा वापरली होती. त्याचा अंदाज पाकिस्तानला आला नाही. त्याचा अर्थ निव्वळ प्रतिहल्ला असा नव्हता. जगातून पाकची कोंडी आणि सोबतीला जबरदस्त प्रतिहल्ला, अशी तयारी केलेली होती. पाकिस्तान त्यामुळेच संपुर्ण गाफ़ील होता. म्हणूनच उरीनंतर जगभर काहुर माजले आणि पाकिस्तानची बोबडी वळली. राष्ट्रसंघापासून सार्कपर्यंत पाकिस्तान एकाकी पडत गेला. तेही कमी म्हणून की काय, भारतीय कमांडोंनी हद्द ओलांडून जिहादी छावण्या उडवल्या. यापुर्वी पाकिस्तानला अशा अनुभवातून कधी जावे लागले नव्हते आणि जावे लागले, तेव्हा पुढल्या टप्प्यात युद्ध पेटले होते. म्हणजेच आजची मोदीनिती भारत-पाक युद्धाच्या दिशेने वाटचाल करते आहे आणि त्यात अन्य कोणी हस्तक्षेप करू नये, इतकीही सज्जता झालेली आहे. हे पाक मुत्सद्दी मंडळींनाही उमजले आहे. पाकसेनेलाही कळले आहे. त्यातूनच त्यांची पाचावर धारण बसली आहे. याचे एकमेव कारण पाकची सैनिकी व युद्ध सज्जता उघडी पाडण्याची भिती त्यांना सतावते आहे. त्यांनी दिर्घकाळ योजलेली रणनितीच उध्वस्त झाली आहे. भारताला भयभीत करून लढण्यापासून परावृत्त ठेवणे, हीच पाकिस्तानची रणनिती होती. पण भारत तर युद्धाला सज्ज होतो आहे. मग पुढे काय करायचे\nकुठल्याही मोठ्या कामात, योजनेत वा मोहिमेत, संकट ओढवले तर पर्यायी योजना सज्ज राखलेली असते. ज्याला बी प्लान वा सी प्लान असे म्हणतात. पाककडे असा कुठलाही पर्याय नाही. जिहाद हेच त्यांचे मागल्या तीन दशकातले धोरण व युद्धनिती होऊन गेलेली होती. सहाजिकच त्याला सैनिकांची वा सज्जतेची गरज नव्हती. जे धर्मवेडे तरूण मिळतील, त्यांना जिहादी बनवायचे आणि अफ़गाण वा भारतीय हद्दीत घुसवून उचापती करायच्या; हेच युद्धतंत्र होऊन गेलेले होते. त्याला कोणी उत्तर देऊ बघेल, तर त्याला अण्वस्त्रांची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचे, हे धोरण झालेले होते. जोवर त्याला आव्हान देणारे नेतृत्व भारतात नव्हते, तोपर्यंत ही बनवेगिरी चालून गेली. पण भारताची सत्ता मोदींच्या हाती आली आणि सुरक्षेची सुत्रे अजित डोवाल यांच्याकडे गेली. तिथून स्थिती बदलत गेली होती. त्याची गंधवार्ता पाकला नव्हती. त्याचाच फ़टका आता त्याला बसतो आहे. कारण युद्ध दार ठोठावते आहे आणि त्यासाठी कुठलेही सैनिक वा सज्जता हाताशी नाही. त्यातच दुखावलेल्या पाक समाजघटकांना भारताने चिथावण्या देऊन उठवले आहे. अशा चक्रव्युहात पाकिस्तान फ़सला आहे. पाकिस्तानचा हा दुबळेपणा अभ्यासूनच मोदी-डोवाल यांनी आपल्या भूमिकांमध्ये आमुलाग्र बदल केला. दोन वर्षे गळ्यात गळे घातल्यावर आता अकस्मात आपला रुद्रावतार पाकिस्तानला दाखवला आहे. शरीफ़च्या आईला कौतुकाने शाल भेट पाठवणारे मोदी किंवा शरीफ़ खानदानाच्या घरातील लग्नाला अगत्याने हजेरी लावणारे मोदी, इतके कठोर होऊ शकतात हे पाकला स्वप्नातही वाटले नव्हते. म्हणूनच स्वातंत्र्यदिनाच्या बलुची उल्लेखानंतर पाकिस्तान बिथरला होता. इतक्यात उरीनंतर हद्द पार करून कारवाई झाली, तर पाकची किती गाळण उडालेली असेल हे पाकला स्वप्नातही वाटले नव्हते. म्हणूनच स्वातंत्र्यदिनाच्या बलुची उल्लेखानंतर पाकिस्तान बिथरला होता. इतक्यात उरीनंतर हद्द पार करून कारवाई झाली, तर पाकची किती गाळण उडालेली असेल लालमहालात घुसलेले शिवराय त्यावेळी शाहिस्तेखानाला कसे भासले असतील\nभारतातील कांही लोकांना अजून मोदी पंतप्रधानपदी बसलेले मान्य करता आलेले नाहीत. मग मोदींनी परराष्ट्र धोरणात इतकी मोठी मजल मारल्याने, त्यांना इतक्या सहजासहजी कसे मान्य व्हावे त्यामुळेच देशहिताला तिलांजली देऊनही मोदी विरोधाची परामावधीही चालू आहे. पण याक्षणी तरी प्रथमच भारतीय सेना पंतप्रधानांवर खुश आहे. कारण दिर्घकाळ सेनेला तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागला आहे. पाकच्या पोकळ धमक्यांना वचकून असलेल्या सरकारने, आपल्या सेनेला पराक्रमाची संधी नाकारली होती. मोदींनी तो मार्ग मोकळा केल्याने सेनेलाही आवेश आला आहे आणि पाकला धडा शिकवण्याचे मनसुबे रचले जात आहेत. अवघ्या जगालाही थोडा अंदाज आला आहे आणि जगालाही तेच हवे आहे. म्हणून जग एकजुटीने भारताच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि अमेरिकन संसदेतही भारताला हवे तसे पाकविरोधी विधेयक सादर झाले आहे. दोन वर्ष अखंड परदेशवार्‍या करून ज्या शुभेच्छा मोदींनी गोळा केल्या, त्याचाही लाभ होतो आहे. अशा सर्वबाजूंनी तयारी केल्यावरच मोदींनी पाकला सरळ आव्हान दिलेले आहे. ते तसेच कायम राहिले तर पाकचे नामोनिशाण जगाच्या नकाशावरून पुसले जाईल, हे पाक नेत्यांनाही समजते. म्हणूनच युद्धात पडण्यापेक्षा शांततेची प्रार्थना पाकसेनाही करते आहे. पण आपणच शूर आहोत आणि भारताला पाणी पाजू शकतो, हा देखावा त्यांनी सतत भुकेल्या अज्ञानी पाक जनतेपुढे उभा केला असल्याने, भारतापुढे नतमस्तक होणेही त्यांना परवडणारे नाही. तसे केल्यास तेच पाकनेते व पाकसेनेला लोक रस्त्यात दिसतील तिथे जोड्याने मारायला कमी करणार नाहीत. विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फ़ेरीत बाद झालेल्या पाक क्रिकेटपटूंना काही महिने मायदेशी फ़िरकण्याची हिंमत झाली नव्हती. पाकसेना व पाकनेत्यांची स्थिती त्यापेक्षा वेगळी असणार नाही. कारण मोदींच्या धोरणात्मक सीमोल्लंघनाने पाकनेते आपणच रचलेल्या भुलभुलैयाच्या चक्रव्युहात फ़सलेले आहेत.\n(बेळगाव तरूण भारत ९/१०.२०१६)\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआघाडी युतीला अर्थ नाही\nशिकारी खुद यहॉ, शिकार हो गया\nलंबी रेस का घोडा\nकेक आणि पावाची गोष्ट\nक्वेट्टा आणि उरीतले साधर्म्य\nजरा हटके जरा बचके\nअमित शहा नको, केजरीवाल व्हा\nऐ दिल है मुश्कील\nराहुल गांधी आगे बढो\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (२)\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (१)\nयह तो सिर्फ़ झांकी है\nसीमोल्लंघन: देश बदल रहा है\nकॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग\nझेंडा पाकिस्तानचा, अजेंडा कॉग्रेसचा\nश्रीमंता घरचे बेताल पोर\nपाक हस्तक कसे काम करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-puja-marathi-114101400013_1.html", "date_download": "2018-04-23T09:42:20Z", "digest": "sha1:6AORBLCSUF4I5MTSYQLCOPBPTHY5IPR5", "length": 7612, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चण्याच्या डाळीचे लाडू | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : चण्याची डाळ - १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी नारळ खवलेला, पाऊण वाटी तूप, ६-७ चमचे दूध, १/२ वाटी काजू, बदाम, पिस्ता यांचे काप विलायची पूड -१ चमचा केशरपूड.\nकृती : चण्याची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्यावी. डाळ परतल्यावर त्यात नारळ आणि दूध घालून चांगले परतून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात साखर घेवून त्यात ३-४ चमचे पाणी घालून २ तारी पाक करावा. त्यात सर्व ड्राय फ़्रुटस, वेलची आणि केशरपूड घालावी. परतलेली डाळ पाकात घालावी आणि ढवळावी. गार झाल्यावर लाडू वळावे.\nधनत्रयोदशीला दारासमोर ठेवा या 6 वस्तू\nदिवाळी स्पेशल : आकाशकंदील\nधनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2016\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.socialism.in/index.php/category/marathi/", "date_download": "2018-04-23T09:10:33Z", "digest": "sha1:ZG547ZMJY7W735HKSAN6XTQWMRWPMHLR", "length": 13766, "nlines": 86, "source_domain": "www.socialism.in", "title": "मराठी Archives -", "raw_content": "\n‘आजचे आर्थिक मॉडेल विकासाचे आहे का’ आणि ‘जनतेची फसवणूक हा देशद्रोह नाही का’ आणि ‘जनतेची फसवणूक हा देशद्रोह नाही का’ या दोन लेखांमध्ये पाहिल्याप्रमाणे आजचे जागतिकीकरणाचे मॉडेल हे गुंतवणूकदार, भांडवलदार यांना अधिकाधिक नफ्याची हमी देणारे आर्थिक वृद्धीचे मॉडेल आहे. त्याचा विकासाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. मात्र आपल्या राज्यकर्त्यांची लाचारी म्हणा किंवा लबाडी म्हणा, की याच आर्थिक वृद्धीच्या मॉडेलला विकास म्हणून आपल्यासमोर हुशारीने मांडले जाते.\nजनतेची फसवणूक हा देशद्रोह नाही का\nविकासाच्या नावाखाली रेटली जाणारी धोरणे प्रत्यक्षात लुटीची कशी आहेत याचे अतिशय दाहक उदाहरण म्हणजे सेझ. सेझ म्हणजे स्पेशल इकॉनोमिक झोन (विशेष आर्थिक क्षेत्र). २००५–०६ सालच्या या कायद्यामार्फत देशात उद्योगांची वाढ व्हावी म्हणून मोठमोठे भूभाग शेतकऱ्यांकडून घेऊन उद्योगांसाठी विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले. सेझमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांची गुंतवणूक होईल, लाखो रोजगार तयार होतील, देशाची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा वाढेल असे दावे केले गेले. पाहूया सेझने किती व कोणाचा विकास केला.\nआजच्या आर्थिक मॉडेल विकासाचे आहे का\n’ या लेखात आपण विकासाची संकल्पना पाहिली. या संकल्पनेच्या धर्तीवर आपल्याला आज राबवल्या जाणाऱ्या मॉडेलला तपासून पाहायला पाहिजे आणि आजचे मॉडेल हे खरोखरंच विकासाचे मॉडेल आहे का याची शहानिशा केली पाहिजे. राजेशाही म्हणजे राजाची संपूर्ण सत्ता; त्याचप्रमाणे भांडवलशाही म्हणजे ‘भांडवला’ची संपूर्ण सत्ता. युरोपातील धनदांडग्या व्यापाऱ्यांनी आपल्याकडील संपत्ती म्हणजेच भांडवल एकत्र करून व्यापारी कंपन्या स्थापन केल्या व एकप्रकारे भांडवलशाहीची सुरुवात झाली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भांडवलशाहीने प्रवेश केला. काही काळाने येथील मारवाडी, बनिया जातीतील व्यापारीवर्गाने याचेच अनुकरण करत कंपन्या स्थापन केल्या व यातून भारतीय भांडवलदारवर्गाचा उदय झाला. स्वातंत्र्यानंतर देशाची अर्थव्यवस्था परकीय भांडवलाला म्हणजेच परकीय कंपन्यांना जवळजवळ बंद करण्यात आली. सरकारने वीजनिर्मिती, दळणवळण, रेल्वे, वाहतूक, खाणकाम यांसारख्या पायाभूत उद्योगात गुंतवणूक करून सार्वजनिक कंपन्या स्थापन केल्या व त्याचवेळेस देशी भांडवलदार म्हणजेच खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात साहाय्यही केले. पण त्याचवेळेस सामाजिक उद्देषाने त्यांच्यावर काही नियंत्रणही ठेवण्यात आले.\nवेळ आली आहे पंचनामा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची. ‘देश महासत्ता होत आहे’ असा जोरदार प्रचार आपले राज्यकर्ते करत आहेत. कधी कोणी ‘इंडिया शायनिंग’च्या बाता मारतं तर कोणी ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ची डायलॉगबाजी. पण प्रत्यक्षात डोळे उघडून अवतीभवती पाहिलं तर काय दिसतं डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील डिग्र्यांच्या सुरळ्या हातात घेऊन सेट, नेटसह एमपीएससी, यूपीएससीच्या वाऱ्या करणारे करोडो बेरोजगार तरुण; शिक्षण, आरोग्याच्या वाढत्या खर्चाने हतबल झालेली जनता; रोजगाराच्या आशेने रोज शहरात येऊन धडकणारे तरुणांचे लोंढे व सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हताश डोळ्यांनी कोरड्या जमिनीकडे बघत दिवस काढणारे त्यांचे गावाकडील आई–वडील विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ विकासाच्या नावाखाली एकीकडे टोलेजंग टॉवर्स, चकाचक प्रकल्प उभे राहत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कुपोषणाने मृत्युमुखी पडणारी बालके यांचे सत्रही अथकपणे सुरु आहे. कसा लावायचा या साऱ्याचा मेळ गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची गरज आहे चिकित्सा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची विकास म्हणजे काय विकासाच्या नावाखाली राबवली जाणारी धोरणं खरंचंच देशाचा विकास करणारी आहेत का तसं नसेल तर मग याला पर्याय काय तसं नसेल तर मग याला पर्याय काय काय आहे पर्यायी विकासाची संकल्पना\nपहिला अंक हाती देताना…\nढोंगही करता येऊ शकते व आवही आणता येतो. जगाच्या इतिहासात प्रथमच जगण्याचा कोणताही आधार न गवसल्याने २.५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे एक भयानक सत्र आपल्या डोळ्यांदेखत या देशात सुरु आहे. आफ्रिकेपेक्षाही अधिक बालके दरवर्षी या देशात कुपोषणाने बळी पडत आहेत. पण या साऱ्याकडे दुर्लक्ष करत जणू हे सारे घडतच नाही असे मानून आपण सगळ्यांनी देश महासत्ता होत असल्याचे ढोंग करत रहायचे. शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ऊसळी मारली म्हणजे देशाची प्रगती झाली मानायचे, रोज नवेनवे मॉल्स, मॅकडोनाल्डस, केएफसी उभे राहत आहे हा विकास समजायचा आणि अंबानी-अदानी यांची संपत्ती अब्जावधींनी वाढतेय व जगातील गर्भश्रीमंतांच्या यादीत अधि काधिक भारतीयांची नावे चमकत आहेत यातच आपला देशाभिमान बाळगायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/pagination/4/0/0/0/1/geetramayan-akashwani", "date_download": "2018-04-23T09:17:11Z", "digest": "sha1:J4OFKR35X2FII4WFF64TVX6IRTC3EZES", "length": 13136, "nlines": 161, "source_domain": "www.gadima.com", "title": "GeetRamayan (Akashwani) : गीतरामायण (आकाशवाणी) : Ga Di Madgulkar (GaDiMa)", "raw_content": "\nचंदनी चितेत जळला चंदन,\nगीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)\nआपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.\nआज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा\nगदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.\nया विभागात उपलब्ध गाणी : 56 (पान 1)\nगायक: प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे Singer: Pramodini Joshi,Mandakini Pande\n४) उदास कां तूं \n८) ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा | Jestha Tuza Putra Mala Dei Das\n१३) आनंद सांगूं किती सखे ग | Anand Sangu Sakhe Ga\n१६) रामाविण राज्यपदी कोण बैसतो \n१८) थांब सुमंता,थांबवि रे रथ | Thamb Sumanta Thamb\n२१) बोलले इतुके मज श्रीराम | Bolale Ituke Maj Sriram\n२४) आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा | Ashraya Guhe Kade Jankis Patha\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://anushreevartak.blogspot.com/2010/07/vote.html", "date_download": "2018-04-23T09:35:20Z", "digest": "sha1:G62LRF6AWUAE7NBGCSN222JVZUP7WGV4", "length": 6130, "nlines": 169, "source_domain": "anushreevartak.blogspot.com", "title": "अनुश्री: vote!", "raw_content": "\nजोडयाने मारल पाहिजे सगळ्या हरामखोरांना..\nजे काही हातात असेल ते..फाईल..रिमोट..ग्लास..\nअन निमूटपणे शेवटी गिळून राग..\nआपल्याच पोटात आग आग...\nमाहित्ये कोणीही निवडून आला तरीही..\nइथे सगळ जैसे थे..\nडोक्यावर नाचणारे वाढता वाढे..\nजे काही हातात असेल ते.. हो करतो.. हो होइल..\nअन डोळसपणे कर्मवादाकडून कर्मकांडाँकड़े..\nहाताच्या रेषावर मन भिरभिरते वेडे वाकडे..\nटाळता आली असती का ती पहिली लाच..\nपहिल्यांदा रस्त्यावर थुनकताना दाटलेली लाज..\nकुटुम्बनियोजनवाल्याँचही ऐकल असत तर बर होत..\nझोपड़पटटीयांसारखी फोफावल्ये जबाबदारयांची रास..\nमीच उभा राहिलो असतो अजून दोन दिवस रांगेत..\nचपराशी, सेक्रेटरींची मखलाशी करायलाच हवी होती \nवर्षभर जिथे तिथे मतांच्या पिंका टाकत राहिलो मजेत..\nमतदानाची सुट्टी मात्र लोळायलाच का हवी होती \nLabels: कविता, काय चाललय काय \nकळावे, लोभ असावा :)\nपुणे तिथे काय उणे \nप्रेमात असं का होतं \nअसाच जोराचा वारा यावा\nआम्ही वाचलो..तुम्ही बी वाचाल ना :)\nAnushree Vartak. अनुश्री वर्तक\nएक dr आणि कवयित्री \nदोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/11/blog-post_21.html", "date_download": "2018-04-23T09:49:31Z", "digest": "sha1:ZIMCJBMOVYWEXUD4NMKRK2FCFRL626BW", "length": 27043, "nlines": 172, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: भीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nभीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा\nपूर्वी ज्या भाकडकथा वा पुराणकथा ऐकायला मिळायच्या, त्यात कुठल्या तरी भयंकर राक्षसाच्या उच्छादाने सामान्य जनता हैराण झालेली असते आणि त्याचा बंदोबस्त करू शकत नाही, अशीच ती कहाणी असायची. पण त्यात एक उपाय सांगितलेला असायचा. म्हणजे असे, की तो राक्षस कितीही शकतीशाली वा बलदंड असला आणि त्याच्यावर कुठलेही शस्त्र चालत नसले, तरी त्याला मारण्याचा संपवण्याचा एकमेव उपाय असे. तो म्हणजे त्या राक्षसाचा जीव कुठल्या तरी पक्षी प्राण्यामध्ये लपवलेला असायचा. एकदा का तो पिंजर्‍यात ठेवलेला पक्षी ठार मारला, मग त्या राक्षसाला ठार मारण्याची गरज नसे. इथे पक्षी तडफ़डून मेला, की तिथे राक्षसही मेलाच समजा. अर्थात हे आज कोणाला सहसा पटणार नाही. कारण आता आपण खुप बुद्धीवादी वा अंधश्रद्दा झुगारणारे विज्ञानवादी होऊन गेलोत. तेव्हा आपण पक्षी राक्षस आणि त्यांचा डीएनए वगैरे आक्षेप सुरू करू. पुरावे मागू पण सुदैवाने पुर्वीच्या काळात लोकांन पुरावे मागण्याची बुद्धी नसे आणि कथेतला बोध समजण्याची अक्कल असायची. म्हणून लोकांना राक्षस ओळखता यायचे आणि त्याचा प्राण दडवून ठेवलेले पक्षीही कुठल्या पिंजर्‍यात आहेत ते ठाऊक असायचे. आता राक्षस राहिले नाहीत की त्यांचा प्राण ज्याच्यात ठेवलेला आहे, असे पिंजर्‍यातले पक्षी राहिलेले नाहीत. हल्ली पिंजर्‍यातल्या पक्षाला सीबीआय किंवा तत्सम काहीतरी म्हणतात. बाकी राक्ष्स कोणाला म्हणायचे आणि तो कसा ओळखायचा, ही मोठीच समस्या होऊन बसली आहे. पण अधूनमधून हिंसाचाराचा राक्षस, दहशतवादाचा राक्षस, भ्रष्टाचाराचा राक्षस वा महागाईचा राक्षस असे शब्द कानी येतात. तो राक्षस कुठे दिसत नाही, की त्याला पकडताही येत नाही. सहाजिकच त्याचा बंदोबस्तही होत नाही. त्याला मारण्याच्या गप्पा खुप चालतात, पण त्यातला कुठला राक्षस मेल्याचे कधी अनुभवास येत नाही.\nउदाहरणार्थ सध्या असंहिष्णुता नावाचा एक राक्षस बोकाळल्याचे कानी येत असते. त्याला म्हणे पुरस्काराची भूक लागते. मग तो बकासूरासारखे गाडाभर पुरस्कार नित्यनेमाने खाऊन फ़स्त करीत असतो. महाभारतातल्या कथेत जसा बकासूर असतो आणि त्याला रोज गाडाभर अन्न लागते, अधिक ते घेऊन येणार्‍या माणसालाही बकासूर खाऊन फ़स्त करतो म्हणे. मग एके दिवशी कुंती आपला बलदंड पुत्र भीमालाच त्याच्याकडे पाठवून देते अशी कहाणी आहे. तिथे जाऊन बकासूरासाठी पाठवलेले गाडाभर अन्न भीमच ताव मारून खात बसतो, वगैरे. मग बकासूर चिडतो आणि दोघांची हाणामारी होते. त्यात बकासूर मारला जातो आणि त्या गावकर्‍यांची त्याच्या तावडीतून मुक्तता होते. पण ही झाली भाकडकथा हल्लीही असे अनेक बकासूर तुरडाळ खातात, पैसे खातात किंवा आणखी काही खातात. मग जनता नावाची भारतीय कुंती आपल्या कुणा पुत्राला भीम बनवून बकासूराच्या बंदोबस्ताला पाठवून देते. गाडाभर मते घेऊन गेलेला हा आधूनिक भीम बकासूराचा बंदोबस्त नक्की करतो. पण तिथेच कथेतील साम्य साधर्म्य संपून जाते. बकासूराचा बध केल्यावर भीम आणखी शिरजोर होतो आणि माघारी येतो. त्याच्या विजयाचा महोत्सव लोक साजरा करतात आणि काही दिवसात लोकांसह जनता नावाच्या कुंतीला लक्षात येते, की बकासूराला संपवायला गेलेला आपला भीम आता बदलला आहे. बकासूराला संपवून परत आला तो भीम आता स्वत:च बकासूर झालेला आहे आणि त्यालाच गाडाभर अन्न, पैसा वगैरे गोष्टी पुरवताना आपला जीव पुन्हा मेटाकुटीला येऊ लागला आहे. पण याचा बंदोबस्त कसा करावा, या समस्येचे उत्तर त्यांना सापडत नाही. कधी हा भीम बकासूर तुरडाळ फ़स्त करतो, तर कधी तांदूळाचे गोदामच रिकामी करून टाकतो. त्याची भूक कशी संपवावी ते लोकांना उमजत नाही, की बंदोबस्त करायचे सुचत नाही.\nआपण पुराणकाळातून व भाकडकथांतून बाहेर पडल्याचा तो दुष्परिणाम आहे. अन्यथा आपण असे राक्षस संपवायला आंदोलने, निवडणूका असले निकामी प्रयोग उपयोग कशाला केले असते शास्त्र विज्ञानाच्या मागे धावण्यापेक्षा आपण भाकडकथेचा आधार घेऊन अशा राक्षसाचा जीव कशात वा कोणात लपलेला आहे, त्याचा शोध लावला असता आणि सरळ जाऊन त्या पोपट वा पक्षाची मान पिरगाळली नसती का शास्त्र विज्ञानाच्या मागे धावण्यापेक्षा आपण भाकडकथेचा आधार घेऊन अशा राक्षसाचा जीव कशात वा कोणात लपलेला आहे, त्याचा शोध लावला असता आणि सरळ जाऊन त्या पोपट वा पक्षाची मान पिरगाळली नसती का हल्लीच्या अशा राक्षसांचा जीव खरेच कुठल्या तरी पक्षात असतो. मात्र ह्या पक्षाला चोच नसते की पंख पिसे नसतात. त्याला राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात असते. असे पक्ष संघटना, कार्यकारीणी, पदाधिकारी अशा पिंजर्‍यात बंदिस्त कसतात. मात्र कुठल्याही मोकाट होणार्‍या आधुनिक राक्षसाचे प्राण अशा राजकीय ‘पक्षा’तच लपवलेले असतात. हे प्राण किंवा त्या राक्षसाची खरी शक्ती सामान्य माणसाची विस्मृती म्हणजे दुबळी विस्मरणशक्ती असते. आपण सामान्य माणसे काहीही लक्षात ठेवत नाही, की लक्षात ठेवायचा प्रयत्नही करीत नाही. पर्यायाने तीच राजकीय पक्षांची शक्ती बनून जाते. आता महागाईचा राक्षस बोकाळला आहे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या पत्नीनेही तशी तक्रार केलेली आहे. सामान्य जनता किंवा गृहीणीला तुरडाळीची महागाई सतावते आहे, असे सौ. फ़डणवीस यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. किती लोक नुसत्या त्या शब्दांनी सुखावले ना हल्लीच्या अशा राक्षसांचा जीव खरेच कुठल्या तरी पक्षात असतो. मात्र ह्या पक्षाला चोच नसते की पंख पिसे नसतात. त्याला राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात असते. असे पक्ष संघटना, कार्यकारीणी, पदाधिकारी अशा पिंजर्‍यात बंदिस्त कसतात. मात्र कुठल्याही मोकाट होणार्‍या आधुनिक राक्षसाचे प्राण अशा राजकीय ‘पक्षा’तच लपवलेले असतात. हे प्राण किंवा त्या राक्षसाची खरी शक्ती सामान्य माणसाची विस्मृती म्हणजे दुबळी विस्मरणशक्ती असते. आपण सामान्य माणसे काहीही लक्षात ठेवत नाही, की लक्षात ठेवायचा प्रयत्नही करीत नाही. पर्यायाने तीच राजकीय पक्षांची शक्ती बनून जाते. आता महागाईचा राक्षस बोकाळला आहे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या पत्नीनेही तशी तक्रार केलेली आहे. सामान्य जनता किंवा गृहीणीला तुरडाळीची महागाई सतावते आहे, असे सौ. फ़डणवीस यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. किती लोक नुसत्या त्या शब्दांनी सुखावले ना आता मुख्यमंत्री पत्नीच बोलली म्हणजे त्यांचे यजमान महागाईच्या राक्षसाला संपवणार असे काहीजणांना वाटले आणि त्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या आहेत. पण महागाईचा राक्षस नुसते जीआर काढून वा गोदामावर धाडी घालून मरेल कसा आता मुख्यमंत्री पत्नीच बोलली म्हणजे त्यांचे यजमान महागाईच्या राक्षसाला संपवणार असे काहीजणांना वाटले आणि त्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या आहेत. पण महागाईचा राक्षस नुसते जीआर काढून वा गोदामावर धाडी घालून मरेल कसा अशा राक्षसांना अमरत्त्वाचे वरदान लाभलेले असते. त्यांना कुठले हत्यार मारू शकत नसेल, तर जीआर किंवा धाडी धरपकड कशाला इजा पोहोचवू शकेल अशा राक्षसांना अमरत्त्वाचे वरदान लाभलेले असते. त्यांना कुठले हत्यार मारू शकत नसेल, तर जीआर किंवा धाडी धरपकड कशाला इजा पोहोचवू शकेल त्यासाठी पक्षाचीच मान पिरगाळली पाहिजे.\nसौ. फ़डणवीस तुरडाळीबद्दल बोलल्या तसेच अकरा वर्षापुर्वी आणखी कोणीतरी बोलले होते, हे आपल्याला स्मरते का बघा कितीही स्मृतीला ताण दिला तरी आपली स्मरणशक्ती दाद देणार नाही. कारण तेच तर कुठल्याही राजकीय पक्ष वा सत्ताधार्‍याला मिळालेले वरदान असते. अकरा वर्षापुर्वी देशात मोठे सत्तांतर झाले आणि सोनियांनी पंतप्रधान होण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंग यांना त्या पदावर बसवले होते. त्यानंतर होऊ घातलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या पत्नीला त्याबद्दल विचारले होते. आपला पती पंतप्रधान झाल्याच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करता कितीही स्मृतीला ताण दिला तरी आपली स्मरणशक्ती दाद देणार नाही. कारण तेच तर कुठल्याही राजकीय पक्ष वा सत्ताधार्‍याला मिळालेले वरदान असते. अकरा वर्षापुर्वी देशात मोठे सत्तांतर झाले आणि सोनियांनी पंतप्रधान होण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंग यांना त्या पदावर बसवले होते. त्यानंतर होऊ घातलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या पत्नीला त्याबद्दल विचारले होते. आपला पती पंतप्रधान झाल्याच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करता या प्रश्नाला उत्तर देताना सौ. मनमोहन म्हणाल्या होत्या, बस गॅसच्या किंमती वाढू नयेत म्हणजे झाले या प्रश्नाला उत्तर देताना सौ. मनमोहन म्हणाल्या होत्या, बस गॅसच्या किंमती वाढू नयेत म्हणजे झाले मनमोहन यांनी पुढल्या दहा वर्षात बाकी काय केले ते सोडून द्या. आपल्या पत्नीची इच्छा तरी पुर्ण केली काय मनमोहन यांनी पुढल्या दहा वर्षात बाकी काय केले ते सोडून द्या. आपल्या पत्नीची इच्छा तरी पुर्ण केली काय आजवर कित्येक वर्षे व दशके चालू होते ते गॅस सिलींडरवरचे अनुदान त्यांनीच काढून घेतले, अनुदानित सिलींडरची संख्या कमी केली. गॅसच्या किंमती वाढवल्या. आरंभीच्या आपल्या इच्छा सौ. मनमोहन सुद्धा कधीच विसरून गेल्या. हा आपला दांडगा अनुभव गाठीशी असताना, आपण सौ. फ़डणवीसांनी तुरडाळ स्वस्त व्हायची भाषा केल्यावर हुरळून गेलो ना आजवर कित्येक वर्षे व दशके चालू होते ते गॅस सिलींडरवरचे अनुदान त्यांनीच काढून घेतले, अनुदानित सिलींडरची संख्या कमी केली. गॅसच्या किंमती वाढवल्या. आरंभीच्या आपल्या इच्छा सौ. मनमोहन सुद्धा कधीच विसरून गेल्या. हा आपला दांडगा अनुभव गाठीशी असताना, आपण सौ. फ़डणवीसांनी तुरडाळ स्वस्त व्हायची भाषा केल्यावर हुरळून गेलो ना हेच तर राजकीय पक्षाचे खरे बळ असते. आपली विस्मृती हे पक्षाचे बळ असते आणि त्याच पक्षात कुठल्याही राक्षसाचा जीव लपलेला असतो. मग त्या राक्षसाचे निर्दालन कसे व्हायचे हेच तर राजकीय पक्षाचे खरे बळ असते. आपली विस्मृती हे पक्षाचे बळ असते आणि त्याच पक्षात कुठल्याही राक्षसाचा जीव लपलेला असतो. मग त्या राक्षसाचे निर्दालन कसे व्हायचे सौ. फ़डणवीस असोत की सौ. मनमोहन असोत, त्यांनी तसे बोलायचे असते आणि पत्रकारांनी टाळ्या पिटुन आपल्याला उल्लू बनवायचे असते. यापेक्षा अशा राक्षसाच्या बाबतीत पुढे काहीही होत नाही. कारण आपण राक्षसाच्या निर्दालनालाच भाकडकथा समजून बसलोय. त्यातून मग पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या अर्धांगिनी वा गृहीणीच्या शब्दांच्या विधानांचा भाकडकथा सुरू होतात आणि नव्या पुराणकथांचा जन्म होत असतो. नवे बकासूर उदयास येतात आणि भविष्यातल्या बकासूराला आपण आजच भीम म्हणून डोक्यावर घेऊन नाचत असतो.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nडब्बा है रे डब्बा. अंकलका टिव्ही डब्बा\nदेशद्रोही, दहशतवादी आणि परकीय हस्तक //// महायुद्धा...\nछोटा राजन देशप्रेमी की गुन्हेगार\nमोदींनी सोनियांना कशाला बोलावले\nमिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षे मागे जा\nअण्णांची महत्ता कोणी, कशी संपवली\nतहरीर चौक ते सिरीया लिबीया //// महायुद्धाची छाया...\nबेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना\n‘अमिर’ संहिष्णूता आणि गरीब असंहिष्णूता\n२६/११ आणि तिसरे महायुद्ध\nमुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे\nतुकाराम ओंबळे यांना अनावृत्त पत्र\nआभार आणि अभिनंदन, ‘जागत्या’ मित्रांनो\nधार्मिक यादवीच्या वाटेवर युरोप\nभीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा\nसौदी सिंहासन डळमळू लागलेय\nछोटा शकील आणि खोटा शकील\nखरे घातपाती आपल्याच आसपास\nपाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे\nजिहाद प्रतिकारक झुंडींचा प्रादुर्भाव\nउघडा डोळे बघा नीट\nपॅरीस, मुंबई आणि बेडकांची वस्ती\nमतदाराचे, नावडते निवडतात आवडते\nसन्मान मागू नये, तो संपादन करावा\nकोणी काय मिळवले, काय गमावले\nबिहार सिर्फ़ झांकी है, उत्तरप्रदेश बाकी है\nबिहारच्या विधानसभा निकालांची शहा-निशा\nकुछ तो गडबड है भाई\nराकेश मारियांची बदली अकस्मात का झाली\n‘बाजीगर’, ये ‘डर’ का ‘अंजाम’ है\nमायावती, मुलायम आणि शत-प्रतिशत भाजपा\nनिधीचे नाक दाबले, संहिष्णूतेचे तोंड उघडले\nउडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक\nहे समजून घ्या, पवार साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/26?page=35", "date_download": "2018-04-23T09:58:33Z", "digest": "sha1:P4FYW24MTTL3UBVG7I42USPISOS6W2XO", "length": 7041, "nlines": 161, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संस्कृती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआंतरजातीय विवाह् करू पाहणार्‍यासाठी\nज्या तरूण-तरूणींना आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी प्रतिबिंब मिश्र विवाह मंडळाने (पूर्वीचे सुगावा मिश्र विवाह मंडळ, मुंबई) आता इंटरनेट च्या माध्यमातून नांव-नोंदणी सुरू केली आहे, सध्या काही काळासाठी मोफत नों\nगुबूगुबूचा नाद करत नंदीबैलाचे आगमन\nआजकाल म्हणजे नेहमीप्रमाणेच काही अत्यंत वात आणणार्‍या जाहिराती दूरचित्रवाणीवर येत आहेत. स्वतःच्या काळ्यासावळ्या रंगामुळे निराश झालेली एक तरूणी मलूल होऊन आरशात पाहत आहे.\nमहाभारतातील विज्ञान् आणि जैव-तंत्र-ज्ञान \nमहाभारतातील विज्ञान् आणि जैव-तंत्र-ज्ञान काय खरचं आपले ज्ञान त्या काळी ईतके प्रगल्भ होते \nखाली काही ऊदाहरणे दिली आहेत, ज्या वरुन हे स्पष्ट होते.\nरामनवमी इ.स. १६०८ साली रामदासांचा जन्म झाला होता. थोडक्यात आज त्यांची ४०० वी जयंती आहे.\nमराठी माणूस,हिंदू माणूस आणि भारतीय नागरिक\n विषय फार गहन आहे\nकर्माचा सिद्धांत - २\nकर्माचा सिद्धांत - २.\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |\nमा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||\nकर्माचा सिद्धांत यावरून अनेकदा चर्चा घडलेली आपण पाहतो.\nजगन्नियंता या चर्चेत तरे त्याची टरही उडवली गेली आहे.\nराष्ट्रीय मूलनिवासी संघ, एतद्देशीय आणि बाहेरचे\nपुण्या-मुंबईत बरेच ठिकाणी भिंतींवर पुढीलप्रमाणे संदेश लिहिलेला दिसतो\nसिर्फ ब्राह्मण विदेशी है, बाकी सब देशी है \nपुणे करार धिक्कार परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://bharaticomputer.com/demo/5/", "date_download": "2018-04-23T09:34:40Z", "digest": "sha1:7T7JRIX3YXFLZYKEMVOD3XAEZ44KMOJL", "length": 3384, "nlines": 44, "source_domain": "bharaticomputer.com", "title": "दशनाम", "raw_content": "\nतीर्थाश्रम वानारण्य गिरी पर्वत सागरा : सरस्वती भारतीच पुरीतिदश कीर्तिता :\nगोसावी समाज संबंधी आपणास काही माहिती असल्यास कृपया आम्हाला\nया मेल वर पाठवा. आम्ही ते मोफत प्रकाशित करू.\nदशनाम गोसावी समाज आपले सहर्ष स्वागत करत आहे.\n|| ओम नमो नारायण ||\nप्रिय दशनामी बंधू भगिनींनो ,\nसर्व महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवाना विनंती करण्यात येते की ,\nआपण सर्व गोसावी समाजाची वेब डिरेक्टरी तयार करत आहोत. तरी आपण आपले व आपल्या नातेवाईकांचे पत्ते व इतर माहिती या वेबसाईटवर भरावी. यामुळे सर्व गोसावी समाज एका ठिकाणी एकवटला जाणार आहे. शुभ - अशुभ प्रसंगी आपल्याला आपल्या नातेवाईकांशी संपर्क करण्यासाठी या डिरेक्टरीचा उपयोग होणार आहे. गोसावी समाजासाठीच्या कामात आपणही सहकार्य करावे ही नम्र विनंती....\nवेब डीरेक्टरीची वैशिष्टे ...\nआपण इतर समाज बांधवांची माहिती देखील भरू शकता\nइतर बांधवांनी भरलेली माहिती आपण पाहू शकता\nजिल्हा, तालुका आणि महसूल गाव निहाय आपल्याला माहिती शोधता येते\nआपण माहितीची यादी आणि पत्ते अशा स्वरुपात प्रिंट काढू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-23T09:18:55Z", "digest": "sha1:DSONWG4LYAU36PBEQFGXZ726XK4APZHS", "length": 8697, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "शाकाहारी असेल तरच सुवर्णपदक मिळणार; पुणे विद्यापीठाचा ‘अजब फतवा’ | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome पुणे शाकाहारी असेल तरच सुवर्णपदक मिळणार; पुणे विद्यापीठाचा ‘अजब फतवा’\nशाकाहारी असेल तरच सुवर्णपदक मिळणार; पुणे विद्यापीठाचा ‘अजब फतवा’\nपुणे (Pclive7.com):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकले असून शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार असा अजब फतवा काढण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट टाकण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या अजब कारभाराचा विरोध करत आरपीई व जनता दल युनाईटेडच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात काही अजब अटी टाकण्यात आल्या असून केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे. या पदकांसाठी महाविद्यालयांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी विज्ञानेत्तर शाखेचा विद्यार्थी पात्र असणार आहे. या पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली असून विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणार्‍या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा. अशी अजब अट यामध्ये देण्यात आली आहे.\nदरम्यान, सदर सुवर्णपदक २००६ पासून देण्यात येत असून यामध्ये यासोबतच अनेक अटी आहेत. पुरस्कार देणार्‍यांकडून घालण्यात आलेल्या अटी असल्याने शाकाहारी असावा, अशी अट टाकण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ए. डी. शाळीग्राम यांनी दिली.\nभेसळयुक्त ताडी राज्यभर विकणारी टोळी गजाआड; ५ हजार किलो रासायनिक साठा जप्त\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा\nदगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात साकारली ११ हजार आंब्यांची आरास\nगुरू आणि आईवर डोळे झाकून विश्वास ठेवा; तेजस्विनीचा युवा खेळाडूंना सल्ला\nपुण्यात भाजपचे एकदिवसीय उपोषण सुरू; नेते, कार्यकर्ते उपोषणात सहभागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-23T09:33:46Z", "digest": "sha1:IYSG4UDNURH2KD55O75OQIWC7JM7YVVN", "length": 4899, "nlines": 71, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडीओ) | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome पिंपरी-चिंचवड पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडीओ)\nपिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडीओ)\nTags: PCLIVE7.COMPcmc newsदर्शनपिंपळे सौदागरभाविकमंदिरमहादेवमहाशिवरात्री\nमेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…\nहिंजवडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून लवकरच शहरवासियांची सुटका\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-tips/vastu-tips-117031500022_1.html", "date_download": "2018-04-23T09:32:43Z", "digest": "sha1:YM3UIM3EZFUKHMUIMW4ZOVP6N6IUBFPB", "length": 12908, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वास्तुशास्त्रात असतात 6 छंद, जाणून घ्या! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तुशास्त्रात असतात 6 छंद, जाणून घ्या\nवास्तुशास्त्रानुसार घर बांधणे एक शास्त्रीय काम आहे. त्याला कलेचे अधिष्ठान आहे. प्रत्येक कलेचा एक छंद असतो. छंद म्हणजे पद्यमय रचना. शास्त्रीय संगीतात छंद योजना, सुर, स्वर, लय यापासून रागाची उत्पत्ती होते व त्याचा रसपूर्ण आनंद आपल्यालामिळतो. वेगवेगळ्या छंदांपासून वेगवेगळ्या रागाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे घरबांधणीतही प्रत्येक घर एक वेगळ्याच छंदात आकार घेते.\nयात एक महत्वाची गोष्ट म्हणजे घराची आतली रचना, मुख्य दरवाजा, ब्रह्मस्‍थळे झोपायची खोली, देवघर, स्वंपाकघर हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच घराचे बाह्यरूप (Front Elevation) ही तेवढेच महत्वाचे आहे कारण यावरून घराचे चरित्र, राहणार्‍याची मानसिकता, विचार व वास्तुतज्ज्ञाची समयसूचकता दिसते.\nवास्तुशास्त्रानुसार 6 प्रकारचे छंद असतात : 1. मेरू 2. खंडमेरू 3. पताका 4. सूची 5. उद्दीष्ट 6. नष्ट. या नावानुसार त्याची (घराची) आकृती असते. जसे मेरू हा याच नावाच्या पर्वताप्रमाणे, खंडमेरू अर्ध्या पर्वताप्रमाणे किंवा खंडित पर्वताप्रमाणे असतो. पताका छंद पताकांसारखा समान एका रेषेत असतो. रूची छंदात वास्तू एकाआड एक सूचीत असते. उद्दिष्ट व नष्ट हे छंद स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या विचाराने छंदांना एकत्र करून बनवतो.\nसमरांगण सूत्रधारानुसार एका स्थापत्याला शास्त्र, कर्म, क्रिया, प्रज्ञाशील तसेच आचरणाने शीलवान असावे लागते. याच्या विश्लेषणावरून हे लक्षात येईल की वास्तुतज्ज्ञाला शास्त्र माहीत हवे. कर्म म्हणजे घर बांधण्याचे प्रयोजन, वास्तु-नियोजन, पदविन्यास याच्या प्रमाणांची माहिती हवी. तसेच प्रज्ञा म्हणजे स्वत:चा विवेकही त्याने वापरावा. शास्त्रांचे व्यावहारीक ज्ञान, शीलवान म्हणजे त्याचे आचरण शुद्ध असून तो राग, लोभ, मद, मोह, मत्सरापासून मुक्त हवा. यानुसार वास्तुतज्ज्ञ ज्योतिष, शिल्प, यंत्र-कर्म-विधी आणि वास्तुशास्त्राच्या इतर अंगांची योग्य माहिती असणारा हवा. या बरोबरच त्याला, आलेख, चित्रकला, काष्ठकला, चुना, धातुविद्याही यायला हवी.\nहल्ली वास्तू बांधतांना सौंदर्य आणि टिकाऊपणा यांचा विचार जास्त केला जातो यात नैसर्गिक गोष्टींचा विचार कमी होतो. म्हणूनच आधुनिक वास्तुतज्ञाला आधुनिक घरबांधणीशास्त्राबरोबर स्थापत्यवेदातले वास्तुविषयक नियम, ‍सिद्धांत याचीही पूर्ण माहिती हवी कारण बांधलेल्या घरात राहणार्‍यांना सुख, संपन्न व आरोग्य लाभायला हवे.\nजाणून घ्या बडीशेपेचे बडे लाभ\nचंदू पोहोचणार लवकर आपल्या घरी\nएसबीआयने कर्मचार्‍यांना दिली 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा\nधनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...\nयावर अधिक वाचा :\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.evivek.com/Encyc/2017/1/7/jammu-", "date_download": "2018-04-23T09:11:29Z", "digest": "sha1:BW73WU3LKYYQL4F7CCXURVFXRKJFI7HB", "length": 4288, "nlines": 40, "source_domain": "www.evivek.com", "title": "वैष्णोदेवी - जम्मू - अमृतसर दर्शन ( शिवखोरीसह )", "raw_content": "\nवैष्णोदेवी - जम्मू - अमृतसर दर्शन ( शिवखोरीसह )\n* सहल कालावधी *\nदि. १३ - २० जुलै २०१७\n* सहल शुल्क *\n१५,०००/- मात्र (रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)\n* सहलीत समाविष्ट *\nअमृतसर (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून कटरा येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.\n* प्रवास तपशील *\n१३ जुलै - दुपारी १२.०५ वा. बांद्रा स्थानकाहून प्रस्थान\n(१२९२५/पश्चिम एक्स्प्रेसने) अमृतसरकडे प्रस्थान\n१४ जुलै - संध्याकाळी ७.२० वा. अमृतसर पोहोच व मुक्काम अमृतसर\n१५ जुलै - अमृतसर स्थलदर्शन करून रात्री १.२० वा. अमृतसरहून\n(१९२२५/भटिंडा एक्सप्रेसने) जम्मूकडे प्रस्थान\n१६ जुलै - सकाळी ६.२० वा. जम्मू पोहोच स्थलदर्शन व मुक्काम जम्मू\n१७ जुलै - जम्मूहून कटराकडे प्रस्थान वाटेत (शिवखोरी गुफा) स्थलदर्शन व मुक्काम कटरा\n१८ जुलै - वैष्णोदेवी दर्शन व मुक्काम कटरा\n१९ जुलै - सकाळी ९.१० वा. कटराहून (१२४७२/स्वराज एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रस्थान\n२० जुलै – संध्याकाळी ६.०५ वा बांद्रा पोहोच\nसुखद स्मृतीसह सहल संपन्न\nप्रमुख स्थलदर्शन:- अमृतसर:- सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर जम्मू:- रघुनाथ मंदिर, बाग ए बहू गार्डन शिवखोरी:- शिवखोरी गुफा कटरा:- माता वैष्णोदेवी मंदिर, भैरवनाथ मंदिर\n* विशेष सूचना :- १) मुंबई- अमृतसर /कटरा - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.\nजी.एस.टी. कायद्यातील प्रस्तावित सुधारणा\nआयटी, स्किल्स, लेबर चौक वगैरे ....\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/blog.html", "date_download": "2018-04-23T10:48:02Z", "digest": "sha1:4WVZCCKWD4XABT5RUKRDW5KZY5YYGLDS", "length": 12282, "nlines": 122, "source_domain": "zeenews.india.com", "title": "blog - Latest News on blog | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nफेसबुकने युजर्ससाठी लागू केली नवी प्रायव्हसी\nफेसबुकचे उपाध्यक्ष आणि मुख्य गोपनीयता अधिकारी एरिन इगन यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली.\nडिअर जिंदगी : अनोखी 'उधारी' आणि मदतीचा 'बूमरँग'....\nहा उपदेश नाही तर, दुसऱ्यासाठी 'काही तरी करण्याची कहाणी' आहे.\nडिअर जिंदगी : माझ्या परवानगी शिवाय, तुम्ही मला दु:खी करू शकत नाही\nतुम्ही जगातलं सर्वोत्तम फळ असाल, पण तरीही काही लोक असे असतील की त्यांना या सर्वोत्तम फळावर प्रेम नसेल.\nआपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.\n'जाणीव' : महिला दिन विशेष ब्लॉग\nआई म्हणाली \"उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला \" वेगळंच वाटल काहीतरी\" वेगळंच वाटल काहीतरी मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच..\nदुबईच्या हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय झालं\nबॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्याने फक्त कपूर कुटुंबच नाही तर संपूर्ण बॉलिवूड त्या धक्कयात आहे.\nब्लॉग : ...आणि शहराला मंत्रीपद मिळाले\nआज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती\n14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा... अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...\nअखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला \nमाधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय.\nआणि आता राम हसतोय....\nपिंपरी चिंचवड आटपाट नगरातील अविकसित भागाच्या विकासासाठी तब्बल 425 कोटींच्या मुद्रांची कामे एकाच दिवशी मंजूर झाल्याने उठलेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही.\nब्लॉग : ...आणि आता शंकर रुसला\nगेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत '...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले' या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक... काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा\nBLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’\nतमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..\nसंदीप देशपांडेंचा ब्लॉग VIRAL | सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड\nमनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा हा लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा नेमकं काय लिहिलंय त्यांनी...\n'बबुआ' असा ब्लॉग लिहून बिग बींनी शशी कपूर यांना वाहिली श्रद्धांजली\nदिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात निधन झाले.\nब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते\nकाँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाजपशी घरोबा कायम ठेवला...\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\nजया बच्चनने मुलीसोबत धरला 'पल्लो लटके'वर ताल, व्हिडिओ व्हायरल\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2013/02/15/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2018-04-23T09:14:25Z", "digest": "sha1:ALLFPJ5WQ2MHVV3N7G3JGIUMRQQRBLKQ", "length": 24709, "nlines": 213, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nचावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)\n“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.\n आणि एवढे घामाघूम का झाला आहात”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.\n“अहो काय झालें काय विचारताय त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.\n चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय झाली का नोंदणी करून झाली का नोंदणी करून\n“कसली नोंदणी आणि कसले काय फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने पैसे कमावायचे धंदे सगळे पैसे कमावायचे धंदे सगळे\n“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते\n काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने ऑ\n माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय\n“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना मग झाले तर”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.\n“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प\n“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय”, बारामतीकर जरा खट्टू होत.\n“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले निराधार कार्डच झाले की निराधार कार्डच झाले की\n“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.\n“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.\n“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.\n“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग हे परत कशाला आणखीनं हे परत कशाला आणखीनं\n“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.\n मग मतदान ओळखपत्र आहे ना मग हे नवीन खूळ कशाला मग हे नवीन खूळ कशाला”, घारूअण्णा परत तावातावाने.\n“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.\n“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.\n“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.\n“हॅ, मग त्यात काय एवढे माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.\n“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.\n“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.\n“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.\n सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.\n“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.\n“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.\n“त्याने काय झाले असते”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.\n“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.\n“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.\n“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का चला, चहा मागवा आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.\nभुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.\nThis entry was posted in इकडचे तिकडचे, ताज्या घडामोडी, मनातले, ललित, विनोदी/खुमासदार and tagged आधार कार्ड, आधार क्रमांक, खुमासदार, चावडी, चावडीवरच्या गप्पा, विनोदी, सरकारी योजना. Bookmark the permalink.\n← क्यू. आर. कोड – म्हणजे काय रे भाऊ \n3D प्रिंटींग – म्हणजे काय रे भाऊ\n4 thoughts on “चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)”\nफेब्रुवारी 15, 2013 येथे 10:18 सकाळी\nफेब्रुवारी 15, 2013 येथे 11:53 सकाळी\nमागे लिहिलंय कि हे कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाहीये जसे काही बांगलादेशी लोक सुद्धा line मध्ये उभे राहून आधार card काढून घेत आहेत आणि सरकारला स्वतः ची guaranty नाहीये\nह्याचा अर्थ काय घ्यायचा \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536120", "date_download": "2018-04-23T09:34:13Z", "digest": "sha1:ZXZ3XWNB32DKBXUIJYXANYCKAYTWIHZR", "length": 5434, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिंचवडे तर्फ कळेच्या उपसरपंचपदी सिंधुताई कोले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चिंचवडे तर्फ कळेच्या उपसरपंचपदी सिंधुताई कोले\nचिंचवडे तर्फ कळेच्या उपसरपंचपदी सिंधुताई कोले\nचिंचवडे तर्फ कळेच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी सौ. सिंधुताई कोले यांची निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज कांबळे होते.\nचिंचवडे तर्फ कळेच्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शाहू आघाडीला पाच जागा तर विरोधी शिवशंभो आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या. गावच्या थेट सरपंचपदी अपक्ष युवराज कांबळे विजयी झाले होते. उपसरपंच निवडणुकीत सिंधुताई कोले व युवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात सिंधुताई कोले यांना पाच तर युवराज पाटील यांना चार मते मिळाली. त्यामुळे सिंधुताई कोले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.\nयावेळी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सुतार, रेखा कांबळे, निशा गुरव, शिवाजी कांबळे, पिंटू कदम, निता पाटील, हौसाबाई कदम उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत ग्रामसेविका रोहिणी हावळ यांनी तर आभार युवराज पाटील यांनी मानले.\nवंचित शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी : आमदार मुश्रीफ\nदगा देणाऱयांना त्यांची जागा दाखवणार : विठ्ठलराव खोराटे\nसंकल्प मित्र मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन\nभादोलेत टँकर-क्रेनच्या अपघातात एक जण ठार\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1642", "date_download": "2018-04-23T09:48:23Z", "digest": "sha1:WTPVZAU45A25W5GOXWUOJEX5EO6U7D6M", "length": 9495, "nlines": 76, "source_domain": "mr.upakram.org", "title": "लोकगीते - पाळणे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलोकसाहित्यातले काही मासले येथे देण्याबद्दल मागे चर्चा झाली होती. (संत-पंत-तंत)\nआमच्या जुन्या वाड्याच्या माळ्यावर हस्तलिखित पुस्तकाची काही पाने सापडली. त्यात काही देवतांचे पाळणे आहेत. आजूबाजूला पडलेल्या साहित्यावरून ही पाने १००-१२५ वर्षे जुनी असावीत असे वाटते. उपक्रमाच्या धोरणात बसत असल्यास त्यातील सर्व पाळणे या धाग्यात देण्याचा विचार करतो आहे. पहिली दोन पाने गहाळ असल्यामुळे संकलन करणार्‍याबद्दल काही माहीत नाही.\nजोजोजोजो रे कुलभुषणा ॥ दशरथनंदना ॥ निद्राकरिबाळा ॥ मनमोहनारामालक्ष्मणा ॥ धृ० ॥\nपाळणा लावियेला अयोध्येंसी ॥ दशरथाचे वंशीं पुत्र जन्मले हृषिकेशी ॥ कौसल्येचे कुशीं ॥ १ ॥\nरत्नजडीत पालख ॥ झळके अमोलिक ॥ वर ते पहुडले कुळदीप ॥ त्रिभुवननायक ॥ २ ॥\nहालवी कौसल्या सुंदरी ॥ धरूनी हस्तीं दोरी ॥ पुष्पे वर्षती सुरवर ॥ गर्जति जैजैकार ॥ ३ ॥\nविश्वव्यापका रघुराया ॥ निद्रा करि रे सखया ॥ तुजवरी कुरवंडी करूनिया ॥ सांडिन आपुली काया ॥ ४ ॥\nयेउन वसिष्ट सत्वर ॥ सांगे जन्मांतर ॥ राम परब्रह्म साचार ॥ सातवा अवतार ॥ ५ ॥\nयाग रक्षुनियांअबधारा ॥ मारुनि निशाचरा ॥ जाईल सीतेच्या स्वयंवरा ॥ उत्धरि गौतमदारा ॥ ६ ॥\nपरणील जानकीस्वरूपा ॥ भंगुनियां शिवचापा ॥ रावण लज्जित महाकोपा ॥ नव्हे पण हा सोपा ॥ ७ ॥\nसिंधूजलडोहीं अवलीला ॥ नामें तरिली शिळा ॥ त्यांवर उतरूनी दयाळा ॥ नेशी वान्नरमेळा ॥ ८ ॥\nसमुळ मर्दुनी रावण ॥ स्थापिला बिभीषण ॥ देव सोडविले संपूर्ण ॥ आनंदेल त्रिभुवन ॥ ९ ॥\nऐशीं चरित्रे अपार ॥ करील मनोहर ॥ इतुकें ऐकोनी ॥ उत्तरा राहिलें रघुवीर ॥ १० ॥\nरामभावाचा भुकेला ॥ भक्ता अधिन झाला ॥ दासविठ्ठले ऐकिला ॥ पाळणा गाईला ॥ ११ ॥\nटिपा : या हस्तलिखितात खंड (॥ ॥) वेगळे लिहिले असले तरी शब्द जोडूनच लिहिले आहेत (॥ वरतेपहुडलेकुळदीप ॥), ते वर मी सुटे करून लिहिले आहेत (॥ वर ते पहुडले कुळदीप ॥). एकदोन अक्षरे जीर्ण पाना फाटल्यामुळे दिसत नाहीत, ती कल्पनेने वर करड्या ठशात लिहिली आहेत. \"उत्धरि\" हा जसाच्या-तसा उतरवला आहे.\nप्रश्न १ : पाळणा गायची काही विशिष्ट चाल असते का येथे नेमका काय छंद आहे, ते मला ओळखू येत नाही.\nप्रश्न २ : दासविठ्ठल हा कवी प्रसिद्ध आहे का\nपाळण्यातल्या बाळाचे भविष्य वर्तवणार्‍या वसिष्टाच्या तोंडून संक्षिप्त रामायण वदवून घेणे कल्पक आहे. त्यामुळे बाळाला लडिवाळपणे \"जोजो\" म्हणता म्हणता, त्याच्या मोठेपणचे महापौरुष प्रसंग सांगता येतात.\nप्रकाश घाटपांडे [11 Feb 2009 रोजी 11:26 वा.]\nरामनवमीला आमच्या घरातील राममंदिरात हा पाळणा मी रामजन्माच्यावेळी दोरीने हलवत असे. त्यावेळी किर्तनकार हा पाळणा म्हणत असे. इथे हा पाळणा उपलब्ध आहे. त्यानुसार लयबद्धता जमते. गावातल्या बाजाराच्या दिवशी (सोमवारी) पाळणा म्हणणारा एक फिरस्ती पेटीवर वेगळा पाळणा म्हणत असे. लोक त्याला पैसे पेटीवर टाकत.\nजु बाळा जु जु\nजु बाळा जु जु\nदृष्य आणि धुन डोक्यात आहे\nजगाच्या पाठीवर चित्रपटात अशा पेटीवाल्या फिरस्त्यांचे गाणे आहे धनंजयाला आठवेल ते.\nकॉलेजात असताना लोकप्रिय पाळणागीतांचे विडंबन ऐकले होते ते साधारण असे होते\nजो बाळा जो जो रे जो\nपहिल्या दिवशी रेडा कापला\nकावळा म्हणतो खरकटं वाढा\nजो बाळा जो जो रे जो\nपुढच्या ओळी या अर्वाच्य होत्या (आणि आठवतही नाहीत) त्यामुळे इथेच पुरे. असे साधारण नऊ दिवसांचे गीत होते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतंजावर सरस्वतीमहाल ग्रंथालयातील हस्तलिखितांच्या सूचीच्या खंड क्रमांक दोन मधील माहिती:\nदास विठ्ठल (काळ अनुपलब्ध), पदकार, बहुसंख्य रचना अमुद्रित, पाळणे आणि पदपदांतरे.\nअजून एक दास विठ्ठल गुरु गोविंद नावाचा कवी होऊन गेला, पण पाळणे लिहिणारा तो हा नव्हे.-वाचक्‍नवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://saptaranga.blogspot.com/2006/10/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:46:39Z", "digest": "sha1:OWBVCHIGQQPNGBPZR2NQP5ZPGKX2E3SW", "length": 8087, "nlines": 79, "source_domain": "saptaranga.blogspot.com", "title": "सप्तरंग: योगायोग...", "raw_content": "\nप्रत्येक माण्साचं भविष्य जसे त्याच्या जन्मवेळेनूसार व त्याच्या आधाराने बनवलेल्या कुंडली अनूसार असते तसेच माण्साच्या आयुष्यात येणारे योगयोग हे त्यच्या इच्छानुसार येणे हे देखिल त्यच्या कुंड्लीवरच अवलंबून असणार ह्यावर माझा ठाम विश्र्वास आहे. म्हणजे बघा हं - One should be at the right place at the right time अशी इंग्लीश म्हण आहे. पण माझ्या बाबतीत मात्र येगायेगाचे ग्रह फ़ारच चिवित्र पध्दतीने मांड्ले आहेत. माझ्या बाबतीत नेहमी - Always in the wrong place at a very wrong time असेच घडत आले आहे.\nशाळेत असताना भूषण नावाचा एक मुलगा माझ्या वर्गात होता. त्याच्या योगायोगाचा योग जबरदस्तच होता. परीक्षेच्या वेळी नेहमी योगायोगाने गोष्ट अशी घडायची की त्यच्या पुढे एक सडपातळ बांध्याचा, अतीशय हुषार मुलगा बसत असे. योगायोगाने त्या मुलाचे अक्षर त्यच्या शरीरयष्टीला न शोभण्या एवढे मोठे असायचे. त्यामुळे एकाच उत्तरपत्रीकेवर दोघेही घसघशीत यश मिळवून पास होत असत. माझ्या योगायोगाने एक हुषार मुलगी माझ्या पुढे बसत असे खरी, पण भारदस्त शरीराची व किरट्या अक्षराची. त्यामुळे तशाप्रकाराचा भुषणास्पद योगायोग माझ्या बाबतीत आलाच नाही.\nदहावीत मात्र मी चक्क कसून अभ्यास केला. त्यामुळे चांगल्या - नामवंत कॅलेजात प्रवेश मिळाल्यावर मी माझे ग्रह बदलले असे वाटून खुशीत होते. पण अरे देवा माझ्या आगे - मागे ढढोबा माझ्या आगे - मागे ढढोबा त्यामुळे कपाळाला हात मारून आभ्यासाला लागले. अभ्यास न करता योगायोगने पास होण्याचा योगच माझ्या कुंडलीत नाही हो \nमनसोक्त भटकंती करावी, ट्रॅकिंग करावे व त्याच बरोबर अभ्यासात पण भरगोस यश मिळवावे असे एकत्र ग्रह माझ्या आयुष्यात कधी येणार ह्याची वाट पाहतच मी ग्रॅज्यूएट झाले. अमुक एक मुलगा / मुलगी गाण्यात, नाचात, क्रिकेट इत्यादी मधे यशस्वी होऊन अभ्यासात देखिल गौरव मिळवतात हा त्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या अनुकुल योगायोगा मुळेच असं मला वाटत.\nतसा कॉलेजला जाण्याचा पहिला दिवस अविस्मरणीयच. धावत जाऊन लोकल पकडली. खिडकीत जाऊन बसले आणि लक्षात अले अख्खी गाडी रिकामी असून गाडी कारशेडला चालली आहे. कारशेड कशी असते हे बघण्याच कुतुहल त्यामुळे योगायोगानेच घडलेच.\nप्रत्येक माणसाच्या बाबतीत योगायोगाच्या गोष्टी घडतच असतात. जेवणाची तयारी केल्याबरोबर दरवाजाची बेल वाजते, पाहूणे येऊन जेवणाचा भुरके मारत अस्वाद घेतात, कांहीं माझ्यासारखे लोक मात्र इतरांच्या घरी नुकतीच जेवण झाल्यावर पोहोचतात. योगायोग लागतो हो फ़ुकट ते सगंळ पौष्टीक जेवायला.\nसगळ्यात जबरदस्त योगायोह कुठे घडत असेल तर तो सिनेसुष्टीत. विलक्षण आणि बुध्दीच्याही पलिकडले. आपल्या सिनेमातल्या हिरोइन्स पडल्या, त्यांची पुस्तकं पडली की आपले हीरो आजूबाजूला असतातच मदत करायला. अशा योगायोगाची कित्येक तरूण - तरूणी वाट बघत असतात पण त्याच्या बाबतीत असा योगायोग कधीतरी घडतो कां याची शंकाच आहे.\nलाहानपणी काढलेल हे चित्र आहे. अंदाजे ८-९ वीत असता...\nSketch इला... मोठया माणसांच चित्रा मधे उग्र रेषा अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529598", "date_download": "2018-04-23T09:36:57Z", "digest": "sha1:NEYQ6LU37WDOSXLCG25QLPCX4GQMOZZC", "length": 6197, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक\nजिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक\nहिवाळी अधिवेशन, मुख्यमंत्री दौऱयाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱयांना सूचना\nहिवाळी अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांचा बेळगाव दौरा या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन आपापल्या विभागाचा संपूर्ण अहवाल व आराखडा तयार करण्याची सूचना केली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तासांहून अधिक वेळ अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी विविध सूचना केल्या.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव जिल्हय़ाच्या दौऱयावर 8 नोव्हेंबरच्या दरम्यान येण्याची शक्मयता आहे. ते अधिकाऱयांची बैठक घेणार असल्याचेही समजते. त्यामुळे संपूर्ण अहवाल प्रत्येकाने तयार ठेवावा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. पिकांची नुकसानभरपाई, विविध योजनांमध्ये देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी, पुढील विकासाबाबतचा आराखडा तयार ठेवावा, असेही बजावण्यात आले.\nकाही अधिकाऱयांनी अजूनही काही कामे प्रलंबित ठेवली आहेत. त्यामुळे त्यांना धारेवर धरण्यात आले. तातडीने ही सर्व कामे पूर्ण करा, कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका, अशी सक्मत ताकीद देण्यात आली. बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.\nएपीएमसी निवडणूक अर्ज माघारीकडे नागरिकांचे लक्ष\nपं.कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलन\nपेट्रोल दर कपातीमुळे सीमाभागातील पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा\nनिपाणीत कंपाऊंडरचा झोपेतच मृत्यू\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://aroundindia.blog/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-23T09:09:07Z", "digest": "sha1:2G5JXBREUYSHRLKXEQH3CF3JLSBN6XDD", "length": 1861, "nlines": 36, "source_domain": "aroundindia.blog", "title": "आरोग्य – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nइंग्रजीत एक म्हण आहे – जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हा जे घडतं ते म्हणजे आयुष्य. याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. नोव्हेंबर संपत आला होता. नुकतंच साड्यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं. दिवाळी अंकही प्रकाशित झाला होता. त्या गडबडीतून मोकळी झाले होते. आता काही दिवस काहीच करायचं नाही, फक्त आराम… Continue reading हॉस्पिटल डायरी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/drinks-recipes-marathi/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-115051200018_1.html", "date_download": "2018-04-23T09:04:02Z", "digest": "sha1:HLXZ3BEXW3A4OK3IYD46HNWHSE7JWOEH", "length": 6602, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हरियाली कुल्फी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n1 डबा कंडेन्स मिल्क,\n1 कप घट्ट साय,\nथोडे बदाम भिजवून, सोलून, जाड वाटून,\nहिरवा रंग 2 थेंब,\nकृती: कोमट दूध, साय, कंडेन्स मिल्क मिक्सरमध्ये घुसळा. त्यात रंग, इसेन्स, वाटलेले बदाम, पिस्ते काप घाला. चव बघून थोडी साखर घाला. फ्रीजरमध्ये सेट करा.\nसमर स्पेशल : अंजीर आइस्क्रीम\nबीना साखरेचे तयार करा चॉकलेट बनाना आइसक्रीम\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/category/uncategorized/", "date_download": "2018-04-23T09:19:54Z", "digest": "sha1:KPSYAVV4LMITDWNWUFV27QZZ6G423UMX", "length": 9618, "nlines": 93, "source_domain": "pclive7.com", "title": "Uncategorized | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\n‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून निवडून आलेल्या नगरसेवकांना पडला विकासकामांचा विसर – अतुल शितोळे\nपिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला आठ महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. तरीही, सांगवी परिसरात एकही नवीन काम मंजुर झाले नाही. राष्ट्रवादीच्या काळात मंजुर असलेले विकास प्रक...\tRead more\nपिंपरी चिंचवडकरांनी अनुभवली अद्भूत दुर्गापूजा\nपिंपरी (प्रतिनिधी) :- पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व असते.. त्याचमुळे दुर्गा पूजेला बंगालमध्ये एकच उत्साह पहायला मिळतो. तोच उत्साह पिंपरी चिंचवडमध्येही अनुभवायला मिळाला. पिंपर...\tRead more\nमहापौर निवासाचा प्रश्न मार्गी लावणार – नितीन काळजे\nपिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेने प्राधिकरणाच्या जागेवर शहरात आजी-माजी महापौरांना एकत्रित राहण्याच्या दृष्टीने आरक्षित ठेवलेल्या अडीच एकर जागेवर नियोजित महापौर निवासाचा प्रश्‍न...\tRead more\nफकिरभाई पानसरे फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजीओथेरपीतर्फे आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपिंपरी :- चिंचवड येथील स्वर्गीय फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजीओथेरपी तर्फे नवरात्रोत्सव आणि दसर्‍याच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या आरोग्य शिबिराला...\tRead more\nनवीन चप्पल न आणल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत मित्राचा खून\nचिंचवड (प्रतिनिधी):- एकाच खोलीत राहणाऱ्या मित्राने नवीन चप्पल आणली नाही, या किरकोळ कारणावरुन दारूच्या नशेत मित्राचाच खून केल्याचा प्रकार चिंचवड पोलीस पोलीसांनी उघडकीस आणला आहे. चिंचवडमधील के...\tRead more\nपिंपरी चिंचवडचा विकास थांबू देणार नाही; महापालिका आयुक्तांना अजितदादांनी घेतले फैलावर\n(प्रतिनिधी):- राष्ट्रवादीने शहराचा सर्वांगिण विकास करून देखील महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडवासियांनी नाकारले. त्यानंतर या सहा महिन्यात भाजपला योग्य पध्दतीने कारभार करता आला नाही. शहरात ए...\tRead more\nचिंचवड खून प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांत अटक\nपिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड येथील विद्यानगर परिसरात दोन दिवसांपूर्वी डोक्यात दगड घालून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. या खुनाचा छडा लावत पिंपरी पोलिसांनी तीन आरोपी व चार अल्पवय...\tRead more\nपिंपरी पोलीसांकडून सोनसाखळी व वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त\n(प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी व वाहनचोरी करणा-या चार सराईत गुन्हेगारांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ठाणे शहर येथून मोक्क्यातून फरार असलेल्या व पिंपरी येथून तडीपार अस...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.biblecourses.com/(X(1)S(bcvlr455xzykdifrnlnn3dme))/Marathi/SiteTools.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1", "date_download": "2018-04-23T09:40:19Z", "digest": "sha1:W75QNU2B7MM4S35JJ52H4HR3TNLHY5YD", "length": 1383, "nlines": 12, "source_domain": "www.biblecourses.com", "title": "Marathi Site Tools", "raw_content": "\nट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूल\nAdobe® Acrobat® Reader® हा ब्राउझर प्लग-इनसह असलेला प्रोग्राम आहे जो तुम्हाला Biblecourses.com वरील PDF स्वरूपणातील बायबल धडे पाहू व मुद्रित करू देतो. आपल्याला PDF स्वरूपणाबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर Adobe च्या वेबसाईटवरून मोफत Macintosh किंवा Windows® डाऊनलोड म्हणून Acrobat® Reader® उपलब्ध आहे.\n©कॉपीराईट 2014 ट्रुथ फॉर टुडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/446133", "date_download": "2018-04-23T09:41:02Z", "digest": "sha1:FGZNH2ZS32KZIROJDZC6SM257N5D43SG", "length": 7502, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "निपाणी सर्कल अधिकारी आर. बी. औरादी निलंबित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी सर्कल अधिकारी आर. बी. औरादी निलंबित\nनिपाणी सर्कल अधिकारी आर. बी. औरादी निलंबित\nसौंदलगा, हंचिनाळ-केएस, भिवशी अशा तीन गावांच्या ग्रामलेखाधिकारी पदाची जबाबदारी असणारे व निपाणी विभागाचे प्रभारी सर्कल अधिकारी म्हणून सेवा बजावणारे आर. बी. औरादी यांचे निलंबन करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी केली. खातेउताऱयातील नावात बेकायदेशीररित्या बदल करण्यासाठी रक्कम स्वीकारल्याचे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने निपाणीसह परिसरातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये बिनधास्तपणे वरकमाई करणाऱया अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. तरुण भारतने या अधिकाऱयाचा भ्रष्टाचार पुढे आणण्यासाठी 8 डिसेंबर 2016 रोजीच्या अंकात उसन्या अधिकारातून भ्रष्टाचाराला उधाण असे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरल्याचे या निलंबन कारवाईतून स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू आहे.\nयाबाबत समजलेली अधिक माहिती अशी, आर. बी. औरादी यांनी सौंदलगा येथील सर्व्हे नं. 306 मध्ये खातेउताऱयात नावे बदल करण्यासाठी वरकमाईच्या उद्देशाने काही रक्कम मागितली होती. ही रक्कम मागताना संबंधित शेतकऱयाने त्याचे रेकॉर्डिंग केले होते. हे रेकॉर्डिंग जिल्हाधिकाऱयांसमोर सादर होताच त्याची शहानिशा करून सरळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यामागील पूर्ण तपास करण्याचीही सूचना केली गेली असल्याचे समजते.\nऔरादी हे ग्रामलेखाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांच्यावर निपाणी सर्कल अधिकारी म्हणून प्रभारी अधिकारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. औरादी हे ग्रामीण भागात कमी पण निपाणी कार्यालयात अधिक वेळ देत काम करत होते. यामुळे ग्रामीण भागातील गरजू शेतकऱयांची मोठी अडचण होत होती. शेतकऱयांना आपली कामे पूर्ण करण्यासाठी एकतर एजंटांना गाठावे लागत होते किंवा औरादी यांना भेटण्यासाठी निपाणी कार्यालयात हजेरी लावावी लागत होती. यामुळे सर्वच शेतकऱयांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.\nलोकमान्य ग्रंथालयातर्फे उद्या वसंत लिमये यांचे व्याख्यान\nधनगर समाजाचा 15 रोजी बेळगावात मोर्चा\nमराठा समाजावर सरकारकडून अन्याय\nरोहयोचा आढावा घेण्यासाठी डॉ.धुमाळे यांच्या तालुक्मयांना भेटी\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/emerging-trends-in-information-technology-a5b48a9b-6600-4184-a8ea-4f22fbbbd88c", "date_download": "2018-04-23T09:34:13Z", "digest": "sha1:3HZIDK4OSYA5LFJHKSNJSKSOO76777QO", "length": 14141, "nlines": 359, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Emerging Trends In Information Technology पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (2)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (457)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (46)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (33)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक प्रोफ. जे .डी .परदेशी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/961", "date_download": "2018-04-23T09:38:51Z", "digest": "sha1:3O4IJRVACY6524ZDGOLO7D4AETNFDFDU", "length": 8360, "nlines": 100, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nताप, सर्दी, खोकल्याचा कहर\nताप, सर्दी, खोकल्याचा कहर\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nपुणे - अचानक बदललेल्या वातावरणामुळे शहरातील नागरिक तापाने फणफणले असून, सर्दी आणि खोकल्याने बेजार झाले आहेत. यामुळे लहान मुलेही बेजार झाली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.\nबालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले, \"\"विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पाऊस, ऊन आणि थंडी अशा झपाट्याने बदललेल्या वातावरणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सहा ते सात दिवसांत रुग्ण यातून बरा होतो. पण, त्यासाठी तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे.''\nपुणे - अचानक बदललेल्या वातावरणामुळे शहरातील नागरिक तापाने फणफणले असून, सर्दी आणि खोकल्याने बेजार झाले आहेत. यामुळे लहान मुलेही बेजार झाली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.\nबालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले, \"\"विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पाऊस, ऊन आणि थंडी अशा झपाट्याने बदललेल्या वातावरणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सहा ते सात दिवसांत रुग्ण यातून बरा होतो. पण, त्यासाठी तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे.''\nताप, सर्दी झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. त्यातून शाळेतील इतर मुलांना संसर्ग होण्याची शक्‍यता असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nडॉ. अतुल बोराटे म्हणाले, \"\"लहान मुलांप्रमाणे मोठी माणसेही तापाने आजारी आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी ते करीत आहेत. सध्या डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने वातावरणातील बदलांमुळे आलेला ताप आणि डेंगीचा ताप याचे अचूक निदान करण्याचे आव्हान आहे.''\nगडचिरोलीतल्या भामरागडमध्ये 16 नक्षल्यांचा खात्मा; 16 लाखांचं बक्षीस...\nगडचिरोली पोलिसांच्या कारवाईत तब्बल 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय....\nयंदाच्या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकसित होईल...\nगेल्या आर्थिक वर्षांपेक्षा यंदाच्या वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकसित...\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या\nराज्यात शिवसेना नेत्यांचं हत्यासत्र सुरूच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत...\nदीपक मिश्रा यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव व्यंकय्या नायडू...\nउपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा...\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा...\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1542", "date_download": "2018-04-23T09:32:54Z", "digest": "sha1:AT7KXFHMEWIIDZLOWDWXF22JHULG74NA", "length": 11905, "nlines": 166, "source_domain": "www.baliraja.com", "title": " श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\nश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\nयोजनेच्या प्रमुख अटी :\n६५ व ६५ वर्षा वरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना गट (अ) मधून रु.४००/- प्रतिमहिना निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे रु.२००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्यशासना कडून रु.४००/- प्रतिमहा व केंद्रशासना कडून रु.२००/- प्रतिमहा असे एकूण रु.६००/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.\nया योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय ६५ व ६५ वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये २१,०००/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये ६००/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.\nश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2013/10/14/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T09:18:01Z", "digest": "sha1:TEL6J6XRT26QC74LBINDF55L4WXACK2W", "length": 25003, "nlines": 216, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "चावडीवरच्या गप्पा – पंतांची ‘बेबंदशाही’ | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nचावडीवरच्या गप्पा – पंतांची ‘बेबंदशाही’\n“देर आये पर दुरुस्त आये”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.\n“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला\n“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.\n“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.\n काय म्हणायचे आहे तुम्हाला”, घारुअण्णा चेहरा वाकडा करत.\n“जे काम बाळासाहेबांनी फार पूर्वीच करायला हवे होते ते ह्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी केलं, झालं\n“अच्छा म्हणजे सरांविषयी बोलता आहात तर आपण”, चिंतोपंत चर्चेत येत.\n ‘मनोहर जोशी परत जा’, ‘मनोहर जोशी चले जाव’, शिवसैनिकांच्या अशा घोषणांमुळे सरांना व्यासपीठच नव्हे तर मेळावा सोडून जावे लागले.”, भुजबळकाका शांतपणे.\n“अहो, हे तर धक्कादायक आहे”, आता शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.\n हे जरा अतीच झाले आणि काय हो बहुजनहृदयसम्राट ह्यात तुम्हाला का एवढा आनंद झाला आहे”, चिंतोपंत जराशा त्राग्याने.\n“आनंद नाही झालाय पण जे काही झाले ते खूप उशीरा झाले असे म्हणायचे आहे. अहो, खाजवून खरूज काढायचे आणि ते चिघळले की बोंबा मारायच्या असे झाले हे सरांचे चिंतोपंत”, भुजबळकाका.\n”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.\n“अहो, दादरला एका नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी दिली काडी लावून. ‘शिवसेनेचे नेतृत्व आता बाळासाहेबांसारखे आक्रमक राहिले नाही’ ‘असे स्फोटक विधान केले. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही वर त्यांनी व्यक्त केली. आहे की नाही मज्जा\n“बाळासाहेबांच्या स्मारकाचा खांदा करून, त्यावर बंदूक ठेवून त्यांनी उद्धवावर गोळ्या डागण्याचा प्रयत्न केला खरा पण तो अंगाशी आला.” इति बारामतीकर.\n“अगदी बरोबर बोललात बारामतीकर अहो सरांचा हा बामणी कावा आजचा नाहीयेय. अगदी शिवसेनेत बाळासाहेबांच्या जवळ पोहोचल्या पासूनचा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.\n“ओ बहुजनसम्राट असलात म्हणून उगाच काहीही बरळू नका कसला बामणी कावा वाट्टेल ते बोलाल काय\n“अहो चिंतोपंत, इतिहास गवाह है बहुजन समाजात, तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम ज्या छगनरावांनी केले त्यांच्यावरच शिवसेना सोडण्याची वेळ यावी यामागे कोणाचा आणि कोणता कावा होता हे सर्वांना माहिती आहेच.”, इति भुजबळकाका.\n ज्या शिवसेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळे त्यांचे स्वतःचे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य त्यांनी उभे केले त्यांच्याच स्मारकावरून राजकारण करावे ही मात्र हद्द झाली.”, बारामतीकर तावातावाने.\n“ ‘बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही, म्हणून त्यांचे स्मारक होण्यास विलंब होत आहे. त्यांची भाषा वापरली असती तर आतापर्यंत त्यांचे स्मारक उभे राहिले असते आणि आता स्मारकासाठी आंदोलन उभे राहिले तर त्यासाठी उभा राहणारा पहिला सैनिक मी असेन’, असली काहीतरी कावेबाज स्टेटमेंट पत्रकारांना देण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही”,भुजबळकाका\n“अहो खरंआहे , एवढा जर पुळका होता स्मारकाचा तर द्यायचा एक कोपरा कोहिनूर मिलचा स्मारकासाठी पण नाही.”, इति बारामतीकर.\n“अहो, मुळात स्मारक स्मारक हवेच कशाला त्याने काय असे भले होणार आहे त्याने काय असे भले होणार आहे”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.\n“अहो, इथे स्मारक हवेय कोणाला, त्याच्या आडून राजकारण करायला मिळते ना\n“अहो शिवसेनेत आल्यापासून फक्त राजकारणच आणि तेही घाणेरडे राजकारण करणारे सर काय म्हणताहेत बघा ‘राजकारण आणि धोरणीपण एकत्र असतात. बाळासाहेब २0 टक्के राजकारणी आणि ८0 टक्के समाजकारणी होते. त्यांनी राजकारणाला नाही तर समाजकारणाला महत्त्व दिले. बाळासाहेब निवडणुका जिंकणारे राजकारणी नव्हते, म्हणूनच ते आदर्श राजकारणी होते.’, आहे की नाही मज्जा आणि चिंतोपंत, तुमच्यासाठी ‘बामणी’ हा शब्द वगळतो, पण ह्यात तुम्हाला कावा दिसत नाही\n“अहो, साहेबांच्या जवळ असल्याने ह्यांनी स्वतःच्या फायद्याचे राजकारण करून, स्वतःचे भले करून घेतले खरे पण त्याचबरोबर शिवसेनेचे भले करण्याऐवजी नुकसानच केले त्यांनी. बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदी बसवले त्याचीही चाड ठेवली नाही.”, बारामतीकर.\n“चालायचेच, तुमच्या साहेबांच्याच जास्त जवळ आहेत म्हणे ते बाळासाहेबांपेक्षा, वाण आणि गुण लागायचाच मग”, नारुतात्या गालातल्या गालात हसत.\n“नारुतात्या, उगाच आमच्या साहेबांना मध्ये आणायचे काम नाही”, बारामतीकर जरा चिडून.\n शिवसेना आणि बाळासाहेब ह्या चर्चेत पवारसाहेबांचा विषय येणे अपरिहार्यच आहे हो”, नारुतात्या गालातल्या गालातले हसणे चालू ठेवत.\n“नारुतात्या, पोरकटपणा करून उगाच विषयांतर करू नका\n“अहो, बहुजनहृदयसम्राट, नारुतात्यांच्या बोलण्यात तथ्य आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.\n”, घारुअण्णा एकदम चमकून.\n“अहो, दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी दादरला नवरात्र मंडळात केलेला मेलोड्रामा ह्यात एक छुपे कनेक्शन नक्कीच आहे.”, सोकाजीनाना मिश्किल हसणे कायम ठेवत.\n“सोकाजीनाना, स्पष्ट बोला ब्वॉ ह्या खोपडीत काही शिरले नाही.”, नारुतात्या हार मानत.\n“सोपे आहे हो सगळे. मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही पण पंतांचा लोभ काही सुटत नाही. थोडा हे थोडे की जरुरत है असेच त्यांचे अजूनही चालले आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा लोभ आणि ती धोक्यात येताना दिसणारी उमेदवारीच ह्या सगळ्या मर्कटलीला करण्यास त्यांना भाग पाडत आहे.”, सोकाजीनाना\n“अहो पण सोकाजीनाना, त्याने उद्धवावर तोफा डागून काय होणार आहे\n“अहो तीच तर सरांची खासियत आहे आधी टीका करायची मग ‘राजकारणाची आवड असेल तर उत्तम लोकप्रतिनिधी होता येते. निवडणुकीचे राजकारण करून मार्गदर्शनही करता येते. मी जुन्या काळातला नेता असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्याबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे’ असली वक्तव्ये करून दबावाचे राजकारण करायचे हा सरांचा फार आवडीचा आणि जुना उद्योग आहे आणि सर त्या उद्योगात एकदम पारंगत आहेत. पण आता ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांना उद्धवने कॉर्नर केले ते पाहता सरांची शिवसेनेतली सद्दी संपली याचे सूतोवाच करते.”, सोकाजीनाना पुढे बोलत, “सर व्यासपीठावर येताच शिवसैनिकांकडून त्यांना परत जाण्यास सांगणार्‍या घोषणा सुरू झाल्या. त्यात युवा शिवसैनिकांचा भरणा होता. शिवसैनिकांच्या गोंधळाला शिवसेना नेत्यांची मूकसंमती असल्याचे वाटावे अशी परिस्थिती होती. मनोहर जोशी यांनी व्यासपीठ सोडून जावे ही शिवसैनिकांची भावना असल्याचे चित्र उद्धव यांनी निर्माण केले. सर जेव्हा व्यासपीठावरून जाण्यास निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही गेले नाही. वरून उद्धवने पुढे भाषणात ‘कोणाचीही बेबंदशाही चालवून घेतली जाणार नाही’ असा शालजोडीतलापण दिला आधी टीका करायची मग ‘राजकारणाची आवड असेल तर उत्तम लोकप्रतिनिधी होता येते. निवडणुकीचे राजकारण करून मार्गदर्शनही करता येते. मी जुन्या काळातला नेता असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्याबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे’ असली वक्तव्ये करून दबावाचे राजकारण करायचे हा सरांचा फार आवडीचा आणि जुना उद्योग आहे आणि सर त्या उद्योगात एकदम पारंगत आहेत. पण आता ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांना उद्धवने कॉर्नर केले ते पाहता सरांची शिवसेनेतली सद्दी संपली याचे सूतोवाच करते.”, सोकाजीनाना पुढे बोलत, “सर व्यासपीठावर येताच शिवसैनिकांकडून त्यांना परत जाण्यास सांगणार्‍या घोषणा सुरू झाल्या. त्यात युवा शिवसैनिकांचा भरणा होता. शिवसैनिकांच्या गोंधळाला शिवसेना नेत्यांची मूकसंमती असल्याचे वाटावे अशी परिस्थिती होती. मनोहर जोशी यांनी व्यासपीठ सोडून जावे ही शिवसैनिकांची भावना असल्याचे चित्र उद्धव यांनी निर्माण केले. सर जेव्हा व्यासपीठावरून जाण्यास निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही गेले नाही. वरून उद्धवने पुढे भाषणात ‘कोणाचीही बेबंदशाही चालवून घेतली जाणार नाही’ असा शालजोडीतलापण दिला\n“थोडक्यात काय, सुंभ जळला तरीही पीळ जात नाही अशी, ‘राजकारणी आणि कावेबाज’ मनोहरपंत सरांची, आजची अवस्था आहे काय पटते आहे का काय पटते आहे का चला, चहा मागवा\nभुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.\nThis entry was posted in ताज्या घडामोडी, ललित, विनोदी/खुमासदार and tagged उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, बेबंदशाही, मनोहर जोशी, शिवसेना. Bookmark the permalink.\n← कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर\n4 thoughts on “चावडीवरच्या गप्पा – पंतांची ‘बेबंदशाही’”\nऑक्टोबर 15, 2013 येथे 9:38 सकाळी\nब्रिजेश खरं तर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या शिवसैनिकाची दयनीय अवस्था बघवत नाही. पण सत्तेची आसक्ती ही अशीच असते लालसे पोटी लक्षातच रहात नाही कुठे थांबायचे. राजकारणात देखील निवृत्तीचे वय निश्चित करायला हवे.\nआनंदा, अगदी मनातलं बोललास\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/problem-solving-using-computers-and-c-programming", "date_download": "2018-04-23T09:29:00Z", "digest": "sha1:B7UZD5YAERUHZAPYDBU6DFXJLY4FUTZN", "length": 16463, "nlines": 455, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे PROBLEM SOLVING USING COMPUTERS AND C PROGRAMMING पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (2)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (457)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (46)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (33)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2013/11/13/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-04-23T09:17:39Z", "digest": "sha1:XNIFIXLBJ54QJUF4SNMGUCQLGIUOW3VZ", "length": 20953, "nlines": 183, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "मॉरिशस सफरनामा (1) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\nडिप्लोमाला असताना, त्यावेळची ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर, आमच्या विरारचा छोकरा गोविंदा, ‘टारझन’ फेम किमी काटकर, अभिनयसम्राट अमिताभ बच्चन आणि दस्तूरखुद्द रजनीकांत असा सगळा मसाला ठासून भरलेला हिट चित्रपट, हम, त्यावेळी कैक वेळा पाहिला होता. खास आकर्षण अर्थात ‘दिल की धडकन’, शिल्पा शिरोडकर. त्यात एक गाणे आहे ‘सनम मेरे सनम…कसम तेरी कसम’ . त्यावेळी, ते गाणे बघताना शिल्पा शिरोडकरच्या तोडीस तोड आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे निळेशार समुद्र आणि सफेद रेतीचे किनारे असलेला सुंदर मॉरिशस. हम सिनेमाने ह्या सुंदर मॉरिशसची पहिली भेट तारुण्य सुलभ वयात घालून दिली. त्यावेळीच ह्या देशात जायचे हे मनाशी ठरवले होते फक्त तो योग कधी येणार ते गुलदस्त्यात होते.\nह्या वर्षी तो योग जुळवून आणायचा प्लान केला. दिवाळीच्या सुट्टीत सुंदर मॉरिशसला जायची ऑनलाईन तयारी सुरू केली. माझ्या प्लानप्रमाणे फक्त मी आणि बायको असाच दौरा करायचा होता. सर्वात मोठी अडचण, मुलांना घरी ठेवून जाण्यासाठी बायकोला तयार करणे, ही होती. एक दीड महिना प्रयत्न करून पाहिला काही वाटाघाटींना यश आले नाही. मग मी डायरेक्ट बुकिंग करून टाकले आणि त्याची कॉपी बायकोच्या मेलवर फॉरवर्ड केली. त्यातला नॉन रिफंडेबल अमाउंटचा आकडा बघितला की बायकोचा होकार येणार असे गृहीत धरले होते. खरेतर जुगारच होता तो. आता त्याचे काय दान पडते ते पाहायचे होते.\nमेल वाचल्यावर बायकोचा फोन आला, “मी आधीच सांगितले होते जमणार नाही आता ते पैसे कसे परत घ्यायचे ते बघ आता ते पैसे कसे परत घ्यायचे ते बघ” मी, “आता ते पैसे परत मिळणार नाहीत. त्यांच्या ‘Terms and Conditions’ ना हो म्हणून पैसे भरले आहेत.” समोरून एकदम शांतता. चला, एकंदरीत टाकलेला डाव यशस्वी होणार ह्याची लक्षणे दिसू लागली. “बुडू देत पैसे” मी, “आता ते पैसे परत मिळणार नाहीत. त्यांच्या ‘Terms and Conditions’ ना हो म्हणून पैसे भरले आहेत.” समोरून एकदम शांतता. चला, एकंदरीत टाकलेला डाव यशस्वी होणार ह्याची लक्षणे दिसू लागली. “बुडू देत पैसे”, बायको. आता आली का पंचाईत. मग जरा वेगळा डाव टाकून अर्थशास्त्रीय भाषेत समजावून सांगितले आणि कसाबसा होकार मिळवला. होकार मिळाल्यावर लगेच खरीखुरी उरलेली रक्कम भरून टाकली. (बायकोला फॉरवर्ड केलेले मेल मी एडीट केलेले होते 🙂 आता काय भिती, मेलेले कोंबडे आगीला भीत नाही”, बायको. आता आली का पंचाईत. मग जरा वेगळा डाव टाकून अर्थशास्त्रीय भाषेत समजावून सांगितले आणि कसाबसा होकार मिळवला. होकार मिळाल्यावर लगेच खरीखुरी उरलेली रक्कम भरून टाकली. (बायकोला फॉरवर्ड केलेले मेल मी एडीट केलेले होते 🙂 आता काय भिती, मेलेले कोंबडे आगीला भीत नाही\nभाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी भल्या पहाटेचे विमान होते पण ते मुंबईतून. त्यामुळे पुण्यातून रात्रीच निघावे लागणार होते. के. के. ट्रॅव्हल्सच्या वेबसाइटवरून एअरपोर्ट ड्रॉप साठी गाडी बुक केली. के. के. ट्रॅव्हल्सची सर्विस एकदम चोख. ड्रायव्हर सांगितलेल्या वेळेवर हजर, युनिफॉर्ममध्ये. कुठे कुठे पिक अप आहेत, किती वाजता आहेत आणि फायनली एअरपोर्टवर गाडी किती वाजता पोहोचेल हे सांगून त्याने कूच केले. मी ही मग डोळे मिटून निद्रादेवीची आराधना करू लागलो. अहो आश्चर्यम डायरेक्ट एअरपोर्टवरच जाग आली, ड्रायव्हर निष्णात होता याची ती पावती होती. पण ह्या निष्णात ड्रायव्हरमुळे आम्ही वेळेच्या बर्‍याच आधी पोहोचलो होतो. चेक इन काउंटर अजून उघडला नव्हता. पण त्या काउंटर समोर भला मोठा क्यू मात्र होता.\nभल्या पहाटे, वेळेच्या बर्‍याच आधी पोहोचूनही ‘आलिया भोगासी’ असलेल्या क्यू मध्ये निमूटपणे जाऊन उभा राहिलो. रांगेत बहुतेक सर्व गुज्जुभाइ अने गुज्जुबेन. मला गुजराथी कळत असल्याने एकदम करमणुकीचा कार्यक्रमच चालू झाला माझ्यासाठी. त्यामुळे चेक इन काउंटर कधी उघडला हेच कळले नाही. काउंटर वरच्या बाबाने बोर्डिंग पास हातात ठेवले ते 7C आणि 7E. त्याला म्हटले अरे घोळ झालाय तिकिटे बाजूची नाहीयेत. मला वाटले की 3 X 5 X 3 अशा सीट्स असतील त्यामुळे 7C आणि 7E बाजूच्या सीट नाहीयेत. पण तो बुकिंग क्लार्क म्हणाला की सीट्स 2 X 5 X 2 अशी आहेत. विमानात गेल्यावर 7ड वाल्याला रीक्वेस्ट करून सीट अ‍ॅडजस्ट करून घ्या. मी जरा हुज्जत घालायचा प्रयत्न केला पण तो, “Sir, Flight is overbooked and this is what the BEST I can do” असे म्हणाल्यावर मी गुपचूप ते बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक साठी निघालो.\nसिक्युरिटी चेक आणि त्यानंतर ड्यूटी फ्री शॉपमधली विंडो शॉपिंग यात बराच वेळ गेला आणि बोर्डिंगची अनाउंसमेंट झाली. 7ड वर कोण भेटणार ह्या चिंतेत आमच्या सीट्स कडे जाऊन स्थानापन्न झालो. 7ड वर एक चायनीज काका होते. त्यांना रीतसर ‘नी हांव’ केले आणि सीट अ‍ॅडजस्ट करून घ्यायची रीक्वेस्ट केली. ते तयार झाले. मग त्यांना ‘शें शें’ असे म्हणून आभार प्रगट केल्यावर त्यांचा पीतवर्णी चेहरा ‘झिरोच्या’ बल्बप्रमाणे प्रकाशमान झाला. मग त्यांना मी शांघाय मध्ये काही दिवस राहिलो होते ते सांगितल्यावर ते खूश झाले. त्यांची गाडी अपेक्षित गप्पांच्या रुळावर जाणार असे वाटत होते तोच एक गुज्जुभाई आणि गुज्जुबेन, एकदम गुज्जु स्टाइलमध्ये ओरडू लागले, ”सीट खाली करो ये हमारा सीट है ‘7C, 7D और 7E’. तुम ऐसा देखे बिना दुसरे के सीट पे कैसे बैठ सकता है ये हमारा सीट है ‘7C, 7D और 7E’. तुम ऐसा देखे बिना दुसरे के सीट पे कैसे बैठ सकता है\nत्यांचा आवेश आणि तोरा इतका लाउड होता की मला त्याही परिस्थितीत हसू येत होते. (कारण बहुतेक डबल बुक झालेल्या सीटवर मी प्रथम बसलो होतो आणि मला कोणीही उठवू शकणार नव्हते) त्या बेननी लगेच आवाज करून सगळे विमान कर्मचारी गोळा केले. मी माझे तिकिट त्यातील एका कर्मचार्‍याच्या ताब्यात दिले. 5-7 मिनिटांनी एक एअर होस्टेस आली आणि चायनीज काकांना दुसर्‍या सीटवर जाण्यास सांगू लागली. ते काका मला ‘बिजनेस क्लास’ मध्ये अपग्रेड करा म्हणून भांडू लागले. त्यावर एक कॅप्टन आला आणि चायनीज काकांना बाजूला घेऊन गेला. ह्या सगळ्या गोंधळात मला आणी बायकोला एकत्र बसता येते की नाही ह्या काळजीने मला घाम फुटत होता. तोच ती एअर होस्टेस एकदम मधाळ हसत माझ्याकडे आली आणि म्हणाली, “सर, वी आर अपग्रेडींग यू टू बिजनेस क्लास, प्लीज फ़ॉलो मी” बायको काही बोलायच्या आत लगेच तिच्या हाताला धरून उठवले वरचे आणि सामान न घेताच बिजनेस क्लासच्या दिशेनं पळालो. न जाणो यांचा परत मूड चेंज व्हायचा आणि म्हणायचे, “इट वॉज अ मिस्टेक सर, प्लीज गो टू रो नंबर 37” बायको काही बोलायच्या आत लगेच तिच्या हाताला धरून उठवले वरचे आणि सामान न घेताच बिजनेस क्लासच्या दिशेनं पळालो. न जाणो यांचा परत मूड चेंज व्हायचा आणि म्हणायचे, “इट वॉज अ मिस्टेक सर, प्लीज गो टू रो नंबर 37” पण नाही, बिजनेस क्लास मध्येच सीट्स मिळाल्या. सावकाश सामान पण आले. चायनीज काकांना पण बिजनेस क्लास मध्येच सीट मिळाली.\nमॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती…\nThis entry was posted in भटकंती and tagged एअर मॉरिशस, ऑनलाइन बुकिंग, दिवाळी सुट्टी, बिझनेस क्लास, मॉरिशस. Bookmark the permalink.\n← विकीपंडीत किंवा गूगलपंडीत \nमॉरिशस सफरनामा (२) →\nनोव्हेंबर 14, 2013 येथे 6:30 pm\nGreat … लई भारी …गुज्जू मुळे का होईना .. तुम्हाला बिजनेस क्लास ची साफ करायला मिळाली …\nनोव्हेंबर 18, 2013 येथे 6:54 pm\nअहो, गुज्जू मुळे बिजनेस क्लास ची सफर नाही हो झाली. ती एअर मॉरिशसच्या चुकीचे परिमार्जन करण्यामुळे झाली 🙂\nपिंगबॅक मॉरिशस सफरनामा (२) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाच\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1547", "date_download": "2018-04-23T09:29:37Z", "digest": "sha1:45QN7S5NQOWMBDXUB4ZWQLEFC2DHEVOV", "length": 11571, "nlines": 181, "source_domain": "www.baliraja.com", "title": " परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपरिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय\nग्राम पंचायत, आर्वी (छोटी) ता.हिंगणघाट जि. वर्धा\nपरिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय\nसरपंचपदासाठी - प्रतीमा परमोरे २५२ मतांनी विजयी.\n१) नारायन खोडे १९ मतांनी विजयी.\n२) मंदा उमाटे ३७ मतांनी विजयी.\n३) कांता भोयर ४ मतांनी विजयी.\n४) हनुमान बांदरे २४० मतांनी विजयी.\n५) प्रीती कापसे २८६ मतांनी विजयी.\n६) जोत्स्ना जगताप २२७ मतांनी विजयी.\n१) वसंत मेश्राम १३ मतांनी पराभूत\n२) मंगला पंचभाई ७ मतांनी पराभूत\n३) प्रशांत कुमरे ५ मतांनी पराभूत\nनिवडणूक दिनांक : १६/१०/२०१७\nमतमोजणी दिनांक : १७/१०/२०१७\n२५ वर्षाच्या प्रस्थापित राजनीतिक वर्चस्वाला पूर्णविराम देत परिवर्तन पॅनलने मिळवला दणदणीत विजय\nसर्व विजयी उमेदवाराचे तसेच काट्याची टक्कर देत प्रस्थापित वर्चस्वाला हादरे देत थोड्याशा फरकाने पराभूत झालेल्या जिगरबाज पराभूत उमेदवारांचे अभिनंदन\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/498313", "date_download": "2018-04-23T09:40:05Z", "digest": "sha1:S6FYQDDZI6E5I4CWQQSMAFINEDIB4A3R", "length": 4516, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "OnePlus 5 वर Oxygen 4.5.5 अपडेट उपलब्ध - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nचीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने खास आपल्या ग्राहकांसाठी ऑक्सिजनॉस 4.5.3 चा अपडेट उपलब्ध केला आहे. या अपडेटचा लाभ वनप्लस 5 युजर्सनाच होणार आहे.\nनेदरलँडमध्ये काही युजर्सकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे कंपनीने वनप्लस 5 मध्ये ऑक्सिजनॉस 4.5.4 अपडेट उपलब्ध केला होता. त्यानंतर आता कंपनीकडून आपल्या वनप्लस 5 युजर्ससाठी ऑक्सिजनोस 4.5.5 चा अपडेट जारी करण्यात आला आहे. या नव्या अपडेटनुसार वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबीचा रॅम देण्यात आला असून, 64 जीबीचा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.\nSamsung Galaxy A सीरीज लवकरच लाँच\nFlipkart कडून 4 जी स्मार्टफोनच्या किंमतीत कपात\nMoto G5 Plus 4GB स्मार्टफोनच्या किमतीत कपात\nशेर-ओ- शायरीच्या बादशाहला गुगलची मानवंदना\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.baliraja.com/node/1548", "date_download": "2018-04-23T09:19:33Z", "digest": "sha1:WMDDWBCAJQYHIB66GMOQ45IERGF45UT4", "length": 12969, "nlines": 202, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ग्रामपंचायतीने करावयाची कामे | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ग्रामपंचायतीने करावयाची कामे\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nग्रामपंचायतीच्या कामाची यादी :\nपाण्याचे नियोजन व पाणलोट क्षेत्र विकास,\nवनशेती व वनसंपत्ती उत्पादन,\nलघुउद्योग, कुटिरोद्योग, खादी ग्रामोद्योग,\nदळणवळणाची साधने, रस्ते, पूल, फेरीबोट, जलमार्ग इ.\nप्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, प्रौढशिक्षण व अनौपचारिक शिक्षण, तंत्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन,\nआरोग्य व स्वच्छता- ग्रामीण आरोग्य केंद्र, दवाखाना व रुग्णालय, कुटुंबकल्याण,\nअपंग व मतिमंदाकडे विशेष लक्ष पुरवणे,\nबाजार आणि जत्रांची कामे इ.\nग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ अन्वये पंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये निश्चित करून दिलेली आहेत. या कलमाच्या अनुषंगाने ग्रामसूची किंवा अनुसूची- १ मध्ये वेगवेगळ्या १२ विभागांच्या संबंधी ७८ विषयांची जबाबदारी ग्रामपंचायातीकडे सोपविण्यात आली आहे. अनुसूची १ मध्ये नमूद केलेले विभाग आणि त्याअंतर्गत विषयांची संख्या याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :\nउद्योगधंदे व कुटीर उदयोग\nस्वसंरक्षण व ग्राम संरक्षण\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-tadoba-safety-tourist-1250", "date_download": "2018-04-23T09:11:26Z", "digest": "sha1:SY7MFJ5KN3VNIDN4R2Q2M5KVWSEB7NG6", "length": 5494, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWS TADOBA safety of tourist | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nताडोबात जातायत.. जरा सांभाळून \nताडोबात जातायत.. जरा सांभाळून \nताडोबात जातायत.. जरा सांभाळून \nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nताडोबात व्याघ्रप्रेमींना नेहमीच पाहायला मिळते आणि अलीकडे ताडोबात व्याघ्रदर्शन नित्याचं झालंय. पण काही अतिहौशी व्याघ्रप्रेमी वाघांच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं एखाद्या दिवशी अप्रिय घटना होण्याची भीती निर्माण झालीय. वनविभागानं या भलत्या धाडसाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचंही सांगितलंय..\nजंगलाचा आपलाच एक नियम आहे. ताडोबातले वाघ काही प्राणीसंग्रहालयातले वाघ नाहीत. त्यांच्या अतिजवळ जाण्याच्या धाडसाची मोठी किंमत मोजावी लागेल यात शंका नाही. वनविभानं यात अधिक जातीनं लक्ष घालण्याची गरज निर्माण झालीय.\nताडोबात व्याघ्रप्रेमींना नेहमीच पाहायला मिळते आणि अलीकडे ताडोबात व्याघ्रदर्शन नित्याचं झालंय. पण काही अतिहौशी व्याघ्रप्रेमी वाघांच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं एखाद्या दिवशी अप्रिय घटना होण्याची भीती निर्माण झालीय. वनविभागानं या भलत्या धाडसाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचंही सांगितलंय..\nजंगलाचा आपलाच एक नियम आहे. ताडोबातले वाघ काही प्राणीसंग्रहालयातले वाघ नाहीत. त्यांच्या अतिजवळ जाण्याच्या धाडसाची मोठी किंमत मोजावी लागेल यात शंका नाही. वनविभानं यात अधिक जातीनं लक्ष घालण्याची गरज निर्माण झालीय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T09:22:48Z", "digest": "sha1:G63IY5QBJ3AIE4E72TMJZYRETZ4DTK4W", "length": 4289, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भास्कराचार्य प्रतिष्ठान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभास्कराचार्य प्रतिष्ठान ही भारताच्या पुणे स्थित, गणिताच्या संशोधन व शिक्षणासाठी असलेली एक संस्था आहे.प्रो. श्रीराम अभ्यंकर यांनी या संस्थेची स्थापना केली.भारतातील एक महान गणितज्ञ भास्कराचार्य याचे नाव या संस्थेला देण्यात अलेले आहे.या संस्थेची स्थापना इ.स. १९७६ साली झाली.ही संस्था गणित व विशेषतः, बीजगणित व अंक उपपत्ति(नंबर थिअरी) या विषयी काम करते\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०१७ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.evivek.com/Encyc/2017/1/11/indore", "date_download": "2018-04-23T09:16:21Z", "digest": "sha1:T3ZKLHQVQ3MSAUGKEDPTEJLQFLDM75WD", "length": 4705, "nlines": 39, "source_domain": "www.evivek.com", "title": "इंदौर- महेश्वर- मांडू दर्शन", "raw_content": "\nइंदौर- महेश्वर- मांडू दर्शन\n(महाकालेश्वर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगासह)\n* सहल कालावधी *\nदि. २४ - २९ जून २०१७\n* सहल शुल्क *\n११,०००/- मात्र (रेल्वे आरक्षण खर्च अतिरिक्त)\n* सहलीत समाविष्ट *\nउज्जैन (रेल्वे स्थानक) येथे पोहोचल्यापासून स्थलदर्शन पूर्ण करून खंडवा येथून निघण्यापर्यंतचा न्याहरी, भोजन, निवास, प्रवास आदी खर्चाचा सहल शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे.\n* प्रवास तपशील *\n२४ जून- संध्याकाळी ७.१० वा. मुंबई सेंट्रल स्थानकाहून प्रस्थान\n(१२९६१/ अवंतिका एक्स्प्रेसने) उज्जैनकडे प्रस्थान\n२५ जून- सकाळी ७.२० वा. उज्जैन पोहोच, स्थलदर्शन व मुक्काम उज्जैन\n२६ जून- उज्जैनहुन इंदौर प्रस्थान, स्थलदर्शन व मुक्काम इंदौर\n२७ जून- इंदौरहुन ओंकारेश्वर प्रस्थान वाटेत (महेश्वर व मांडू) स्थलदर्शन व मुक्काम ओंकारेश्वर\n२८ जून- ओंकारेश्वर स्थलदर्शन, रात्री ओंकारेश्वरहून खंडवा स्थानकाकडे प्रस्थान\nरात्री १२.१० वा. (१२६१८/मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसने) खंडवाहुन मुंबईकडे प्रस्थान\n२९ जून- सकाळी ८.३२ वा कल्याण, ९.२५ वा पनवेल पोहोच\nसुखद स्मृतीसह सहल संपन्न\nप्रमुख स्थलदर्शन:- उज्जैन:- महाकालेश्वर मंदिर, हरसिध्दि मंदिर, क्षिप्राघाट, काळभैरव इंदौर:- होळकर राजवाडा, गोपालकृष्ण मंदिर, अहिल्याबाईंचे मार्तंड मल्हारी मंदिर, बडा गणपती महेश्वर:- अहिलेश्वर मंदिर, राजराजेश्वर मंदिर, नर्मदा घाट मांडू:- जहाज महाल, हिंदोळा महाल, राणी रूपमती मंडप ओंकारेश्वर:- ओंजकारेश्वर मंदिर, मामलेश्वर मंदिर (अमरेश्वर), कोटी तीर्थ घाट\nविशेष सूचना :- १) मुंबई- उज्जैन/ खंडवा - मुंबई रेल्वे आरक्षण सुरु झालेले असल्याने यात्रा नोंदणी लवकर करावी. २) रेल्वे आरक्षणासाठी सहकार्य हवे असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.\nजी.एस.टी. कायद्यातील प्रस्तावित सुधारणा\nआयटी, स्किल्स, लेबर चौक वगैरे ....\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.santoshdahiwal.in/p/blog-page_1.html", "date_download": "2018-04-23T09:22:31Z", "digest": "sha1:4SLH2NBZIUYXR6ETKVFAHHTTY4A2XL5Y", "length": 2378, "nlines": 38, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: रविवारचा सराव", "raw_content": "\nऑनलाईन रविवारचा सराव ५ (५० प्रश्न) |\nऑनलाईन रविवारचा सराव ४ (५० प्रश्न) |\nऑनलाईन रविवारचा सराव ३ (५० प्रश्न) |\nऑनलाईन रविवारचा सराव २ (५० प्रश्न) |\nऑनलाईन रविवारचा सराव १ (५० प्रश्न) |\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80....html", "date_download": "2018-04-23T10:47:15Z", "digest": "sha1:7CXAVNKXCIFSJG3AJCZFM6PZJKIKZIP7", "length": 3170, "nlines": 68, "source_domain": "zeenews.india.com", "title": "| 24taas.com", "raw_content": "\nकवटी फोडून मेंदूपर्यंत चावी घुसली डोक्यात\nVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम\nदारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक\nदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी\nआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास\nWhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात\n'३५ लाख रूपये भरलेत कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'\nहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर\nजया बच्चनने मुलीसोबत धरला 'पल्लो लटके'वर ताल, व्हिडिओ व्हायरल\nकृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://islamdarshan.org/article-details.php?Aid=Mzc2", "date_download": "2018-04-23T09:03:18Z", "digest": "sha1:AE235KCZB6YPE3L3ZM5ACGBJEPARDYFX", "length": 17735, "nlines": 89, "source_domain": "islamdarshan.org", "title": " Islam Darshan", "raw_content": "\nइस्लामी कायदे आणि राजकारण\nसाधारणतः खालील बाबींचा समावेश राजकारण म्हणून होतो आणि त्यामुळे मनुष्याच्या राजकीय जीवनाचा साचा तयार होतो.\nसामाजिक शिस्त कशासाठी आवश्यक आहे समाज सार्वभौमत्व कोणाला बहाल करते समाज सार्वभौमत्व कोणाला बहाल करते मनुष्याचे खरे स्थान काय आहे मनुष्याचे खरे स्थान काय आहे नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते शासनाचे अधिकार कोणते आणि मर्यादा काय आहे शासनाचे अधिकार कोणते आणि मर्यादा काय आहे राज्यघटना कोण तयार करतो राज्यघटना कोण तयार करतो कोणती राज्यघटना कार्यान्वित आहे कोणती राज्यघटना कार्यान्वित आहे आपण आता पाहू या की या प्रश्नांची उकल कुरआन आणि हदीसमध्ये झालेली आहे का आपण आता पाहू या की या प्रश्नांची उकल कुरआन आणि हदीसमध्ये झालेली आहे का या प्रश्नांचे उत्तर ‘इस्लामची राजकीय व्यवस्था’ या प्रकरणात देण्यात आले आहे. या प्रकरणात स्पष्ट करण्यात आले आहे की इस्लामने सर्व राजकीय प्रश्नांची उकल केलेली आहे आणि त्यासाठी दिव्य प्रकटने आलेली आहेत. यावरून हे सिध्द होते की इस्लामजवळ परिपूर्ण राजकीय जीवनव्यवस्था आहे.\nधर्मपालन आणि शासन: इस्लामी आदेश असे अनेक आहेत की ज्यांचे पालन (इस्लामी कायद्याचे पालन) राजकीय व्यवस्थेशिवाय आणि शासनाधिकारा (राजकीय सत्ता) व्यतिरिक्त अशक्य आहे. उदाहरणार्थ,\n१) जर कोणी खून केला तर खून झालेल्या व्यक्तीच्या वारसाला बदला घेण्याचा अधिकार आहे. अल्लाहने कुरआनमध्ये आदेश दिला आहे,\n हत्येच्या बाबतीत तुमच्यासाठी हत्यादंडाचा आदेश नियत केला आहे.’’ (कुरआन २: १७८)\n२) अल्लाहने कुरआनमध्ये चोराचे हाथ कापून टाकण्याचा आदेश दिला आहे,\n‘‘आणि चोर मग तो पुरुष असो अथवा स्त्री दोघांचे हाथ कापून टाका, हा त्यांच्या कर्माचा बदला आहे आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा’’ (कुरआन ५: ३८)\n३) ज्याने व्यभिचार केला त्या व्यभिचारी व्यक्तीला शंभर फटके द्यावेत असा आदेश अल्लाहने दिला आहे. कुरआनोक्ती आहे,\n‘‘व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकास शंभर फटके मारा. आणि त्यांची कींव करू नका, अल्लाहच्या धर्माच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रध्दा बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रध्दावंतांचा एक समूह उपस्थित असावा.’’\t(कुरआन २४: २)\n४) जर कोणी व्यभिचाराचा आळ घेत असेल तर त्याला ऐंशी फटके मारण्याचा आदेश कुरआनमध्ये अल्लाहने दिला आहे,\n‘‘आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना ऐेंशी फटके मारा.’’\t(कुरआन २४: ४)\n५) इस्लामच्या शत्रुसंगे कुरआनमध्ये युध्द पुकारण्याचा आणि त्यांना चिरडून टाकण्याचा आदेश अल्लाह देत आहे.\n‘‘आणि त्यांच्याशी तोपर्यंत युध्द करा जोपर्यंत उपद्रव नाहीसा होईल आणि अल्लाहसाठीच धर्म होईल.’’ (कुरआन २: १९३)\nअशा प्रकारे असे अनेक ईशआदेश आहेत की ज्यांचे कार्यान्वयन इस्लामी राज्यसत्तेविना शक्य नाही. उदाहरणार्थ,\n१) दांभिकांना कठोरतेने संपविण्याचा आदेश आहे.\n‘‘तुमच्यापैकी कोणी दुष्टकर्मीला पाहिले तर त्याला आपल्या हाताने रोखा.’’\t(बुखारी)\n२) कुरआनने मुस्लिमांना न्यायावर अढळ राहण्यास सांगितले आहे,\n न्यायावर अटळ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना.’’ (कुरआन ४: १३५)\n३) ही या जगातील क्षणिक न्यायालये (ऐहिक न्यायालये) पात्र नाहीत की मुस्लिमांनी त्यांचे मामले न्यायनिवाड्यासाठी तिथे सुपूर्द करावेत. कुरआनोक्ती आहे,\n‘‘परंतु इच्छितात असे की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे (विद्रोहीकडे) रुजू व्हावे. वस्तुतः त्यांना तागूतशी (विद्रोहींशी) द्रोह करण्याचा आदेश देण्यात आला होता.’’ (कुरआन ४: ६०)\n४) प्रजेच्या तक्रारींचे न्यायनिवाडे दिव्य प्रकटनानुसारच करावेत. कुरआनोक्ती आहे,\n‘‘तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसार लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा.’’ (कुरआन ५: ४८)\n५) श्रध्दावंत (मुस्लिम) तयार करण्याचा मूळ उद्देश आहे की त्यांनी ईशधर्माची सत्यता सर्व जगापुढे मांडावी. कुरआनोक्ती आहे,\n‘‘आणि अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे, जेणेकरून जगातील लोकांवर तुम्ही साक्षी व्हा. आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’\t(कुरआन २: १४३)\nम्हणून वरील ईशदेशांचे पालन तेवढेच धार्मिक महत्त्वाचे आहेत जेवढे इतर धार्मिक आदेश आणि नियमांसारखेच ते धार्मिक विधीनियम आहेत. त्यांना कार्यान्वित करणे तेव्हढेच अनिवार्य आहे जेवढे इतर धार्मिक कार्य, अल्लाहने घालून दिलेल्या नियमांमध्ये आणि दिव्य प्रकटनांत भेदभाव करण्याची मुभा दिेलेली नाही. जे आवडते आणि सोपे आहे त्या आदेशांचे पालन करावे आणि जे कठीण आणि नावडते आहे त्यांना सोडून द्यावे, अशा प्रकारचे स्वातंत्र्य अल्लाहने दिलेले नाहीत. अल्लाहने आपल्या दासांना आदेश दिला आहे की त्यांनी अल्लाहच्या सर्व आदेशांचे भेदभाव न करता पालन करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,\n जे काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरले गेले आहे त्याचे अनुसरण करा आणि आपल्या पालनकर्त्याला सोडून अन्य पालकांचे अनुकरण करू नका, पण तुम्ही उपदेश कमीच मानता.’’ (कुरआन ७:३)\nआपण असे केले नाही आणि अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्यात भेदभाव केला, आवडणारे आणि सोपे आदेशांचे पालन आणि कठीण आणि नावडणारे आदेशांकडे दुर्लक्ष, हे कृत्य व्यक्तीला श्रध्दावंत (मुस्लिम) ठरवित नाही तर अश्रध्दावंत सिध्द करते. यहुदी लोकांचे उदाहरण आमच्या समोर आहे जे ईशसंदेशांत अफरातफर करण्याचे दोषी आहेत. कुरआनोक्ती आहे,\n‘‘तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर श्रध्दा ठेवता आणि दुसऱ्या भागाला नाकारता तुमच्यापैकी लोक असे करतील त्यांच्यासाठी याशिवाय अन्य कोणती शिक्षा असेल की या ऐहिक जीवनामध्येही कठोर यातनांकडे त्यांना नेले जाईल. अल्लाह त्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही ज्या तुम्ही करीत आहात. हे तेच लोक आहेत ज्यांनी मरणोत्तर जीवनाचा सौदा करून हे नश्वर जीवन खरेदी केले आहे. न याची शिक्षा कमी होईल न यांना कोणती मदत लाभेल.’’ (कुरआन २: ८५)\nसृष्टीचे विविध स्वरूपी स्पष्टीकरण\nस्त्रीचे अधिकार कोणते व तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत\nराजकीय सत्ता हेच स्वामित्व नाही\nखऱ्या इस्लामी राज्याची गरज\nपुरुषांची समस्या असो की स्त्रियांची असो, इस्लाम व केवळ इस्लामच तिची सोडवणूक करु शकतो. म्हणून आम्हा पुरुषांचे, स्त्रियांचे वडीलधाऱ्यांचे, नवयुवकांचे सर्वांत पहिले कर्तव्य असे की सर्वांनी एकजुटीने, खरेखुरे इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करावा व आपल्या जीवनास इस्लामी नियमानुसार आकार द्यावा. हे काम जेव्हा आम्ही करू तव्हाच आपल्या विचारांना व आस्थांना, कृतीचा विश्वास आम्ही यशस्वी करु शकू. जीवनात समतोल व एकजिनसीपणा प्राप्त करण्यास हाच एकमेव मार्ग आहे. हा मार्ग सर्व प्रकारच्या अन्याय, अत्याचार, जुलूम व जबरदस्तीपासून पूर्णपणे निर्मळ व स्वच्छ आहे.\n‘बद्र’च्या विजयाच्या प्रभावात कमी येणे आणि काही रूढीवादी कबिल्यांचे इस्लामद्रोही कबिल्यांकडे आकर्षित होणे हे ‘उहुद’च्या युद्धानंतर स्वाभाविक होते. अपराधी वृत्ती आणि उपद्रवी तत्त्वांत वाढ होऊ लागली. ‘उहुद’ युद्धानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीस ‘मदीना’ शहरास आवर घालणे केवळ यामुळे शक्य झाले की, मुस्लिम समुदाय आणि आंदोलनाचे नेतृत्व अतिशय खंबीर होते. प्रत्येक उपद्रव सक्तीने निपटून कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली.\nप्रेषित (स.) यांचे सोबती\nस्त्रीयांचे अधिकार आणि कुरआन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dev.onenote.com/?omkt=mr-IN", "date_download": "2018-04-23T09:40:51Z", "digest": "sha1:ITEZKV4MEXXQFN25VCKFE46E2Y7PJD5J", "length": 3172, "nlines": 46, "source_domain": "dev.onenote.com", "title": "OneNote Dev केंद्र - OneNote API सह अनुप्रयोगांची बांधणी करा", "raw_content": "\nकाम आणि शाळेसाठी OneNote APIs आता Microsoft Graph एकत्रीकरणासह उपलब्ध आहेत\nआपले परस्परसंवादी दस्ताऐवजीकरण आपल्याला त्वरितपणे OneNote API सह प्रारंभ करू देण्यास मदत करते.\nMSDN संसाधनांमध्ये ट्यूटोरियल्स आणि इतर संदर्भ सामुग्री जी आपल्याला OneNote API ची विस्तृत माहिती समजण्यात मदत करते.\nAndroid, Windows आणि त्यादरम्यान प्रत्येकासाठी आपल्या GitHub खात्यासाठी कोड आहे.\nChannel9 वर OneNote Development श्रुंखला आपल्याला OneNote सह आपले अनुप्रयोग एकत्रीकृत करून माहिती देते.\nआपल्याला आमच्या ब्लॉगद्वारे आगामी वैशिष्ट्ये आणि सेवा सुधारणांची नवीनतम माहिती मिळेल.\nब्लॉग पोस्ट्स आपल्यासाठी खूपच मोठे आहेत आमच्या Twitter खात्याद्वारे गोष्टींचा सारांश मिळवा.\nआम्ही सर्वांनी Stack Overflow वापरले आहे. आता आपल्याला OneNote API बद्दलचे प्रश्न त्यांच्या उत्तरांसोबत मिळतील.\nAPI साठी उत्तम सूचना आहेत आपल्या रस्त्याच्या नकाशाविषयी अधिक माहिती मिळवू इच्छिता आपल्या रस्त्याच्या नकाशाविषयी अधिक माहिती मिळवू इच्छिता आमचे UserVoice फोरम तपासा.\nसर्व वैशिष्ट्यीकृत अनुप्रयोग पहा\nOneNote सह कार्य करणारे हे आश्चर्यजनक अनुप्रयोग पहा\nगोपनियता & कुकिज कायदेशीर व्यवसायचिन्हे © 2018 Microsoft.com", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-2017/switvhan-smith-117051600014_1.html", "date_download": "2018-04-23T09:33:45Z", "digest": "sha1:FXEQU4B4PF6NLL6LZK5EBT5T2IQ5WPY5", "length": 7896, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मिथला आले टेन्शन ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरायजिंग पुणे सुपरजायंटने किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. या विजयानंतर पुण्याचा संघ आनंदात असला तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथला एक चिंता सतावतेय. त्याच्या चिंतेचे कारण म्हणजे बेन स्टोक्सची बाद फेरीतील अनुप‍स्थिती. स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. या सामन्यानंतर तो मायदेशी रवाना होणार आहे. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या बाद फेरीतील सामन्यात तो नसणार आहे. स्टोक्सने 12 सामन्यात 316 धावा केल्यात. त्यापैकी 103 धावांची नाबाद खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यासोबतच त्याने 12 विकेटही घेतल्या.\nचॅम्पिंन्स ट्रॉफीत धोनीचा चौकार\nविराटच्या ताफ्यात 'ऑडी क्यू 7' समावेश\nक्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन\nभारतीय संघ विराटवर अवलंबून नाही\nधोनीचे ऑफर लेटर ललित मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले\nयावर अधिक वाचा :\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/706", "date_download": "2018-04-23T09:54:08Z", "digest": "sha1:ONWPZIPQEOTYYQCWVL62SVXSYGXMTV6E", "length": 65999, "nlines": 403, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात\nमला पडलेल्या एका प्रश्नाबाबत कोणी जाणकार मराठी शिक्षकाने मदत करावी.\n(हे मुक्तछंद कवितेबद्दल नव्हे. मुक्तछंद काव्य ही मला खूप आवडते, पण मुद्दाम छंद-बद्ध कवितांबद्दल उत्तरे दिली तर मला चांगली मदत होईल. शिवाय इथे छंद, वृत्त, 'जाती' कसल्याही विषयी मला माहिती दिली तरी उपयोगी आहे. आधुनिक मराठीतली द्या, कारण जुन्या पद्धतीची आणि संस्कृताची चर्चा अन्यत्र सहज सापडते.)\nछंद-बद्ध कविता करताना ओळीतली लघु-गुरू अक्षरे मोजतात. त्याचा हा मनोगतावरील दुवा. या प्रकारच्या चर्चांत जी उदाहरणे देतात तीत जुन्या पद्धतीने मराठीचे उच्चार करावे लागतात. (मुख्य फरक - सर्व 'अ'कारांचा पूर्ण उच्चार करावा लागतो, आधुनिक बोलीत तसा होत नाही. कवितेत \"हिरवे हिरवे गार गालिचे\", अधोरेखित अक्षरांचा \"पूर्ण\" उच्चार होतो; आधुनिक बोलीत \"हिर्-वे हिर्-वे गार् गालिचे\" असा उच्चार बरोबर आहे). कविता वाचताना कवीच्या मनात पूर्वीचा की आधुनिक उच्चार अभिप्रेत होता ते कळले पाहिजे. म्हणजे कविता वाचताना कवीच्या ओठात जी गेयता किंवा ठेका होता त्याचाही आपल्याला आनंद मिळतो.\nइथे मुद्दामून विंदा करंदीकर या एकाच कवीची काही उदाहरणे देतो.\n> सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;\n> हे चंद्र, सूर्य, तारे, होते तिच्याच पाठी.\nइथे आधुनिक म्हटले तर ठेका धरता येत नाही :\n> सारे तिचेच् होते, सारे तिच्याच्साठी;\n> हे चंद्र, सूर्य, तारे, होते तिच्याच् पाठी.\n> कानावरती हात धर,\n> त्यातूनही येतील स्वर.\n> म्हणून म्हणतो ओत शिसे,\n> सांभाळ, सांभाळ, लागेल पिसे\n इथे तर जुन्या पद्धतीने 'अ' सगळीकडे उच्चारून मला तरी ठेका धरता येत नाही\n> कानावर्ती हात् धर्,\n> त्यातून्ही येतील् स्वर्.\n> म्हणून् म्हण्तो ओत् शिसे,\n> सांभाळ्, सांभाळ्, लागेल् पिसे\n(\"मना माझ्या बन दगड\" मधून)\n३. आणि काही ठिकाणी दोन्ही उच्चार चालतात, वेगवेगळा, तरी ठेका धरता येतो.\n> फारा दिवसांनी आली\n> स्टेशनात भेटला नि\n> फारा दिवसांनी आली\n> स्टेशनात् भेट्ला नि\n(पुढच्या कडव्यात 'भ्रांत'ला 'आत'चे यमक जोडल्यामुळे जुने उच्चार करावेच लागतात. पण या कडव्यापुरते तरी दोन्ही उच्चार चालतात.)\n(\"थोडी सुखी थोडी कष्टी....\" मधून)\n(सर्व उदाहरणे \"संहिता\" संग्रहामधून.)\nपण तीनही उदाहरणे कुठल्यातरी प्रकारे छंद-बद्ध आहेत हे ओठातून उच्चार करताना स्पष्टच कळते. तर मग आधुनिक उच्चारातल्या कवितेत मात्रा कशा मोजतात याचा अभ्यास झाला आहे का\nदुवा दुरूस्त केला आहे. - संपादन मंडळ.\nनवीन कविता आणि गेयता\nपहिले उदाहरण. सारे तिचेच्‌ होते.--ठेका धरता येतो, पण चालीवर गाता येत नाही. नवीन उच्चारात ठेका आहे, पण माधुर्ययुक्त गेयता नाही.\n> कानावरती हात ध र त्यातूनही येतील स्वर.--हे 'कानावर्ती' आणि 'त्यातुनही ' केले तरी चाल बसते.\n> म्हणून म्हणतो ओत शिसे,--यात १० अक्षरे आहेत\n> सांभाळ, सांभाळ, लागेल पिसे--आणि यात अकरा.. त्यामुळे या दोन ओळी मात्रावृत्तात किंवा एखाद्या अ-मुक्त छंदात पण नाहीत.\nपुन्हा पायमोडके उच्चार केले तर ठेका येतो पण गेयता येत नाही.\n> मागारीण माहेराला;--'मागारिण माहेराला'असेच हवे. तरच चाल बसते.\n> स्टेशनात भेटला नि\n> ओळखीचा टांगेवाला.--शेवटच्या दोन ओळी वृत्तात/छंदात बसणार्‍या नाहीत.\nअक्षरांचे पायमोडके उच्चार केले तर ठेका येईल पण काव्यसौंदर्याची हानी होईल.--वाचक्‍नवी\nह्या चालीत म्हणून बघा की\nसारे जहाँ से अच्छा\nच्या चालीत म्हणून बघा की.\nकानावरती हात धर, त्यातूनही येतील स्वर\nह्या ओळी लयीत म्हणता येतात म्हणजे त्या कुठल्या वृत्तात असायलाच्या हव्यात असे नाही. इथे इंग्रजीतल्या सारखी आघातांवर आधारित लय अपेक्षित असावी. इथे विंदांना गेयता बिलकुल अपेक्षित नसावी:)\nतिसरे उदाहरण अष्टाक्षरीचे आहे. अष्टाक्षरीच्या पारंपरिक चालीत म्हटले तर ठेका येतो आणि काव्यसौंदर्यही वाढते. अष्टाक्षरींशी परिचित असलेला कुणीही वाचक 'मागारिण' असे म्हणणार नाही.\nअधोरेखित अक्षरांचा उच्चार दोन अक्षरांएवढा दीर्ध केल्यास अडचण येत नाही, बाधा पोचत नाही.\nचू. भू. द्या घ्या.\nहोय. मला वाटते की ही मराठीतली एक नवी पद्धत असावी. मी पुढे \"आघात\"ऐवजी \"बलस्थान\" शब्द वापरून एक प्रतिसाद दिला आहे - बघा तुम्हाला पटतो का...\nहे पटण्यासारखे आहे. अष्टाक्षरी पद्धतीने म्हटले की चालीत गाता येते. म्हणजे परत श्री. धनंजयांची बलस्थाने मोजायची पद्धत, किंवा मी सांगितली तशी मात्रा मोजायची. अधोरेखित अक्षरांच्या दोन नाहीत तर तीन मात्रा होतील. --वाचक्‍नवी\nशुद्धिपत्र : फारा दिवसांनी आली\nतसे \"शुद्धिपत्र\" नाही, पण एक 'अ' मुळातल्या संदेशात अधोरेखित करायचा राहिला\n> फारा दिवसांनी आली...\n> फारा दिव्सांनी आली\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nकवि विन्दा करंदीकर यांची\n\"सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;\n> हे चंद्र, सूर्य, तारे, होते तिच्याच पाठी.\nही रचना गझल वृत्तात आहे.(तुम्ही लिहिलेच आहे).ती चालीवर म्हणताना त्यातील प्रत्येक 'च' चा उच्चार;श्री वाचक्नवी लिहितात त्या प्रमाणे पूर्णाक्षरी करायला हवा. हलन्त नको.\"आरंभी हे वृत्त मराठीत मोरोपंतांनी प्रचारात आणिले.त्या पद्यावरून ह्यास 'रसना' हे नाव पडलें.\"[मराठी साहित्य व व्याकरणःमोरेश्वर सखाराम मोने.].मोरोपंतांचे ते पद्य असे:\nरसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||\nनिंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |\nखोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||\nआणखी काही सुपरिचित 'रसना' रचना:\nआनंद कंद ऐसा | हा हिंददेश माझा |\"\n\"आहे हुशार भारी |माझी मनी गुणाची|\"\n> स्टेशनात भेटला नि\n> ओळखीचा टांगेवाला.\" यातही योग्य चाली साठी ण,ट, त ही अक्षरे (एक मात्रा) मानावी. व्यंजने नव्हेत.\n३/ \"हिरवे हिरवे गार गालिचे\" ही पादाकुलक जातीतील रचना आहे.(एक तुतारी द्या मज आणुनि| या चालीची) यात प्रत्येक चरणात १६ मात्रा (आठ आठ चे दोन भाग असतात.)\nयनावालांनी म्हटल्याप्रमाणे पहिली गझल. आणखी उदाहरणे:--\n गनीमी आमुचा का,वा ॥\nमुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका ॥\nप्रत्येक ओळीत मात्रा--१२ + २. (१२ नंतर यती.)\nमाझ्या मते दुसरी आणि तिसरी कविता ..बालानंद ऊर्फ अचलगती या सम-जातिवृत्तात आहे. प्रत्येक ओळीत ८ + ६ मात्रा. प्रत्येक अकाराचा पूर्ण उच्चार. अगोदरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे दुसर्‍या कवितेत 'त्यातुनही' हवे , 'तु' दीर्घ नको. शेवटची ओळ बरोबर नाही . ती काहीशी अशी हवी...सांभा(ळ्‌), सांभा(ळ्‌), गेल पिसे. ( एक 'ला' काढावा लागतो.)\nतिसरी कविता..तेच वृत्त. अगोदर लिहिल्याप्रमाणे मागारिण हवे, 'री ' नको. तिसरी-चौथी ओळ काहीशी अशी..\nआणखी उदाहरणे..आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिंकडे...किंवा ये ये ताई, पहा पहा, गंमत नामी, किती अहा \nयनावाला म्हणतात त्याप्रमाणे हे पादाकुलक नसावे. पादाकुलकात ८,८ मात्रा असून एका जोडओळीत १६ मात्रा येतात. उदा..........\nहिरवे हिरवे ,गार गालिचे\n..किंवा..अशी तुतारी द्या मज आणुनि.... आणखी एक..\nअवघड गड, अस्मानी डोले\nवरती बघता, फिरतिल डोळे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.वाचक्नवी लिहितातः\" स्टेशनामधे सापडला \nआणखी उदाहरणे..आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिंकडे...किंवा ये ये ताई, पहा पहा, गंमत नामी, किती अहा \nयनावाला म्हणतात त्याप्रमाणे हे पादाकुलक नसावे \".....पण याला मी पादाकुलक म्हटलेलेच नाही.\n\"हिरव हिरवे गार गालिचे\" याचे वृत्त पादाकुलक असे म्हटले आहे.लक्षणेही (८/८) सोळा मात्रा दिली आहेत.\nश्री. यनावालांनी ३/ आकडा टाकून पुढे पादाकुलक लिहिल्यामुळे हे तिसर्‍या कवितेसंबंधी आहे असा माझा गैरसमज झाला. परत वाचल्यावर खुलासा झाला. नीट न वाचता घाईघाईने प्रतिसाद पाठवल्याची माफी असावी.--वाचक्‍नवी\nगझल ही अनेक वृत्तांत लिहिली जाऊ शकते. गझल किंवा गज्जल नावाचे कुठलेही वृत्त अस्तित्त्वात नाही.\nबहुतेक तुम्ही उर्दूतल्या गज़लबद्दल बोलत आहात ती वेगवेगळ्या वृत्तांत लिहिली जाऊ शकते हे खरेच. पण इथे यनावाला आणि वाचक्नवी एक विशिष्ट मराठी प्रकाराविषयी सांगत आहेत, असे वाटते.\nबहुतेक तुम्ही उर्दूतल्या गज़लबद्दल बोलत आहात ती वेगवेगळ्या वृत्तांत लिहिली जाऊ शकते हे खरेच. पण इथे यनावाला आणि वाचक्नवी एक विशिष्ट मराठी प्रकाराविषयी सांगत आहेत, असे वाटते.\nधनंजयराव, मी मराठीतल्या गझलेबद्दलदेखील बोलत होतो. मराठी गझल देखील वेगवेगळ्या वृत्तांत लिहिली जाऊ शकते.\nहा मराठीतला गझल, गजल, गज्जल किंवा कुठलाही विशिष्ट प्रकार जो यनावाला आणि वाचक्नवी ह्यांना अभिप्रेत आहे तो वृत्तप्रकार आहे की काव्यप्रकार आहे, ते काही स्पष्ट होत नाही.\nमाधवराव पटवर्धनांनी फारशी, उर्दू भाषेतील अनेक वृत्ते मराठीत आणली त्याला ते गज्जल वृत्त असे म्हणायचे. गज्जलांजली ह्या काव्यसंग्रहाचे प्रयोजनच ते होते. \"भावगीतात एखाद्या द्विपदीचा मागील वा पुढील द्विपदीशी काही भावसंबंध नसणे हा दोष होय. हा दोष मराठी गझलांत टाळला आहे,\" असे त्यांनी एकेठिकाणी लिहिले आहे. त्यावरून गझल किंवा गज्जल हा काव्यप्रकार माधवरावांना कळला नाही आणि ते गझलेला भावगीत समजायचे हे कळते.\nयनावाला आणि वाचक्नवी ह्यांचीही कदाचित माधवरावांसारखीच गल्लत झालेली दिसते.\nअसो. चूभूद्याघ्या आणि लोअ.\nअच्छा - म्हणजे मत़्ल'अ ने सुरू होऊन मक़्त़'अ ने संपणारा काव्यप्रकार म्हणायचा आहे का\nअशा काव्यांसाठी कुठली वृत्ते मराठीत वापरण्याची प्रथा आहे ती आघातबद्ध असतात की लघु-गुरु-मात्राबद्ध ती आघातबद्ध असतात की लघु-गुरु-मात्राबद्ध उर्दूत मात्रा मोजताना त्याला 'वजन' म्हणतात, आणि हे थोडेफार 'आघात'च्या जवळ जाते. मराठीत कसे\nमतला आणि मक्ता असणारा काव्यप्रकारच म्हणायचा होता. ह्या काव्यप्रकाराशिवाय गझल, गज्जल, गज़ल नावाचा कुठलाही काव्यप्रकार मराठीत नाही असेच मला वाटते. [ अवांतर: उर्दूचे प्रकांड पंडित रशीद हसन ख़ान ह्यांनी 'ऐन' चा उच्चार करू नये असे सांगितले आहे. जसे मालूमचा उच्चार म'आलूम असा करू नये. तसेही मतला आणि मक्ता ह्या शब्दांत अंती 'ऐन' येत नाही. 'हे' असतो.\nपोटफोड्या 'ष' चा उच्चार आता मराठीच 'श' सारखाच होतो. संस्कृतातला 'ष' मराठीत चालवू नये, असे मला एका भाषाशास्त्राच्या विद्वानांनी एकदा सांगितले होते ते आठवले. ]\nतर गझल ह्या काव्यप्रकारासाठी कुठलेही अक्षरगणवृत्त किंवा मात्रावृत्त वापरता येते. हे वृत्त स्रगिणी, भुजंगप्रयात, सुमंदारमालेपासून बहरे हजज़ पर्यंत कुठलेही असू शकते.\nहा काव्यप्रकार तुम्ही म्हणता तसा लघु-गुरू-मात्राबद्ध आहे.छंदात मात्र गझल लिहीत नाहीत. उर्दूत मात्रा मोजण्याच्या प्रकाराला 'तख्ती' पाडणे म्हणतात. तख्ती पाडणे म्हणजे गण पाडणे. उर्दूत हे गण तीन, चार, पाच अक्षरी असू शकतात.\nजसे \"बुझा दिए हैं खुद अपने हाथों मुहब्बतों के दिये जला के\" किंवा \"सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे\" ह्या ओळींचे उर्दूत असे गण पडतील \"मफाइलातुन, मफाइलातुन, मफाइलातुन, मफाइलातुन\" ह्या वृत्ताला मराठीत हिरण्यकेशी असेही नाव आहे. उर्दूत वृत्ताला बहर म्हणतात.\nउर्दूतले वज़न आणि इंग्रजीतला आघात जवळपास जातात, असे मला वाटत नाही. मात्र उर्दूत एखादी ओळ वाचताना वृत्तानुसार काही शब्द लघू उच्चारतात. 'मेरी', 'तेरी' चे 'मिरी', 'तिरी' करतात. आपणांस कदाचित ते सुचवायचे असावे.ग़ालिबची 'कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को' ही ओळ 'कोइ मेर दिल स पूछे तिरे तीर नीमकश को' अशी म्हणताना अनेक जुन्या खोड्यांना ऐकले आहे.\nजुबाँ पे मुहर लगी है तो क्या के रख दी है\nहर एक हल्का ए ज़ंजीर पर जुबाँ मैंने\nह्या फैज़ च्या शेरातल्या वरच्या ओळीला काही लोक\n\"ज़ुबाँ प मुहर लगी है त क्या के रख दी है\"\nतूर्तास एवढेच. चुभूद्याघ्या आणि लोअ.\nमाधव जुलियनांची गज्जलांजली १९३३ मध्ये प्रकाशित झाली. अर्थात त्यापूर्वी रविकिरण मंडळात त्यातील रचना वाचल्या गेल्या असतील . त्यांनी गझलेचे अनेक प्रकार सांगितले आहेत.\nश्री.धनंजयानी लिहिल्याप्रमाणे मी आणि श्री. यनावाला म्हणतो आहोत ते कविवर्य मोरोपंतांनी मराठीत रचलेल्या गज्जल किंवा रसना या काव्यप्रकारासंबंधी. मोरोपंत(मोरेश्वर रामाजी पराडकर-जन्म १७२९, मृत्यू १७९४) वयाच्या २५ वर्षांपर्यंत पन्हाळ्याला होते. तेथील पंडित केशव आणि गणेश पाध्ये या विद्वान बंधुद्वयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काव्यरचना करायला सुरुवात केली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते बारामतीला बाबुजी नाईक या कोट्यधीश सावकाराच्या आश्रयाने राहिले.\n\"सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी तुकयाची \nओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची ॥\" या उक्तीत म्हटल्याप्रमाने मोरोपंतांची आर्या प्रसिद्ध असली तरी त्यांनी, अनुष्टुभ्‌, अभंग, अमृतध्वनि, आर्यागीती, उद्‌गीती, उपगीती, ओवी, गीती, घनाक्षरी, द्रुतविलंबित, दिंडी, पुष्पिताग्रा, पृथ्वी, प्रहरिणी,भुजंगप्रयात,\nमंदाक्रान्ता, मयूरी, मालिनी, माल्यधरा, रथोद्धता, वसंततिलका, साकी, स्रग्धरा, स्वागता, विबुधप्रिया इत्यादी २८ गण-मात्रा वृत्ते आणि छंदांत सुमारे ७० हजाराहून अधिक काव्यपंक्ती रचल्या. फार्शीमधली गझल त्यांनी गज्जल या नावाने मराठीत आणली. त्यांच्या खालील कवितेमुळे या वृत्ताला रसना हे नाव पडले.\n कांहीं न यांत जोडी ॥१॥\n सुख देतसे सदा ते ॥\n सोडोनि, हात जोडी ॥२॥\nमाधव ज्युलियनांनी गज्जलाचे अनेक प्रकार सांगितले आहेत, मोरोपंतांचे तेवढे नाहीत.\nमोरोपंतांच्या गज्जलेत चरणांच्या जोड्या फक्त पाच ते सात. सर्व जोडीतील दुसर्‍या चौथ्या व सहाव्या ओळीत यमक हवे. शिवाय प्रत्येक जोडीतील उरलेल्या चरणांती यमक पाहिजे.\nअगदी उर्दू गझलेसारखे काफ़िया, रदीफ़ आणि अलामत यासारखी घट्ट बांधणी नसली तरी मोरोपंतांची 'रसना' ऐकायला गोड वाटते.--वाचक्‍नवी\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री वाचक्नवी यांनी एक आर्या दिली आहे :\n\"सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी तुकयाची \nओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची ॥ \" ती पुढील प्रमाणे असावी.तरच् ती योग्य चालीत म्हणता येईल.\nसुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची \nओवी ज्ञानेशाची, तैशी आर्या मयूरपंतांची ॥\nउर्दूतील लघु-गुरु अर्धवट आघातस्थानासारखे, पण पूर्णपणे तिथे नाहीत\nउर्दूतले वज़न आणि इंग्रजीतला आघात जवळपास जातात, असे मला वाटत नाही. मात्र उर्दूत एखादी ओळ वाचताना वृत्तानुसार काही शब्द लघू उच्चारतात. 'मेरी', 'तेरी' चे 'मिरी', 'तिरी' करतात. आपणांस कदाचित ते सुचवायचे असावे.ग़ालिबची 'कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को' ही ओळ 'कोइ मेर दिल स पूछे तिरे तीर नीमकश को' अशी म्हणताना अनेक जुन्या खोड्यांना ऐकले आहे.\nहोय. हेच सुचवायचे होते, आघात-स्थानावर न येणारे काहीकाही स्वर यदृच्छेने एकमात्रिक किंवा द्विमात्रिक होतात, आणि अशा रीतीने \"गणाची\" कालमर्यादा हवी तेवढी राहाते. 'मेरे'ऐवजी ज्या गजल-ओळीत 'मिरे' म्हटले गेले आहे, तिथे 'मि'वर आघात कधीच येणार नाही. पण त्यानंतर लघुगुरू मोजायचे, म्हणजे पूर्णपणे इंग्रजीसारखे आघातमूलकही नाही.\nमराठीतील उर्दू धाटणीच्या गजलेची उदाहरणे सापडतील का\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\" हे चंद्र सूर्य तारे, सारे तिच्याच साठी | \"\n\"रसने न राघवाच्या, थोडी यशांत गोडी |\nआनंदकंद ऐसा , हा हिन्ददेश माझा |\nसारे जहाँसे अच्छा, हिन्दोसतां हमारा |\nअजुनी रुसूनी आहे, खुलता कळी खुलेना |\nआई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी|\nशतजन्म शोधीताना, शत आर्ति व्यर्थ झाल्या |\nकोलाहलात सार्‍या , माणूस शोधतो मी |\nस्वप्नातल्या कळ्यांनो, उमलूं नकाच केव्हा|\nडोळे तुझे बदामी, देती मला सलामी|\nत्यानेच हा असा मी, झालो गडे निकामी|\nवरील सर्व गाण्यांना वेगवेगळ्या चाली लावल्या असल्या तरी त्यांचे वृत्त एकच आहे. प्रत्येक चरणात मात्रा १३/१२ आहेत.अनिलांच्या रचनेत (अजुनी रुसूनी...) किंचित अनियमितता दिसते.या वृत्तालाच प्रारंभी गझल असे नाव होते. या रचनेला विषयाचे बंधन नव्हते,हे वरील उदा.वरून ध्यानी येतेच.\nप्रेम,प्रेयसीचे वर्णन,प्रेमातील विफलता,तसेच एकूणच जीवनातील वैफल्य असे विचार (विशेषतः हिंदी,ऊर्दू भाषी रचना) या वृत्तात मांडले जाऊ लागले. त्यामुळे अशा विषयांवरील कोणत्याही वृत्तात्तील रचनेला 'गझल' असे नाव पडले. (जसे कोणत्याही वनस्पती तुपाला डालडा म्हटले जाई).\nआज गझल हे वृत्त राहिले नसून उपरिनिर्दिष्ट (आणि काही तत्सम) विषयांवरील पद्य रचनेला गझल म्हटले जाते. त्यामुळे या संदर्भातील श्री. धनंजय यांचे विधान खरेच आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nपद्यरचना, अगदी मुक्तछंदी असली तरी,त्यात काही लयबद्धता असावी. काही ताल,ठेका असावा असे मला वाटते.पण अनेक नवीन कविता या कसोटीलाही उतरत नाहीत असे दिसते. गणवृत्तातील निर्दोष रचना तर आजकाल दिसतच नाही. स्वतःला कवी म्हणवणारी काही हौशी माणसे लग्न समारंभात स्वरचित मंगलाष्टके म्हणत्तात तेव्हा शार्दूलविक्रीडित वृत्तासाठी अक्षरांची किती ओढाताण केली जाते ते आपण ऐकलेच असेल. [नाही म्हणायला मनोगतावर \"प्रेमाची सुनीते\" म्हणून ज्या रचना आहेत त्या मात्र रचनेच्या दृष्टीने निर्दोष शार्दूलविक्रीडितात असून आशयही उत्तम आहे.ती परिपूर्ण सुनीते आहेत. अनेकांनी वाचली असतील.अशा उत्कृष्ट रचना क्वचितच दिसतात.}\n...मात्रा आणि छंदोवृत्तांविषयी पुढच्या प्रतिसादात.\nइथे एक ऐकीव उदाहरण : मंगेश पाडगावकर\nकरंदीकर आपल्या त्या कविता कशा म्हणत ते मला माहीत नाही. पण यू-ट्यूबवरती मंगेश पाडगावकर स्वतःची एक कविता वाचून दाखवतानाचे एक उदाहरण (दुवा) आजच सापडले.\nआता पाडगावकर गाणीही लिहितात म्हणजे त्यांना सवयीने गेयताही अभिप्रेत आहे, पण इथे कविता \"म्हणून\" दाखवलेली आहे. \"म्हणणे\" हे \"सांगणे\" आणि \"गाणे\" यांच्या मध्ये कुठेतरी येते.\nकवितेला यमके आहेत. आणि यमकांचा हवा तसा परिणाम होण्यास कालबद्धता आवश्यक असते, आणि येथे ती आहे. (संगीतातल्या समेसारखे, यमक योग्य ठिकाणी आले नाही तर ऐकायला बरे वाटत नाही) तर इथे मात्रा कशा मोजणार (इथे पाडगावकरांचे \"चुकले\" हा पर्याय मी सुरुवातीलाच बाद करून टाकतो आहे.)\nयूट्यूब वरती प्रत-अधिकाराचे उल्लंघन झाले असेल-नसेल, पण माझ्या या चर्चेत झालेले नाही, याबद्दल मी निश्चिंत आहे. पण प्रताधिकाराच्या कारणाने ते यूट्यूबवरून काढले जाऊ शकेल म्हणून नेहमीप्रमाणे लिहिल्यानंतर श्रवणप्रत्ययी ही देणार आहे.\n(कवितेचे नाव : गाण्यावरचं बोलगाणं, कविता वाचन : आल्फा मराठी चॅनल)\nगाय जवळ घेते की वासरू लुचू लागतं\nआपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं\nगाणं जसं जनात आपण गाऊ शकतो\nगाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो\n(कवीच्याच तोंडून, श्रवणप्रत्ययी, चिह्ने ह्रस्व आ॑, ए॑, ओ॑, दीर्घ अऽ)\n(तुम्हाला मुळात ऐकता आले, तर याची काही गरज नाही, हे तंतोतंत बरोबर मी उतरवले नसेलही.)\nगाय् जवऽळ् घे॑तेऽ कि वास्-रू लुचू ला॑ग्-तंऽ\nआपण् गा॑ऊ ला॑ग्-लो कि गाणं सुचू लाग्-तंऽ\nगाणंऽ जसंऽ जनात् आ॑पण् गाऊ शक्-तोऽ\nगाणं आप्-ल्या मनाऽत् आपण् गाऊ शक्-तोऽ\nयमके अगदी योग्य ठिकाणी येतात हे पाडगावकरांचे ऐकून आपल्याला कळतेच - म्हणजे ओळींची लांबी एकसारखी आहे. मग इथे मात्रा कशा मोजायच्या मी प्रस्ताव करतो की इथे मात्रा मोजायच्याच नाही, आणि केवळ बलस्थाने मोजायची. बलस्थानावर नसलेले \"आ\" \"ए\" \"ओ\" ह्रस्व करायची मुभा मराठी उच्चारात वैकल्पिक आहे. त्यामुळे पूर्ण ओळीची कालमर्यादा आपोआप फक्त बलस्थानांच्या संख्येवर अवलंबून राहील. शेवटचे बलस्थान मात्र महत्त्वाचे. त्याच्या पुढे (यमकात) जर बलरहित अक्षरे आली, तर ती ताणता येत नाहीत.\n(०) गाय | जवळ | घेते | की वासरू | लुचू | लागतं ||\nआपण | गाऊ | लागलो | की गाणं | सुचू | लागतं ||\nकाव्यातले सौंदर्यस्थान दाखवण्यासाठी बलस्थान थोडेसे विचलितही करता येते.\nआपण | गाऊ | लागलो की | गाणं | सुचू | लागतं\nअसा उच्चार कवीने एकदा केला आहे.\nअर्थात वाटेल तेवढ्या बलरहित अक्षरांची भरणा नाही करता येणार. गाण्याची जाण असलेल्या कवींची आधुनिक बोलीतली काव्य रचना मोठ्या प्रमाणात ऐकून वर्णन नीट करता येईल असे वाटते.\nबलस्थानांची संख्या जुळली की ठेका(चाल नव्हे) जुळतो, या म्हणण्यात तथ्य दिसते. ही कविता अशा लिहिली तरी ठेका जुळतो. ........\n नि कू के कै \nमात्रा मोजायच्या असतील तर त्या मोजण्यासाठी पूर्वीच्या पद्धतीऐवजी खालील नवीन पद्धत अंमलात आणली पाहिजे.\n१. हलन्त अक्षराच्या शून्य मात्रा.\n२. अवग्रह चिन्ह असलेल्या अक्षराच्या ३ मात्रा.\n३. शेवटच्या अक्षरापुढे अवग्रह चिन्ह असेल तर ३ किंवा विकल्पाने २ मात्रा.\nया कवितेत--गाऽय्‌(३) जवऽळ्(४) घेतेऽ(५)--१२ मात्रा.\nकि(१) वास्‌रू (४) लुचू(३) लाग्‌तंऽ(४)--१२ मात्रा.\nआपण्(३) गाऊ(४) लाग्‌लोऽ(५)--१२ मात्रा.\nकि(१) गाणंऽ(४) सुचू(३) लाग्‌तं(४)--१२ मात्रा.\nअसे केले की ही कविता गीति, शशिकान्ति किंवा महती या जातिवृत्तांतल्या अर्ध्या भागासारखी होते. पहा:\nमहत्त्व भारी आहे (१२)\nही कविता अशा लिहिली तरी ठेका जुळतो. ........\n नि कू के कै \nठेका चुकू दे, पण आपली कविता मात्र आम्हाला फारच आवडली.\nह्यातली भावना आमच्या मनाला स्पर्शून गेली.\nविशेषतः पहिल्या आणि दुसर्‍या चरणात जे \"गा ज ते\" तेच \"वा चू ते\" हे तर हृदय विदारक सत्यच आपण मांडलेत.\nआणि त्यापुढे \"क का की\" असे बाळबोध लिहून, बालकांच्या तोंडीच असे हृदयस्पर्शी सत्य प्रकटते, हेदेखील सुचवलेत. वा \nपण नंतर माणूस सत्यापासून दूर जातो, आणि साध्या \"क का की\" चे \"कू के कै\", म्हणजेच कैच्या कैच होते, हे सुचवण्याची आपली शैली खूपच आवडली.\nकोणीतरी दिवाळी अंक काढतोय म्हणे, त्यांना मी ही कविता रेकमेंड करणार आहे.\n|| बुद्धं सरणं गच्छामि ||\nगा ज ते वा चू ते\nविशेषतः पहिल्या आणि दुसर्‍या चरणात जे \"गा ज ते\" तेच \"वा चू ते\" हे तर हृदय विदारक सत्यच आपण मांडलेत.\nहे गुप्त आणि विदारक सत्य मांडले पाडगावकरांनी - त्यांच्या कवितेतल्या ओळीत ती बलस्थाने आहेत... वाचक्नवी कोडी सोडवण्यात माहीर आहेत\nमात्रांच्या नव्या गणनेबाबत विचार आवडला. आणखी उदाहरणे मिळाली तर पुढे चालवू, लागू पडतो का बघू.\nअनिल पेंढारकर [29 Jan 2009 रोजी 16:54 वा.]\nमात्रांच्या नव्या गणनेबाबत मांडलेले विचार रंजक आहेत.\nमराठीचे व्याकरण नाही, आहे ते संस्कृतचे आहे असा विद्वान मंडळीचा एक आक्षेप आहे. ह्याबाबत मराठी संधिनियमांचा विचार होणे अगत्याचे आहे. त्यातून मात्रागणनाला दिशा मिळेल असे वाटते.\nदेऊन + टाक = देउण्टाक असे असायला हवे अशा तर्हेचा विचार (अर्जुनवाडकरांचा) वाचनात आलेला आहे.\nअसे केल्यास 'कानावर्ती हाद्धर' असे लिहावे लागेल (म्हणताना तसे म्हणतोच आहोत).\nवातावर्णी थण्डी आहे का\nसांगा थोडी ब्रॅण्डी आहे का\nवरील विचारानुसार ह्या ओळी केवळ पादाकुलक ह्या जातिवृत्ताच्या न राहता रूपोन्मत्ता ह्या अक्षरगणवृत्ताच्या होतात.\nयोगायोगाने याच बाबतीत मी विचार करत आहे.\n'कानावर्ती हाद्धर' याच्या मात्रा \"गागागागा गागा \" अशा व्हाव्यात\n'कानावरती हात धर' अशा \"गागाललगा गाल लल\" होऊ दिल्यात तर नेहमीच्या बोलण्यापेक्षा वेगळी लय येते.\nअनिल पेंढारकर [31 Jan 2009 रोजी 07:38 वा.]\nह्या अनुषंगानेच आणखी सूक्ष्म विचारही शक्य आहे -\nजोडाक्षरांचे स्वतंत्र स्थानसौंदर्य आणि आघातसौंदर्य आहे. उदाहरणार्थ \"पुरुषोत्तम\" हे वृत्त पाहू-\nह्या ओळींमध्ये जोडक्षरे न घेताही दुसरे शब्द वापरून लगक्रम साधता येईल. पण वृत्ताची मजा जाईल.\nजोडाक्षरविशिष्ट गणवृत्ते आहेत का असा शोध घेण्याचा प्रयत्न मी मागे केला होता. आग्नेय आशियायी भाषांमध्ये आणि तामिळमध्ये 'ल्ग' चा समावेश असणारी गणवृत्ते आहेत असे केतकरांच्या ज्ञानकोशात वाचल्याचे आठवते.\nनवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात\n\" कानावरती हात धर,\nम्हणून म्हणतो ओत शिसे,\nसांभाळ, सांभाळ, लागेल पिसे\nमला प्रश्न पडलाय तो एव्हढाच की तुम्हाला या कवितेतील मात्रा मोजायची गरज का वाटवी \nप्रत्येक काव्य हे छन्द, वृत्त, मात्रा, गण, इ. निकसांवर खरे उतरावे ही अपेक्सा मला जराशी अवाजवी वाटते.\nक्समा करा पण या ठिकाणचे टङ्कलेखनाचे नियम बदललेतसे वाटते. पोटफोड्या श काही केल्या उमटतच नाही.\nगरज आणि अपेक्षा यांच्यातील फरक\nगरज तर कधीही कसलीच नसते. (अन्न-वस्त्र-निवारा, आहार-निद्रा-अभय-मैथुनं ची सोय, सोडल्यास)\nयेथे मात्रांचे काही गणित आहे, त्याची अपेक्षा मात्र मला वाजवी वाटते. ही कविता लयीत म्हणता येते, आणि काहीतरी नियमित ठेका धरता येतो. त्यामुळे यात काहीतरी नियमित निश्चित मोजता येईल अशी अपेक्षा काही वावगी नाही.\nत्याच प्रकारे, कुठले गाणे घेतले, तर त्याच्या तालात मात्रा आहेत असा विचार करण्याची काहीच गरज नसते. पण त्याच्या नियमित ठेक्यावरून मात्रा नियमित असाव्यात अशी अपेक्षा जरूर करता येते.\n\"छंद मात्रा गुण\" हे निकष नव्हेत. वर्णनात्मक शब्द आहेत. त्यावर कुठल्या कवितेने \"खरे\" ठरायचे नसते.\n\"मराठीत अ-आ-इ-ई... वगैरे स्वर असतात\" हे एक वर्णनात्मक वाक्य आहे. ते म्हणायची काही गरज नाही, आणि \"स्वर\" म्हणजे काय हे कळण्यापूर्वी मूल उत्तम मराठी बोलू शकते. इतकेच काय वेगळेच कुठलेतरी स्वर असलेली भाषा कोणी बोलले तरी छानच\nतरी कोणी मराठीत बोलला असे आपल्याला जाणवले (वरील कवितेवर ठेका धरता येतो हे आपल्याला जाणवले) अ-आ-इ-ई... स्वर असतात अशी अपेक्षा करणे (वरील कवितेत मोजण्यासारख्या मात्रा आहेत ही अपेक्षा करणे) साहजिक आहे.\nकोणी काही साधे-सरळ-तथ्य-नसलेले बोलले, पण आपल्याला सौंदर्यानुभूती झाली, खोल अर्थानुभूती झाली, समजा. तर \"तिथे अलंकार आहेत\" अशी वर्णनात्मक अपेक्षा करणे साहजिक आहे.\nत्या वर्णनाला नाव देणे हे सोयीचे असते.\n\"अमुक कवितेत ठेका धरताना मला दर अमुक अक्षरांनी टाळी वाजवावीशी वाटते, श्वास घ्यायला तमुक अक्षरांनंतर थांबावेसे वाटते\" असे वर्णन करता येईल. प्रत्येक वेळी असेच वाक्य पुन्हापुन्हा म्हणता येईल. पण अशा लांब वाक्याच्या ऐवजी \"अनुष्टुभ्\" किंबा \"पादाकुलक\" असे म्हणून श्वास आणि शाई वाचवणे खूप सोयीचे :-)\nहे वाक्य मसवर इतके दुर्मिळ आहे की वर्षातून एकदा कुठे दिसले आवर्जून याची नोंद घ्यावीशी वाटते. :-)\nअवांतर : तुमच्या प्रतिसादांमध्ये तुमचे नाव सुरूवातीला का येते आहे\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nअहो राजेंद्र साहेब, या संकेतस्थळावर प्रतिसाद पाठविताना डावीकडील वरच्या कोपर्‍यात आपले नाव आपोआप येते. प्रतिसाद लिहायला सुरुवात करताना ते खोडून काढायचे असते हे मला माहीतच नव्हते. तुम्ही ते लक्षात आणून दिलंत हे छानच केलंत.\n'तुमचे विचार पटले' हे वाक्य खरोखर इतकं दुर्मिळ झालंय का हो असेल बुवा मी तर एखाद्याचे विचार पटले की लगेच मान्य करून टाकतो. तसं करणं हे खूप सोप्पं असतं. नाहीतर 'तुमचे विचार का पटले नाहीत' हे सांगण्याकरिता कित्ती खुलासे करत बसावं लागतं \n'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल उपलब्ध\nसुरेशभट.इन ह्या संकेतस्थळावर 'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाईल तिथेच वाचता किंवा उतरवून घेता येईल.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nउतरवून घेत आहे. पण न राहावल्यामुळे दोन-चार पाने चाळली.\nत्यात मुक्तछंदाची उत्कृष्ट मीमांसा सापडली - पान ४४पासून पुढे. त्यातले एक वाक्य तर मला फार आवडले -\n\"प्रतिज्ञापूर्वक बेबंद लिहिणार्‍याचेंहि पद्य लयबद्ध होतें.\"\nमुक्तछंद प्रभावीपणे लिहू शकणार्‍या कवीला भाषेच्या लयीची आंतरिक जाणीव अगदी उच्च कोटीची लागते. कधीकधी प्रारंभिक कवींना वाटते, की मुक्तछंद हा बद्धछंदापेक्षा सोपा. म्हणून छंदोबद्धतेचा जुलूम आणि मुक्तछंदाचे गोडवे ते सांगू लागतात. चार-पाच छंदमुक्त कविता लिहिल्यानंतर कोणालाही जाणवावे - लयीची आंतरिक जाणीव जर कच्ची असेल तर तो बेढबपणा मुक्तछंदात सर्वांच्या समोर प्रदर्शित होतो.\nमुक्तछंदात उच्च स्वयंभू प्रतिभा दाखवायचे स्वातंत्र्य मिळते, तसे हास्यास्पद लयपंगुत्व दाखवायचे स्वातंत्र्य मिळते. वगैरे.\nता.क. पीडीएफ उतरवून घेताना अडकली. पुन्हा काही वेळाने प्रयत्न करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-23T09:20:17Z", "digest": "sha1:RSQKBWKKKKXNBFWF3MCZPXCB4PF3XRZV", "length": 7110, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धनचिडी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजवळजवळ संपूर्ण भारतभर आढळणारा धनचिडी किंवा राखी शिंगचोचा हा २४ इंच आकारमानाचा पक्षी आहे. याचा मुख्य रंग राखाडी असून चोच काळ्या-पांढऱ्या रंगाची बाकदार असते. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असते. सर्व वेळ झाडावरच घालवणारा हा पक्षी वड, पिंपळ अशा वृक्षांवर राहणे आणि त्या झाडांची फळे खाणे, मोठे किडे, पाली, सरडे, उंदीर खाणे पसंत करतो. हा पक्षी उडत जातांना पंखांचा मोठा आवाज होत असल्याने चटकन लक्ष वेधून घेतो.\nधनचिडीचा अंडी देण्याचा काळ साधारणपणे मार्च ते जून महिने असा असून तिचे घरटे झाडाच्या ढोलीत असते. मादी ढोलीत बसल्यावर नर आणि मादी फक्त थोडी फट ठेऊन ती ढोली आपल्या विष्टेने बंद करून घेतात. या घरट्यात मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते. नर घरट्याबाहेर राहून ढोलीतील मादीला अन्न खाऊ घालतो. मादी ढोलीत राहून अंडी उबविण्याचे काम करते. अंड्यातून पिले बाहेर आल्यावर मादी आपल्या घरट्याचे आवरण फोडून बाहेर येते. नर आणि मादी पुन्हा ती ढोली पूर्वीसारखीच बंद करून घेतात आणि आतील पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोघेही पिलांना अन्न खाऊ घालतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर पिले आपले घरटे फोडून बाहेरच्या जगात येतात.\nधनचिडीच्या चोचीवर शिंगासारखे जाड आवरण असल्याने तिला शिंगचोचा असेही म्हणतात, इंग्रजीत या पक्षाला कॉमन ग्रे हॉर्नबिल असे म्हणतात (शा : Tockus birostris)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_17.html", "date_download": "2018-04-23T09:43:28Z", "digest": "sha1:JTEZWHTANN2VAUS766ST53K232L4X3DX", "length": 27444, "nlines": 192, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बदलणारी भाषा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची एक जाहिरात आहे. ‘देश बदल रहा है’. देश किती बदलला आहे, किंवा बदलतो आहे, माहित नाही. पण हल्ली भाषा किंवा भाषेतल्या शब्दांचे अर्थ मात्र आमुलाग्र बदलत चालले आहेत. म्हणजे असे, की पुर्वी जो मारला जायचा, मार खायचा, त्याला बळी म्हणायचे. आजकाल जो मार खातो, त्याला मारेकरी म्हटले जाते. तसे नसते तर कर्नाटक वा केरळात भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत. त्यांचे मुडदे पाडले जात आहेत. मात्र आरोप त्याच भाजपावर असहिष्णुतेचा आरोप होत असतो. कर्नाटकात कॉग्रेसची सत्ता आहे आणि केरळात मार्क्सवादी पक्षाची सत्ता आहे. तिथेच भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत. पण मोदी सत्तेत आल्यापासून विरोधकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप कॉग्रेस आणि मार्क्सवादीच करताना दिसत आहेत. त्यामुळे आजकाल शब्दांचे अर्थच आमुलाग्र बदलून गेलेत किंवा कसे, असा प्रश्न विचारणे भाग आहे. कारण सत्तेची असहिष्णुता असती, तर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मारले गेले नसते. उलट त्यांच्याच विरोधातले जे कार्यकर्ते वा कोणी असतील, त्यांचे मुडदे पडताना दिसले असते. मग अशा बातम्या देणार्‍यांना वा त्यावर चर्चा करणार्‍यांना, तेच बोलत असलेल्या शब्दांचा अर्थ ठाऊक नाही म्हणायचे का की शब्दांचे अर्थ बदलण्याचे काम सुरू आहे असे म्हणायचे की शब्दांचे अर्थ बदलण्याचे काम सुरू आहे असे म्हणायचे देशात मतदाराने ज्यांच्या हाती सत्ता सोपवली, त्यांनाच कुठलाही कायदा वापरण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सरकार कसे चालवावे, हे पराभुत पक्षांनी ठरवायचे असते काय देशात मतदाराने ज्यांच्या हाती सत्ता सोपवली, त्यांनाच कुठलाही कायदा वापरण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सरकार कसे चालवावे, हे पराभुत पक्षांनी ठरवायचे असते काय ही कुठली लोकशाही आहे आणि कुठली भाषा आहे, त्याचाच हल्ली पत्ता लागेनासा झाला आहे. त्यातच राहुल गांधी यांनी लोकशाहीचा सर्वात काळाकुट्ट कालखंड चालू असल्याचे वक्तव्य करावे आणि इतरांनी त्याला आणिबाणी ठरवून काहुर माजवावे, हा प्रकार आकलनापलिकडला होऊ लागला आहे.\nसोमवारी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेत्यांनी राहुलना पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याचा आग्रह धरला आणि तसे जगालाही ओरडून सांगितले. आता असा निर्णय कार्यकारिणीने घेतला आणि त्यांनी तो निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना कळवला आहे. त्यावर सोनियांनी निर्णय घ्यावा, अशी या अन्य नेत्यांची अपेक्षा आहे. म्हणजे कार्यकारिणीला वाटते म्हणून सोनियांनी राहुलकडे अध्यक्षपद सोपवावे. कार्यकारिणीला तसे वाटत असेल, तर त्याच्याही पुढे जाऊन नकार देण्याची अध्यक्षाची काय बिशाद असू शकते का अध्यक्षापेक्षा कार्यकारिणी महत्वाची असते. तसे नसते, तर १९९८ सालात कार्यकारिणीने सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी कसे बसवले असते अध्यक्षापेक्षा कार्यकारिणी महत्वाची असते. तसे नसते, तर १९९८ सालात कार्यकारिणीने सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी कसे बसवले असते यापैकी अनेकजण तेव्हाही कार्यकारिणीचे सदस्य होते आणि पक्षाच्या अधिवेशनात तात्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केस्ररी निवडून आलेले होते. पण याच कार्यकारिणीने सोनियांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आणला आणि त्याला केसरींनी नकार दिला होता. तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकारिणी म्हणवणार्‍यांनी मानला होता काय यापैकी अनेकजण तेव्हाही कार्यकारिणीचे सदस्य होते आणि पक्षाच्या अधिवेशनात तात्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केस्ररी निवडून आलेले होते. पण याच कार्यकारिणीने सोनियांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आणला आणि त्याला केसरींनी नकार दिला होता. तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय कार्यकारिणी म्हणवणार्‍यांनी मानला होता काय सोनियांसाठी अध्यक्षपद केसरी सोडेनात, तेव्हा पक्षाच्या मुख्यालयातून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. चपला व दगड फ़ेकून त्याच अध्यक्षाला पिटाळून लावण्यात आले होते. मग सोनियाजी कार्यालयात आल्या आणि कार्यकारिणीच्या निर्णयानुसार त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. कॉग्रेस कार्यकारिणी इतकी बलवान असते. मग आज तीच कार्यकारिणी राहुलना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव करीत असेल, तर त्याची अंमलबजावणी सोनियांच्या मर्जीवर कशी अवलंबून असू शकते सोनियांसाठी अध्यक्षपद केसरी सोडेनात, तेव्हा पक्षाच्या मुख्यालयातून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. चपला व दगड फ़ेकून त्याच अध्यक्षाला पिटाळून लावण्यात आले होते. मग सोनियाजी कार्यालयात आल्या आणि कार्यकारिणीच्या निर्णयानुसार त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. कॉग्रेस कार्यकारिणी इतकी बलवान असते. मग आज तीच कार्यकारिणी राहुलना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव करीत असेल, तर त्याची अंमलबजावणी सोनियांच्या मर्जीवर कशी अवलंबून असू शकते तसे असेल तर मुळातच अठरा वर्षापुर्वी सोनियांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवड गैरलागू व गुंडगिरी होती ना तसे असेल तर मुळातच अठरा वर्षापुर्वी सोनियांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवड गैरलागू व गुंडगिरी होती ना त्याला लोकशाहीचा कुठला अवतार म्हणायचे त्याला लोकशाहीचा कुठला अवतार म्हणायचे पण असे प्रश्न विचारायचे नसतात.\nतेव्हाची सोनियांची निवड योग्य असेल, तर आज सोनियांनी गुपचुप आजचा प्रस्ताव मान्य करावा आणि राहुलच्या हाती पक्ष सोपवावा. पण तसे होत नाही, झालेले नाही. सोयीनुसार कार्यकारिणी निर्णायक अधिकारी असते आणि सोयीनुसार कार्यकारिणी अध्यक्षाची मोलकरिण असते. मागल्या खेपेस लोकसभेत कॉग्रेसचा मोठा पराभव झाला, तेव्हा त्याची जबाबदारी घेऊन सोनिया व राहुल यांनी पक्षातील आपापल्या पदाचे राजिनामे दिलेले होते. पण कार्यकारिणीने ते राजिनामे फ़ेटाळून लावले आणि त्यांना आपापल्या पदावर कार्यरत रहाण्याचे आदेश दिले होते. त्याही मायलेकरांनी कार्यकारिणीचा आदेश शिरसावंद्य मानून मान झुकवली होती. कारण तेव्हा ते सोयीचे होते आणि आज तीच कार्यकारिणी आपल्या आदेशावर विचार करण्यासाठी विनंती करते आहे. ही लोकशाही असते काय पक्षांतर्गत लोकशाहीत कार्यकारिणीला महत्व असते आणि अध्यक्ष तिला झुगारू शकत नाही. आपली अध्यक्षपदी निवड करते, तेव्हा सोनियांना कार्यकारिणी निर्णायक अधिकारी वाटत असते आणि आपल्या गैरसोयीचे होईल, तेव्हा कार्यकारिणीला किंमत नसते. वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्रातून अशा विषयांची चर्चा करणार्‍या कुणा महाभागाने कधी याविषयी उहापोह केला आहे काय पक्षांतर्गत लोकशाहीत कार्यकारिणीला महत्व असते आणि अध्यक्ष तिला झुगारू शकत नाही. आपली अध्यक्षपदी निवड करते, तेव्हा सोनियांना कार्यकारिणी निर्णायक अधिकारी वाटत असते आणि आपल्या गैरसोयीचे होईल, तेव्हा कार्यकारिणीला किंमत नसते. वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्रातून अशा विषयांची चर्चा करणार्‍या कुणा महाभागाने कधी याविषयी उहापोह केला आहे काय कॉग्रेसवाल्यांना वा त्यांच्या प्रवक्त्यांना ह्या पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल खुलासे विचारले आहेत काय कॉग्रेसवाल्यांना वा त्यांच्या प्रवक्त्यांना ह्या पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल खुलासे विचारले आहेत काय एका खानदानाच्या वारसाच्या चरणी शरणागत झालेल्या शतायुषी पक्षाच्या नेत्यांना हा सगळा कारभार कुठल्या लोकशाही व्याख्येत बसणारा आहे एका खानदानाच्या वारसाच्या चरणी शरणागत झालेल्या शतायुषी पक्षाच्या नेत्यांना हा सगळा कारभार कुठल्या लोकशाही व्याख्येत बसणारा आहे त्याचे उत्तर मागितले जाते काय त्याचे उत्तर मागितले जाते काय नसेल तर पत्रकारांनी आपल्या तर्कबुद्धीची स्वत:च मुस्कटदाबी करणे, कुठल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते नसेल तर पत्रकारांनी आपल्या तर्कबुद्धीची स्वत:च मुस्कटदाबी करणे, कुठल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते असाही प्रश्न उभा रहातो. नेत्याच्या विरोधात एक शब्द उच्चारला तर पक्षातून हाकालपट्टी करण्यात कुठली सहिष्णुता आहे, हे विचारायची हिंमत गमावण्याला स्वातंत्र्य म्हणतात काय\nकॉग्रेसच्या अंतर्गत कारभार व कार्यशैलीच्या संदर्भातले हे प्रश्न कोणी कधी उपस्थित केले आहेत काय ज्यांना असे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत, त्यांची सहिष्णुता वा लोकशाहीची व्याख्या काय असते ज्यांना असे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत, त्यांची सहिष्णुता वा लोकशाहीची व्याख्या काय असते की शब्दांचे अर्थ सोयीनुसार आणि राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात की शब्दांचे अर्थ सोयीनुसार आणि राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात राहुल गांधी आज लोकशाहीचा काळा कालखंड सुरू झाल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांच्याच आजीने लावलेल्या आणिबाणीविषयी किती पत्रकार संपादकांनी प्रतिप्रश्न केला आहे राहुल गांधी आज लोकशाहीचा काळा कालखंड सुरू झाल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांच्याच आजीने लावलेल्या आणिबाणीविषयी किती पत्रकार संपादकांनी प्रतिप्रश्न केला आहे राहुल आपल्या आजीच्या त्या कारकिर्दीला अंधारयुग म्हणायला राजी आहेत काय राहुल आपल्या आजीच्या त्या कारकिर्दीला अंधारयुग म्हणायला राजी आहेत काय असा प्रश्न कोणी विचारला आहे काय असा प्रश्न कोणी विचारला आहे काय मोदी वा भाजपाचे सरकार भविष्यात असे काही करील, म्हणून रोजच्या रोज गळा काढला जातो. पण ज्यांना अशाच काळरात्रीचा अभिमान आहे आणि तोच वारसा सांगत जे राजकारणात आलेले आहेत, त्यांना त्याविषयी सवालही विचारण्याची हिंमत होत नाही. ह्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय मोदी वा भाजपाचे सरकार भविष्यात असे काही करील, म्हणून रोजच्या रोज गळा काढला जातो. पण ज्यांना अशाच काळरात्रीचा अभिमान आहे आणि तोच वारसा सांगत जे राजकारणात आलेले आहेत, त्यांना त्याविषयी सवालही विचारण्याची हिंमत होत नाही. ह्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय कुठल्या युगात आणि कुठल्या भाषेत हा बुद्धीवाद चालली आहे कुठल्या युगात आणि कुठल्या भाषेत हा बुद्धीवाद चालली आहे सामान्य माणूस वाचक किंवा श्रोता तद्दन मुर्ख असल्याची, इतकी खात्री अशा विद्वानांना कुठून झाली आहे सामान्य माणूस वाचक किंवा श्रोता तद्दन मुर्ख असल्याची, इतकी खात्री अशा विद्वानांना कुठून झाली आहे अशाच भंपकपणाला कंटाळून लोकांनी मोदींना अपुर्व यश मिळवून दिले. मोदींना मिळालेले यश त्यांचीच व्यक्तीगत लोकप्रियता नव्हती. त्यांच्या कार्यक्रम धोरणांना मिळालेली ती मते नव्हती. बुद्धीवाद वा पुरोगामी युक्तीवाद म्हणून जो राजरोस खोटेपणा चालतो, त्यालाच संपवण्यासाठी मोदींकडे मतदार झुकला. मोदींना सत्तेवर आणून बसवणार्‍या मतदाराने सोनिया वा कॉग्रेसला पराभूत केलेले नव्हते. मतदाराने म्हणजेच पर्यायाने सामान्य जनतेने पुरोगामी बुद्धीवाद म्हणून बोकाळलेल्या खोटेपणाला पिटाळून लावले होते. देश म्हणजे सामान्य जनता असते आणि ती जनता बदललेली नाही, की तिची भाषा बदललेली नाही. शहाणे मात्र इतके बदलले आहेत, की त्यातला कोण राहुल इतका निर्बुद्ध झालाय त्याचा तपास जनता करते आहे.\nकाँग्रेसचा कोळसा उगळावा तेवढा काळा.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:13:19Z", "digest": "sha1:HJ2FKTPRSR7IPR7IQVKZ5JJSQ3DRVP44", "length": 10716, "nlines": 122, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये 'अर्थ'पूर्ण व्यवहार-लोकमत", "raw_content": "\nवनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये 'अर्थ'पूर्ण व्यवहार-लोकमत\nवनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये 'अर्थ'पूर्ण व्यवहार-लोकमत\nमंत्रालयात असा ठरला आरएफओंच्या बदलीचा दर\n■ वरूड - १५लाख\n■ परतवाडा - १0लाख\n■ अमरावती - ११लाख\n■ अकोला - १२लाख\n■ बुलडाणा - १२लाख\n■ खामगाव - १३लाख\n■ कारंजा - १0लाख\n■ अकोट - ८ लाख\n■ मोर्शी - ६ लाख\n■ अंजनगाव सुर्जी - ५लाख\n■ जारिदा - ३ लाख\n■ जळगाव (जामोद) - ३ लाख\nदि. १ (अमरावती)वनमंत्रालयातून नुकत्याच झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाला आहे.ही बाब वन विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रविणसिंह परदेशी यांच्या लक्षात येताच त्यांनी काही अधिकार्‍यांना साईड ब्रॅन्चमध्ये वळती केले. मात्र मलिदा रेंजकरिता लाखोची बोली करून काही वनपरिक्षेत्र अधिकारी बदली करण्यात यशस्वी झाले आहेत.\nमहसूल विभागातील तहसीलदार आणि पोलीस विभागातील ठाणेदारांच्या बदल्यांसाठी 'डिलिंग' होत असल्याचे ऐकीवात आहे. पण काही वर्षांपासून वन विभागातील अधिकार्‍यांनी पैशाच्या जोरावर मोक्याच्या जागा काबीज करण्यासाठी महसूल व पोलीस विभागालाही मागे टाकल्याचे चित्र आहे.बदल्यांचा मोसम सुरू झाला की, वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचे मलिदा देणार्‍या रेंज मिळविण्यासाठी मंत्रालयाच्या पायर्‍या चढण्याला सुरुवात होते.यावर्षीसुद्धा मोक्याच्या व 'अर्थ'पूर्णजागांसाठी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. एकमेकांवर कुरघोडी करीत हव्या त्या जागेसाठी लाखोंची बोली लावण्यात आली आहे.वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्या थेट वनमंत्रालयातून करण्यात आल्या.प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत अनेकांनी लाखो रुपयांच्या पाठबळाच्या आधारे व राजकीय लागेबांधे लावून आपल्या मनासारख्या रेंज मिळविल्याचे दिसून येते.\nअमरावती वनपरिक्षेत्रातील यवतमाळ, अमरावती प्रादेशिक वनविभाग, बुलडाणा, अकोला वनविभागातील महत्त्वाच्या रेंज काबीज करण्यासाठी दिग्गज वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी साम, दाम, दंड, भेदचा वापर केल्याचे बोलले जाते. मंत्रालयातील बाबू व स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून बदल्यांमध्ये 'अर्थ' पूर्ण व्यवहार झाल्याची माहिती आहे.दुसरीकडे प्रादेशिक वन विभागातील रेंज वगळता व्याघ्र प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागात जाण्यास कुठल्याही वनपरिक्षेत्र अधिकार्‍याला रस नाही.हे चित्र वनविभागाचे आहे.\nमंत्रालयात तयार झालेल्या बदली यादीमध्ये बरेच काही दडले आहे, याची कुणकुण वन विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रविणसिंह परदेशी यांना लागताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे स्थळ बदलवून जबर धक्का दिला.या प्रकाराने वनपरिक्षेत्र अधिकारी चक्रावून गेले आणि लाखोंची बोली फिस्कटली, अशी चर्चा हल्ली वनविभागात जोरात सुरू आहे.\nअमरावती जिल्ह्यातील एका वनपरिक्षेत्र अधिकार्‍यानी खामगाव रेंजसाठी मंत्रालयात १0लाख रुपये जमा केले.मात्र डॉ.परदेशी यांच्या हस्तक्षेपामुळे त्या अधिकार्‍याला वन विभागाऐवजी सामाजिक वनीकरण विभाग देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍याने 'अर्थ' पूर्ण व्यवहारासोबतच यवतमाळच्या एका राज्यस्तरावरील नेत्यांचा बदलीसाठी दबाव आणला असता प्रधान सचिवांनी त्या अधिकार्‍याला वरूड येथे नियुक्ती दिली. चांदूर (रेल्वे) रोहयोचे घुमारे व चिखलदरा येथील जवंजाळ यांची सहा महिन्याच्या आतमध्येच बदली झाली आहे.मोक्याच्या रेंज मिळविण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी का म्हणून जीवाचे रान करतात, हा विषय संशोधनाचा ठरू लागला आहे.\nराष्ट्रीयकृत बँकांनी सर्व शेतकर्‍यांना पीककर्ज वाट...\nऔष्णिक वीज प्रकल्पांना खुला विरोध करा विदर्भ जनआंद...\nकोळशावर आधारित १३२ नवे वीज प्रकल्प--लोकमत\nविदर्भात नापिकीग्रस्त शेतकर्‍यांना फक्त ३0 टक्के क...\nवनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये 'अर्थ'पू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-nirav-modi-pnb-scam-1233", "date_download": "2018-04-23T09:17:23Z", "digest": "sha1:U5Q3XQRFE7GLCTTFCXIOLIRUITVI2TUX", "length": 6976, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news nirav modi PNB scam | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनीरव मोदीच्या उलट्या बोंबा..\nनीरव मोदीच्या उलट्या बोंबा..\nनीरव मोदीच्या उलट्या बोंबा..\nमंगळवार, 20 फेब्रुवारी 2018\nपंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ४०० कोटींला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीने उलट्या बोंबा मारायला सुरू केल्यात. 'बँकेने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने सगळा विचका झाला आहे. या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. बँकेने कर्ज वसुली करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही,' असं नीरव मोदीनं म्हटलं आहे. त्याने पंजाब नॅशनल बँकेला पत्र लिहून बँकेलाचा सुनावण्याचा प्रयत्न केला आहे.\nपंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ४०० कोटींला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीने उलट्या बोंबा मारायला सुरू केल्यात. 'बँकेने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने सगळा विचका झाला आहे. या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. बँकेने कर्ज वसुली करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही,' असं नीरव मोदीनं म्हटलं आहे. त्याने पंजाब नॅशनल बँकेला पत्र लिहून बँकेलाचा सुनावण्याचा प्रयत्न केला आहे.\nपंजाब पंजाब नॅशनल बँक punjab national bank व्यापार नीरव मोदी nirav modi कर्ज\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा...\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत...\nमोदी कॅप्टन, मी बॅट्‌समन - आठवले\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन...\nसिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध.. सहा महिन्यात फक्त...\nभारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातलेत....\nमहाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री...\nसंसद अधिवेशन एक दिवसही चालू न दिल्याच्या निषेधार्थ मोदी-शहांचा...\nनवी दिल्ली : कॉंग्रेस व विरोधकांनी गोंधळ करून संसद अधिवेशन एक दिवसही चालू न...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mympsc.com/Article.aspx?ArticleID=207", "date_download": "2018-04-23T09:38:05Z", "digest": "sha1:6LVUGZCOETJV56R5MJSVN4ISFD4SUG4X", "length": 13047, "nlines": 131, "source_domain": "mympsc.com", "title": "दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान", "raw_content": "\nदैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान\n* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.\n* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.\n* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अ‍ॅस्कॉरबीक अ‍ॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.\n* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.\n*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.\n* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.\n* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.\n* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.\n* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.\n* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.\n* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.\n* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.\n* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.\n* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.\n* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.\n* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.\n* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.\n* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.\n* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.\n* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.\n* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा\n* मलेरिया या रोगाचा प्रसार अ‍ॅना फिलिप्स डासामुळे होतो.\n* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी\n* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.\n*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.\n* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.\n* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.\n* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.\n* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.\n* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.\n* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.\n* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते.\n* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.\n* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.\n* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.\n* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.\n* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.\n* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.\n* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.\n* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.\n* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.\nकिस संग्रहालय को विश्व.कला संग्रहों का भण्डार कहा जाता है \nगणना और तुलना के लिए कम्प्यूटर के किस भाग का प्रयोग किया जाता है \nशिवाजी का राज्याभिषेक कब हुआ था \nउत्तर प्रदेश में भातखण्डे हिन्दुस्तानी संगीत महाविद्यालय किस नगर में स्थित है \nभारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा \nराज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था \nमहाभारत काल में ‘गंगापुत्र’ किसे कहा गया था \nवन्य जीव सप्ताह कब मनाया जाता है \nभारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं \nकेन्द्रीय मन्त्रिपरिषद् ने किस तिथि को राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य मिशन को मंजूरी दी \n‘हीराकुण्ड बाँध’ किस नदी पर बनाया गया है \nसंविधान सभा ने संविधान किस तिथि को अपनाया था \nभारत सरकार द्वारा बालकों के कल्याण के लिए ‘बाल नीति’ की घोषणा कब की गई थी \nमाइक्रोप्रोसेसर किस पीढी का कम्प्यूटर है \nकिस उपकरण को वायुयान की चाल मापने के लिए प्रयोग करते हैं \nविश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर ‘माउण्ट एवरेस्ट’ कहाँ स्थित है \nप्रधानमंत्री राहत कोष के लिए अंशदान पर आयकर में कितनी छूट प्राप्त होती है \n‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है \n‘कॉन्क्वेस्ट ऑफ सेल्फ’ पुस्तक के लेखक कौन है \nकौन-से अनुच्छेद में ‘समता के अधिकार’ का प्रावधान है \nदेश का सबसे बड़ा वाणिज्यिक बैंक कौन-सा है \nकंप्यूटर प्रोग्राम हाइ लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज में लिखे जाते हैं, तथापि प्रोग्राम के मानव पठनीय पाठ को क्या कहते हैं \nपृथ्वी को 1° अक्षांश घूमने में कितना समय लगता है \nभारत में पहला सफल यड्डत प्रत्यारोपण किसने किया \nसूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है \n‘रॉकीज’, ‘एण्डीज’, ‘एटलस’, ‘आल्पस’, ‘हिमालय’ आदि किस प्रकार के पर्वत हैं \nभारतीय संविधान के निर्माण में कितना समय लगा \n‘किशन महाराज’ किस वाद्य यंत्र से सम्बन्धित हैं \nअनसॉलिसिटेड ई.मेल को क्या कहते हैं \nमाउस के दो मानक बटनों के बीच स्थित व्हील का क्या प्रयोग होता है \n‘उर्वशी’ के रचनाकार कौन हैं \nउत्तर प्रदेश कितने न्यायिक जिलों में बाँटा गया है \nगुप्तकालीन ‘नवरत्न’ किस शासक के दरबार में थे \nहमारी आकाशगंगा का सबसे बड़ा तारा कौन-सा है \nउत्तर प्रदेश में उच्च न्यायालय कहाँ स्थित है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/valentine-day-marathi/most-expensive-rose-juliet-rose-118021300011_1.html", "date_download": "2018-04-23T09:21:23Z", "digest": "sha1:7UUC3XWDKFQYIIM3VZOGIHIICGQ3CWCC", "length": 9043, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जगातील सर्वात महागडे गुलाब | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगातील सर्वात महागडे गुलाब\nव्हॅलेंटाइन डे साठी बर्‍याच जणांनी आत्तापासून तयारी सुरु केली आहे. दरवर्षी 14 फेब्रुवारीला येणार्‍या व्हॅलेंटाइन डे ला प्रमीयुगलांकडून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांचे भावही वधारलेले असतात. महाग असली तरी त्या दिवशी ती खरेदी केली जातात. मात्र तुम्हाला जगातील महागड्या गुलाबाच्या फुलाबाबत माहिती आहे का\nया गुलाबाची किंमत एवढी प्रचंड असते की तो विकत घेताना तुम्ही दहावेळा विचार कराल. त्याची किंमत एक कोटी पौंड म्हणजे सुमारे 90 कोटी रुपये आहे. जुलियट रोज नावाने ओळखले जाणारे हे गुलाबाचे फूल अतिशय दुर्मीळ समजले जाते आणि ते मोठ्या मुश्किलीने फुलते. खरे म्हणजे या गुलाबाचा संकर करणारा प्रसिद्ध फूलतज्ज्ञ डेव्हिड ऑस्टिन याने अनेक गुलाबांपासून त्याची निर्मिती केली होती.\nपोलन नेशन नावाच्या अहवालानुसार एप्रिकोट हुइड हायब्रिड नावाची ही दुर्मीळ प्रजात तयार करण्यात त्याला तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागला होता. 2006 मध्ये त्याने या गुलाबाच्या फुलाची 90 कोटी रुपयांना विक्री केली होती. डेव्हिड ऑस्टिनमुळे प्रसिद्ध झालेल्या या गुलाबाची किंमत आता थोडी कमी झाली आहे.\nते आता 26 कोटी रुपयांपर्यंत खरेदी केले जाऊ शकते. अर्थात अजूनही ते जगातील सर्वात महागडे गुलाबाचे फूल आहे. त्याला थ्री मिलियन पाउंड रोज असेही म्हटले जाऊ लागले आहे.\nरोज डे : मन जोडणारे फुल\nकोको केक : व्हॅलेंटाईन स्पेशल\nव्हॅलेंटाईनच्या दिवशी काय करतात रोमचे तरुण\nनिःस्वार्थ प्रेम म्हणजेच यूवर व्हॅलेंटाइन\nपाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://saptaranga.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:49:24Z", "digest": "sha1:2K4CV7K2UAXLE3Y6PW3HWBGXN6XQMWNJ", "length": 5367, "nlines": 98, "source_domain": "saptaranga.blogspot.com", "title": "सप्तरंग: अहो! ऎकलत का?", "raw_content": "\nपूर्वीचा काळी हिंदू बायका आपल्या नव~याच नाव घेत नसत. त्यातूनच मग \"नाव घेण्याचा\" प्रकार सुरू झाला. त्या निमित्ताने त्या सणासूदीला आपल्या नव~याच चार-चैघांसमोर नाव घेत असत. एरवी त्या नव~याच्या नावाच नामकरण करत असत. \"आमचे हे, अहो, धनी, चिंटुचे/मिनेचे बाबा\" वगैरे वगैरे.. अहो ऎकलत का ह्या नावाची एक serial पण जाम गाजली. धमाल comedy. पण .........\nअहो ह्या शब्दाचा जपानी भाषेत अर्थ होतो,\"Dumb person or Nuts\". मराठी आणि जपानी भाषा किली मिळती जूळती आहे नाही म्हणजे मराठी शब्द, त्याचा उपयोग आणि जपानी अर्थ. आजकाल आपण सरदार हा शब्दाचा जसा उपयोज करतो ना तसच काहीस तर झाल नही न ह्या जपानी भाषेमधे. तस बघता अशोक राजाच्या मुलीने आपली खूप संस्क्रुति जपानला नेली आहे. तिनेच तर नेला नाही हा शब्द\nआजकाल आपण,\" क्या सरदार हे रे तू\" अथवा \"काय सरदार आहे\" अथवा \"काय सरदार आहे\" अस बिंधास बोलतो. तसच जपानी लोक「あほちゃうか - आहोच्याका\" अस बिंधास बोलतो. तसच जपानी लोक「あほちゃうか - आहोच्याका」म्हणजे - कसला मंद आहेस」म्हणजे - कसला मंद आहेस अश्या अर्थी वापरतात. सरदार लोकांच्या हर्कती बघून आपण हा शब्द काढला तसाच त्या जपानी लोकांनी काढाला असावा...\nआजकालच्या मुली नव~याला नावनेच हाक मारतात. पण कधीतरी त्याला आदरार्थी हाक मारायला काय हरकत आहे, नाही त्याचही समाधान आणि तुमच ही त्याचही समाधान आणि तुमच ही\nहा हा. छान हलकं फुलकं लिहिता तुम्ही. आधीच्या पण पोस्ट वाचल्या. मस्त आहेत.\nहाहाहाहा... धन्यवाद आहो... राजन\nआणि सगळ्यांना धन्यवाद माझे Blogs वाचल्या बद्दल.\nसिदधार्थच्या कमेंटशी सहमत...बाकी आता कुठेही ’अहो ’ ऐकल की हया पोस्ट्ची आठवण येइल हे नक्की...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T09:28:47Z", "digest": "sha1:BRDZJQZG2AEZH75QFZTIK3VIKXHQQHKY", "length": 3426, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेराल्ड सन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहेरल्ड सन हे मेलबर्न येथील प्रमुख टॅब्लॉईड स्वरुपाचे वृत्तपत्र आहे. सनसनाटी बातम्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. हे वृत्तपत्र आंतरजालावर वाचण्याची सोय उपलब्ध आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१४ रोजी १६:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtra.gov.in/1150/Acts-Rules?format=print", "date_download": "2018-04-23T09:13:59Z", "digest": "sha1:32FYTMET6LJR2WF74D6IUAHSF3C5FENR", "length": 7936, "nlines": 28, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nविभागाचे नाव -- सर्व विभाग -- अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग उद्योग, उर्जा व कामगार विभाग कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कौशल्य विकास व उदयोजकता विभाग ग्राम विकास विभाग गृह विभाग गृहनिर्माण विभाग जलसंपदा विभाग नगर विकास विभाग नियोजन विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मृद व जलसंधारण विभाग मराठी भाषा विभाग महसूल व वन विभाग महिला व बाल विकास विभाग माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग वित्त विभाग विधी व न्याय विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संसदीय कार्य विभाग सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग\nदिनांकापासून दिनांकापासूनची तारीख निवडल्यावर, तीच तारीख दिनांकापर्यंतसाठी निवडली जाईल\nएकूण बाबी : १६९४\nपान क्र. : / १७०\n१ २ ३ ४ पुढचा > अंतिम >>\n1 नगर विकास विभाग राजापूर विकास योजना -महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37(2) अन्वये नामंजूर करणेबाबत. 21-04-2018 388\n2 नगर विकास विभाग विकास योजना- कल्याण-डोंबिवली सेक्टर 1 व 2 - कल्याण-डोंबिवली शहराच्या वगळलेल्या क्षेत्राच्या अधिसूचनेमधील नोट-बी नुसार अधिसुचना निर्गमित करणेबाबत. 19-04-2018 427\n3 नगर विकास विभाग विशेष नगर वसाहत-ठाणे - महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 45 अन्वये लोकेशनल क्लिअंरन्स देणेबाबत. मौजे माजिवडे, ता. ठाणे येथील विशेष नगर वसाहत मे/कॅपस्टॉन कंन्स्ट्रक्शन्स कंपनी, प्रा. लि. 19-04-2018 318\n4 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनिमय, 1966 - नगर रचना योजना क्र, III (प्रथम फेरबदल) (अंतिम), घाटकोपर या योजनेमधील कलम 91(6)(ख) खालील मंजूर बदल... 16-04-2018 137\n5 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप (सुधारणा) नियम, 2018. 12-04-2018 67\n6 नगर विकास विभाग वेंगुर्ले विकास योजना - महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,1966 चे कलम 37(2) अन्वये नामंजूर करणेबाबत. 12-04-2018 400\n7 नगर विकास विभाग विकास योजना डहाणू - महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,1966 चे कलम 31(1) अन्वये मंजूरीच्या अधिसूचनेमधील सारभूत बदल इ.पी. क्र.11 व 156 करीता शुध्दीपत्रक निर्गमित करणेबाबत . 12-04-2018 297\n8 सामान्य प्रशासन विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक पोटनिवडणूकांसाठी दिनांक ६ एप्रिल, 2018 ऐवजी बुधवार, दिनांक 11 एप्रिल, 2018 रोजी मतदान दिवसाकरीता सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत 09-04-2018 63\n9 नगर विकास विभाग वि. यो. कोल्हापूर, म.प्रा.नि.व न.र. अधिनियम 1966 चे कलम- 37(2) अन्वये फेरबदल प्रस्ताव मंजूर करणेबाबतची अधिसूचना, ई वार्ड, रि.स.नं.741(पै.) वगैरे या जमीनी पंपिंग स्टेशन व 12 मी. रस्ता यासाठी आरक्षित ठेवणेबाबत. 06-04-2018 947\n10 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुधारीत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये स्मार्ट फिनटेक सेंटर चे विनियम अंतर्भूत करणेसाठी प्रस्तावित फेरबदलाची कलम 37(1कक) खालील सूचना व कलम 154(1) खालील निदेश 05-04-2018 244\nमहाराष्ट्र राज्याचे अधिनियम मराठी भाषेतून\nकेंद्राचे अधिनियम (प्राधिकृत पाठ) मराठीतून)\nभारताचे संविधान (इंग्रजी-मराठी द्विभाषी)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/10/blog-post_11.html", "date_download": "2018-04-23T09:52:50Z", "digest": "sha1:BK5OCPT4RD6CEN44BRWXOO2LEP2IBQ4Y", "length": 27807, "nlines": 217, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: यह तो सिर्फ़ झांकी है", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nयह तो सिर्फ़ झांकी है\nसर्जिकल स्ट्राईक या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एकच माणूस मौन धारण करून आहे. अगदी त्यांच्या पक्षासह बाकी सर्व पक्ष व संबंधितांनी आपापली विद्वत्ता पाजळून झाली आहे. पण अतिशय शांतपणे ही परिस्थिती हाताळणारा हा माणूस, त्याविषयी गप्प आहे. तर निदान त्याच्या मौनाचा तरी उलगडा त्यांच्या विरोधकांनी करून घ्यायला नको काय ज्यांना मोदींचा राजकीय पराभव करायचा आहे, त्यांनी मुळात मोदी समजून घेतला पाहिजे. अशा मोक्याच्या क्षणी हा माणूस गप्प कशाला राहातो, हे रहस्य महत्वाचे असते. त्याचे उत्तर बाकीच्या गदारोळात सापडत नाही. नेमक्या व मोजक्या बातम्या अभ्यासल्या, तर काही उलगडा होऊ शकतो. पहिली बाब म्हणजे इतके होऊनही यात गुंतलेले आणि ज्यांना अशा कारवाईची थोडी जाण आहे, त्यांनी कारवाई संपली नसल्याचा इशारा वारंवार दिलेला आहे. अशा कारवाया म्हणजे युद्ध नसते की संपले. हा निव्वळ आरंभही असू शकतो. त्यातून परस्परांना संकेत व इशारे दिले जात असतात. सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानला दिलेला इशारा आहे. म्हणजेच पुढे काहीतरी भयंकर वाढून ठेवले आहे, हे पाकिस्तानी सेनेला व मुत्सद्दी वर्गाला कळते आहे. म्हणून तर एका बाजूला प्रतिहल्ल्याचा पाकिस्तान इन्कार करतो आहे आणि दुसरीकडे त्याची युद्ध होऊच नये, म्हणून तारांबळ उडालेली आहे. खास प्रतिनिधी अमेरिकेला धाडून भारतावर बोलण्यासाठी दबाव आणायची धडपड त्याचाच एक भाग आहे. जर हल्ला झाला नाही किंवा विषय संपला असता, तर पाकिस्तानने अशी धडपड करण्याचे कारण नव्हते. पण त्यांना नेमके समजले आहे, की भारताने केले ती निव्वळ झांकी आहे. पुरा तमाशा बाकी आहे. त्यासाठीच पाक गडबडला आहे. पण इतके शहाणपण मोदी विरोधकांपाशी असते, तर गुजरातचा हा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान कशाला झाला असता\nआम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले असे आता बडबडणार्‍यांना, त्या शब्दाचा अर्थही समजलेला नाही. म्हणूनच लष्कराचे आजीमाजी अधिकारी काय सांगत आहेत, त्याकडेही ढुंकून बघण्याची यापैकी कोणाला गरज वाटलेली नाही. पाकिस्तानला धडा शिकवणे म्हणजे त्याची हिंमत खच्ची करणे असते. हे कार्य एखादा प्रतिहल्ला किंवा सर्जिकल स्ट्राईक करून पुर्ण होत नाही. असे अनेक हल्ले करावे लागणार आहेत आणि योग्य वेळ साधून पाकिस्तानची खुमखुमी जिरवावी लागणार आहे. म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी झाला तो प्रकार पहिला आहे आणि शेवटचा नक्कीच नाही. तर त्याला रंगीत तालीम म्हणता येईल. त्यातून पाकिस्तानची सज्जता तपासली गेली, तशीच आपली कुवतही जाणून घेतली गेली आहे. अशा अनुभवातून अधिकाधिक धाडसी कारवाया करायच्या योजना आखल्या जात असतात. त्या दृष्टीने बघितले तर आगामी दोनतीन महिन्यात पाक विरोधात युद्ध म्हणता येणार नाही, अशी कठोर व भेदक कारवाई होऊ शकणार आहे. त्याची व्युहरचना सध्या चालू आहे. त्यात पंतप्रधानाने तोंड उघडले तर पाकिस्तान अधिक सावध होण्याचा धोका आहे. इथल्या मुर्खांना आपली कुवत सिद्ध करून दाखवण्यापेक्षा, पाकिस्तानला बेसावध गाठण्याला कारवाईत प्राधान्य असते. अर्थात तसे काही पाऊल उचलले तर त्याचा राजकीय लाभ मोदी व भाजपाला मिळणारच आहे. आजची कारवाई भाजपाला तितकासा लाभ तीन महिन्यांनी देऊ शकली नसती. पण डिसेंबर महिन्यात अशा कारवाया लागोपाठ होत राहिल्या, तर काय होईल फ़ेब्रुवारी मार्च महिन्यातल्या विधानसभेत त्याचा लाभ कोणाला मिळेल फ़ेब्रुवारी मार्च महिन्यातल्या विधानसभेत त्याचा लाभ कोणाला मिळेल तो मिळू नये म्हणून विरोधक त्या कारवाया रोखून धरू शकणार आहेत काय तो मिळू नये म्हणून विरोधक त्या कारवाया रोखून धरू शकणार आहेत काय नसेल तर आज गदारोळ करून काय मिळवले नसेल तर आज गदारोळ करून काय मिळवले कारण अजून हा विषय संपलेला नाही आणि कारवाईही संपलेली नाही.\nपण इतक्यातच राजकीय लाभाचा विषय अवेळी उकरून काढला गेला आणि भाजपाचा मार्ग सोपा करून टाकलेला आहे. नोव्हेंबर डिसेंबर झाला, मग काश्मिरी खोर्‍यात बर्फ़ पडू लागतो. त्यानंतर भारतीय हद्दीत घुसणे अशक्य होऊन जाते. म्हणूनच ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात घुसखोरीचे प्रमाण वाढते. तेव्हा घुसखोरी केली, मग नंतर त्यांच्याकडून काश्मिरात उच्छाद माजवून घेता येतो, ही पाकची जुनीच पद्धत राहिली आहे. यावेळी अशा घुसखोरीला पायबंद घातला गेला आहे. जोडीला आधीच येऊन बसलेल्यांना हुडकून मारले जात आहे. त्यामुळे सीमा काटेकोर झालेल्या आहेत. नोव्हेंबर डिसेंबरनंतर घुसखोरी अशक्य होईल. म्हणजे काश्मिरात जिहादी कमी असतील. पण त्याचवेळी सर्जिकल स्ट्राईकच्या अनुभवामुळे भारतीय कमांडो वा सैनिकी तुकड्या पलिकडे घुसखोरी सहज करू शकतील. कारण त्या काळात पलिकडेही बर्फ़ाचे साम्राज्य असेल आणि जिहादींच्या छावण्याही ओस पडलेल्या असतील. त्या आणखी आत सुरक्षित प्रदेशात गेलेल्या असतील. म्हणजेच भारताने कारवाई करायची तर खोलवर मुसंडी मारून करता येऊ शकेल. त्याला प्रतिसाद देण्यासाठी सीमेच्या संपुर्ण लांबीवर पाकिस्तानलाही कमांडोच तैनात करावे लागतील. सामान्य सैनिक किंवा जिहादी आणि कमांडो; यात मोठा फ़रक असतो. भारताने संपुर्ण सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर दहाबारा जागी एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक करायचे योजले, तर पाकिस्तानी सेनेची सार्वत्रिक तारांबळ उडू शकते. ताजा अनुभव बघता पाकिस्तानकडे तितकी सज्जता नाही. म्हणजेच युद्ध केल्याशिवाय पाकला नुसत्या अशा धाडी घालून नामोहरम करणे शक्य आहे. कशावरून तशीच काही योजना भारताने शिजवलेली नाही त्यासाठीच छाती फ़ुगवून जनतेपुढे येण्याचा मोह मोदींनी टाळला, असे ठामपणे नाकारता येईल काय त्यासाठीच छाती फ़ुगवून जनतेपुढे येण्याचा मोह मोदींनी टाळला, असे ठामपणे नाकारता येईल काय जेव्हा तशी मोठी कारवाई होईल, तेव्हा जनमत कुठे झुकेल\nअशा कारवाया ज्या काळात होतील, त्यानंतर महिनाभर तरी त्याचा गाजावाजा होत रहाणार. नेमका तोच काळ पाच विधानसभांच्या प्रचाराचा असणार. त्यावेळी मोदी प्रचारासाठी फ़िरत असतील आणि तेव्हा त्यांनी पाकविरोधी कारवाईबद्दल बोलू नये; असे बंधन कोणी घालू शकणार आहे काय किंबहूना नोव्हेंबर डिसेंबर याच काळात मोठ्या धाडसी कारवायांची मोहिम राबवली गेली, तर मोदींनी प्रचारात त्याचा उल्लेख करण्याची तरी गरज भासणार आहे काय किंबहूना नोव्हेंबर डिसेंबर याच काळात मोठ्या धाडसी कारवायांची मोहिम राबवली गेली, तर मोदींनी प्रचारात त्याचा उल्लेख करण्याची तरी गरज भासणार आहे काय उलट मोदी विरोधकच त्यासाठी हातभार लावतील. कारण तेव्हाचे नवे हल्ले ताजे असतील आणि त्याचीच माध्यमातून चर्चा चालेल. त्यात श्रेय मोदींचे वा भाजपाचे नाही; असे ओरडून विरोधकच सांगत असतील. पण जनमानसात काय प्रतिमा असतील उलट मोदी विरोधकच त्यासाठी हातभार लावतील. कारण तेव्हाचे नवे हल्ले ताजे असतील आणि त्याचीच माध्यमातून चर्चा चालेल. त्यात श्रेय मोदींचे वा भाजपाचे नाही; असे ओरडून विरोधकच सांगत असतील. पण जनमानसात काय प्रतिमा असतील आपण पाकिस्तानला चोख उत्तर देऊ शकतो, धडा शिकवू शकतो, असे मोदींना बोलण्याची तरी गरज असेल काय आपण पाकिस्तानला चोख उत्तर देऊ शकतो, धडा शिकवू शकतो, असे मोदींना बोलण्याची तरी गरज असेल काय कृतीच त्यांच्यावतीने बोलणार आहे. किंबहूना हा धुर्त माणूस म्हणूनच आज सर्जिकल स्ट्राईकविषयी मौन पाळून आहे. कारण त्याला एकाचवेळी पाकला धडा शिकवायचा आहे, पण त्याचवेळी आपल्या देशांतर्गत विरोधकांनाची चितपट करायचे आहे. मात्र त्यासाठी संधीसाधूपणाचा आरोप मोदींवर होऊ शकणार नाही. कारण मागल्या आठवड्यात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण विरोधक आधीच करून बसले आहेत. त्यांनीच मोदींच्या हाती कोलित दिले आहे. मणिशंकर अय्यर यांनी ‘वो चायवाला’ असा हेटाळणीयुक्त उल्लेख केला आणि मोदींनी त्याचाच लोकसभा प्रचारात किती चतुराईने वापर करून घेतला, हे आपण विसरलो काय कृतीच त्यांच्यावतीने बोलणार आहे. किंबहूना हा धुर्त माणूस म्हणूनच आज सर्जिकल स्ट्राईकविषयी मौन पाळून आहे. कारण त्याला एकाचवेळी पाकला धडा शिकवायचा आहे, पण त्याचवेळी आपल्या देशांतर्गत विरोधकांनाची चितपट करायचे आहे. मात्र त्यासाठी संधीसाधूपणाचा आरोप मोदींवर होऊ शकणार नाही. कारण मागल्या आठवड्यात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण विरोधक आधीच करून बसले आहेत. त्यांनीच मोदींच्या हाती कोलित दिले आहे. मणिशंकर अय्यर यांनी ‘वो चायवाला’ असा हेटाळणीयुक्त उल्लेख केला आणि मोदींनी त्याचाच लोकसभा प्रचारात किती चतुराईने वापर करून घेतला, हे आपण विसरलो काय इतका सावध माणूस आजकाल चालू असलेल्या गदारोळातही मौन धारण करतो, त्यात काही रहस्य म्हणूनच दडले आहे. त्याचा अर्थ झाला तो प्रतिहल्ला काहीच नाही. यापेक्षा मोठे काही होऊ घातले आहे. म्हणून म्हणतो, यह तो सिर्फ़ झांकी है\nअतिशय मार्मिक विवेचन आंधळ्या मोदी विरोधामुळे तमाम सेकयुलॅरिस्टांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे\nविश्र्लेषण चांगलेच आहे. भारतीतातील तथाकथित राजकीय पक्षांनी थोडेसे तरी देशप्रेम लक्षात घेऊन वागावे असे वाटते. कायमच राजकीय विरोध दर्शविला पाहीजे असे नाही. देशाची सुरक्षा त्या पेक्षा जास्त महत्त्वाची आहे.\nआणखीन एक व्यक्ती मौन धरून आहे या संपूर्ण घडामोडींबद्दल जे पाकिस्तानसाठी जास्त धोकादायक ठरू शकतं, ती व्यक्ती म्हणजे ' अजीत डोवाल '\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआघाडी युतीला अर्थ नाही\nशिकारी खुद यहॉ, शिकार हो गया\nलंबी रेस का घोडा\nकेक आणि पावाची गोष्ट\nक्वेट्टा आणि उरीतले साधर्म्य\nजरा हटके जरा बचके\nअमित शहा नको, केजरीवाल व्हा\nऐ दिल है मुश्कील\nराहुल गांधी आगे बढो\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (२)\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (१)\nयह तो सिर्फ़ झांकी है\nसीमोल्लंघन: देश बदल रहा है\nकॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग\nझेंडा पाकिस्तानचा, अजेंडा कॉग्रेसचा\nश्रीमंता घरचे बेताल पोर\nपाक हस्तक कसे काम करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-23T09:30:35Z", "digest": "sha1:3V4OYF6Q4TFXVUHRVPT6XPOA4BOIOTWQ", "length": 8883, "nlines": 70, "source_domain": "pclive7.com", "title": "निमित्त एकनाथ पवारांचा वाढदिवस…नजर भोसरी विधानसभेवर….! | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome ब्लॉग निमित्त एकनाथ पवारांचा वाढदिवस…नजर भोसरी विधानसभेवर….\nनिमित्त एकनाथ पवारांचा वाढदिवस…नजर भोसरी विधानसभेवर….\n(संदेश पुजारी, pclive7.com):- एकनाथ पवार… पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर वेगाने पुढे आलेले नाव… पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर वेगाने पुढे आलेले नाव… नुकताच त्यांचा वाढदिवस झाला….वाढदिवसाच्या निमित्ताने शहरभर त्यांचे लागलेले शुभेच्छांचे फ्लेक्स अनेकांच्या भुवया उंचवणारे ठरले.. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला….वाढदिवसाच्या निमित्ताने शहरभर त्यांचे लागलेले शुभेच्छांचे फ्लेक्स अनेकांच्या भुवया उंचवणारे ठरले.. खरं तर भाजपमध्ये जुन्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काडीची किंमत नाही असा सूर पिंपरी चिंचवडमध्ये असताना एकनाथ पवार मात्र त्याला अपवाद ठरत आहेत. अर्थात त्याला त्यांची कामाची पद्धत जबाबदार आहे हे ही तितकंच खरे… महापालिकेची सूत्र काही मोजक्या लोकांच्या हातात असल्याची ओरड होत असताना एकनाथ पवार ही निर्णय प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट जाणवते… खरं तर भाजपमध्ये जुन्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काडीची किंमत नाही असा सूर पिंपरी चिंचवडमध्ये असताना एकनाथ पवार मात्र त्याला अपवाद ठरत आहेत. अर्थात त्याला त्यांची कामाची पद्धत जबाबदार आहे हे ही तितकंच खरे… महापालिकेची सूत्र काही मोजक्या लोकांच्या हातात असल्याची ओरड होत असताना एकनाथ पवार ही निर्णय प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट जाणवते… अर्थात हे अचानक घडले असं म्हणायला वाव नाही.. अर्थात हे अचानक घडले असं म्हणायला वाव नाही.. या मागे आगामी विधानसभा निवडणुकांची गणिते नाकारता येत नाहीत.. एकनाथ पवार भोसरी विधानसभा मतदार संघातले.. भोसरी मतदार संघ महेश लांडगे यांचा. या मागे आगामी विधानसभा निवडणुकांची गणिते नाकारता येत नाहीत.. एकनाथ पवार भोसरी विधानसभा मतदार संघातले.. भोसरी मतदार संघ महेश लांडगे यांचा. महेश लांडगे हे जरी भाजप सहयोगी आमदार असले तरी त्यांच्या विरोधात एक गट काम करतोय हे उघड गुपित आहे.. महेश लांडगे हे जरी भाजप सहयोगी आमदार असले तरी त्यांच्या विरोधात एक गट काम करतोय हे उघड गुपित आहे.. महेश लांडगे यांना शह देण्यासाठी जाणीवपूर्वक काही जण एकनाथ पवार यांना आमदारकीच्या तिकिटाचे स्वप्न दाखवत आहेत.. महेश लांडगे यांना शह देण्यासाठी जाणीवपूर्वक काही जण एकनाथ पवार यांना आमदारकीच्या तिकिटाचे स्वप्न दाखवत आहेत.. त्याला एकनाथ पवार यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांचा युक्तिवाद देत आहेत..समजा विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र झालीच तर महेश लांडगे यांची जागा तुम्हालाच घ्यावी लागेल असे अनेकजण सांगत आहेत…. त्याला एकनाथ पवार यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांचा युक्तिवाद देत आहेत..समजा विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र झालीच तर महेश लांडगे यांची जागा तुम्हालाच घ्यावी लागेल असे अनेकजण सांगत आहेत…. अर्थात त्यामागे महेश लांडगे यांना शह देण्याची काहींची रणनिती आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.. अर्थात त्यामागे महेश लांडगे यांना शह देण्याची काहींची रणनिती आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.. त्याचमुळे एकनाथ पवार यांची ताकत वाढलेली दिसत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय… त्याचमुळे एकनाथ पवार यांची ताकत वाढलेली दिसत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय… आता कारण काहीही असो, जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ पवार यांची ताकत अनपेक्षितपणे वाढली आहे हे ही खरे आहे आणि त्याचमुळे अनपेक्षितपणे उद्या एकनाथ पवार आमदार झाले तर आश्चर्य वाटायला नको… आता कारण काहीही असो, जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ पवार यांची ताकत अनपेक्षितपणे वाढली आहे हे ही खरे आहे आणि त्याचमुळे अनपेक्षितपणे उद्या एकनाथ पवार आमदार झाले तर आश्चर्य वाटायला नको… अर्थात हा जर तर चा खेळ… अर्थात हा जर तर चा खेळ… पण तूर्तास त्यांना झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…\nTags: BhosaribjpEknath PawarMahesh LandgemlaPCLIVE7.COMPCMCPcmc newsएकनाथ पवारपिंपरी चिंचवड महापालिकाभाजपभोसरी विधानसभामहेश लांडगेसत्तारूढ पक्षनेता\nमहाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर गंगा आरती संपन्न\nभोसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात\nसर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा दिग्विजयी नेता…\nनिमित्त वाढदिवसाचे.. तयारी विधानसभेची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%9A/", "date_download": "2018-04-23T09:20:47Z", "digest": "sha1:6O4CDPMWGZP5KEJDXOTYISU7UUELLCUS", "length": 7142, "nlines": 76, "source_domain": "pclive7.com", "title": "लग्नाच्या एक दिवस आगोदर चिंचवडमध्ये तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome पिंपरी-चिंचवड लग्नाच्या एक दिवस आगोदर चिंचवडमध्ये तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या\nलग्नाच्या एक दिवस आगोदर चिंचवडमध्ये तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी (Pclive7.com):- लग्न अगदी एक दिवसावर आले असताना तरूणीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. चिंचवड येथे राहत्या घरी काल (दि.१२) रात्री साडेनऊ वाजता गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.\nसीमा दिलीप सकाटे (वय २२ रा. विद्यानागर, चिंचवड) असे मयत तरूणीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाचे उद्या (गुरुवार, १४ डिसेंबर) लग्न होते. घरात लगीन घाई सुरू होती. घरातील सगळी मंडळी लग्नाचा बस्ता घेण्यासाठी खरेदीला गेले होते. हातावर मेहंदी काढल्यामुळे सीमा घरीच होती व तिच्या सोबतीला तिची छोटी बहीण देखील घरीच होती.\nमात्र बहीण घरा बाहेर जाताच तिने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बहीण जेंव्हा परत अाली तेंव्हा हा सारा प्रकार उघडकीस आला. या साऱ्या प्रकारामुळे लग्नघरावरच शोककळा पसरली. ज्या घरातून तिची वरात निघणार होती त्याच घरातून तिची अंतयात्रा निघाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nतिच्या आत्महत्येचे अद्याप कारण कळले नसून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.\nसर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा दिग्विजयी नेता…\nभोसरीत भूगर्भातून उकळते पाणी येऊ लागल्याने भीतीचे वातावरण (पहा व्हिडीओ)\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-jokes/kids-jokes-117041700027_1.html", "date_download": "2018-04-23T09:37:25Z", "digest": "sha1:WWSZBGIXE5PME7LZSIYF2ATCZJPHGFMO", "length": 6998, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर\n1. गांडुळ शेतकर्‍याचा मित्र आहे.\nउत्तर: शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणून.\n2. जेव्हा घड्याळ्यात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते\n3. मराठी भाषांतर करा\nचिडिया पेड पर चहचहाती है\nउत्तर: चिमण्या झाडावर चहा पितात.\nशांत आणि निर्द्वेषी राहण्याचे गुपित\nवास्तुनुसार 'बॉस'ची खोली कशी असावी\nगावातील मुले शिकणार इंग्रजी - योगेश्वर दत्त\nनैराश्य/ उदासीनता म्हणजे काय\nसर्वात लहान कोल्हा फेनेक फॉक्स\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी विनोद\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2343", "date_download": "2018-04-23T09:55:50Z", "digest": "sha1:APYGZAXL3HEP47H4IIQAALTCED7TZO64", "length": 25223, "nlines": 116, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कमल घर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहायकूच्या प्रतिसादांमध्ये श्री. राजेश यांनी एक प्रतिसाद दिला\nव विचारले ह्याला हायकू म्हणावयाचे का माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने तेथे न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडत आहे. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल.\nफारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले. \" माझ्या अनेक कविता सत्यकथेने साभार परत पाठवल्या म्हणून मी पुरुष असून एक कविता स्त्रीचे नावाने पाठवली. या कवितेला काहीही अर्थ नाही. केवल स्त्रीचे नाव आहे म्हणून ही कविता छापली गेली.\" भागवत-पटवर्धन ही पोचलेली माणसे.त्यांनी पत्र छापले व त्याखाली खुलासा केला. \"सत्यकथेकडे इतक्या स्त्रीलेखिकांच्या कविता दरमहा येतात की केवळ लेखिका म्हणून त्यांच्या कविता छापावयाच्या ठरवले तर तेवढाच उद्योग करावा लागेल. बाकी सर्व बंद. तेव्हा ते सोडा. आता कवीची कविता सर्वांना कळली पाहिजेच असे नाही. नाहीतर मर्ढेकर-पु.शि.रेगे अजून अप्रकाशितच राहिले असते. पण तरीही आम्हाला लागलेला कवितेचा अर्थ हा.\" त्यांनी कवितेचे रसाळ रसग्रहण खाली दिले.\nमागे एका लेखात मी लिहले होते की कवितेचा तुम्हाला लागलेला अर्थ तुमच्यापुरता तरी बरोबरच. ( हे मी अनेक लेखकांच्या लेखनाचे कॉपीराईट भंग करून काढलेले सार) तेव्हा श्री. राजेश यांच्या ५-७-५, तीन ओळी, या हायकूच्या फॉर्मात बसविलेल्या रचनेला हायकू म्हणावयास हरकत नसावी. आता दुसरे रसीक तज्ञ श्री. धम्मकलाडू यांना ती रचना सपाट वाटली व \"भावगर्भ साक्षात्कार\" झाला नाही म्हणून त्यांनी ही हायकू नव्हे असा निर्णय देऊन टाकला. मी श्री. धम्मकलाडू यांना प्रेमळ फुस (फुकट सल्ला) देऊ इच्छितो की \" मित्रा, तुझे म्हणणे असे मांड\n\"ही रचना सपाट आहे व त्यातून मला कोणताही भावगर्भ साक्षात्कार झाला नाही म्हणून या रचनेला मी हायकू म्हणावयास तयार नाही \".\nQuits. श्री. धम्मकलाडू एकदम तमाम थोर मराठी टीकाकारांच्या (म्हणजे कुलकर्ण्यांच्या) पंक्तीत पळी-पंचपात्र टाकावयास मोकळे. कवीवर्य श्री. राजेश यांनी एक अर्थ लावून दाखवला खरा पण त्यात एक कमतरता भासते. हायकूचे एक लक्षण \" चित्र\" पाहिजे ते तेवढे स्व:च्छपणे समोर येत नाही. आता मी माझ्या कुवतीने एक अर्थ लावून चित्र उभे करतो. कमल घर... समोर सगळा राडाच राडा, पण त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, तोही बघ., पण तो बघतांना त्यातील कमल, तेही बघ, हे झाले चित्र. आता भावगर्भ साक्षात्कार बघा. आज जीवनात कोठेही नजर फिरवली तरी क्लेषकारक,मन खिन्न करणार्‍या गोष्टीच दिसतील पण त्या पाहतांना, तेथेही मन प्रसन्न करणारी कमलिनी आहे , तिच्याकडेही कटाक्ष टाकावयस विसरू नकोस. खल्लास.\n(धला साहेब, उपक्रमपंताना पसंत नाही तरीही आपण या स्थळावर कवितांची तस्करी करत आहोत, कशाला आरडाओरडा करावयाचा, काय \nबाबासाहेब जगताप [06 Mar 2010 रोजी 12:34 वा.]\nउपक्रमपंताना पसंत नाही तरीही आपण या स्थळावर कवितांची तस्करी करत आहोत\nकवितांची तस्करी परवडली पण ही कशी ही कशी म्हणून आमचाही (की आमचीही, त्या निमित्ताने हायकू हे स्रीलींगी की पूल्लींगी ही एक शंका) एक हायकू पेश करण्याची हौस भागवण्याची संधी काही उपक्रमींनी सोडली नाही. असो.\nहा अर्थ की अनर्थ :)\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [06 Mar 2010 रोजी 17:28 वा.]\nकोणत्या अनुभवाला किंवा शब्द रचनेला उच्च दर्जाचे साहित्य रुप लाभेल ते काय सांगता येणार नाही. 'कमल घर' 'बघ कमल घर' 'कमल बघ' याचा अर्थाच्या बाबतीत 'शरद' यांनी घडवलेला साक्षात्कार 'उच्च' आहे. एखाद्या रचनेला 'सुमार' म्हणावे पण वरील अर्थ पाहता मी तरी 'सपाट' म्हणणार नाही. कवितेच्या अर्थ घेणार्‍याला वेगळा आणि कसाही अर्थ शोधता येऊ शकतो. खालील किस्सा अनेकांना माहिती असेल, पण, लिहिण्याची संधी आपण का सोडावी, नाही का \nमिर्झा गालिब यांची जेव्हा आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तेव्हा त्यांना नोकरी करण्याची वेळ आली. आणि नोकरीच्या ठिकाणी ते रूजू व्हायला गेलेही. पण आपल्या स्वागताला कोणीच आले नाही हे पाहून त्यांना तो अपमान वाटला. या घटनेत काव्य काय आहे असे कोणी विचारील. पण त्यांनी तो 'शेर' अजरामर करुन टाकला.\n'निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन\nबहुत बे आबरु होकर तेरे कुचे से हम निकले .\nआता वरील अनुभव गालिबचा नौकरीच्या बाबतीतला होता. पण, शेर वाचणार्‍या व्यक्तीला मात्र प्रेयसीकडून अपमान झाल्याचे मनोगत वाटते. सारांश असा की, कवितेतून अर्थच काढायचा झाला तर [रचना सुमार असो की सपाट] तो कसाही काढता येतो हे वर चर्चाप्रस्तावकाने दाखविलेच आहे. :)\nमिर्झा गालिब यांची जेव्हा आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तेव्हा त्यांना नोकरी करण्याची वेळ आली. आणि नोकरीच्या ठिकाणी ते रूजू व्हायला गेलेही. पण आपल्या स्वागताला कोणीच आले नाही हे पाहून त्यांना तो अपमान वाटला. या घटनेत काव्य काय आहे असे कोणी विचारील. पण त्यांनी तो 'शेर' अजरामर करुन टाकला.\n'निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन\nबहुत बे आबरु होकर तेरे कुचे से हम निकले\n या तर्काचा काही पुरावा मिळेल काय\nवडाची साल पिंपळाला. याच गजलेतला एक शेर असा आहे:\nमुहब्बत में नहीं है फर्क, जीने और मरने का\nउसी को देखकर जीते है, जिस काफिर 'प' दम निकले\nआता याचा अर्थ गालिब आपल्याला नोकरी देणार्‍याच्या प्रेमात पडला होता असा घ्यायचा काय\nयाच गजलेतला एक प्रसिद्ध शेर असा:\nकहां मैखाने का दरवाजः 'गालिब' और कहां वाइज\nपर इतना जानते है, कल वो जाता था कि हम निकले\nयाचा गालिबच्या नोकरीशी अर्थाअर्थी काही संबंध आहे काय नवप्रसव रचनांच्या अर्थाची काथ्याकूट चालू दे, पण बिचार्‍या गालिबला यात ओढू नका....\nहुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता\nका अर्थ घेऊ नये... रजेचा अर्ज... गालिबचे फॅन.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [07 Mar 2010 रोजी 12:53 वा.]\n'गालिब’ एक और नवाबी रहन-सहन के आदी थे तो दुसरी और जीवनभर आर्थिक विपदाओंसे जूझते रहे” इथपर्यंत आपल्याला मान्य न होण्यासारखे काही नसावे.\nराहिला अर्थाच्या बाबतीतला प्रश्न तर एक गोष्ट खरी की, वरील घटना आणि अर्थाच्या बाबतीत आत्ता माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. कदाचित सांगोवांगीच्या गोष्टीपैकी ती एक गोष्ट असेल. पण, आपण जो पर्यंत संदर्भाच्या आधारे गालिबच्या व्यक्ती, जीवन आणि त्याच्या शायरी बाबतीत काही संदर्भ देऊन सांगत नाही. तो पर्यंत आपला आक्षेप मी तरी मान्य करणार नाही. अर्थात आपण उपक्रमवर कधी संदर्भ देऊन लेखन केल्याचे स्मरत नाही. पण अपेक्षा करायला काय हरकत आहे नाही का [हो हो अपेक्षा करायला पाहिजेच]\nअर्थ दुसरा, कृपया त्रास करुन घेऊ नये. आपण ज्या गझलेचा उल्लेख करीत आहात त्यातल्याच दोन ओळी-\n’अगर लिखवाये कोई उसको खत, तो हमसे लिखवाये\nहुई सुबह, और घर से कान पर, रखकर कलम निकले.\nआता वरील ओळीतून कोणी 'उसको’ म्हणजे प्रेयसीला पत्र लिहिणार असेल आणि ’गालिब’ च्या हस्ताक्षरात जर ते पत्र जाणार असेल तर त्याच्या प्रेयसीला कदाचित स्पर्श, भावना,गंध पोहचावा किंवा पोहचत असेल म्हणून कदाचित गालिब सकाळ झाल्याबरोबर कानावर ’कलम’ लटकावून बाहेर पडत असेल.\nअर्थ दुसरा, कार्यालयात कोणाला रजे बिजेचा अर्ज लिहिण्यासाठी किंवा जुन्या काळी पोष्टाच्या कार्यालयाबाहेर पत्र लिहिणारे वाचणारे जसे असायचे तसे 'गालिब' दोन पैसे मिळावेत म्हणून कानावर पेन लटकावून फिरत होता असा अर्थ कोणी काढला तरी गालिबच्या वाचकांनी ’गालिब' वर कितीही प्रेम असले तरी फार वाईट वाटून घेऊ नये असे वाटते.\nमै भी मुंह मे ज़बान रखता हूं,\nकाश पुछो कि मुद्दाआ क्या है. - गालिब\nराजेशघासकडवी [07 Mar 2010 रोजी 15:55 वा.]\nप्रत्यक्ष गालिब बसलाय पोष्ट हापिसात, आणि त्याच्यासमोर बसून कोणी आपल्या पठाणकोटच्या आयशाला पत्र लिहवून घेतोय...\"...आन् तिला म्हनौ, आलक् च्या तब्बेतीकडं लक्ष आसू दे... आलक् म्हंजी आमचा उंट बरका... मी यीनच एक सा म्हैन्यात..त्ये आलक् चं ल्हिलं ना, हा. न्हायतर लय हाल करते त्याचे...\"\nवा. दिन बन गया.\n(गालिबप्रेमींना - या कल्पनाविलासात एकाही गालिबला इजा झालेली नाही. तेव्हा कृपया भावना दुखवून झुंडशाही वगैरे सुरू करू नका)\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n’अगर लिखवाये कोई उसको खत, तो हमसे लिखवाये\nहुई सुबह, और घर से कान पर, रखकर कलम निकले.\nएकतर वरील शेरात 'अगर' हा शब्द नसून 'मगर' हा शब्द आहे ( संदर्भ : दीवान-ए-गालिब, संकलक नूर नबी अब्बासी, गालिब इन्सिट्यूट, दिल्ली, तिसरी आवृत्ती, पृष्ठ क्र. २०७). आता 'अगर' आणि 'मगर' यातल्या फरकाने गजलेच्या अर्थात काय फरक पडतो तर या शेराचा संबंध त्या आधीच्या\nभरम खुल जाए, जालिम तेरे कामत की दराजी का\nअगर उस तुर्रः-ए-पुरपेच-ओ- खम- का पेच- ओ-खम निकले\nया शेराशी आहे. या शेराचा अर्थ ध्यानात घेतला तर ही गजल कुणाला उद्देशून आहे, हे कळेल. किंबहुना तिचा गालिबच्या नोकरीशी लावलेला बादरायण संबंध ध्यानात येईल. जर तितके मोकळे मन असेल तर.\nगालिब वजीफाखार हो दो शाह को दुवा\nवो दिन गये के कहते थे नौकर नही हूं मैं\nम्हणतो तेंव्हा तो नोकरीबद्दल म्हणत आहे, हे उघड होते. गालिबची शायरी सांकेतिकतेत (नको इतकी) अडकली असली तरी त्याच्या शेरांचे भलतेच अर्थ काढले तर कबरीत त्याला कूस बदलून बदलून हैराण व्हावे लागेल बिचार्‍याला\nगालिबच्या विपन्नतेविषयी कुणाला अमान्य होण्यासारखे काही नसावेच.हे आणि हेलिहिल्यानंतर मला तर ते नाहीच नाही. त्यामुळे त्या उल्लेखाचा संदर्भ कळाला नाही. बाकी राहिला प्रश्न माझ्या ससंदर्भ लिखाणाचा, पण प्रस्तुत चर्चेत तोही विषय गैरलागूच आहे.\nहुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता\nराजेशघासकडवी [06 Mar 2010 रोजी 21:56 वा.]\nकवीला अगर लेखकाला, एखादे रूपक वापरताना जो अर्थ अपेक्षित असतो त्यापेक्षा वेगळा (आणि कधी अधिक प्रभावी) अर्थ वाचकाला असू शकतो याचा मला अनुभव आहे. म्हणून काव्य निर्माण झाल्यावर कवीचे त्यामागचे उद्देश मागे पडतात. त्याचा अर्थावरचा अधिकार हा इतर अनेक रसग्राहकांइतकाच राहातो असं मला वाटतं. शरद यांनी जास्त व्यापक व चित्रपूर्ण अर्थ लावला याबद्दल मी त्याचा आभारी आहे.\nकाव्याची दुर्गमता हा असाच एक अर्थ कळण्यामागे अडसर असतो. ती आवश्यक असते का यावर वाद घालता येईल. या कवितेत ती दुर्गमता, फसव्या सोपेपणाचं, अर्थहीनतेचं रूप घेऊन आलेली आहे. मूळ कवितेकडे, हीत अर्थ आहे, या गृहितकाने बघितलं तर दिसू शकतो. पण हे काय अर्थहीन शब्दांचं गाठोडं, या भावनेने बघितलं तर तो दुर्गमतेचा अडसर ओलांडायला कष्ट पडतात. असं अनेक कवितांचं आहे.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nअजूण एक अर्थ :\nकमल घर -- कमल, आपलं स्वप्नातलं घर काय होतं ते आठव.\nबघ कमल घर --कमल ते स्वप्न कुठे गेलं , काय ही अवस्था झाली आहे घराची.\nकमल बघ -- कमल आपल्याला धीर खचुन चालणार नाही. पुन्हा एकदा त्या स्वप्नासाठी प्रयत्न करायचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T09:20:30Z", "digest": "sha1:D4T3LHQ26V4T3HYF6FCA5XOLPH2KFEBB", "length": 18173, "nlines": 78, "source_domain": "pclive7.com", "title": "मराठा समाजाच्या मागण्या १८ डिसेंबरपर्यंत मान्य न केल्यास गनिमी काव्याने प्रवेश करुन अधिवेशन बंद पाडू – आबा पाटील | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome पिंपरी-चिंचवड मराठा समाजाच्या मागण्या १८ डिसेंबरपर्यंत मान्य न केल्यास गनिमी काव्याने प्रवेश करुन अधिवेशन बंद पाडू – आबा पाटील\nमराठा समाजाच्या मागण्या १८ डिसेंबरपर्यंत मान्य न केल्यास गनिमी काव्याने प्रवेश करुन अधिवेशन बंद पाडू – आबा पाटील\nपिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या वतीने फक्त मुख्यमंत्र्यांनीच ठोस भुमिका जाहिर करावी. ॲट्रोसीटीबाबतीत काय निर्णय घेणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आमचा विश्वास नाही, त्यांना उपसमितीमधून हटविण्यात यावे. आमच्या मागण्या १८ डिसेंबरपर्यंत मान्य न झाल्यास मराठा समाजाच्या वतीने सर्व जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक, जिल्हा आयोजक, मराठा सेवक, मराठा बांधव नागपुर येथे सोमवारी (दि.१८ डिसेंबर रोजी) नागपूर विधान भवनावर गनिमी काव्याने प्रवेश करुन अधिवेशन बंद पाडू न सरकारला धडा शिकविण्यात येईल. सदर आंदोलनामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारचीच राहील. शांततेत निघालेला मराठा क्रांती मोर्चा जबाबदार राहणार नाही. असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला.\nआज पिंपरी येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्या पाटील, संभाजी बालघरे, जितेंद्र पाटील, अनिरुध्द शेलार, बळीराम काटके, संतोष इंदुलकर, अंकुश कापसे आदी उपस्थित होते.\nआबा पाटील पुढे म्हणाले की, आण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ म्हणून जाहिर करावे. याकरीता निधी कधी व किती दिवसात देणार. ‘सारथी’ शिक्षण प्रशिक्षण संस्था राज्यभर कार्यरत करावी. शेतक-यांना पुर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, शिव स्मारकाची सुरुवात ताबडतोब करावी. कोपर्डी प्रकरणाची पुढील कारवाई लवकरात लवकर सुरु करावी. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह कायम स्वरुपी उभारावेत. भाडोत्री तत्वावरील वसतीगृह आम्हाला मान्य नाही. वसतीगृहाचे बांधकाम होईपर्यत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना, तसेच युपीएससी, एमपीएससी परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात अनुदान देण्यात यावे. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चालू वर्षापासून ओबीसींप्रमाणे सवलती चालू कराव्यात. ९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या क्रांती मोर्चात जे ६०५ कोर्स जाहीर केले होते यामध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन यातील कोर्स समाविष्ट करावेत. अशीही मागणी आबा पाटील यांनी केली.\n९ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईत मराठा क्रांती महा (मुक) मोर्चा काढण्यात आला होता. तसेच वर्षभरात राज्यभरात निघालेल्या ५८ मोर्चा काढले होते. यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांची निवेदने जिल्हाधिका-यांकडे दिली होती. अद्यापपर्यंत या मागण्यांच्या निवेदनावर सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत.\n९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुकमोर्चातून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला पोकळ खोटी आश्वासने देऊन मागण्या मान्य करण्याचा आव आणला होता. परंतू अद्यापपर्यंत वरील कोणत्याही मागण्यांचे अधिकृत शासन निर्णय झाले नाहीत. यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या निवेदनावर सरकार व मुख्यमंत्री गांभिर्याने विचार करत नसून चालढकल करीत आहे. म्हणून वरील निवेदनाबाबत सरकारने स्पष्ट शब्दात लेखी स्वरुपात माहिती देऊन खुलासा करण्यात यावा. यासाठी २९ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मराठा महासभेत सरकारला व मुख्यमंत्र्यांना दोन महिन्याचा कालावधीही (अल्टीमेटम) दिलेला होता. यावेळी सरकारने मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली. याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. तसेच मराठा समाजाच्या चळवळीमध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. राज्यातील पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर येथील मोर्चात फुट पाडत असून ‘मीच मराठा समाजाचा नेता आहे’ असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. हि चळवळ मोडीत काढण्याचा घाट घालत आहे. म्हणून चंद्रकांत पाटील यांना उपसमितीमधून हटविण्यात यावे. अशीही मागणी करण्यात येत आहे.\nमुंबईतील ९ ऑगस्ट मराठा क्रांती मोर्चात मुंबई सामील झालेल्या मराठा समाजातील सहा युवकांचा अपघाची मृत्यू झाला. त्यांच्या परिवारास शासनाकडून मदत जाहिर करण्यात यावी. तसेच एक युवक नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे त्याचा सर्व खर्च शासनाने करावा. मराठा समाजाच्या निवेदनावर सर्व मागण्यांचा तपशिलवार खुलासा करुन कोणत्या मागणीवर काय निर्णय घेतले हे हिवाळी अधिवेशनापूर्वी सुस्पष्ट शब्दात लेखी स्वरुपात देण्यात यावे, अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर, गाव या ठिकाणी जनआंदोलन सुरु करण्यात येईल.\nसरकारच्या वतीने मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयक फोडून चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. यामुळे समाजातील लाखो तरुणांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे काम करीत आहेत. या स्वयंघोषित समन्वयक मराठा क्रांती मोर्चातील तरुणांची दिशाभुल करुन स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या मागेपुढे फिरत आहेत. मराठा समाजाचे कोणतेही आंदोलन मोर्चा होऊ नये यासाठी सरकारने नेमलेले हस्तक आहेत. अशा हस्तकांचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा काही संबंध नाही. मराठा समाजाच्या ९ ऑगस्ट मराठा क्रांती मोर्चाच्या जाहिर केलेल्या मागण्या तसेच मराठा समाजाने आता पर्यंच सर्व जिल्ह्यातील दिलेल्या निवेदनांवर सरकारने या हिवाळी अधिवेशनात चर्चा करुन मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी सरकारने सोमवारी (दि.१८ डिसेंबर २०१७) पुर्वी योग्य ती चर्चा घडवून आणावी आणि मराठा आरक्षण व इतर मागण्यांचा तपशिलवार खुलासा करावा अन्यथा मराठा समाजाच्या वतीने सर्व जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक, जिल्हा आयोजक, मराठा सेवक, मराठा बांधव नागपुर येथे सोमवर दि. १८ डिसेंबर रोजी विधानसभेवर गनिमी काव्याने सरकारला धडा शिकविण्यात येईल. सदर आंदोलनामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदार सरकारची राहील. शांततेत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा जबाबदार राहणार नाही. असा इशारा आबा पाटील यांनी दिला.\nTags: pclive.comPCMCआबा पाटीलमराठा मोर्चा\nशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सदस्य नोंदणी अभियान\nसर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा दिग्विजयी नेता…\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/4", "date_download": "2018-04-23T09:34:25Z", "digest": "sha1:D6BKJRLTVK5F5EUIL6KBSEI5VGJKOREC", "length": 9900, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 4 of 190 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nउद्धव ठाकरे-मुनगंटीवार भेट टळली\nशिवसेना-भाजप युतीच्या प्राथमिक चर्चेला ब्रेक युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार युतीत धूसफूस कायम मुंबई / प्रतिनिधी राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करणे, शिवसेना आमदारांचा निधी तसेच आगामी निवडणुकीत युती आदींबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र, ठाकरे ...Full Article\nचित्रपटातून खरं आयुष्य हरपतंय : माजिद माजिदी\nमुंबई / प्रतिनिधी संघर्ष करत करत आयुष्य जगणारी माणसं माझ्यासाठी हीरो आहेत. मी कधीच गरिबीचं उदात्तीकरण करत नाही. ते चुकीचेच आहे. पण प्रत्येक माणसामध्ये दडलेली स्वभाववैशिष्टय़ दिसत नाहीत ती ...Full Article\nआशा भोसले, अमजद अली खान यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nअनुपम खेर, शेखर सेन, धनंजय दातार यांचाही होणार सन्मान मुंबई / प्रतिनिधी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 76 व्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार ...Full Article\nमहानगरपालिका रुग्णालयातील सर्व्हेक्षण मुंबई / प्रतिनिधी मुंबईकरांमध्ये मनोविकाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा अहवाल मुंबई पालिका रुग्णालय आणि आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आला. एरव्ही जीवनशैली संबंधित मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अन्य ...Full Article\nअर्ली बर्ड योजनेमुळे पालिकेच्या तिजोरीत 2,124 कोटी जमा\nयोजना 2018-19 या वर्षासाठीही सुरू ठेवणार मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिकेने सर्वात जास्त उत्पन्न देणारे जकात कर रद्द झाल्याने आता त्यापाठोपाठ सर्वाधिक उत्पन्न देणाऱया मालमत्ता करावर आपले सर्व लक्ष ...Full Article\nऔरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या\nऑनलाईन टीम / औरंगाबाद औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्‍यान एका तरूणाची भोसकून हत्‍या करण्‍यात आल्याची बाब उघड झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आशिष साळवे असे ...Full Article\nमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक\nऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार ...Full Article\nभाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत\nऑनलाईन टीम / मुंबई : भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. ...Full Article\nडॉ. बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nऑनलाईन टीम /मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. हे स्मारक १४ एप्रिल २०२० ...Full Article\nआंबेडकर जयंतीसाठी चैत्यभूमी सज्ज\nडॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी छायाचित्र, झेडें, फेटे, आंबेडकरी साहित्यांचे स्टॉल, मुंबई / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी सज्ज झाली आहे. चैत्यभूमी ...Full Article\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/india/who-will-be-chief-minister-raj-uddhav-thackeray-there-work/250652", "date_download": "2018-04-23T10:01:44Z", "digest": "sha1:ZGBND2A4U6SFUY47NYASRCUZXXC2JS5K", "length": 20000, "nlines": 103, "source_domain": "zeenews.india.com", "title": "कोण होणार मुख्यमंत्री? राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला | 24taas.com", "raw_content": "\n राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला\nआगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.\nएकीकडे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचं सातत्य राखण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे या निवडणुकीतल्या अपयशाचा शिक्का पुसण्यासाठी धडपडत आहेत. दोन्ही भाऊ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागलेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत यावेळी राज आणि उद्धव प्रमुख दावेदार मानले जात आहेत.\nकृष्णकुंज आणि मातोश्रीवर खलबतं, सुरू आहेत. शिवसेना भवन आणि राजगडावर बैठकांचा धडका सुरु आहे. यावरून ठाकरे बंधू कामाला लागले आहेत, हे स्पष्ट होत आहे. तर विधानसभा निवडणुकीची ब्ल्यू प्रिंट तयार होत आहे. तर उद्धव विकासाचा मुद्दा मांडण्यावर भर देत आहेत.\nराज आणि उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणूकीतही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण यावेळचा संघर्ष थोडा वेगळा असेल. मनसेच्या महाराष्ट्र विकासाच्या ब्ल्यू प्रिंटला आव्हान असेल शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याचं... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची मुंबई व्हिजन लोकांसमोर आणून स्पर्धेत आघाडी घेतलीय.\nनेते पदाधिका-यांशी चर्चा करुन धोरणं ठरवली जात आहेत. पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत उद्धव यांनी दिलेत. शिवसैनिकांमधला उत्साह टिकून राहावा यासाठी उद्धव यांनी भरगच्च कार्यक्रमांची आणखी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या भ्रमात राहू नका असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपकडून दबावाचं राजकारण वाढत गेल्यास प्रसंगी 288 जागा लढवण्याची तयारीही शिवसेनेकडून सुरु असल्याचं नेते खासगीत सांगत आहेत.\nउद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यात राज ठाकरेंनीही मुख्यमंत्री बनण्याचं सूतोवाच केल्यानं उद्धव ठाकरेंपुढं आव्हान उभं राहिलंय. राज ठाकरे आणि आव्हान हे तसं जुनंच समीकरण आहे. परंतु विधानसभा निवडणुकीनं एक वेगळं आणि मोठं आव्हान मनसे अध्यक्षांसमोर असणार आहे. स्वतः साठी सुरक्षित मतदारसंघ शोधणं आणि पक्षाला घवघवीत यश मिळवून देणं असा दुहेरी पेच आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या निकालांनी राज ठाकरेंना बरंच काही शिकवलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल केलेत. निवडणुकीसाठी ते प्रचंड मेहनत घेताना दिसताहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राच्या मतदारांपुढे येणार असल्याची माहिती मिळत आहे. तेही आपल्या सहका-यांसमवेत निवडणूकीची रणनिती आखत आहेत.\nमनसेच्या 11ही आमदारांना निवडणूक लढवण्याची पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच मनसेचे जिल्हा संपर्क नेते आणि सरचिटणीस महाराष्ट्राच्या विविध भागात जाणार आहेत. नेत्यांकडून माहिती घेतल्यावर जुलैच्या मध्यावर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा अपेक्षित मानला जातोय. मुख्यमंत्री पदासाठी राज ठाकरे यांनी दावा केल्यानं दोनशेहून अधिक जागा लढवण्याची तयारी मनसेकडून सुरु आहे. दोघा ठाकरे बंधूंच्या या साठमारीत कुणाची सरशी होते, कुणाची व्यूहरचना यशस्वी ठरते, याकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी आक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे.\n* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.\n* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.\nराज ठाकरेउद्धव ठाकरेमुंबईAssembly 2014विधानसभा २०१४\nगोव्यात स्कर्टवर बंदीची मंत्र्यांची मागणी\nमुंबईत या ठिकाणी होणार सोनम कपूरचे लग्न...अशी होतेय तयारी\nगरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासा...\nनाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, मुंढेंच्या निर्णयाविरोधात महासभा\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nलग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या\nIPL मध्ये नाही खेळायला मिळालं,इशांतने परदेशात काढला वचपा\nसरन्यायाधींच्या विरोधातील महाभियोगाची नोटीस उपराष्ट्रपतींनी...\nपुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n'डोन्ट वरी बी हॅप्पी' नाटकात स्वानंदी टिकेकरची ए...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-23T09:22:33Z", "digest": "sha1:B5UQNMXGSHQ5CEOPA7U6G3YONW235LAU", "length": 5522, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेरोम आय. फ्रीडमन - विकिपीडिया", "raw_content": "\n(जेरोम आय.फ्रीडमन या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव जेरोम आयझॅक फ्रीडमन\nजन्म मार्च २८, इ.स. १९३०\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nजेरोम आयझॅक फ्रीडमन (मार्च २८, इ.स. १९३०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहे.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील जेरोम आय. फ्रीडमन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nइ.स. १९३० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/4/10/Rahul-Gandhis-fast-at-Rajghat", "date_download": "2018-04-23T09:04:35Z", "digest": "sha1:VJSDB2HHAQYKGEOQTHNAVAE3YDPAFJKK", "length": 13572, "nlines": 24, "source_domain": "www.evivek.com", "title": "संधिसाधूंचे उपोषण", "raw_content": "\nसमस्त काँग्रेसजनांनी घोषित केलेले भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांनी सोमवारी राजघाटावर किंचित उपोषण केले. किंचित याच्यासाठी, की ते ठरलेल्या वेळेपेक्षा सुमारे दोन तास उशिरा पोहोचले आणि ते येईपर्यंत भुकेने व्याकूळ झालेले अर्ध्याहून अधिक सहकारी परतीच्या वाटेला लागले. दिल्लीच्या राजघाटावर या उपोषण कार्यक्रमाचे आयोजक असणारे अजय माकन आणि त्यांचे दोन सहकारी उपोषणापूर्वी छोले-भटोरे खाऊन आल्याचे स्पष्ट झाले आणि त्याच्यावर सोशल मीडियात खूपच चर्चा झाली. राहुल गांधीही असेच कुठेतरी गेले असावेत, त्यामुळे त्यांना उपोषणस्थळी पोहोचण्यास दोन तास उशीर झाला असावा. तर सांगायचा मुद्दा हा आहे की देशभर दलितांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरुध्द सरकारला जाब विचारण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे, असे सांगितले जात होते. उपोषणस्थळी दोन तास उशिरा पोहोचणारे राहुल गांधी मागच्या आठवडयात नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले होते, ''नरेंद्र मोदी जातीयवादी असून ते दलितांना आणि आदिवासींना चिरडून टाकण्यासाठीच काम करतात. त्यांच्या हृदयात दलितांसाठी अजिबात जागा नाही.'' आपल्या हृदयात असलेला दलितांविषयीचा कळवळा व्यक्त करण्यासाठी त्यांनी राजघाटावर उपोषण करण्याचे योजले आणि नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पोहोचून पुन्हा भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, ''दलितांना, आदिवासींना आणि अल्पसंख्याकांना चिरडणे आणि देशात दुही माजवणे हीच भाजपाची विचारसरणी आहे. या विचारसरणीमुळे देशातील वातावरण गढूळ झाले आहे. भाजपा दलितविरोधी आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना हरवणारच.'' राहुल गांधींच्या उपस्थितीत राजघाटावर झालेल्या या तथाकथित उपोषणात 1984 साली दिल्लीत शिखांचे हत्याकांड करणारे सज्जनकुमार आणि जगदीश टायटलर हे दोघेही उपस्थित होते, हे विशेष म्हणावे लागेल.\nदेशात आज सामाजिक वास्तव गंभीर स्वरूपाचे झाले आहे. जातीय तेढ वाढवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न होत आहेत. गेले काही दिवस दलित समाजाला केंद्रस्थानी ठेवून विविध विषय हाताळले जात आहेत. कधी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबतचा गैरसमज निर्माण करून, तर कधी मोदींनी आरक्षण बंद केले अशी अफवा पसरवून दलित समाजाच्या भावना चेतवल्या जात आहेत. 2 एप्रिल रोजी झालेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आधी टि्वटरवरून आणि नंतर जाहीर भाषणातून अफवा पसरवायचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी म्हणाले होते की ''दलितांचे कायदे या सरकारने रद्द केले आहेत.'' तर राहुल गांधी यांचे हे अशा प्रकारचे दलितप्रेम आहे आणि त्याला सत्ताभिलाषेची किनार आहे. जो जो विषय सत्तेचा सोपान चढण्यासाठी सोईचा होईल, तो तो विषय राहुल गांधींचा आस्थेचा होतो. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन सहानुभूती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे एका दलित कुटुंबाकडे त्यांनी भोजन केले होते. गुजरात निवडणुकीत जानवे घालून ते कट्टर हिंदू झाले, तर कर्नाटकात ते लिंगायत मठाचे उंबरठे झिजवत आहेत. एकूण काय, तर राहुल गांधी यांचे राजघाटावरचे उपोषण हे वरील सर्व घटनांपैकीच एक असून त्यामागे केवळ मतपेढीची काळजी आणि 2019 साली देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न आहे, हे वेगळे सांगायला नको. राहुल गांधी आपल्या उपोषणातून समाजाला हूल देऊ पाहत आहेत. दलितांवरील अन्याय-अत्याचाराचे समर्थन न करताही प्रश्न उपस्थित होतो की शिखांच्या कत्तलीबद्दल त्यांचे मत काय आहे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची दुरवस्था चालू आहे, अन्याय-अत्याचारामुळे त्यांच्यावर परागंदा होण्याची वेळ आली आहे, त्याबद्दल कधी राहुल गांधींनी शब्द उच्चारलेला नाही. केरळात आजवर हजारो स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या, पण त्यावर राहुल गांधी काही बोलत नाही. कारण उघड आहे - राहुल गांधी केवळ आणि केवळ मतपेढीसाठी लांगूलचालन करतात. त्यांचे राजघाटावरचे भरल्या पोटाचे तथाकथ्ाित उपोषण हाही त्यातीलच एक भाग आहे.\nकधीकाळी देशभरातील दलित समाजाला आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला यश आले होते. पण आज तशी स्थिती नाही. आज जी आपली हीन-दीन स्थिती आहे, ती काही मागच्या चार वर्षांतील मोदी सरकारमुळे नाही, तर त्याची मुळे गेल्या पन्नास वर्षांतील काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या धोरणात आहेत, हे दलित समाजाच्या लक्षात आले आहे. मोदी किंवा भाजपा दलित-आदिवासीविरोधी असते, तर राखीव मतदारसंघातून भाजपाचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात का निवडून येत असतात या प्रश्नाचा राहुल गांधी यांनी कधी विचार केला आहे का या प्रश्नाचा राहुल गांधी यांनी कधी विचार केला आहे का केवळ त्या त्या जातीच्या नेत्यांना हाताशी धरून संपूर्ण समाजाला आपल्या वेठीस धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राजकारण, समाजकारण अशा क्षेत्रांत दलित समाजाची जाणीवजागृती मोठया प्रमाणात झाली आहे. जागृतीचा उपयोग आपल्या क्षुद्र स्वार्थसाठी करणारेही या देशात आहेत. राहुल गांधीही त्याच संधिसाधूंपैकी एक आहेत. त्यामुळे राजघाटावर राहुल गांधींनी केलेल्या उपोषणाला 'संधिसाधूंचे उपोषण' म्हटले, तर वावगे ठरणार नाही.\nमहात्मा गंाधींच्या समाधीस्थळी, म्हणजेच राजघाटावर उपोषण करताना नीतिमत्ता या शब्दाला खूप महत्त्व प्राप्त होत असते. मग ती वैयक्तिक आचरणाची असो की वैचारिक असो. या दोन्हीही बाबतीत राहुल गांधी आणि त्यांच्या पक्ष अनेक दशकांपूर्वीच नापास झाला आहे. ज्यांनी शिखांच्या हत्याकांडाचे समर्थन केले, तो पक्ष आणि त्याचे नेतृत्व आज दलितांवरील अन्याय-अत्याचाराबाबत जाब विचारतात याच्यासारख्या दुसरा विरोधाभास नाही. पण सत्तेचे डोहाळे लागलेल्या राहुल गांधींना पाळण्यात बसवून राजघाटावरून हिंदोळे देण्यास ज्यांना आनंद वाटतो, त्यांना हा विरोधाभास कळणार कसा\nअरविंदराव मराठे संघविचारांचा नंदादीप\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://kardalivan.in/", "date_download": "2018-04-23T09:01:57Z", "digest": "sha1:6WV33HCH4L7DXGJCPJGTBOJLC4S7G7CY", "length": 4321, "nlines": 54, "source_domain": "kardalivan.in", "title": "कर्दळीवन – || श्री स्वामी समर्थ ||", "raw_content": "\nपिठापूर व कुरवपूर ची माहिती\nश्रीगुरुचरित्र अध्याय ५१ ओवी ४८\nll आम्हास आज्ञापिती मुनी l आम्ही जातो कर्दळीवनी ll\nll सदा वसतो गाणगाभुवनी l ऐसे सांगा म्हणितले ll\nदरमहा १ अश्या ८० हुन अधिक यशस्वी परिक्रमा….\nस्वामींचा आशिर्वाद आणि भेटीची ओढ\n“कर्दळीवन” हा शब्द उच्चारताच सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभी राहते ती स्वामी समर्थांची प्रतिमा. कारण याच कर्दळीवनात श्रीनरसिंह सरस्वती गुप्त झाले आणि याच वनात श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले. यापूर्वी स्वामी समर्थांच्या चरित्रात कर्दळीवनाचा उल्लेख आपल्या वाचनात आला असेल. कर्दळीवनाचा उल्लेख अनेक पौराणिक व आध्यात्मिक ग्रंथांमधून आढळतो.\nआमच्या पुढील यात्रांचे वेळापत्रक:\nकर्दळीवन यात्रा २०१८ (पुणे-श्रीशैल्य-कर्दळीवन-पुणे)\n२७ मार्च २०१८ ते १ एप्रिल २०१८\n२४ एप्रिल २०१८ ते २८ एप्रिल २०१८\n२२ मे २०१८ ते २७ मे २०१८\n५ जून २०१८ ते १० जुने २०१८\n२० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०१८\n२० डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१८\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\nगिरनार यात्रेचा बुकिंग फॉर्म कर्दळीवन यात्रेचा बुकिंग फॉर्म\nभारत व भारत बाहेरील अनेक मनोरंजक यात्रांसाठी आमच्या साईट ला भेट द्या : www.antravelclub.com\nआमच्या पुढील यात्रेच्या तारखा\nआत्ता पर्यंत ६०००+ भक्तांसोबत ..... दरमहा १ अश्या ८० हुन अधिक यशस्वी परिक्रमा.... अनुभवी मार्गदर्शक,नेटके नियोजन....\nश्री.निलेश पंडित.(+९१) ९१३० २०० ९९९\nश्री.अमोल भोसले.(+९१)८७९३ ९०२ ७२७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-newsmarathi-bhasha-din-sahitya-samelan-1277", "date_download": "2018-04-23T09:35:04Z", "digest": "sha1:OW2GBBVVRZ32URNV45O6XMCU76NQZ3UX", "length": 8109, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWSMARATHI BHASHA DIN SAHITYA SAMELAN | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्हीवर साहित्य संमेलन\nमराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्हीवर साहित्य संमेलन\nमराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्हीवर साहित्य संमेलन\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nमुंबईः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साम टीव्हीने यंदा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. इन्फ्राटेक प्रस्तुत या साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण साम टीव्हीवरून मंगळवार, दि. 27 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून केले जाणार आहे. कविता, कथा आणि परिसंवाद यातून मराठी भाषेचे वैभव अधोरेखित केले जाणार आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त तीन वर्षांपासून साम टीव्ही हा उपक्रम राबवत आहे. यंदा त्याचे चौथे पर्व आहे.\nमुंबईः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साम टीव्हीने यंदा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. इन्फ्राटेक प्रस्तुत या साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण साम टीव्हीवरून मंगळवार, दि. 27 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून केले जाणार आहे. कविता, कथा आणि परिसंवाद यातून मराठी भाषेचे वैभव अधोरेखित केले जाणार आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त तीन वर्षांपासून साम टीव्ही हा उपक्रम राबवत आहे. यंदा त्याचे चौथे पर्व आहे.\nज्येष्ठ साहित्यिक राजन खान, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कथाकार अप्पा खोत, ज्येष्ठ गजलकार ए.के.शेख, कवी नारायण पुरी, कवयित्री रमणी बबिता आकाश, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉ. वीणा सानेकर, वाचनालय चळवळीतील कार्यकर्ते राजीव जोशी आदी मान्यवर या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता आणि कवी दुर्गेश सोनार यांनी या साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केले आहे.\nसाम टीव्ही टीव्ही साहित्य literature कथा उपक्रम\nलोकशाही टिकविण्याचे श्रेय काँग्रेसला: नाना पाटेकर\nपुणे : \"देशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका....\n12 एप्रिलला भाजपचे खासदार उपोषण करणार : पंतप्रधान\nनवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात...\nकुस्ती खेळताना मानेवर पडल्यानं पैलवान निलेश विठ्ठल कंदुरकर अत्यवस्थ\nकोल्हापूरमध्ये कुस्ती खेळताना मानेवर पडल्यानं एका होतकरू तरूणाला गंभीर दुखापत झालीय...\nआण्णा हजारेंच्या आंदोलनावर भाजपाची CCTV ने नजर\nदिल्लीतल्या रामलीलावरील अण्णांच्या आंदोलनाची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही....\nराज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य\nमुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/504158", "date_download": "2018-04-23T09:38:46Z", "digest": "sha1:D3Q3ZHMIF7AALD53WFLVKTYNN5IMSNKO", "length": 6443, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "घरगुती सिलिंडर पुरवठा गाडीवर अधिकाऱयांची अडवई येथे धाड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » घरगुती सिलिंडर पुरवठा गाडीवर अधिकाऱयांची अडवई येथे धाड\nघरगुती सिलिंडर पुरवठा गाडीवर अधिकाऱयांची अडवई येथे धाड\nअडवई सत्तरी येथे सिलिंडर पुरवठा गाडीचे आकस्मिक तपासणी करण्यात आली आहे. यावेळी गुलाम गुलबर्गा, राजेश आर्लेकर व इतर.\nसत्तरीतील विविध भागात पुरविण्यात येणाऱया घरगुती सिलिंडर यांची गुरुवारी आकस्मिकपणे तपासणी करण्यात आली आहे. अडवई येथे घालण्यात आलेल्या महत्त्वाच्या धाडीत डिचोली मोजमाप कार्यालयाचे अधिकारी गुलाम गुलबर्गा यांच्या नेतृत्वाखाली वाळपईचे अधिकारी राजेश आर्लेकर व इतरांनी यात भाग घेतला.\nसांखळी भागातून एचपी गॅस सिलिंडर वितरण करण्यात येत आहे. यात नियोजनप्रमाणे कमी वजनाचा सिलिंडर येत नाही असल्याचा तक्रारी काही ग्राहकांनी केलेल्या होत्या. याला अनुसरुन आज सकाळी अडवई भागात जाणाऱया गाडीचा पाठलाग करीत ही गाडी वाटेवर अडवून तपास करण्यात आला. एकुण 50 सिलिंडर भरलेले होते. त्याचे वजन करण्यात आले असता सर्व सिलिंडरमध्ये योग्यप्रकारे वजन असल्याचे स्पष्ट झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.\nतसेच रिकाम्या सिलिंडर तपासणी करण्यात आली होती, मात्र कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, मात्र येणाऱया काळात अशाप्रकारे कारवाई करण्यात येणार आहे व अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एचपी गॅस सिलिंडर पुरविण्याची एजन्सी सांखळी येथे कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत सिलिंडर पुरवठा करण्यात येत आहे.\nसुसाट ऑडीने घेतला एकाचा बळी\nफोंडा येथे 16 रोजी बाल, युवा कीर्तन महोत्सव\n‘एलईडी’द्वारे मासेमारी, बुलट्रॉलिंगवर देशव्यापी बंदी\nकर्नाटकात जाणाऱया कदंब बसेस आज बंद\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-premillennialism.html", "date_download": "2018-04-23T09:56:57Z", "digest": "sha1:DYAXGWWXFAVT7G6OZYTEI7WM5RJ5DEJW", "length": 20468, "nlines": 42, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " सहस्त्राब्दिपूर्ववाद म्हणजे काय?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nप्रश्नः सहस्त्राब्दिपूर्ववाद म्हणजे काय\nउत्तरः सहस्त्राब्दिपूर्ववाद हे मत आहे की ख्रिस्ताचे दुसरे आगमन त्याच्या हजार वर्षांच्या राज्यापूर्वी घडून येईल, आणि सहस्त्राब्दि राज्य हे अक्षरशः ख्रिस्ताचे पृथ्वीवरील हजार-वर्षांचे राज्य होय. शेवटच्या काळातील घटनांशी संबंधित पवित्र शास्त्रातील परिच्छेद समजण्यासाठी आणि त्यांचा अर्थ लावण्यासाठी, दोन गोष्टी स्पष्टपणे समजल्या पाहिजेत: पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्याची योग्य पद्धत आणि इस्राएल (यहूदी) आणि चर्च (ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणार्यांची मंडळी) यांच्यातील फरक.\nसर्वप्रथम, पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्यासाठी अथवा त्याची व्याख्या करण्यासाठी पवित्र शास्त्राचा अर्थ अशा पद्धतीने लावला जावा जो त्याच्या संदर्भाशी संगतवार आहे. याचा अर्थ असा की परिच्छेदाचा अर्थ अशा पद्धतीने लावला जावा जी त्या श्रोत्यांस साजेशी असावी ज्यांच्यासाठी तो लिहिण्यात आला आहे, ज्यांच्याविषयी तो लिहिण्यात आला आहे, ज्याच्याद्वारे तो लिहिण्यात आला आहे, इत्यादी. लेखक कोण आहे हे, श्रोते कोण असावेत हे, आणि आम्ही व्याख्या करीत असलेल्या प्रत्येक परिच्छेदाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी जाणून घेणे महत्वाचे आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मांडणी बहुधा परिच्छेदाचा योग्य अर्थ प्रगट करील. हे देखील स्मरण करणे महत्वाचे आहे की पवित्र शास्त्र हे पवित्र शास्त्राचा अर्थ लावते. अर्थात, बरेचदा परिच्छेदात असा विषय असतो ज्यास बायबलमध्ये इतरत्र देखील संबोधित केलेले असते. ह्या सर्व परिच्छेदांचा संगतवारपणे एकमेकांशी अर्थ लावणे महत्वाचे आहे.\nशेवटी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, जोवर परिच्छेदाचा संदर्भ हे दाखवीत नाही की त्याचे स्वरूप अलंकारिक आहे तोवर परिच्छेदांचा अर्थ त्यांच्या सामान्य, नियमित, स्पष्ट, शाब्दिक अर्थात लावला जावा. शब्दशः केलेली व्याख्या वापरण्यात आलेल्या अलंकाराची शक्यता खारीज करीत नाही. तर, तो परिच्छेद व्याख्याकारास प्रोत्साहन देतो की जोवर अलंकारिक भाषेचा अर्थ त्या संदर्भासाठी योग्य ठरत नाही तोवर त्याने त्याचा अर्थ लावता कामा नये. हे निर्णयाक आहे की मांडण्यात आलेल्या अर्थापेक्षा \"सखोल, जास्त आध्यात्मिक\" अर्थ कधीही शोधता कामा नये. परिच्छेदाचे आध्यात्मिकरण हे धोक्याचे आहे कारण ते पवित्र शास्त्राच्या यथार्थ अर्थबोधाचा आधार वाचकाच्या मनापर्यंत पोहोचविते. मग, अर्थबोधासाठी अथवा व्याख्यासाठी कुठलाच वस्तुनिष्ठ मापदंड राहू शकत नाही; त्याऐवजी, पवित्र शास्त्र प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीत त्याचा अर्थ काय आहे ह्या स्वतःच्या मतावर अवलंबून राहतो. दुसरे पेत्र 1:20-21 आम्हास स्मरण घडवून देते की \"शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला.\"\nबायबलच्या व्याख्यासाठी अथवा अर्थबोधासाठी हे सिद्धांत लागू करीत असतांना, हे पाहिले पाहिजे की इस्राएल (अब्राहामाचे शारीरिक वंशज) आणि चर्च (सर्व नवीन कराराचे विश्वासणारे) दोन विशिष्ट समूह आहेत. हे ओळखणे महत्वाचे आहे की इस्राएल आणि मंडळी भिन्न आहेत कारण, जर याचा चुकीचा अर्थ लावला गेला, तर पवित्र शास्त्राचा चुकीचा अर्थ लावला जाईल. विशेषेकरून त्या परिच्छेदांचा चुकीचा अर्थ लावणे शक्य आहे जे इस्राएलास देण्यात आलेल्या अभिवचनांशी संबंधित आहेत (पूर्ण झालेले आणि पूर्ण न झालेले). अशी अभिवचने मंडळीस लागू करता कामा नयेत. लक्षात ठेवा, परिच्छेदाचा संदर्भ हे ठरविल की तो कोणास संबोधित करण्यात आला आहे आणि सर्वाधिक योग्य व्याख्याकडे निर्देश करील.\nह्या संकल्पना मनात ठेवून, आपण पवित्र शास्त्राच्या अशा विभिन्न परिच्छेदांकडे पाहू शकतो जे सहस्त्राब्दिपूर्व दृष्टिकोण उत्पन्न करतात. उत्पत्ती 12:1-3: \"परमेश्वराने अब्रामास सांगितले, 'तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखविन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन; तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभीष्ठ चिंतितील त्यांचे मी अभीष्ठ करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.'\"\nदेव येथे अब्राहामास तीन गोष्टींचे अभिवचन देत आहेः अब्राहामाद्वारे अनेक वंश उत्पन्न होतील, ह्या राष्ट्राजवळ एक देश असेल व ते त्यात वस्ती करतील, आणि अब्राहामाच्या वंशाद्वारे (यहूदी) अखील मानवजातीस सार्वत्रिक आशीर्वाद प्राप्त होईल. उत्पत्ती 15:9-17 यात, देव अब्राहामासोबत त्याच्या करारास मंजूदी देतो. ज्या पद्धतीने हे केले जाते, त्याद्वारे देव कराराची एकमात्र जबाबदारी स्वतःवर घेतो. अर्थात, अब्राहामास करता येईल असे काही नव्हते ज्याद्वारे अथवा तो तसे करावयास चुकल्यास देवाने केलेला करार व्यर्थ ठरला असता. तसेच ह्या परिच्छेदात, त्या देशाच्या सीमा ठरविण्यात आले आहेत ज्यात यहूदी शेवटी वस्ती करतील. सीमांच्या सविस्तर यादीसाठी, पाहा अनुवाद 34. भूमीच्या अभिवचनाशी संबंधित इतर परिच्छेद आहेत अनुवाद 30:3-5 आणि यहेजकेल 20:42-44.\n2 शमुवेल 7:10-17 यात, आपण देवाने दावीद राजास केलेले अभिवचन पाहतो. येथे, देवाने दाविदास हे अभिवचन दिले की त्याला संतती होईल, आणि त्या वंशांतून देव एक सनातन राज्य स्थापन करील. हे सहस्त्राब्दिकाळात आणि सदासाठी ख्रिस्ताच्या राज्याचा उल्लेख करते. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की हे अभिवचन अक्षरशः पूर्ण झाले पाहिजे आणि अद्याप घडलेले नाही. काही लोक असा विश्वास धरतील की शलमोनाचे राज्य ह्या भाकिताची शब्दशः परिपूर्ती होती, पण याच्यात एक समस्या आहे. ज्या प्रदेशावर शलमोन राज्य करीत असे तो आज इस्राएलच्या हाती नाही, आणि शलमोन आज इस्राएलवर राज्य करीत नाही. लक्षात ठेवा की देवाने अबं्राहामास अभिवचन दिले होते की त्याच्या संततीस सर्वकाळसाठी भूमी प्राप्त होईल. तसेच, 2 शमुवेल 7 म्हणते की देव एक राजा स्थापन करील जो सदाकाळपर्यंत राज्य करील. शलमोन दाविदास करण्यात आलेल्या ह्या अभिवचनाची परिपूर्ती ठरू शकत नाही. म्हणून, हे अभिवचन अद्याप पूर्ण व्हावयाचे आहे.\nआता, हे सर्वकाही लक्षात घेता, प्रकटीकरण 20:1-7 मध्ये जे नमूद करण्यात आलेले आहे त्याचे परीक्षण करा. ह्या परिच्छेदात वारंवार ज्या हजार वर्षांचा उल्लेख करण्यात आला आहे तो पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या अक्षरशः 1000-वर्षाच्या राज्याशी संगत आहे. राजासंबंधाने दाविदास करण्यात आलेले अभिवचन अक्षरशः पूर्ण व्हावयास हवे होते आणि अद्याप पूर्ण झालेले नाही हे स्मरण करा. सहस्त्राब्दिपूर्ववाद ह्या परिच्छेदाकडे या दृष्टीने पाहतो की सिंहासनावर ख्रिस्ताच्या विराजमान होण्याद्वारे भविष्यात ते अभिवचन पूर्ण होईल. देवाने अब्राहाम आणि दावीद या दोघांसोबत विनाअट करार केला. ह्या करारांपैकी कोणताही पूर्णपणे अथवा कायमचा पूर्ण झालेला नाही. हे करार केवळ ख्रिस्ताचे शब्दशः, भौतिक राज्य स्थापन झाल्यावरच पूर्ण होतील जसे देवाने त्याबाबत अभिवचन दिले आहे.\nपवित्र शास्त्रास अर्थबोधाची शब्दशः पद्धत लागू करण्याचा परिणाम म्हणून कूटप्रश्नाचे खांडोळे एकत्र जुळुन येतात. जुन्या करारातील येशूच्या प्रथम आगमनाची सर्व भाकिते अक्षरशः पूर्ण झाली होती. म्हणून, आपण अपेक्षा केली पाहिजे की त्याच्या दुसर्या आगमनासंबंधीची भाकिते देखील शब्दशः अथवा अक्षरशः पूर्ण होतील. सहस्त्राब्दिपूर्ववाद एकमेव पद्धत आहे जी देवाच्या करारांच्या आणि शेवटच्या काळाच्या भाकिताच्या अक्षरशः अर्थबोधाशी सहमत आहे.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T09:12:10Z", "digest": "sha1:L2PDTE6DKZT2XKRQ6AMW6FIKQYLWPZ7B", "length": 6180, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "निवडणूक आयोगाची जाहिरातीमधील ‘पप्पू’ शब्दावर बंदी! | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome ताज्या घडामोडी निवडणूक आयोगाची जाहिरातीमधील ‘पप्पू’ शब्दावर बंदी\nनिवडणूक आयोगाची जाहिरातीमधील ‘पप्पू’ शब्दावर बंदी\nअहमदाबाद – निवडणूक आयोगाने एका इलेक्ट्रॉनिक जाहिरातीत ‘पप्पू’ शब्दाचा वापर करण्यावर गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपवर बंदी घातली आहे. या जाहिरातीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात आले असून, ते ‘अवमानजनक’ असल्याचे म्हटले जात आहे.\nया जाहिरातीमधील कोणत्याही शब्दाचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही, असे भाजप सूत्रांनी सांगितले आहे. पण, जेव्हा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला जातो. तेव्हा सोशल मीडियावर ‘पप्पू’ या शब्दाचा वापर केला जातो.\nगुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाने कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत.\nTags: bjpcongressElectionGujratPCLIVE7.COMRahul gandhiकाँग्रेसगुजरातनिवडणुक आयोगपप्पूभाजपाराहुल गांधी\nमुदत ठेवींतून पिंपरी महापालिकेला ५० कोटींचे उत्पन्न\n हॉटेलचा जीएसटी झाला स्वस्त, पार्टी करा मस्त\nरणरणत्या उन्हात ‘हे’ जॅकेट पोलिसांना ठेवणार गारेगार, राज्यात पहिलाच प्रयोग\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी, अन्य निर्दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/pcmc/", "date_download": "2018-04-23T09:22:03Z", "digest": "sha1:5BFHYWPOMLQS6ICL6YG3BLSGASO4LIMK", "length": 10317, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "PCMC | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल...\tRead more\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. पक्षीय संख्या...\tRead more\nपिंपरी चिंचवडकरांना मोजावे लागणार पार्किंगसाठी पैसे…(Video)\nविकासाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे ‘घर चलो अभियान’\nपिंपरी (Pclive7.com):- २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजना...\tRead more\nपिंपळे सौदागरमधील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामांचा नगरसेवकांकडून आढावा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील साई चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल आणि वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचा नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी आढावा घ...\tRead more\nशहरातील १ लाख १३ हजार मिळकतींना जप्तीची नोटीस\nपिंपरी (Pclive7.com):- मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजा...\tRead more\nशहर भाजपच्या प्रवक्ते पदी अमोल थोरात यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- अमोल थोरात यांची भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांची नियुक्ती...\tRead more\nस्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड विजयी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड विजयी झाल्या आहेत. गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे...\tRead more\nतरूणांना रोजगार देण्यासाठी पिंपरी महापालिका कटिबध्द – एकनाथ पवार\nपिंपरी (Pclive7.com):- रोजगार मेळाव्यातून युवकांना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. युवकांनी किमान ५ वर्ष नोकरी करून अनुभव मिळवावा व त्यानंतर उद्योजकतेकडे वळावे. अशा या मेळाव्याच्या म...\tRead more\nतरूणांना रोजगार देण्यासाठी पिंपरी महापालिका कटिबध्द – पक्षनेते एकनाथ पवार\nपिंपरी (Pclive7.com):- रोजगार मेळाव्यातून युवकांना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. युवकांनी किमान ५ वर्ष नोकरी करून अनुभव मिळवावा व त्यानंतर उद्योजकतेकडे वळावे. अशा या मेळाव्याच्या म...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529603", "date_download": "2018-04-23T09:33:33Z", "digest": "sha1:FI35BLBQW4SXYGX25TC7XNJURZAEU6N4", "length": 6607, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तालुका पंचायत कार्यालयावर स्पीकरवरून नाडगीत लावून आदेशाचे उल्लंघन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तालुका पंचायत कार्यालयावर स्पीकरवरून नाडगीत लावून आदेशाचे उल्लंघन\nतालुका पंचायत कार्यालयावर स्पीकरवरून नाडगीत लावून आदेशाचे उल्लंघन\nकर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यास प्रशासनाला घाई झाल्याचे दिसून येत आहे. दोन-चार दिवसांपूर्वीच शहर व परिसरात स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तर सरकारी कार्यालयासमोर लाल-पिवळे ध्वज आणि पताका लावण्यासाठी मंगळवारपासूनच चढाओढ सुरु होती. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱया तालुका पंचायत कार्यालयासमोरही अशीच घाई मंगळवारी सकाळपासून सुरु होती. यावर कहर म्हणजे ता. पं. कार्यालयावर लाऊड स्पीकर लावून त्यावर नाडगीत (राज्यगीत) लावून नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र याकडे कोणत्याही सरकारी अधिकाऱयाचे लक्ष गेले नाही हे विशेष\nराज्योत्सव साजरा करण्याच्या उत्साहाच्या भरात तालुका पंचायत कार्यालया समोर लाल-पिवळय़ा पताका लावण्याचे काम सुरु होते. तर कार्यालयावरच स्पीकर लावून नाडगीतही लावण्यात आले होते. मात्र प्रशासनाने हे नाडगीत सर्व कार्यालयात बैठकींच्या प्रारंभी लावण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नाडगीत सुरु असताना सर्वांनी उभे रहावे, असा आदेश दिला आहे. मात्र मंगळवारी ता. पं. कार्यालयावर लावण्यात आलेल्या स्पीकरवरून हे नाडगीत लावून प्रशासनाच्या आदेशालाच वाटाण्याचा अक्षता लावण्यात आल्या आहेत. सरकारी कामकाजा दिवशी सरकारी कार्यालयावर अशाप्रकारे स्पीकर लावून शांतता भंग करण्याचा विशेष अधिकार ता. पं. च्या अधिकाऱयांना देण्यात आला होता का असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.\nयोग्य दर नसल्याने कांदा उत्पादकांच्या ‘डोळय़ात पाणी’\nशशीधर मुंडेवाडीला मिरजमध्ये झाली होती अटक\nयुगलगीत कार्यक्रम ठरला वैशिष्टय़पूर्ण\n‘दृष्यम’ पाहून रचला बापाच्या खुनाचा कट\nनाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री\nनाणार देणार नाही : उद्धव ठाकरे\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nवेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी\nएकी टाळण्याच्या प्रकाराबद्दल पाईकांनी खडसावले\nसीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2018-04-23T09:21:05Z", "digest": "sha1:ZMZNDFY3O7LTV23YLRCD4TG4Z36P4EUQ", "length": 7449, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "कार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome पिंपरी-चिंचवड कार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली\nकार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली\nपिंपरी (Pclive7.com):- कार्तिकी एकादशीनिमित्त आज लाखो भाविक आळंदीत दाखल झाले होते. टाळ-मृदुगांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमून गेली होती. यावेळी वारकऱ्यांनी कर्जातून मुक्ती करण्यासाठी सरकारला सुबुद्धी देण्यासह इतर संकटं दूर करण्याचे साकडं माऊली चरणी घातले.\nआज संपूर्ण आळंदीत श्री जगदगुरू ज्ञानोबारायांचा जयजयकार सुरु होता. कार्तिकी दिवशी हा सोहळा भक्तांसाठी महत्वाचा असतो. पवित्र इंद्रायणीच्या काठी आणि मंदिराच्या वीणा मंडपात महिला वारकरी फेर, फुगड्या व भारुडे सादर करण्यात मग्न होत्या. तर देहभान विसरून वारकरी हरिनामाचा गजर करत सोहळ्याचा अनुभव घेत होते. आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२२ व्या संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला होता. राहुट्यांमध्ये भाविकांनी हरिनामाचा अखंड गजर सुरु ठेवला होता.\nअाणि पिंपरी चिंचवडचे महापौर बदलले…\nअनिष्ट रूढींना छेद देणारा ‘दशक्रिया’ – दिलीप प्रभावळकर\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shodh-bodh.blogspot.com/2014/09/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:29:59Z", "digest": "sha1:PZEOFQ6SKIFUWCT6PUTVKZJHVKALRCLY", "length": 15964, "nlines": 109, "source_domain": "shodh-bodh.blogspot.com", "title": "शोध आणि बोध: संस्कृत भाषेबद्दल कोण काय म्हणतात?", "raw_content": "\nविविध विषयांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारा महावीर सांगलीकर यांचा ब्लॉग.\nसत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम\nसंस्कृत भाषेबद्दल कोण काय म्हणतात\nसंस्कृत भाषेबद्दल अनेक संत, विद्वान, अभ्यासक, भाषा शास्त्रज्ञ, समाज सुधारक यांनी आपली मते मांडली आहेत. त्यापैकी कांही निवडक मते मी येथे देत आहे.\nराजा राम मोहन राय हे बंगालमधील प्रसिद्ध समाज सुधारक होते. ते नुसतेच समाजसुधारक नव्हते, तर त्यांनी धर्म, तत्वज्ञान, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी उपनिषिदांचा बंगाली भाषेत अनुवाद केला होता. (त्याबद्दल वैदिकांनी त्यांना प्रचंड विरोधही केला होता). राजाराम मोहन राय संस्कृत भाषेबद्दल म्हणतात:\nसंस्कृत भाषा ही इतकी अवघड आहे की ती व्यवस्थित शिकायला तुम्हाला आख्खे आयुष्य वाया घालवावे लागेल, आणि तुम्ही केलेल्या कष्टाचा फारसा कांही उपयोग होणार नाही, कारण संस्कृत साहित्यातून तुमच्या हाती फारसे कांही लागणार नाही.\nसंत तुलसीदास हे संस्कृतचे विद्वान असूनही त्यांनी हिंदी भाषेत लिखाण केले. त्यांनी संस्कृत भाषेबद्दल म्हंटले आहे:\nमाझी भाषा (हिंदी) म्हणजे अमृताने भरलेले मातीचे भांडे आहे, तर संस्कृत भाषा म्हणजे विषाने भरलेला रत्नजडीत प्याला आहे.\nसंस्कृत भाषेबद्दल संत एकनाथांचे मत मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. संस्कृत भाषा ही देववाणी आहे असा संस्कृतवाद्यांचा दावा आहे. त्यावर संत एकनाथ म्हणतात,\nसंस्कृत भाषा ही देवांनी तयार केली, तर प्राकृत (मराठी) काय चोरांनी तयार केली\nसुफी परंपरेतील प्रसिद्ध संत कबीर यांनी संकृत भाषेला साचलेले डबके, तर लोकभाषांना वहाते पाणी म्हंटले आहे.\nविसाव्या शतकातील एक महान तत्वचिंतक ओशो यांचे संस्कृत भाषेबद्दलचे विचार फार महत्वाचे आहेत. ते म्हणतात:\nसंस्कृत ही बोली भाषा कधीच नव्हती. सामान्य लोकांना कळू नये म्हणून वैदिकांनी बनवलेली ती एक कृत्रिम भाषा होती.\nप्रसिद्ध इतिहास संशोधक व समाजसुधारक भास्करराव जाधव आपल्या मराठे आणि त्यांची भाषा या पुस्तकात म्हणतात:\nजे लोक जी भाषा बोलतात, त्या भाषेला त्या लोकांचे नाव देण्यात येते. संस्कृत या नावाचे लोक असल्याचा दाखला नाही. त्या नावाचा देशही नव्हता.\nअॅडव्होकेट प्र.रा. देशमुख हे सिंधू संस्कृतीचे एक जग प्रसिद्ध अभ्यासक होते. त्यांचा Indus Civilization, Rigved and Hindu Culture हा ग्रंथ म्हणजे सिंधू संस्कृतीच्या संशोधनातील मैलाचा दगड मानला जातो. ते संस्कृत भाषेबद्दल म्हणतात:\nजनभाषेपासून आपली भाषा कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी वैदिकांनी व्याकरणाचे नियम तयार केले.\nज्ञानकोषकार केतकर त्यांच्या विद्वत्तेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात:\nप्राकृत साहित्य स्वतंत्रपणे वाढले, संस्कृत साहित्य मात्र प्राकृत साहित्याचे संहितीकरण करून वाढले. प्राचीन राजे आणि लोक प्राकृतातच बोलत.\nअसेच मत द डायन्यामिक ब्राह्मिन या पुस्तकाचे लेखक बी.एन. नायर यांनी मांडले आहे. ते म्हणतात:\nसंस्कृत ही कधीच बोली भाषा नव्हती. ते केवळ प्राकृत भाषेचे संस्कारित रूप होते.\nप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक संजय सोनवणी म्हणतात:\nमुळात संस्कृत भाषा ही ग्रंथनिर्मितीसाठी प्राकृत भाषांवर संस्कार करून बनवली गेली, म्हणून तिला संस्कृत म्हणतात. ती मूळ भाषा नाही. ... प्राकृत भाषांत जेवढे साहित्य लिहिले गेले, त्याच्या 1/10 साहित्यही संस्कृतमध्ये नाही. संस्कृत ही कधीच कोणत्याही मानवी समुदायाची भाषा नव्हती, त्यामुळे आजही ती ग्रंथातील भाषा आहे.\nतमिळनाडूमधले एक इतिहास संशोधक थंजाई नलनकिल्ली म्हणतात:\nसंस्कृत ही कधीच जिवंत भाषा नव्हती. ती कधीच घरामध्ये किंवा व्यवहारात बोलली गेली नाही. गेली हजारो वर्षे ब्राम्हण हे घरात आणि व्यवहारात स्थानिकांची भाषा वापरतात.\nसंस्कृत भाषेत खूप ज्ञान आहे हे ऐकून कॅरे या ख्रिस्ती मिशन-याने त्या भाषेचा सखोल अभ्यास केला. तो म्हणतो:\nसंस्कृत भाषेच्या खजिन्यात दगड आणि धोडे याशिवाय कांहीही नाही.\nइतिहास संशोधक पु.श्री.सदार म्हणतात: वैदिक संस्कृत मधून देशी भाषा उत्पन्न होऊच शकत नाहीत.\nइतिहास संशोधक प्रा. मा.म. देशमुख म्हणतात:\nसंस्कृत ही देवभाषा होय असे मानणे म्हणजे सूर्य पृथ्वी भोवती फिरतो असे मानण्यासारखे अडाणीपणाचे आहे..... संस्कृतला देव भाषा मानणे म्हणजे मानवाच्या निर्मितीपूर्वीच ती अस्तित्वात होती अशी बनवाबनवी करणे होय. ... संस्कृत भाषेत मुळातच शब्दसंग्रह अत्यल्प होता, (नव्हताच), म्हणून संस्कृतने अनेक भाषांतील शब्द स्वीकारलेत आणि आता ज्या ज्या भाषांतील शब्द संस्कृतमध्ये आहेत, त्या-त्या सर्व भाषांची जननी संस्कृत होय असे सांगण्याचा कृतघ्नपणा संस्कृत पंडितांनी केला आहे.\nप्राध्यापक शाम सुंदर दास आपल्या हिंदी भाषा का विकास या पुस्तकात म्हणतात:\nमूळनिवासी लोकांची भाषा आपल्या भाषेत शिरते हे पाहून आर्यांनी आपल्या भाषेला संस्कारित करून वेगळे केले. परंतू पूर्वी शिरलेले शब्द आर्यांच्या भाषेत तसेच राहिले.\n(माझ्या संस्कृत भाषेचे गौडबंगाल या पुस्तकातले एक प्रकरण)\nLabels: प्राचीन भारत, भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृत भाषा\nमाझे नवीन लेख मिळवण्यासाठी आपली इमेल नोंद करा..\nशोध आणि बोध LATEST\nकृपया हे पेज लाईक करावे\nशोध आणि बोध Latest\nजैन धर्म आणि तत्वज्ञान\nचाणक्याविषयी नवीन कांही . . जैन साहित्यात चाणक्याचा शोध\nकाँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला\nपुस्तक परीक्षण: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव\nपुस्तक परीक्षण: दहशतवादाची रूपे\nअंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ\nअंगविज्जा - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश टाकणारा प्राचीन ग्रंथ \nमहाराष्ट्र आणि जैन धर्म\nमराठी नसलेले ग्रेट महाराष्ट्रीय\nमातंग समाज आणि जैन धर्म\nओ.बी.सी. आणि जैन धर्म\nवैचारिक विकासातील मानसिक अडथळे\nसैनिक आणि देशप्रेम: सैनिक का लढतात\nबाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला\nबौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता\nसंत तुकाराम आणि जैन धर्म\nशुन्याचा शोध आणि जैन गणित\nशैव आणि जैन संबध: एक अवलोकन\nनायक घराण्यातील राणी केळदी चेन्नम्मा\nभगवान महावीर यांचे चातुर्मास आणि विहार\nज्यांचा-त्यांचा राम आणि रामायण\nभारतीय नौकानयन आणि आरमाराचा इतिहास\nपोर्तुगीजांना हरवणारी पराक्रमी अब्बक्का राणी\nजैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत\nभारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख\nराजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ\nजैन धर्माच्या प्रसारात ब्राह्मणांचे योगदान\nशिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले\nवारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे\nवीरगळ, जैनाचा धोंडा आणि असाही इतिहास\nभारतातील मुलींची पहिली शाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.royalchef.info/2015/05/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2018-04-23T09:37:20Z", "digest": "sha1:K7OMIXRLK73GSPVHYDQRHHKV4EA2JWKP", "length": 10026, "nlines": 128, "source_domain": "www.royalchef.info", "title": "आंबा फळांचा राजा व त्याचे औषधी गुण", "raw_content": "\nHome » Tutorials » आंबा फळांचा राजा व त्याचे औषधी गुण\nआंबा फळांचा राजा व त्याचे औषधी गुण\nआंबा (Mango) एप्रिल व मे महिना आलाकी आपण आंब्याची आतुरतेने वाट पहात असतो. आंबा हे फळ असे आहेकी ते सर्व जणांना मनापासून आवडते. परत वर्षातुन एकदाच हे फळ साखायला मिळते. आंब्याचे बरेच गुणधर्म आहेत व तो औषधी पण आहे.\nआंबा हे सर्व फळांनमध्ये श्रेष्ठ फळ आहे. म्हणूनच त्याला ‘फळांचा राजा म्हणतात. हे उष्णकटीबंदातील महत्वाचे फल आहे. आंब्याच्या अनेक जाती आहेत. उत्तर भारतात लंगडा, बदामी, बनारसी, दक्षिण भारतात नीलम, तोतापुरी, बंगलोर, महाराष्ट्रमध्ये हापूस, पायरी, गुजरातमध्ये हापूस, पायरी, गोवामध्ये मलगोवा, कपुरी, केशर वगैरे भारतात जवळजवळ सातशे-आठशे जातीचे आंबे होतात.\nआंबा कापून किवा त्याचा रस काढून खाता येतो. देशी आंब्याच्या कोयीला रेषा अधिक असतात. हे आंबे चोखून खाणेच योग्य आहे. कलमी आंब्याच्या कोयीला रेषा असत नाहीत. म्हणून असे आंबे कापून खाणेच योग्य असते.\nऔषधा च्या दुष्टीने पाहता कलमी आंब्या पेक्षा देशी आंबा अधिक लाभदायक असतो. आंबट आंब्यापेक्षा गोड आंबे अधिक फायदेशीर असतात. बीनरेशेचे, अत्यत पिकलेले, जास्त गर असलेले पातळ सालीचे व लहान कोय असलेले आंबे उत्तम समजले जातात.\nजेवतांना आंबा खाल्याने मेद वाढतो, हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व कफवृद्धी होत नाही. दुध मिक्स करून आंबा खाल्याने वीर्यवृद्धी चांगली होते. आंबे खाणे म्हणजे आतड्यासाठी एक प्रकारचे उत्तम प्रकरचे औषध आहे. चांगला पिकलेला आंबा खाल्याने जठरातील पचनाचे रोग, फुफुसाचे रोग तसेच रक्त कमी असणारे रोग बरे होतात.\nचांगले पिकलेले आंबे खाल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी होते, आळस दूर होतो व रस धातू मुबलक प्रमाणात होतो.\nआंब्याच्या रसा मध्ये दुध व तूप मिक्स करून घेतल्याने पिक्ताचे प्रमाण कमी होते. तसेच आंब्याच्या रसात मध मिक्स केल्याने कफविकार दूर होतात.\nआंब्याची पोळी ही गुणकारी आहे. त्यामुळे उलटी, वायू व पितत दूर होते.\nआंब्याचे अती सेवन करणे हे हितावह नाही. कारण त्यामुळे अपचन होते. जर अपचन झाले तर पाण्या बरोबर सुंठेचे चूर्ण घेतल्याने फायदा होतो.\nगोड आंब्याच्या रसात जीवनसत्व “ए “ व “सी” खूप प्रमाणात असते. जीवनसत्व “ए” जंतुनाशक असते. तर “सी” त्वचारोगहारक असते. कच्या कैरीत सायट्रिक व मोलिक असीड असते.\nदिवाळी फराळासाठी शेव कशी बनवावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://anushreevartak.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-04-23T09:37:08Z", "digest": "sha1:CGGDXHKTOAO24RZDX3YMPXXTWGPUCQD5", "length": 19095, "nlines": 314, "source_domain": "anushreevartak.blogspot.com", "title": "अनुश्री: March 2011", "raw_content": "\nफिर छिडी रात बात फूलों की...\nआज खूप दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..\nअसं होतं ना, तेव्हा आदल्या रात्री खूप पाउस पडलेला असतो बहुतेक करून..\nआणि मी त्यातलेच थोडे सुट्टे शब्द खिशात टाकून बाहेर पडते.\nआणायचा असतो साधा चहा ,पेपर आणि दिवस पेटवण्यासाठी काही तरी पोहे-बिहे..\nपण चेहेर्‍यावर अश्वथाम्यासारखे भाव येत असावेत.\nअसेलही, कोणी बघितलाय तो काळा की गोरा ते..\nआतून भगभगत असणार मा़झ्यासारखा..\nआता तर त्याची गोष्टही आठवत नाही.\nकपाळावर ज़खम असलेल्या माणसांना घाबरायचो हे मात्र नक्की..\nमाझ्याकडेही बावचळल्यासारखे पाहात जातात लो़क..\nकिती विलक्षण गोष्ट आहे ना..\nका, ते कळलं नाही तरी कशाला भ्यायचं, ते एका द्रुष्टिक्षेपात आकळतं..\nखरचं..किती दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..\nकालही खूप पाउस झाला..\nया गावात हे आक्रीत पहिल्यांदाच..\nकारण काल ती इथे नव्हती..\nती काय पावसालाही झोपायला लावते निमूट्पणे..\nपण काल ती इथे नव्हती..\nक्षितीजा पलिकडल्या गावात लोकांनी तिचा अंमल झुगारून दिलाय अशी हूल उठल्ये कालपरवापासून..\nम्हणून तडकच निघून गेली..\nती अमर्याद असायला हवी..\nकाल ती इथे नव्हती.\nम्हणून हे आक्रीत.. या गावात पहिल्यांदाच...\nपहिल्यांदाच पाहिलं मी त्या झाडांना बहरलेलं..\nमी नुसती पहातच राहिले..\nहं, तसं मी कालच लिहील होत त्याला, की आता एकदा पिवळ्या फुलांच्या शेतात जाउन यायला हव..\nमाझ्याकडची स्वप्नं आणि रंग संपत आलेत..\nतिला ही द्यावे लागले नं..\nथोडेच दिवस पुरतील आता जेमतेम..\nपण आता निघायचच आहे म्हणा...\nआणि प्रवासात कशाला हवय नसतं ओझ\nत्यानेच तर नाही ना पाठवली\nपण मी तरी अजून कुठे पाठवलाय निरोप..\nतो ही अमर्यादच आहे म्हणा..\nपण त्याचा रंग वेगळाच आहे आणि स्वप्नं ही...\nस्वप्न तर नाही ना...\nकाल पर्यंत तर ही झाडं आचरटासारखी हिरवी होती..\nहं म्हणजे रस्त्याच्या कडेला थोडी फुलं असायची पडलेली...\nपण कोमेजलेल्या फुलांचे रंग थोडी ओळखू येतात...\nकदाचित.. फ्रिजमधे काल जास्तीची उरलेली एक दोन स्वप्नं होती.. त्यातलं असेल..\nमित्रमंड्ळी आम्ही एकत्रच जेवतो बर्‍याचदा..\nत्यांना माहीत असेल म्हणून फोन केला तर झोपेत...\nअसेलही स्वप्नं, म्हणाला त्यातला एक जांभई देत...\nम्हणून लगेच संपवायची घाई नको हं...\nआम्ही येईपर्यंत थांब जरा...\nमं मी फिरत राहिले...\nत्या रस्त्यावरच्या एक एक झाडापाशी थांबत...\nती पिवळी धम्मक फुलं...लाखो...लाखो...\nमाझ्या मोकळ्या केसांतही अलगद येत होती अधून मधून......\nपिवळ्या धम्मक फुलांनी..झाडं बहरलेली...\nअजून कसं कोंणी येत नाही...\nडोळे मिटून जागं व्हायचा प्रयत्न करून पहायला हवा...\nआणि त्याला हे कळवायला हवं..\nते जास्त आवडेल त्याला..\nते ही चांगलच भगभगीत हसून...पिवळ्या धम्मक फुलांसारखं....\nखूप वेळ मिटलेले डोळे मिचकावत मी मागे सरले...\nत्या सरशी तिने एका फराटयात समोरची फुलं कडेला लोटली..\nआणि सराईत पणे टोपलीत भरली..\nपुन्हा तिचा भगभगीत चेहेरा पाहाण्याआधी जरा प्रकाशाचा सराव करावा म्हणून वर नजर वळवली तो..\nझाड टक्क हिरव झालेलं..एक..दोन..सगळीच...\nआता माझा चेहेरा बावचळलेला असणारं..\nकारण तिचा चेहेरा बोलायला उत्सुक होता..\n..ती आज परत येणारे का \nऱोजचच हाय सारं...ती उगाच गडद होत होत दिसेनाशी झाली...\nआता सगळा रस्ता नको तेवढा ओळखीचा...\nफक्त रस्त्याच्या कडेला थोडीशी फुलं...\nपण त्यांचे रंग ही कुणालाच ओळख देईनासे..\nतिच्या येण्याची सावली पडल्यामुळे कदाचित..\nआपल्याला जे हवहवसं वाटत होतं...त्या सार्‍याचा खच पडला होता आज...\nमं मी पुन्हा कफल्ल्क कशी...\nआता तरी डोळे मिटावे म्हणून पुन्हा त्याच्याकडेच पाहिलं...\nआज खूप दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..\nमाझ्या चेहेर्‍याचा रंग उडालेला दिसतोय..\nत्याच्या हसण्यातही आता चाहूल आहे..\nमध्यंतरी एका मित्राशी गप्पा मारताना घराचा विषय निघाला..\nमाझ्यासाठी 'घर' अशी काही concept नाहीच आहे.. असा काहीसा सूर लागतो अशावेळी..\nहौशीने जमवलेली रंगीबेरंगी, अवांतर आणि अभ्यासाची ढीगभर पुस्तकं...\nत्यात पानोपानी विखुरलेल्या बुकमार्क्सवर, ग्लिटराईझ्ड..\nस्वतःला आणि इतरांना लिहीलेल्या शेकडो चिठ्ठ्या चपाट्या...\nभिंतीवर.. चिकटवलेली, pinned down, रंगवलेली..\nआणि त्यात हटकून येणारी, दोन्ही हात पसरून, आकाशाकडे पाहाताना हरवलेली,\nएक कुरळ्या केसांची मुलगी..\nआजोंचा आणि मी आई बाबांचा फोटो...\nसशाचं चित्र असलेला एक प्लास्टिकचा तुकडा...\nएक जुनाट स्विस फ्रैंक आणि स्विस chocolates चा एक रिकामा डबा ...\nआणि त्या डब्यात जपलेले..\nभन्नाट मित्रांबरोबरीच्या अफलातून evenings चे souvinirs...\nआणि भोवतालच्या'पैसा'त माझ्या अनेक मितीतील विचारांनी आकारास आलेल भावविश्व ...\nआणि त्याच्या background ला कालच्या स्वप्नांची उजळणी करता करता...\nउद्याच्या de novo स्वप्नांची गुंतवळ करण्यासाठी अविरत झटणारं माझं subconscious..\nआणि असंख्य सुरावटी ...\nह्या सगळ्या आणि इतरही अनेक layers आणि tracksची जाणीव पेलणारं\nआणि तरीही आश्चर्यपूर्वक रित्या सुसंगत आणि एकाग्र,\nआणि या सार्‍याच्या पलीकडे सुखनैव लिहीत राहाणारी, मी..\nपण अचानक कधीतरी तंद्री भंगते...\nआणि जगात कुठे कुठे किती वाजलेत याचा अदमास घेताना...\nआठवणींशिवाय कुणीच सोबत नसल्याचा,\nकाहीसा सुखद आणि काहीसा खिन्न करणारा अनुभव येताना...\nएरवी कोपर्‍यात टांगलेल्या त्याच्याकडे माझं अजिबात लक्ष जात नाही...\nकितीही जोराचा वारा आला तरी न वाजणारं, म्हणून very close to abstract and my heart :)\nमाझ्या best friends नी दिलेलं...\nपण मी at peace असले,\nतर त्याची मंद किणकिण जाणवते,\nअखंड सोबत करणारी ... पण हवी तेव्हा जाणवणारी ...\nत्यात आहेत एकमेकांना हलकेच स्पर्शून जाणारे Stars and Angels...\nआणि ऐकायच ठरवलं ना तर त्यांचा आवाज इतका गोड आहे...\nआणि याच सगळ्या पसार्‍यामधे,\nत्या संथ सुरावटींच्या वाटेवर तरंगताना..\nकळावे, लोभ असावा :)\nपुणे तिथे काय उणे \nफिर छिडी रात बात फूलों की...\nआम्ही वाचलो..तुम्ही बी वाचाल ना :)\nAnushree Vartak. अनुश्री वर्तक\nएक dr आणि कवयित्री \nदोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/978", "date_download": "2018-04-23T09:31:50Z", "digest": "sha1:BSBRV6YLOLLOQ4XPZEKKIYUGJCPX3ZNK", "length": 7060, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम\n‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम\nशुक्रवार, 8 डिसेंबर 2017\nकडेगाव - शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली. १ नोव्हेंबरला सुरू झालेली योजना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बंद झाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ऊसबिल जमा झाले नाही. तसेच कर्ज माफीची रक्कमही जमा झालेली नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे शेतीची वीजबिले भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने ते कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवावी, असे मत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.\nकडेगाव - शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली. १ नोव्हेंबरला सुरू झालेली योजना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बंद झाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ऊसबिल जमा झाले नाही. तसेच कर्ज माफीची रक्कमही जमा झालेली नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे शेतीची वीजबिले भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने ते कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवावी, असे मत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.\nगडचिरोलीतल्या भामरागडमध्ये 16 नक्षल्यांचा खात्मा; 16 लाखांचं बक्षीस...\nगडचिरोली पोलिसांच्या कारवाईत तब्बल 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय....\nयंदाच्या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकसित होईल...\nगेल्या आर्थिक वर्षांपेक्षा यंदाच्या वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक गतीने विकसित...\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या\nराज्यात शिवसेना नेत्यांचं हत्यासत्र सुरूच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत...\nदीपक मिश्रा यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव व्यंकय्या नायडू...\nउपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा...\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा...\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://historicalmaharashtra.blogspot.com/", "date_download": "2018-04-23T09:01:47Z", "digest": "sha1:OIBRE3A5QAFG5Y3XHU2D4UAP5FJTBUX7", "length": 9662, "nlines": 111, "source_domain": "historicalmaharashtra.blogspot.com", "title": "महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.\nछत्रपती शिवाजी महाराज / Shivaji Maharaj\nझाशीची राणी लक्ष्मीबाई / Zashichi Rani Lakshmibai\nतानाजी मालुसरे / Tanaji Malusare\nदादा कोंडके/ Dada Kondake\nधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज/ sambhaji maharaj\nमहाराष्ट्रातील संत / maharashtratil sant\nमहाराष्ट्रातील संत /maharashtratil sant\nमधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल\nप्राध्यापक मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल (जन्म: २४ जुलै १९३२; मृत्यू : मुंबई, २ जुलै, २०१७) हे मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, ...\nश्री डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी झाला. ते परीट समाजातील होते. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या ...\nमहान स्वातंत्र्य योद्धा वीर उमाजी नाईक\nमहाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धा-रत्नांची खान आहे. मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छ. शिवाजी महाराजांनी पहिले देशी राज...\nदिल्लीचा वजीर \"मोहम्मद खान बंगेश\" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा ...\nरावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील\nमहाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांचा हा दै. लोकमत मधील लेख खास आपल्या व...\nअस्सल नगरी: सदाशिव अमरापूरकर लेखक- श्रीपाद मिरीकर, नगरच्या मातीत जन्मलेले व वाढलेले कीर्तिवंत रंगकर्मी सदाशिव अमरापूरकरांचे निधन नगरकरांन...\nलता दीनानाथ मंगेशकर भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्...\nतुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे\nतुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञा...\nसदस्यता लें संदेश ( Atom )\nतानाजी मालुसरे / Tanaji Malusare\nझाशीची राणी लक्ष्मीबाई / Zashichi Rani Lakshmibai\nश्री घोडेश्वरी देवीचा यात्रोत्सवाला उत्साहात सुरूवात - *अहमदनगर DNA Live24 *- नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आह...\nमहान स्वातंत्र्य योद्धा वीर उमाजी नाईक\nमहाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धा-रत्नांची खान आहे. मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छ. शिवाजी महाराजांनी पहिले देशी राज...\nमहर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री-शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आणि एका शतकातील सामाजिक व राजकीय घडामोडींचे मूर्तिमंत साक्षीदार. महर्षी कर्...\nश्री डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी झाला. ते परीट समाजातील होते. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-23T09:14:16Z", "digest": "sha1:JZ6RZ7YYWHDJCK4X42M5NIROKLFGZGFB", "length": 7513, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "शिरपेचात मानाचा तुरा ! आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nHome ताज्या घडामोडी शिरपेचात मानाचा तुरा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय\n आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय\nनवी दिल्ली – भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत भारताने विजय मिळविला आहे. भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) न्यायाधीशपदी निवडून आले आहेत. अंतिम क्षणी ब्रिटनने आपली उमेदवारी मागे घेतली आणि दलवीर यांची आयसीजेचे न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.\nभंडारी आणि ब्रिटनचे उमेदवार क्रिस्टोफर ग्रीनवुड यांच्यात तगडी स्पर्धा होती. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचे स्थायी सदस्य अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन हे क्रिस्टोफर ग्रीनवुड यांच्या बाजूने उभे राहिले. सुरक्षा परिषदेचा पाचवा स्थायी सदस्य म्हणजे ब्रिटन. अकराव्या फेरीत, भंडारी यांना महासभेच्या दोन तृतीयांश सदस्यांपासून पाठिंबा मिळाला होता, परंतु तरीही ते ग्रीनवुडपेक्षा तीन मतांनी मागे पडले होते. बाराव्या फेरीच्या आधीच ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतला.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) या निवडणुकीसाठी भारताचे उमेदवार दलवीर भंडारी यांना रोखण्यासाठी ब्रिटन खालच्या पातळीवर उतरले होते. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमधल्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा वापर ब्रिटनने मतदानाची प्रक्रिया समाप्त करण्यासाठी केल्याचा आरोप होत आहे.\nTags: PCLIVE7.COMआंतरराष्ट्रीय न्यायालयदलवीर भंडारीन्यायाधीशमानाचा तुराविजयी\nरावण सेना टोळी प्रमुख अनिकेत जाधव याचा आकुर्डीत दगडाने ठेचून खून\nभोसरीत धावली चालकाविना बस; मोठी दुर्घटना टळली\nरणरणत्या उन्हात ‘हे’ जॅकेट पोलिसांना ठेवणार गारेगार, राज्यात पहिलाच प्रयोग\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी, अन्य निर्दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-affordable-housing-pradhanmantri-awas-yojna-1199", "date_download": "2018-04-23T09:44:14Z", "digest": "sha1:OXSNEDP2ZULK4PYZFCJ3LV6E52ADIZ2Z", "length": 8063, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news affordable housing pradhanmantri awas yojna | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचार वर्षांत मुंबई आणि उपनगरात परवडणारी 9 लाख 50 हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट\nचार वर्षांत मुंबई आणि उपनगरात परवडणारी 9 लाख 50 हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट\nचार वर्षांत मुंबई आणि उपनगरात परवडणारी 9 लाख 50 हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट\nचार वर्षांत मुंबई आणि उपनगरात परवडणारी 9 लाख 50 हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nदेशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई आणि उपनगरात तब्बल चार लाखांहून अधिक तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार आदी महापालिकांच्या हद्दीत 4 लाख 76 हजारांहून अधिक घरे पुढील चार वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही भागांत मिळून 9.5 लाख घरे तयार होणार आहेत. सुमारे 322 चौ. फूटांच्या घराची किंमत सरासरी 10 ते 12 लाख रुपयांच्या आसपास असेल. प्रत्येक घराला केंद्र व राज्य सरकारचे मिळून अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पात म्हाडावर नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nदेशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबई आणि उपनगरात तब्बल चार लाखांहून अधिक तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार आदी महापालिकांच्या हद्दीत 4 लाख 76 हजारांहून अधिक घरे पुढील चार वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही भागांत मिळून 9.5 लाख घरे तयार होणार आहेत. सुमारे 322 चौ. फूटांच्या घराची किंमत सरासरी 10 ते 12 लाख रुपयांच्या आसपास असेल. प्रत्येक घराला केंद्र व राज्य सरकारचे मिळून अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पात म्हाडावर नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने परवडणारी घरे उपलब्ध होतील.\nभारतीय रेल्वेचा आज 165 वा वाढदिवस\nआज भारतीय रेल्वेचा वाढदिवस आहे. मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन...\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी ढकलली पुढे\nमुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल...\nउद्यापासून बेस्ट प्रवास महागणार\nउद्यापासून बेस्ट प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. बेस्टच्या 1 ते 12 रुपये भाडेवाढीला...\nIPL च्या अकराव्या मोसमाला आजपासून सुरुवात\nआयपीएलच्या अकराव्या मोसमाला आजपासून सुरुवात होतेय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई...\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा...\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-whatsapp-relations-1281", "date_download": "2018-04-23T09:32:27Z", "digest": "sha1:G67QFRESAFRR7VS5CQMQBGOEVDKPGF63", "length": 10432, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news whatsapp relations | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी...\nव्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी...\nव्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी...\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nनिजामपूर-जैताणे (धुळे): सोशल मिडीया आजच्या समाज जीवनात नखशिखांत भिनला असून प्रत्येकाची गरज बनला आहे. त्यापासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करुनही ते शक्य होत नाही. विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र, आजच्या बदलत्या युगात 'व्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nनिजामपूर-जैताणे (धुळे): सोशल मिडीया आजच्या समाज जीवनात नखशिखांत भिनला असून प्रत्येकाची गरज बनला आहे. त्यापासून अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करुनही ते शक्य होत नाही. विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र, आजच्या बदलत्या युगात 'व्हॉट्स ऍपवरुन जुळताहेत रेशीमगाठी' असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nभामेर (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व खापर (ता. अक्कलकुवा) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पोपट पंडित सोनवणे यांनी व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून उपवर वधुवरांसह त्यांच्या पालकांसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून दीड वर्षात 20 वधू-वरांचे विवाह जुळले आहेत. सद्याच्या धावपळीच्या युगात उपवर मुलगा व मुलगी पाहण्यात बराच वेळ व पैसाही खर्च होतो. अशा वेळी पोपट सोनवणे यांनी उपलब्ध करून दिलेला पर्याय फायदेशीर ठरणारा आहे.\nपोपट सोनवणे हे खान्देशासह राज्यातील माळी समाजासाठी 25 व्हॉट्स ऍपग्रुप चालवून अनुरुप जोडप्यांचे विवाह जुळवीत आहेत. नोकरीत असतानाच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष म्हणून पोपट सोनवणे यांनी समाजसेवा सुरू केली. 'बेटी बचाव बेटी पढाव' या विषयावर व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन आदी उपक्रमांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारातून जनजागृतीचे कार्य ते करीत आहेत.\nसेवानिवृत्तीनंतर ऑगस्ट 2016 पासून व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून अनुरुप वधुवरांचे विवाह जुळविण्यास त्यांनी सुरूवात केली. आजपर्यंत त्यांनी 20 विवाह जुळवले असून अनेक विवाह जुळण्याच्या मार्गावर आहेत. यातून अनेक उच्चशिक्षित, इंजिनियर, शिक्षक, व्यावसायिक आदी वधूवरांचे विवाह संपन्न झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील वधू-वरांचे आंतरराज्यीय विवाह या माध्यमाततून त्यांनी जुळवून आणले आहेत.\nवधू-वर किंवा त्यांचे पालक यांना व्हाट्स ऍप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन त्यांचा बायोडाटा ग्रुपवर टाकला जातो. आवश्यकतेनुसार जन्मपत्रिका पोपट सोनवणे यांच्याकडे पोहोचवल्या जातात. नंतर त्या मागणीप्रमाणे विवाहेच्छूक वधुवर, पालकांकडे दिल्या जातात. त्यांच्या गाठीभेटी घडवून विवाह जुळवले जातात. यासाठी पोपट सोनवणे अहोरात्र कार्यरत असून एक रूपयाही मोबदला न घेता ते स्वखर्चाने अशा विवाहांना हजेरी लावून वधू-वरांना शुभ आशीर्वाद देतात हे विशेष.\nऍप शिक्षक महाराष्ट्र महात्मा फुले सावित्रीबाई फुले सेवानिवृत्ती\nखावा आम्बो आपलोच असा..\nआंब्याचा हंगाम म्हटला की 'कोकणच्या राजा'ची चव चाखण्याची संधी संपूर्ण...\nराज्यात पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती\nदेशातल्या अनेक राज्यात पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला...\n50 मीटर एअर रायफल प्रोन क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या तेजस्विनी...\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत मराठमोळ्या...\nबारावीच्या निकालाचा मार्ग मोकळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक...\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आपल्या बहिष्कार आंदोलनाला स्थगिती दिलीय....\nनाशकात 'मनसे' इंजिनचा भाजपला धक्का..\nनाशिक : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sonam-kapoor-116110400015_1.html", "date_download": "2018-04-23T09:24:59Z", "digest": "sha1:JF3MW25VSYQRVUAUUQLPRJ4XXQRMSHKV", "length": 7228, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शाहरुख माझ्यासोबत काम करेल असे वाटत नाही: सोनम कपूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशाहरुख माझ्यासोबत काम करेल असे वाटत नाही: सोनम कपूर\nबॉलीवूडमध्ये आल्यानंतर प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते की शाहरूखसोबत आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळावे. मात्र शाहरुख माझ्यासोबत काम करेल असे वाटत नाही असं अभिनेत्री सोनम कपूर हिने म्हटल आहे.\nयाआधी अनेकदा ड्रेसिंग, मेक-अप सेन्स असेल किंवा एखाद्या वादग्रस्त मुद्यावर मत मांडणे असो, सोनम नेहमीच चर्चेत असते. आता मात्र तिने खुद्द बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानबद्दलच तक्रार केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.\nदीपिका पादुकोण मानसिक रोगांबद्दल जनजागृती करणार\nअमिताभचे दहा सर्वश्रेष्ठ चित्रपट (स्लाइड शो)\nबॉलिवूड कलाकारांपेक्षा जास्त कपिलची कमाई\nशाहरूख खानची परत लॉस एंजलिस विमानतळावर चौकशी\n‘धूम 5’मधून आर्यनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nयावर अधिक वाचा :\nबालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...\nऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...\nसाधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला\nलेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...\n‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत\nअक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...\nम्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना\nअनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtra.gov.in/1133/Awards?format=print", "date_download": "2018-04-23T09:13:39Z", "digest": "sha1:OWAFAGB7EKDZEB3ICFOHVPXFUFEHQTJD", "length": 8701, "nlines": 48, "source_domain": "www.maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्याने जिंकलेले पुरस्कार\n२०१४ मध्ये प्राप्त झालेले पुरस्कार\nस्कॉच डिजिटल समावेश स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार २०१३\nसर्वाधिक पुरस्कृत राज्य: महाराष्ट्र\nमहागोव्ह क्लाऊड इम्प्लिमेंटेशन : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन\nयूआयडी लिंक्ड सर्व्हिस डिलिव्हरी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन\nपेपरलेस ऑफिस, सिंधूदूर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय - सिंधूदूर्ग, महाराष्ट्र\nमंत्रालय येथे ई-कार्यालय अंमलबजावणी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन\nई-मोजणी प्रकल्प: सेटलमेंट कमिशनर आणि डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स (एम. एस.), पुणे\nरिअल टाईम केन क्रशिंग इन्फॉर्मेशन कलेक्शन युजिंग पूल एसएमएस गेटवे: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन\nवेब पोर्टल फॉर शुगर कमिशनरेट: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन\nमहाएक्साईज- कॉम्प्रेहेन्सिव ट्रान्सफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट एक्साईज डिपार्टमेंट: स्टेट एक्साईज डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन\nहेल्थ केअर अँड ॲकॅडेमिक्स मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि हेव्लेट पॅकर्ड भारत\nपुणेज ट्रॅश सोल्युशन: अ झिरो गारबेज सिटि : पुणे महानगरपालिका\nइंटीग्रेटेड द इन्फॉर्मल सेक्टर इन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट : पुणे महानगरपालिका\nपॉवर जनरेशन फ्रॉम सॉलिड वेस्ट जनरेटेड इन सबर्बन एरिया युजिंग स्पॅशिअल टेक्निक्स - रेफ्युज इनटू रिसोर्स थ्रू बायोगॅस: पुणे महानगरपालिका\nविश्वास - व्हिजिटिंग इन्फॉर्मेशन ऑन स्कुल हँडल्ड विथ अटेंडन्स सिस्टीम: जिल्हा परिषद, नागपूर\nप्रेस रिलीज: २०१३ स्कॉच शिखर परिषदेत महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त पारितोषिके जिंकली\nबेस्ट ई-गोव्ह प्रोजेक्ट गोल्ड पुरस्कार - बेस्ट आयटी इम्प्लिमेंटेशन, वर्ष २०१३ - महाराष्ट्र शासनाचे यूआयडी लिंक्ड फाईनॅन्शिअल इन्क्लुजन\nमोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट गोल्ड पुरस्कार - बेस्ट आयटी इम्प्लिमेंटेशन, वर्ष २०१३ - जिल्हा परिषद, नागपूरची व्हिज्युअल इन्फॉर्मेशन शेअरिंग विथ अॅडव्हान्स सिस्टीम\nकार्मिक,जनतक्रार व पेन्शन मंत्रालय, प्रशासकीय सुधारणा व जनतक्रार विभाग, भारत सरकार\nवेब रत्न पुरस्कार २०१२ : ‘’सुवर्ण चिन्ह” विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार--राज्य\nगोल्डन आयकॉन पुरस्कार-सर्वश्रेष्ठ सांकेतिक स्थळ - www.maharashtra.gov.in\nगोल्ड आयकॉन- ई -गवर्नन्समध्ये अनुकरणीय पुढाकार घेणारे - महाराष्ट्रातील नोंदणी \"सरिता\" प्रणाली\nओळखीचे प्रमाण पत्र (सांकेतिकस्थळ)\nओळखीचे प्रमाण पत्र (ई -गवर्नन्समध्ये अनुकरणीय पुढाकार घेणारे)\nकल्याण, डोंबिवली नगरपालिकेमध्ये ई -गवर्नन्स प्रकल्प राबिविण्यात आले\nइंडिया - टेक् एक्सलंस पुरस्कार - व्यवस्थापनामध्ये आयटीचे अनुप्रयोगसाठी पुरस्कार २००३.\nसी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००३\nसर्वश्रेष्ठ उन्नत शासकीय राज्यसाठी पुरस्कार\nसी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००२\nसर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी पुरस्कार - लोक निर्माण विभाग\nसर्वश्रेष्ठ रिव्हेन्यु प्रणाली - सरिता\nसर्वश्रेष्ठ नागरिक केंद्र - सेतू\nवेब रत्न पुरस्कार २०१२ : 'सुवर्ण चिन्ह' विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार - राज्य\nमहाराष्ट्र स्टेट डेटा सेंटर अंतर्गत महागव्ह क्लाउडची अंमलबजावणीसाठी स्कॉच डिजीटल इन्क्लूजन सुवर्ण पुरस्कार 2012\nमहाराष्ट्र स्टेट डेटा सेंटर अंतर्गत महागव्ह क्लाउडची अंमलबजावणीसाठी स्कॉच डिजीटल इन्क्लूजन सुवर्ण पुरस्कार 2012\nगोल्डन आयकॉन पुरस्कार - सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी\nगोल्ड मेडल पुरस्कार - सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी\nइंडिया - टेक् पुरस्कार आय. टी. व्यवस्थापनासाठी\nसर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी प्रमाणपत्र\nमराठी संकेत स्थळासाठी पुरस्कार\nई - प्रशासन २०१०-११ पुरस्कार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://ppkya.wordpress.com/category/movies/", "date_download": "2018-04-23T09:03:05Z", "digest": "sha1:SLDGSSFQJRLUTJ7NCS7AV5PGVCJQPC2D", "length": 76106, "nlines": 197, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "Movies – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nशहरातील रस्त्यांवरील भिकारी, त्यातील बरीचशी अपंग, लहान मुलं, मुली देखील असतात. तसेच बेवारशी, अनाथ मुलं रस्त्यांवर काहीबाही करताना, वस्तू विकताना देखील दिसतात. दररोज आपण हे पाहतो. त्यांच्याबद्दल मी पूर्वी एक ब्लॉग लिहिला होता. ही मुलं अर्थातच शोषणाचे सहज बळी ठरतात. अश्याच मुलांचे जीवन, वास्तव प्रखरपणे चितारणारा सलाम बॉम्बे हा चित्रपट काल टेलीव्हिजनवर पाहिला. तो अर्थातच मुंबई महानगरीतील अश्या मुलांबद्दल आहे. १९८८ मधील त्या चित्रपटाला तीस वर्षे झाली. विश्वास बसत नव्हता. मी पूर्वी तो पाहिल्याचे आठवत नव्हते. त्यामुळे तो बसून संपूर्ण पाहिला. काही वर्षांपूर्वीच ह्याच विषयाशी निगडीत Slumdog Millionaire हा चित्रपट पाहिला होता. तोही मुंबईतच. दुपारचे जेवण भाईचंद ताराचंद या हॉटेल मध्ये भरपेट(की पोट फुटेस्तोवर) जेऊन, रस्त्यांवरील भिकारी, आणि अश्या मुलांना नजरेआड करून, टाळून, एका मोठ्या वातानुकुलीत मल्टीप्लेक्समध्ये पहिला होता. हे सगळे खुपच किळसवाणे, संवेदनाशून्य वाटले होते त्यावेळेस मला. Slumdog Millionaire मध्ये मुंबईतील धारावीचे चित्रीकरण आहे. धारावी हा भाग नंतर पर्यटनस्थळ म्हणून पुढे आला\n हा तीस वर्षांपूर्वीचा मीरा नायर दिग्दर्शित चित्रपट. परत एकदा अंगावर शहारे आणणारा अनुभव. परिस्थिती तर बिलकुल बदललेली नाही अजून. मराठी कादंबऱ्यांतून तरी मुंबईची ही काळी बाजू कित्येक वेळेला आली आही. जयवंत दळवी, भाऊ पाध्ये, मधू मंगेश कर्णिक आणि अजूनही इतरांनी हा विषय अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. चित्रपट अर्थातच चांगला आहे, वास्तवाचे हुबेहूब चित्रण करणारा आहे. तीस वर्षांपूर्वीच्या नाना पाटेकर, रघुवीर यादव, अनिता कंवर, इरफान खान, आणि शेवटी शेवटी सुलभा देशपांडे देखील या सर्व कसलेल्या अभिनेत्यांचे अभिनय अतिशय प्रभावी, ते पाहताना खिळून राहिल्यासारखे होते.\nकर्नाटकातून विजापूरमधून मुंबईत आलेल्या कृष्णा नावाच्या मुलाची ती गोष्ट, पण त्या अनुषंगाने मुंबईतील रस्त्यांवरचे वास्तव अंगावर येते. व्यसन, वेश्यावस्ती, दलाली, ही मुलं करणारी विविध कामे जसे की चहा पुरवणे, कोंबड्या सोलणे, रेल्वेवर हमाली करणे इत्यादीचे खरेखुरे चित्रण येते. अश्या मुलांच्या प्रती पोलिसांचे वागणे, बालसुधारगृहात रवानगी, तेथील वातावरण हेही येते. या कृष्णाचे चित्रपटातील नाव चायपाव, आणि गर्द/गांजा यांचे व्यसन करणाऱ्या, त्यांच्या टोळीत राहणाऱ्याचे नाव चिल्लम. ही भूमिका राहुवीर यादवची. मीरा नायर यांनी म्हणे रस्त्यांवरील मुलांना निवडून त्यांच्याकडून काम करवून घेतले होते. चित्रीकरण मुंबईतील प्रत्यक्ष स्थळांवर झालेले आहे, बिलकुल गाणी नाहीत. काही दृश्ये तर कमालीची झाली आहेत, जसे शेवटी गणपती मिरवणुकीच्या गर्दीत कृष्णा सापडतो, आणि त्यातून कसाबसा बाहेर येऊन नंतर एका बाजूला बसतो, आणि सगळे काही गमावल्यामुळे शून्यात नजर लावतो, आता पुढे काय हा मोठा प्रश्नचिन्ह समोर दिसतो. हे सगळे अतिशय लाजवाब आहे, आणि हृदयाला भिडणारे झाले आहे.\nतर ह्या कृष्णाला, म्हणजे त्याची भूमिका करणाऱ्या लहान मुलाला त्यावेळेस अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. आहे कुठेतरी वाचले होते की तो सध्या बंगळूरूमध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. त्याला पुढे चित्रपटसृष्टीत काही करता नाही आले. चित्रपटासाठी त्याला रस्त्यावरून निवडून, काम करवून घेतले होते. पण त्यानंतर तो आणि इतर मुलं परत रस्त्यावरच आली होती. आता ती तीस वर्षांच्या काळ लोटला आहे. ती मोठी झाली असतील, आणि आता काय करत असतील, कोठे असतील, कोण जाणे मुंबईच्या वास्तवाचे चित्रण करणारे हे दोन्ही सिनेमे बरेच गाजले, वादविवाद देखील झाले, पारितोषिके देखील मिळाली. त्यातून स्फूर्ती घेऊन काही विधायक काम करणारी मांडली पुढे आली, पण सर्वसाधारण परिस्थिती तशीच आहे.\nदिग्दर्शक मीरा नायर यांचा खरे तर हा त्यावेळेस पहिलाच चित्रपट प्रसंग. त्यांनी नंतर बरेच चित्रपट केले. कामसुत्र सारखा सिनेमा देखील त्यांनी केला. तो मी अमेरिकेत पाहिलेला, मला आठवते अजून, १९९७ मध्ये. तो सिनेमा त्यांनी का केलं, काय त्यांना दाखवायचे होते, उमगलेच नाही. त्याचे नाव कामसुत्र हेच का, की फक्त पाश्चात्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायचे होते म्हणून हा खटाटोप केला. असो. पण त्यांचा सलाम बॉम्बे हा चित्रपटच अजून देखील सर्वात प्रसिद्ध आहे.\nसंगणकाच्या सुरुवातीच्या काळापासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता(artificial intelligence, AI) या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे. Alan Turing हे त्यातील महत्वाचे नाव, आणि त्याची नुकतीच जन्मशताब्दी साजरी झाली. एकविसाव्या शतकात संगणकाने जीवन व्यापून टाकणाऱ्या सार्वत्रिक अस्तित्वामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता(AI, analytics, big data, fuzzy logic etc) वापरून अनेक ठिकाणी आपले जीवन सुकर करण्याचे, व्यवसाय वृद्धी क्षेत्रात आणि इतर ठिकाणी फायदा होत आहे. यंत्रमानवाचे देखील तेच. कारखान्यापासून, अंतराळक्षेत्रात, शस्त्रक्रिया करणे इत्यादी आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचा वापर कित्येक वर्षांपासून होतो आहे. यामुळे मानवाला फायदाच झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने यंत्रमानव हा विषय देखील तितकाच प्रसिद्ध आहे. दोन्ही विषयांचे अनेक कंगोरे आहेत, बरेच तात्विक, नैतिक प्रश्न देखील चर्चिले गेले आहेत आणि जात आहेत. तत्त्वज्ञान क्षेत्रासाठी हा अतिशय जटील प्रश्न आहे. या यंत्रमानवाला मानवासारखे मन लाभले तर\nकालच यंत्रमानव आणि मन, भावना यांची चर्चा करणारा एक इंग्रजी सिनेमा पाहिला. त्याचे नाव Ex Machina. त्यात एव्हा नावाची महिला यंत्रमानव(humanoid) असते. या आधीही robots, humanoids या विषयावर अनेक पुस्तके, सिनेमे(एक यादी येथे पाहता येईल) येऊन गेले आहेत(science fiction या स्वरूपात). पण यंत्रमानव आणि मन, भावना(consciousness या अर्थी) यांची प्रदीर्घ तात्विक, नैतिक चर्चा करणारा हा मी पाहिलेला पहिला सिनेमा असेल. ह्या एव्हाच्या मनात(की एव्हा ह्या यंत्रात असे म्हण्याचे) संशय, मत्सर, प्रेम, आपुलकी, विरुद्धलिंगी आकर्षण ह्या भावना निर्माण होतात, आणि त्यातून ज्या समस्या निर्माण होतात त्याचे चित्रण हा सिनेमा करतो. चित्रपटात शेवटच्या दृश्यात Issac Asimov ने सांगितलेल्या robotics च्या तीन नियामांपैकी एकाचे हा उल्लंघन करतो.\nकाही महिन्यांपूर्वीच वर्तमानपत्रातून बातमी वाचली होती की सौदी अरेबिया देशाने एका यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल केले आहे. या यंत्रमानवाचे नाव आहे सोफिया, म्हणजे महिला यंत्रमानव आहे असे समजायला हरकत नाही. आता प्रश्न असा आहे, की ज्या देशात महिलांना अजून कितीतरी अधिकार दिले गेले नाहीत, जसे की मोटार गाडी चालवणे(जो इतक्यातच दिला गेला आहे), बुरखा वगैरे, तेथे, अशा महिला यंत्रमानवाची काय परिस्थिती असणार आहे मजेशीर प्रश्न आहे, नाही मजेशीर प्रश्न आहे, नाही मानवाने यंत्रमानव निर्माण केला म्हणजे त्याच्यावर मानवाचे नियंत्रण पाहिजे, आणि तसे नसेल तर काय होऊ शकते हे अनेक पुस्तकातून, चित्रपटांमधून पाहता येते. आणि दुसरे जास्ती महत्वाचे म्हणजे त्या सोफियाच्या नागरिकत्वाचे जे अनेक पैलू आहेत, ज्याचा मानवी मन, भावना यांच्याशी देखील काही अर्थाने संबंध येतो, त्याचे काय करायचे मानवाने यंत्रमानव निर्माण केला म्हणजे त्याच्यावर मानवाचे नियंत्रण पाहिजे, आणि तसे नसेल तर काय होऊ शकते हे अनेक पुस्तकातून, चित्रपटांमधून पाहता येते. आणि दुसरे जास्ती महत्वाचे म्हणजे त्या सोफियाच्या नागरिकत्वाचे जे अनेक पैलू आहेत, ज्याचा मानवी मन, भावना यांच्याशी देखील काही अर्थाने संबंध येतो, त्याचे काय करायचे सोफियाने असे संगितले आहे असे वाचले की तीला आता तिचे कुटुंब हवे आहे, म्हणजे पती, मुले वगैरे असाच अर्थ घ्यायचा. सोफिया जर स्वतंत्र नागरिक असेल तर तिच्यावर मानवाचे नियंत्रण नसायला हवे. तसे नसेल तर काय होईल सोफियाने असे संगितले आहे असे वाचले की तीला आता तिचे कुटुंब हवे आहे, म्हणजे पती, मुले वगैरे असाच अर्थ घ्यायचा. सोफिया जर स्वतंत्र नागरिक असेल तर तिच्यावर मानवाचे नियंत्रण नसायला हवे. तसे नसेल तर काय होईल Ex Machina हा सिनेमा पाहून, सोफियाच्या बातम्या वाचून मन सुन्न झाले. हे सगळे प्रश्न कसे सुटणार\nनुकतेच असे वाचले की रशियात उमेदवारांची मुलाखत घेणारे व्हेरा नावाचे एक यंत्रमानव आहे. तेही परत एक महिला यंत्रमानवच एखाद्या विषयावरील प्रश्न मुलाखतीत विचारून उत्तर तपासून व्यक्ती बाद की नाही हे ठरवणे एक गोष्ट आहे, पण मुलाखतीत इतर अनेक गोष्टी मानवी मुलाखतकार करत असतो, त्याचे काय एखाद्या विषयावरील प्रश्न मुलाखतीत विचारून उत्तर तपासून व्यक्ती बाद की नाही हे ठरवणे एक गोष्ट आहे, पण मुलाखतीत इतर अनेक गोष्टी मानवी मुलाखतकार करत असतो, त्याचे काय वर वर पाहता सोफिया जरी एक रोबो आहे असे दिसते, पण ते म्हणे लोकांशी संवाद साधणारे एक smart chatbot आहे असे The Verge मधील या लेखात म्हटले आहे. सोफियाची निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकाऱ्याची मुलाखत देखील हेच सांगते. तीला नागरीकत्व देणे हा एक स्टंट आहे असे वाटले तरी त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तसेच या विषयाच्या तंत्रज्ञानाची प्रगती पाहता हे सर्व लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. तेव्हा काय करायचे वर वर पाहता सोफिया जरी एक रोबो आहे असे दिसते, पण ते म्हणे लोकांशी संवाद साधणारे एक smart chatbot आहे असे The Verge मधील या लेखात म्हटले आहे. सोफियाची निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकाऱ्याची मुलाखत देखील हेच सांगते. तीला नागरीकत्व देणे हा एक स्टंट आहे असे वाटले तरी त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, तसेच या विषयाच्या तंत्रज्ञानाची प्रगती पाहता हे सर्व लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. तेव्हा काय करायचे मानव आणि यंत्रमानव याच्यातील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. एव्हा, सोफिया, व्हेरा काय या सगळ्या महिला यंत्रमानव याचेच उदाहरण आहे. मानव याचा अर्थ मन असणारा अशीही एक व्याख्या आहे. यंत्रमानवाची व्याख्यादेखील तशीच होणार असेल तर मानव आणि यंत्रमानव याच्यातील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. एव्हा, सोफिया, व्हेरा काय या सगळ्या महिला यंत्रमानव याचेच उदाहरण आहे. मानव याचा अर्थ मन असणारा अशीही एक व्याख्या आहे. यंत्रमानवाची व्याख्यादेखील तशीच होणार असेल तर खूप वर्षांपूर्वीच(१९९१ मध्ये) Machinery of Mind हे George Johnson कृत पुस्तक मी वाचले होते. त्यात artificial intelligence ह्या क्षेत्राचा विस्तृत आढावा घेण्यात आला होता, तसेच पुढे काय होऊ शकेल, संभाव्य धोके काय याची चर्चा केली गेली होती.\nमी फार वर्षांपूर्वी विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलंय काव्यात नावाचा कवितांचा एक मस्त कार्यक्रम पाहिला होता. मराठीत कविता अभिवाचनाचे प्रयोग वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर हे त्रिकुट पूर्वी करत असत. त्याही आधी रविकिरण मंडळ नावाचे कवींचा एक गंपू होता. तसेच एक मंडळ गेळेयर गुंपू नावाचे एक कवींचे मंडळ गोकाक, बेंद्रे, मधुरचिन्ना या कन्नड कवींचे होते. आजकाल संदीप खरे सारखे कवी देखील करतात(इर्शाद कार्यक्रम). पण माझा ओढा कवितेची पुस्तके घेऊन वाचण्याकडे विशेष नाही. ग्रेस, चित्रे सारखे कवी जे थोडेसे दुर्बोधतेकडे जातात असे म्हणतात, त्यामुळे तिथे अजून मी पोहचलोच नाही. नुकताच टीव्हीवर नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला प्रसिद्ध अभिनेता रॉबिन विलियम्स अभिनीत Dead Poets Society हा कवितेचे, काव्याचे गुणगान करणारा सिनेमा पाहिला. अर्थात त्यात इंग्रजी कवींची, त्यांच्या कवितांचीच उदाहरणे आहेत. शाळेत असताना इंग्रजी विषयात कविता देखील थोड्याफार शिकलो आहे. त्याची थोडीसी हा सिनेमा पाहताना उजळणी झाली(Walt Whitman, Tennyson, Shakespeare, Thoreau, Robert Frost वगैरे)\nहा सिनेमा मस्तच आहे. रॉबिन विलियम्स हा इंग्रजीचा प्रोफेसर, अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये साहित्य(त्यातल्या त्यात कविता) शिकवणारा असा. कॉलेजमध्ये आलेल्या मुलांना कवितेची गोडी लावून, एकूणच आयुष्याकडे कसे पहावे हे तो शिकवण्याचा प्रयत्न करतो. असा एकूण चित्रपटाचा गोषवारा. अमेरिकेतील शिक्षण पद्धती तशी साचेबंद नाही, लवचिक आहे, विद्यार्थ्यांना त्यांना हवे ते विषय, हव्या त्या गतीने घेता येतात. विद्यार्थ्यांत एकूणच मुक्त विचार करण्याची, प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहायची, वेगळा, नवीन विचार करण्याची सवय खूप आधीच लागलेली असते. त्यांना तशी संधी, मुभा देखील असते. पण या चित्रपटातील कॉलेज मध्ये तसे वातावरण नाही(Welton Academy). येथे मुलींना प्रवेश नाही. तसेच तिथे अजूनही पारंपारिक पद्धतीने, साचेबंद शिक्षण देण्याकडे कल, तेथील विद्यार्थ्याचे पालक देखील उच्च वर्गातील, पण उदारमतवादी नसलेले असे आहेत.\nकॉलेज मधील रॉबिन विलियम्सच्या पहिल्या तासालाच तो Understanding Poetry नावाच्या ग्रंथातील कविता समजावून घेतना त्यातील अर्थावर भर न देता व्याकरणावर भर दिलेले पान तो मुलांना फाडून टाकायला सांगतो. मुले चकित होतात. या अश्या आणि इतरही काही वेगळ्याच शिकवण्याच्या पद्धतीमुळे, कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, विद्यार्थी बिघडत होते. तर हा प्रोफेसर त्यांना कवितेचे मर्म समजवून घेऊन, तो आत्मसात करण्यास प्रोत्साहन देत होता, त्यांच्यातील कवी, अभिनय आणि इतर कलागुणांना महत्व आणि प्रोत्साहन देण्याचे काम करत होता. तो स्वतः शिकत असताना म्हणे तो असाच उनाड, बंडखोर होता, आणि Dead Poets Society नावाची कविता अभिवाचन करणारी बंडखोर वृत्तीचे मंडळ चालवत असे. ह्या सर्वांमुळे कॉलेजचे अधिकारी त्याची शेवटी हकालपट्टी करतात. तेथे चित्रपट संपतो. पण तो पर्यंत त्याला जे काही साध्य(विचार परिवर्तन) करायचे ते साध्य झालेले असते.\nचित्रपटात ठिकठिकाणी टाळ्या घेणारी वाक्ये quotable quotes अशी आहेत. उदाहरण दाखल काही:\nकवितेमध्ये विचार, जग बदलण्याची, आयुष्य अर्थपूर्ण करण्याची शक्ती असते हे नक्कीच. कित्येक उदाहरणे देता येतील. मराठीतील कवी कुसुमाग्रज यांची कविता हे एक उदाहरण. कन्नड मध्ये मला माहीत असलेली बेंद्रे, कुम्वेम्पू यांच्या सारख्यांची कविता. माझ्याकडे रिल्केची दहा पत्रे नावाचे एक पुस्तक आहे. हे मूळ इंग्रजीतील हे पुस्तक अनिल कुसुरकर यांनी मराठीमध्ये आणले आहे. रेनर मारिया रिल्के नावाच्या कवीने लिहिलेली दहा पत्रे, जी त्याच्या एका मित्राला, जो देखील कवी बनू पाहतो आहे, त्याला लिहिलेली आहेत. हा चित्रपट पाहताना ह्या पुस्तकाची आठवण झाली. चित्रपटाचा आशय साधारण ह्या पत्रांमध्ये असलेलाच आहे, जो म्हणजे ‘स्व’ची जाणीव, बंडखोरी, खरे आयुष्य म्हणजे काय हे समजावून घेणे असाच आहे. असो. ह्या पुस्तकाबद्दल नंतरकधीतरी विस्ताराने. पण Dead Poets Society हा चित्रपट नक्कीच पाहण्याच्या लायकीचा आहे. अभिनय, विषय, सुविचारांसाखी संवाद, आणि इंग्रजी कवितांची आपली थोडीशी उजळणी करून देणारा असा आहे. मला तरी तो Scent of a Woman च्या धर्तीचा तो थोडाफार वाटला.\nपरवा रात्री असेच television channel surfing करत बसलो होतो(हो, माझ्याकडे television अजूनही आहे आणि तो मी अजून पाहतो, अर्थात आज काल web-series देखील पाहायला लागलो आहे), एके ठिकाणी Top Gun हा जुना थरारक चित्रपट नुकताच सुरु झाला होता. आणि माझे मन जवळ जवळ पाव शतक मागे गेले. भारतात माहिती तंत्रज्ञान उद्योग सुरु होऊन दोन अडीच दशके झाली होती, भारतात देखील खाऊजा युग नुकतेच सुरु झाले होते, त्यामुळे अर्थात आजकालच्या सारखी परिस्थिती नव्हती. मला देखील अमेरिकेत जायची संधी मिळून, मी नुकतेच silicon valley मध्ये पाऊल ठेवले होते. काही महिन्यातच माझ्या एका महत्वाकांक्षी आणि हुशार मित्राने Microsoft मध्ये नोकरी साठी अर्ज केला होता आणि Microsoft च्या मुख्य कार्यालयात Seattle येथे मुलाखतीसाठी त्याला तेथे बोलावणे आले होते. आम्ही एक-दोन इतर मित्रांनी त्याच्या बरोबर जाण्याचा, फिरून येण्याचा विचार केला आणि आम्ही सगळे Seattle ला Alaska Airline ने गेलो. Seattle मध्ये आणखीन एक-दोन जण मित्र होते ते दुसरीकडे काम करत होते. त्यांच्याकडे उतरलो.\nSeattle हे शहर आम्ही राहता असलेल्या Bay Area/Silicon Valley पासून उत्तरेकडील राज्यात असलेले शहर. तेथे नेहमी पावसाची रिमझिम चालू असते असे ऐकलेले होते. मुलाखतीच्या दिवशी आम्ही सगळे Microsoft च्या कार्यालयात गेलो. Microsoft च्या आवारात प्रवेश करताना आम्हाला एकदम धन्य वाटत होते, वारकऱ्यांना कसे पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर होते तसे आम्हाला वाटले त्यावेळेस. अर्थात तेथील विठ्ठल म्हणजे बिल गेट्स काही दिसला, भेटला नाही Microsoft ही तशी माहिती तंत्रज्ञान उद्योगाची पंढरीच त्यावेळी तरी होती. मुलाखतीला आलेला मित्र सोडून आम्ही बाकीचे मित्र मस्त मजा करत होतो, आम्हाला त्यांच्या recreation area मध्ये बसवण्यात आले. तेथे बऱ्याच गोष्टी होत्या. एका मोठ्या television वर Top Gun हा सिनेमा चालू होता. मोठे screen, मस्त मोठा surround sound जो home theater style होता. तेथील beans bag वर बसून आम्ही तो सिनेमा बराच वेळ पहिला. आणि परवा तोच सिनेमा इतक्या वर्षानंतर मी घरी रात्री परत बसून सगळा पहिला. मस्त धमाल आली. सिनेमाच तसा आहे. झिंग आणणारा. तो देखणा कोवळा तरुण Tom Cruise. त्याने सादर केलेले पात्र Maverick, त्याची मस्ती, त्याची अदाकारी, अभिनय, त्याचा आत्मविश्वास, ती आकाशात तुफान वेगात उडणारी लढाऊ विमाने, त्यांचा कानठळ्या बसणारा आवाज, जीवघेणा पाठलाग हे सर्व खुपच छान चित्रित केले आहे. ही सगळी गोष्ट परत अनुभवायला मजा आली.\nआम्ही कॉलेज मध्ये असताना पुण्यातील ब्रिटीश लायब्ररीचे(British Library) वर्गणीदार होतो. संगणक शास्त्राच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीचे उद्योग तेथे करायचो. जसे की इंग्लंड मधून येणारी क्रिकेटची मासिके चाळणे, ज्यात मला विशेष रस असे; तसेच विमानांच्या विषयी असलेली मासिके ज्यात नवी जुनी लढाऊ(F-14, 16, MiG) आणि प्रवासी विमानांच्या बद्दल तांत्रिक माहिती याबद्दल एका मित्राला खूप रस असे(त्याचे वडील Indian Air Force मध्ये होते). Top Gun चित्रपटात तर विमानांच्या बाबतीत खुपच तांत्रिक गोष्टी कथानकाच्या ओघाने आल्या आहेत. हे सर्व racing, Formula One च्या मोटारी असतात त्या धर्ती वर आहे(Fast and Furious सिनेमा). अजून एका दुर्दैवी गोष्टीची आठवण हा चित्रपट पाहत असताना झाली, ती म्हणजे एका मित्राला कॉलेज संपल्या संपल्या Indian Air Force मध्ये लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेली, आणि बंगळूरू मध्ये पहिल्याच प्रशिक्षण उड्डाणाच्या वेळेस अपघात होऊन त्याने जीव गमावला होता.\nTop Gun ची कथा सांगण्यात काही अर्थ नाही, कारण ती सगळ्यांना माहिती असणारच आहे, ती इतरत्र देखील आहेच. मी तो सिनेमा पहिल्यांदा अमेरिकेत पाहिला तेव्हा त्याला प्रदर्शित होऊन देखील ७-८ वर्षे झाली होती. पण ते Microsoft मधील त्यावेळचे वातावरण, Seattle मध्ये त्यांच्या अत्याधुनिक अश्या कार्यालयात, मोकळ्या ढाकाळ्या वातावरणात पाहिलेला तो अमेरिकेच्या नौसेनेचे, तेथील संस्कृतीचे, त्यातील वैमानिकांच्या प्रशिक्षणाचे, त्यांच्यातील चढाओढीचे, वैरभावाचे, त्यांच्या विमान उड्डाण कौशल्याचे दर्शन करून देणारा सिनेमा, सगळे कसे मनात कोरून ठेवल्यासारखे झाले होते. त्याला सर्वाला इतक्या वर्षानंतर छान उजाळा मिळाला. Top Gun हे अमेरिकी नौसेनेच्या विमानवाहू नौकांवरील लढाऊ विमानांच्या वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र, जेथे आणि अर्थात हवेत हा चित्रपट घडतो. गेल्या वर्षी मी अमेरिकेतील वर्तमानपत्र USA Today मध्ये एक लेख वाचला होता. त्यात असे म्हटले होते की ह्या सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे, आणि पाच सहा गोष्टी(drone etc) त्या भागात असायला हव्यात असे सूचित केले होते..\nअसो. मी काही वर्षातच परत भारतात आलो. त्या मित्राला Microsoft मध्ये नोकरी मिळाली, त्याने २०-२२ वर्षे तेथे काम केले आणि नुकतेच बाहेर पाडून, स्वतःची start-up सुरु केली आहे. मी मात्र काही वेळेला विचार करतो की मी देखील Seattle टिंगल टवाळी, मजा करण्याच्या ऐवजी, Microsoft मध्ये त्यावेळेस मुलाखत दिली असती तर काय झाले असते पण त्याला काही अर्थ नाही पण त्याला काही अर्थ नाही तर माझ्या ह्या आठवणीवजा लेखांमधून माझ्या संगणक क्षेत्राविषयी माहिती देत आहे, Computers: Now and Then ही ब्लॉग-सेरीज लिहितोय. तीही जरूर पहा.\nपुढील आठवड्यात ह्या वर्षीच्या जगप्रसिध्द ऑस्कर चित्रपट पुरस्कारांची घोषणा होईल. गेले काही वर्षे मराठी चित्रपटांची ऑस्करमध्ये वर्णी लागण्याची चर्चा होत आहे. पण मला ऑस्कर म्हटले की १९९१ मध्ये दूरदर्शनवर पाहिलेल्या ६४व्या ऑस्कर सोहळ्याची आठवण येते. त्यात प्रसिद्ध भारतीय/बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गतकालातील प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न(Audrey Hepburn) ही त्यांच्या बद्दल त्यावेळेस बोलली. वयोवृद्ध असे सत्यजित राय अतिशय आजारी होते, हॉस्पिटल मध्ये आपल्या पलंगावर आडवे पडलेले, आणि ऑस्करची बाहुली हातात घेऊन त्यांनी केलेले छोटेखानी भाषण या सर्वाचे दृश्य अजून डोळ्यासमोर आहे. (नंतर त्यांना १९९२ मध्ये निधनापूर्वी भारत रत्न पुरस्कार देखील मिळाला). पण त्यावेळी ह्या चित्रपट दिग्दर्शकाचे कर्तृत्व समजण्याचे वय आणि समजही नव्हती. नंतरही काही विशेष उमजले असे काही नाही, कारण चित्रपट माध्यम साक्षरता, आस्वाद साक्षरता हा प्रकार माझ्या गावीदेखील नव्हता. कित्येक वर्षे पुण्यात FTII, NFAI यांसारख्या चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असूनही त्या विषयाकडे लक्ष गेले नव्हते. गेल्या वर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात गेलो आणि ह्या माध्यमाचे, कला प्रकारचे विविध पदर, वेगवेगळया व्यक्तींचे काम या सर्वांची तोंडओळख झाली. त्यात सत्यजित राय यांचे नाव अर्थातच भारतीय चित्रपट क्षेत्राच्या निमित्ताने सर्वात आधी घेतले गेले त्याचे कारण त्यांच्या मुळेच भारतात समांतर सिनेमा(parallel cinema), किंवा कलात्मक चित्रपट(art film) या नावाखाली वास्तववादी सिनेमाची अशी जी चळवळ किंवा लाट आली हे होय.\nहे सर्व आठवण्याचे कारण परवा एक सत्यजित राय यांच्या चित्रपटातील संगीत कामगिरीचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी पाहिली( Music of Satyajit Ray) आणि एका वेगळ्या पैलूची ओळख झाली, त्याबद्दल थोडेसे वाटून घ्यावेसे वाटले म्हणून हा प्रपंच. जाता जाता, त्यांचे आडनाव रे की राय हा प्रश्न मराठी लिहिताना होता. काही जण रे असे लिहितात, तर काही राय. मी मात्र बांगला भाषेत कसे लिहितात हे पहिले, आणि त्यावरून ‘राय’ असे वापरण्याचे ठरवले. चूक भूल द्यावी घ्यावी तसे पाहिले तर मेरी सेटन लिखित सत्यजित राय यांच्या चरित्रात्मक पुस्तकात(Portrait of a Director-Marie Seton) सत्यजित राय आणि संगीत याबद्दल एक प्रकरण आहे. पण हा माहितीपर चित्रपट पाहून आणखीनच त्यांच्या ह्या पैलूची ओळख होते. गतकालातील या महान कलाकाराच्या चित्रपट, संगीत या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजतो. चित्रपट १९८४ मधील आहे, आणि तो National Film Development Corporation(NFDC) ने बनवला आहे. दिग्दर्शक आहेत उपलेंदू चक्रवर्ती. चित्रपट इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अर्थातच चित्रपट हे मूकपट होते, त्यात ध्वनी नव्हता, पण चित्रपट चालू असताना पडद्याच्या बाजूला बसून समयोचित, प्रसंगानुरूप संगीत वाजवत, गाणी अशी नव्हतीच. जेव्हा बोलपट युग सुरु झाले, तेव्हा चित्रपटात गाणी सुरु झाली. भारतीय रागदारी संगीत, पाश्चिमात्य संगीत, वाद्य या सगळ्या मधून एक वेगळेच मिश्रण भारतीय संगीतात अगदी सुरुवातीपासून दिसू लागले. आणि बाकीचा सारा इतिहास आहेच. विशेषतः भारतीय चित्रपटांच्या बाबतीत चित्रपटातील गाणी हा एक प्रमुख विषय होऊन बसला आहे(आणि अर्थात त्याच्या जोडीला गाण्यावर केले जाणारे नृत्य हा देखील महत्वाचा विषय झाला आहे). मी २०१४ मध्ये अमीरबाई कर्नाटकी या १९४०-५० च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट गायिकेच्या चरित्राचे कन्नड मधून मराठी भाषांतर केले होते. चित्रपट संगीत आणि त्याचा इतिहास हा आणखी विशेष अभ्यास करण्याचा विषय नक्कीच आहे. पण तूर्तास सत्यजित राय सारख्या चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील संगीत विषयाकडे कसे पाहत हे समजावून घेणे नक्कीच उद्बोधक आहे.\nया माहितीपर चित्रपटातून सत्यजित राय यांच्या मुलखातीमधून आपल्याला समजते की संगीताचे संस्कार त्यांच्या वर अगदी लहानपणी झाले, आणि संगीत हे त्यांचे पहिले प्रेम होऊन बसले. त्यातही पाश्चिमात्य संगीताची त्यांना सुरुवातीपासून ओढ होती, विशेषतः बेथोवेनचे संगीत. बंगालचे रविंद्र संगीत तर जसे सर्व बंगाली घरांतून असते तसे ते त्यांच्या घरातही होतेच. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचे काही चित्रपट त्यांनी समकालीन शास्त्रीय गायक/वादक यांच्या बरोबर काम करून चित्रपट संगीत करवून घेतले. ह्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांची मुलाखत आहे, त्यांना बोलते केले आहे, त्यांच्या चित्रपटातील दृश्ये(जसे कांचनजंगा, घरे बाईरे), तसेच ते काम करत असतानाचे दुर्मिळ चित्रण, त्यांनी केलेली रेखाटने, ठिकठिकाणी निवेदनाच्या ओघात आले आहे. ते म्हणतात, ह्या गाजलेल्या संगीतकारांबरोबर(पंडित रवी शंकर, उस्ताद विलायत खान, अली अकबर खान) काम करणे त्यांच्या व्यस्ततेमुळे सत्यजित राय यांना थोडेसे अवघड होऊ लागले होते. तसेच चित्रपटात विविध ठिकाणी, गाण्यात काय आणि कसे संगीत असावे हे त्यांच्या मनात अगदी सुरुवातीपासूनच काही ठोकताळे असत, त्यामुळे त्यांनीच स्वतः आपल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन करण्यास १९६१ मध्ये सुरुवात केली, ते अगदी शेवटपर्यंत. चित्रपट संगीत म्हटले की पार्श्वसंगीत तसेच त्यातील गाणी आणि त्यांचे संगीत दोन्ही आले. त्यातही पार्श्वसंगीताचा ते किती खोलवर विचार करतात हे समजते. पार्श्वसंगीत हे कमीत कमी वापरले जावे याकडे सत्यजित राय ओढा होता, हे उघड आहे. प्रत्येक फिल्ममेकरने संगीत विषयाकडे लक्ष द्यावे असे त्यांचे म्हणणे त्यांनी मांडले आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीत, वाद्ये(जसे पियानो) यांचा त्यांनी मेळ घालून पार्श्वसंगीत, किंवा गाण्याचे संगीत त्यांनी कसे दिले, वादाकांबरोबर त्यांनी कसे काम केले, नोटेशन्स कसे शिकले या सारख्या गोष्टी या डॉक्युमेंटरी मध्ये आपल्या समोर उलगडले जातात.\nतुम्ही जर सत्यजित राय यांचे, त्यांच्या चित्रपटांचे चाहते असाल, आणि ही डॉक्युमेंटरी पहिली नसेल तर नक्की पहा. त्यांच्या जीवनातील अनेक दुर्मिळ क्षण, मुलाखती, त्यांचे विचार, music sheet हातात घेऊन वादकांबरोबर, गायकांबरोबर काम करणारे सत्यजित राय इत्द्यादी पाहता येतात.\nकाही दिवसांपूर्वी गतकाळातील प्रसिद्ध रशियन(अर्थात त्यावेळेस सोविएत रशिया) चित्रपट दिग्दर्शक सर्जी आयझेनस्टाईन(Sergei Eisenstein) याचा १२०वा वाढदिवस साजरा झाला. गुगलने त्यावर एक छानसे डूडल देखील केले होते. या दिग्दर्शकाचा परिचय गेल्यावर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात झाला होता. रशियन राज्यक्रांतीच्या(October Revolution) निमित्ताने त्याने दिग्दर्शित केलेला October हा सिनेमा देखील मी नंतर पाहिला होता. रशियन राज्यक्रांतीला देखील १०० वर्षे गेल्याच वर्षी झाली. बरेच दिवस चालले होते त्या सर्वाबद्दल थोडेसे लिहावे म्हणून. आज तो योग जमतोय.\nचित्रपट रसास्वाद शिबिरात, ज्या बद्दल मी सविस्तर लिहिले आधी आहेच, आम्हाला चित्रपट निर्मितीचा, कलेचा, तंत्राचा इतिहास, त्यातील प्रमुख टप्पे, विविध व्यक्तींची धावती का होईना, थोडीशी ओळख, जमल्यास त्या व्यक्तींच्या कामाचा एखादा तुकडा दाखवणे इत्यादी गोष्टी झाल्या होत्या. उद्देश असा होता की हे सर्व कानावर पडावे, आणि प्रत्येकाने आपल्या सवडीने, आवडीने विविध विषयांत पुढे मार्गक्रमणा करावी. Sergei Eisenstein चा उल्लेख चित्रपट संकलनाच्या क्षेत्रात त्याने केलेल्या कामाबद्द्ल तसेच montage ह्या तंत्राबद्दल बोलताना आला होता. त्याचे एक पुस्तक The Film Sense नावाचे इंटरनेटवर येथे उपलब्ध आहे. ते थोडेफार चाळले आहे, पण व्यवस्थित वाचले पाहिजे, म्हणजे त्याची विचार सरणी आणखी समजू शकेल. आयझेनस्टाईन हा चित्रपट बनवायचा, तसेच तो ते कसे बनवायाचे यांचे शिक्षण देखील द्यायचा. त्याने सहा सिनेमे बनवले. त्याचा एक सिनेमा Battleship Potemkin ची झलक आम्हाला शिबिरात दाखवली होती.\nऑक्टोबर हा सिनेमा १९२७ मध्ये प्रदर्शित झाला, आणि तेही नेमक्या राज्यक्रांतीचा दहाव्या वर्धापनादिवशीच. हा सिनेमा आयझेनस्टाईनने लेनिनग्राड(पूर्वीचे पेट्रोगार्ड) मध्ये चित्रित केला. सिनेमा सुरु होतो तो फेब्रुवारी १९१७ मध्ये जेव्हा रशियाची जनता तिसऱ्या अलेक्झांडर राजाचा पुतळा उध्वस्त करतात तेथून, आणि मग पुढच्या आठ महिन्यातील ठळक घाटांची नोंद ह्या चित्रपटात(तसे पहिले तर हा documentary धाटणीचा सिनेमा आहे) करते. चित्रपट श्वेत-धवल आहे, अधून मधून सबटायटल्स दिसत राहतात, ज्यायोगे बोध होत राहतो. Provisional Government ची स्थापना होते. पण रशियन जनतेचे दुष्टचक्र संपत नाही(सबटायटल सांगते-No bread, no land). मग एप्रिल १९१७ मध्ये लेनिनचे झालेले आगमन अतिशय नाट्यपूर्ण दर्शवलेले आहे. लेनिनच्या आणि सामान्य कामगार जनतेच्या विरोधात जाणाऱ्या Provisional Government च्या नेत्याची खिल्ली उडवलेली दाखवलेली आहे, आणि परत सरकार जुलमी राजाच्यासारखे वागणार की काय हे सुरुवातीला उध्वस्त केलेल्या राजाचा पुतळा परत जोडला जावू लागला आहे असे दाखवून सूचित केले आहे. असे असले तरी हंगामी सरकारच्या सैन्याचा कामगार परभव करतात. रशियन राज्यक्रांतीचे तीन प्रमुख नेते लेनिन, स्टालिन आणि ट्रोत्स्की हे दिसतात. त्यांच्यातील वाद-विवाद दिसतात. इतक्यातच स्टालिनवर The Death of Stalin नावाचा एक सिनेमा आला आहे, त्यावरून रशियात सध्या गदारोळ सुरु आहे. भूमिगत झालेला लेनिन सशस्त्र क्रांतीचा नारा देतो, आणि मग सगळे हात उंचावून आपला पाठींबा दर्शवतात आणि All in favor of Lenin असे वाक्य पडद्यावर दिसते.\nहा सिनेमा सोविएत फिल्ममेकर्सच्या एका चमूने बनवला आहे, ज्याचे नेतृत्व आयझेनस्टाईनने केले होते. रशियन राज्यक्रांती हा विषयच तसा असल्यामुळे चित्रपटात भरपूर नाट्य, ताण, रहस्य, तसेच मध्येच थोडीसा विनोद अशी वेगवेगळी तंत्रे वापरलेली दिसतात. Montage तंत्र, ज्यात पडद्यावरील दृश्याला एका वेगळ्या दृश्यामधून आर्थ प्राप्त होतो, असे त्याने बरेच या चित्रपटातून केले आहे. चित्रपट एकूण १०० मिनिटांहून थोडा अधिक आहे. शेवटची ४५-५० मिनिटे ऑक्टोबर २५ तारखेला जे काही होते त्याचे चित्रण सविस्तरपणे करते. लाल सैन्य(Red Guards) हे Winter Palace ची सुरक्षा करत असतात. त्यांचे कडे तोडून सोविएत जनता महालात घुसते, सर्व नेते कैदेत येतात. या सिनेमाचे उपशीर्षक आहे “Ten Days That Shook the World”. आणि हे शेवटी जगातील विविध शहरातील घड्याळे दाखवून सूचित केले आहे. चित्रीकरण सुरु असताना, त्यांना महालावर एक वेगळेच मोठेसे घड्याळ नजरेस पडले होते. त्यावर विविध देशांतील शहरांच्या वेळेची तसेच स्थानिक म्हणजे पेट्रोग्राडची वेळ देखील होती. त्यावरून घड्याळाच्या आणि क्रांतीच्या दृश्यांचे मोन्ताज करावे असे सुचले. उपरोक्त पुस्तकात तो म्हणतो, ‘The appearance of this clock struck in our memory. When we wanted to drive home especially forcefully historic moment of victory and establishment of Soviet power, the clock suggested a specific montage solution: we repeated the hour of fall of Provisional Government, depicted on the main dial of Petrograd time, throughout the whole series of subsidiary dials showing time of London, Paris, New York, Shanghai’\nअर्थात ऑक्टोबर २५ ला(ही तारीख जुलिअन कालगणनेनुसार, तर नोव्हेंबर ७ ही ग्रेगोरियन कालगणनेनुसार येते) क्रांती संपूर्ण होऊन साम्यवादी सरकार आले आणि सोविएत रशियाची(USSR) स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीचे कितीतरी दुरगामी परिणाम रशियावरच नाही तर, साऱ्या जगावर झाले हा इतिहास आहेच. रशिया हा देश गेल्या शंभर वर्षात कितीतरी संक्रमणातून गेला आहे. १९९१ मध्ये त्याची शकले झाली आणि साम्यावादाकडून लोकशाहीकडे स्थित्यंतर झाले. पण १९१७च्या राज्यक्रांती मुळे कम्युनिस्ट विचारसरणीचा झपाट्याने प्रसार झाला, ह्या आकर्षणातून भारतातून देखील बरेच लोक ५०-६० वर्षापूर्वी रशियाला जाऊन आले. त्यातील काहीजणांनी आपले अनुभव पुस्तकातून मांडले आहेत. या चित्रपटातून त्याकाळच्या सोविएत रशियाचे Sergei Eisenstein ने केलेले चित्रण आपल्याला पाहायला मिळते, तसेच या पुस्तकांतून देखील ते पाहायला मिळते. मी ह्या ब्लॉगवर पूर्वी अश्या दोन पुस्तकांबद्दल लिहिले आहे, ते येथे(अनंत काणेकर) आणि येथे(अण्णाभाऊ साठे) पाहता येईल.\nनोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#२\nनोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#१\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला\nप्रभा अत्रे यांचा सांगीतिक संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brijeshmarathe.wordpress.com/2013/11/18/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A5%A8/", "date_download": "2018-04-23T09:15:06Z", "digest": "sha1:BHW6CK36L7LSX22AKRXP2CDTTHEKEAEH", "length": 25406, "nlines": 188, "source_domain": "brijeshmarathe.wordpress.com", "title": "मॉरिशस सफरनामा (२) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं", "raw_content": "मनातलं जनात, ब्रिजेश उवाचं\n>> मॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती…\nबिझनेस क्लासमधल्या आरामदायी सीट्सवर विराजमान झाल्यावर सहज बायकोला म्हणालो की एअर मॉरिशसचा एक मेल आला होता ऑफिशियल अपग्रेडसाठी. त्यासाठी 19,650 रुपयांपासून पुढे बोली लावायची होती आपल्या किमतीची. लिलाव संपला की त्याची बोली जास्त त्याला अपग्रेड मिळणार होता. त्यावर बायको एकदम खूश होऊन म्हणाली, “अरे व्वा म्हणजे तेवढे पैसे वाचले आपले म्हणजे तेवढे पैसे वाचले आपले मस्तच, आता तेवढ्या पैशाची शॉपिंग करता येईल मस्तच, आता तेवढ्या पैशाची शॉपिंग करता येईल” ते ऐकून मला घाम फुटला आणि मी पाय लांब करून, पांघरूण डोक्यावर ओढून, पुढचे सगळे बोलणे ऐकायचे टाळण्यासाठी झोपेचे सोंग घेतले. त्या सोंगेच्या झोपेतच मला इथवरचा प्लॅनिंगचा सर्व प्रवास आठवत होता…\nमार्चमध्ये, दिवाळीच्या सुट्टीत मॉरिशसला जायचे नक्की केल्यावर सर्व ऑनलाईन टूर एजंट्सकडच्या टूर्सची माहिती करून घेणे चालू केले. साधारण ‘फ्री फॉरमॅट’ असलेली गाईडेड टूर घ्यायची असा प्लान होता. केसरी ट्रॅव्हल्सवर पहिल्यांदा चेक केले. यांच्या सगळ्या टूर्स भयानक महाग आहेत. त्यांना असे का विचारले तर म्हणाले मुंबईपासून ‘टूर लीडर’ तुमच्या बरोबर असणार. म्हणजे च्यामारी, त्या ‘टूर लीडर’चा जायचा यायचा खर्च, राहायचा खर्च आमच्या बोडक्यावर. आणि हा टूर लीडर करणार काय तर, प्रवासात तुमचे हवे नको पाहणार. च्यायला मग एअर होस्टेस काय करणार तर, प्रवासात तुमचे हवे नको पाहणार. च्यायला मग एअर होस्टेस काय करणार त्यामुळे केसरी टूर्स ड्रॉप केले. परत येताना एक केसरीचा ग्रुप आमच्या बरोबर होता. त्यांचा टूर लीडर चक्क बिझनेस क्लासने प्रवास करत होता. च्यामारी, प्रवासी मंडळ इकॉनॉमी मध्ये आणि ‘प्रवासात तुमचे हवे नको पाहणारा’ टूर लीडर बिझनेस क्लास मध्ये त्यामुळे केसरी टूर्स ड्रॉप केले. परत येताना एक केसरीचा ग्रुप आमच्या बरोबर होता. त्यांचा टूर लीडर चक्क बिझनेस क्लासने प्रवास करत होता. च्यामारी, प्रवासी मंडळ इकॉनॉमी मध्ये आणि ‘प्रवासात तुमचे हवे नको पाहणारा’ टूर लीडर बिझनेस क्लास मध्ये\nआणखीनं एक दोन टूर्सवाले 4 आणि 5 स्टार रिसॉर्टची नावे सांगून पॅकेजीस सांगत होते. मग मीच कुठे राहायचे आणि कुठल्या रिसॉर्ट मध्ये ते ठरवायचे ठरविले. त्यानुसार नेटवर ‘ट्रीप अ‍ॅडवायझर’ आणि तत्सम साईट्स वर शोध घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या रिसॉर्टबद्दलचे रिव्ह्यू आणि फोटोज बघत शोध चालू ठेवला. जनरली खाण्यापिण्याबद्दल भारतीयांचे रिव्ह्यू वाचून रिसॉर्टचे रेटिंग ठरवायचो. ज्या रिसॉर्टला जास्त शिव्या ते जास्त चांगले, असे रेटिंग. कारण जनरली हे रिव्ह्यू देणारे शाकाहारी असायचे आणि भारतीय जेवण नसल्याची तक्रार करणारे हे रिव्ह्यू असायचे. मला भारताबाहेर, स्थानिक डेलीकसीज, स्पेशियालीटीज आणि कॉंटीनेंटल, असे, जे खाणे आपण जनरली करत नाही ते ट्राय करायला आवडते. सर्व्हिसबद्दल युरोपियन लोकांचे रिव्ह्यू वाचून रिसॉर्टचे रेटिंग ठरवायचो, खास करून ब्रिटिश. यांच्याकडून चांगले रिव्ह्यू आलेले असले म्हणजे सर्व्हिस चांगली असणार याची खात्री.\nलोकेशन (चित्र आंतरजालावरून साभार)\nशोधता शोधता, ‘जलसा बीच रिसॉर्ट’ हाताशी लागले. मॉरिशसच्या ईशान्येला (नॉर्थ-ईस्ट) असलेले एक सुंदर रिसॉर्ट. ह्या रिसॉर्टला लागून सफेद वाळूचा सुंदर प्रायव्हेट बीच आहे ज्यावर फक्त रिसॉर्टमध्ये राहणारेच जाऊ शकतात. ह्या रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीचचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हींचा आनंद घेता येतो. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमधून निळ्याशार समुद्राचा देखावा अगदी सुंदर दिसतो. समुद्राच्या खार्‍या पाण्यात डंबून झाल्यावर, शॉवर घेऊन नैसर्गिकपणे गरम झालेल्या स्विमिंग पुलामध्ये बसून, स्विमींगपूलाला लागून असलेल्या बारमधून एक मस्त मादक आणि चवदार कॉकटेल चाखत बायकोबरोबर गप्पा मारायचे माझे स्वप्न ह्या ‘जलसा बीच’मध्ये पूर्ण होताना दिसत होते, ह्या रिसॉर्टचे फोटो बघून.\nआता रिसॉर्ट फायनल झाले. त्यानुसार आता, मला हव्या असलेल्या तारखांना आणि माझ्या खिशाला परवडणारे पॅकेज देणार्‍या टूर एजंट्सचा शोध चालू केला. बर्‍याच जणांचे जलसा बीच बरोबर टाय-अप नसल्याने त्यांनी त्यांच्या टाय-अप असलेल्या रिसॉर्टची पॅकेजिस विकायचा प्रयत्न केला. पण माझे रिसॉर्ट आता फायनल झाले होते. गोआयबिबो.कॉम, यात्रा.कॉम आणि मेकमायट्रीप.कॉम ह्या तीन टूर एजंट्स पर्यंत आता शोध सीमित होऊन ह्या तिघांपैकी एक ठरवायचा होता. चार्जेस सर्वांचे थोड्या फार प्रमाणात सारखेच होते. टूर डिटेल्स मागविल्यावर कळले की यात्रा.कॉम टूर्सबरोबर गेल्यास प्रत्येक ठिकाणी एंट्री चार्जेस आपल्याला भरायचे होते. मत ते कटाप झाले. गोआयबिबो.कॉमच्या पॅकेजमध्ये फक्त ब्रेकफास्ट समाविष्ट होता आणि टूर मध्ये आयलंडची टूर नव्हती. मेकमायट्रीप.कॉमचे पॅकेज त्यांच्यात सर्वसमावेशक वाटले.\nपहिल्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ.\nदुसर्‍या दिवशी उत्तर मॉरिशसची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गायडेड सहल.\nतिसर्‍या दिवशी दक्षिण मॉरिशसची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गायडेड सहल.\nचौथ्या दिवशी Ile Aux Cerf ह्या आयलंडची सफर, ह्या आयलंडवर वॉटर स्पोर्ट्सची रेलेचेल आहे. जे आपल्या खिशाला परवडेल ते आपापल्या पैशाने करायचे.\nपाचव्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ, चेक आऊट आणि एअर पोर्टासाठी प्रस्थान\nअसे पाच दिवस आणि चार रात्रींचे जंगी पॅकेज होते. एअर मॉरिशसने प्रवास, एअर पोर्टापासून रिसॉर्ट टू अ‍ॅन्ड फ्रो पिक अप आणि ड्रॉप, मॉरिशसमधले सर्व टूरबरोबर फिरणे हा प्रवासखर्च पॅकेजमध्ये समाविष्ट. सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण, रिसॉर्टच्या रेस्तरॉंमध्ये, पॅकेजमध्ये समाविष्ट. हे सर्वसमावेशक पॅकेज होते. म्हणजे आता अतिरिक्त खर्च फक्त दुपारच्या जेवणाचा आणि Ile Aux Cerf ह्या आयलंडवर असलेल्या वॉटर स्पोर्ट्सचा होणार होता. दुपारच्या जेवणासाठी बरोबर भरपूर खाद्यपदार्थ घ्यायचे ठरवले आणि तो खर्चपण आटोक्यात आणला. 30,000 भरून टूर बुक करायची आणि जायच्या 20 दिवस आधी बाकीचे पैसे भरायचे होते. हेच ते 30,000, नॉन रिफंडेबल असलेले. 🙂\nहे सर्व आठवत असताना… अनाउंसमेंट झाली की आता 10 – 15 मिनिटात मॉरिशसच्या ‘सर शिवसागर रामगुलाम (Sir Seewoosagur Ramgoolam)’ विमानतळावर लॅन्डिंग होईल, त्यासाठी सर्व प्रवाशांनी तयार व्हावे. मी ही लगेच कॅमेरा सरसावून तयार झालो.\nविमानतळा नजीकचा विहंगम नजारा\nविमानतळा नजीकच्या गावातला विहंगम नजारा\nविमानतळावर इमिग्रेशन ऑफिसरकडे पासपोर्ट दिला. त्याने परतीचे तिकीट मागितले मी त्याला दिले. त्याने पासपोर्टवर काही नोंदी केल्या आणि पासपोर्ट परत दिला. मी त्याला ‘ऑन अरायव्हल विसा‘साठीचा काउंटर कोठे आहे ते विचारले तर मस्त हसून म्हणाला, “30 दिवसांच्या विसाचा स्टॅम्प मारला आहे पासपोर्टवर”. मी एकदम फ्लॅटच झालो. मी त्याला म्हटले की विसासाठी फोटो लागतील असे सांगितले होते. फोटो देऊ का असे विचारले तर ती जुनी पद्धत होती असे कळले. मोफत ऑन अरायव्हल विसाचे हे सर्व सोपस्कार फक्त 5-7 मिनिटात पार पडून बाहेर पडायच्या लॉबीत आलो कसे तेही कळले नाही. मग एक्सचेंज काउंटरवर जाऊन 5000 भारतीय रुपयांचे मॉरिशियन रुपये करून घेतले. (1 मॉरिशियन रुपया = 2 भारतीय रुपये)\nबाहेर आलो तर आमच्या रिसॉर्टच्या कंपनीचा माणूस बोर्ड घेऊन उभा होता. तो म्हणाला अजून 4-5 फॅमिली येणार आहेत पलीकडच्या असेंब्ली पॉइंटजवळ जाऊन बसा. सर्वजण आले की तो अनाउंसमेंट करणार होता. थोड्या वेळात एका ‘मोठा’ घोळका, तेवढाच मोठा आवाज करत असेंब्ली पॉइंटजवळ आला आणि कळले की ते सर्व गुज्जूभाई आणी बेन आमच्या बरोबर रिसॉर्टला येणार आहेत. एक नवविवाहित दांपत्यदेखील होते पण ते मुंबैस्थाइक सौदिंडीयन (शेट्टी) जोडपे होते. बस रिसॉर्टकडे निघाली आणि सर्व गुज्जूभाई आणि बेन यांनी पिकनिकाची गाणी म्हणायला सुरुवात केली. विमानात झोप झाली असल्याने ती गाणी ऐकून एकंदरीतच सुट्टीचा आणि सहलीचा माहोल तयार झाला आणि मग गुज्जूभाई आणी बेन यांची ओळख करून घ्यायला सुरुवात केली. त्या पाच गुज्जू फॅमिली दरवर्षी कुठल्यातरी परदेशाचा दौरा एकत्र करतात असे कळले. मुंबईला त्यांच्या फॅक्टर्‍या आहेत, त्यांतील 2-3 जण पार्टनर आहेत हे देखिल कळले. त्यातल्या एका शहाभाईंनी मला विचारले तुम्ही काय करता सर्व्हिस का शपथ सांगतो, ‘असा मी असामी’तल्या ‘चोक्कस’ असे म्हणणार्‍या गोवर्धनभाईंची आठवण झाली. पण मी लगेच घाटी असल्याचा फील न आणता माझ्या जॉबला ग्लोरिफाय करून सांगितले. पण त्याच्या चेहेर्‍यावर ‘सर्व्हिस करणारा’ असा भाव जो झाला होता तो तसाच राहिला. तर ते असो, मंडळी चांगली होती आणि निगर्वी होती.\nतर तेही असो, जलसा बीच रिसॉर्टला पोहोचल्यावर असा नजारा होता.\n← मॉरिशस सफरनामा (1)\nमॉरिशस सफरनामा (३) →\n2 thoughts on “मॉरिशस सफरनामा (२)”\nपिंगबॅक मॉरिशस सफरनामा (३) | मनातलं जनात, ब्रिजेश उवाच\nछान . बाकी भाग वाचेन आता.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n© संपदा स्वामित्व हक्क (Copyright)\nया ब्लॉगवरील लेखांचे सर्व अधिकार माझ्या, ब्रिजेश मराठे, या नावाने सुरक्षीत आहेत. त्या नावाशिवाय आणि पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील साहित्य इतरत्र आढळल्यास त्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nनविन पोस्टचा इमेलने संदेश मिळवण्याकरिता तुमचा इमेल पत्ता द्या\nमाझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत\nपुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य\nसैराट – अफाट स्टोरी टेलींग\nभारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS\nचावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ\nचावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार\nअर्थविश्व इकडचे तिकडचे कलादालन कॉकटेल लाउंज कॉकटेल्स क्रिडाविश्व खादाडी गुंतवणूक तांत्रिक विश्व ताज्या घडामोडी दारु/वाइन भटकंती मनातले मुक्तछंद मॉकटेल्स ललित विनोदी/खुमासदार समिक्षा/परिक्षण साहित्य सिनेमा/चित्रपट स्वैर लेखन\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aroundindia.blog/2018/04/14/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-23T09:14:56Z", "digest": "sha1:AO3TRVK3LBK46KVGUA3EQKJLP43HS6DG", "length": 4902, "nlines": 88, "source_domain": "aroundindia.blog", "title": "हॉस्पिटल डायरी – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही", "raw_content": "\nगोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही\nशरद पवारांचे \" सखे आणि सोबती \", अरेबियन नाईटस व इतर गोष्टी\nइंग्रजीत एक म्हण आहे – जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हा जे घडतं ते म्हणजे आयुष्य. याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. नोव्हेंबर संपत आला होता. नुकतंच साड्यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं. दिवाळी अंकही प्रकाशित झाला होता. त्या गडबडीतून मोकळी झाले होते. आता काही दिवस काहीच करायचं नाही, फक्त आराम करायचा असं मनोमन ठरवलं होतं. नोव्हेंबरच्या शेवटी औरंगाबादला जाणार होते. कलापिनीचं गाणं होतंच शिवाय २ दिवस आईबाबांबरोबर वेळ घालवावा असंही वाटत होतं. डिसेंबरच्या १५ तारखेला निरंजनला गोव्यात एक पुरस्कार मिळणार होता. त्यानिमित्तानं आम्ही दोघे ४ दिवस गोव्यात राहाणार होतो. तिकिटं काढलेली होती. १५ ते २१ जानेवारी काही मैत्रिणींबरोबर आसाम आणि मेघालयला जायचं ठरलं होतं. फ्लाईट तिकिटंही बुक करून झाली होती. एकूण फक्त आरामाचा मूड होता.\nvia हॉस्पिटल डायरी — साडी आणि बरंच काही…\nPrevious Post अब यह चिड़िया कहाँ रहेगी\nNext Post इतिहास आणि आपण\nFollow गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही on WordPress.com\npoonam on अभी कुछ काम करो\npoonam on गुजरता वक्त\n“राक्षस” – संजय सोनवणी\nठाकुर जी भोले हैं\nबाबासाहेब: बालपण आणि शिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-23T09:17:36Z", "digest": "sha1:Q2DA4CMAPIRP5TYQD7RWBRIHQ5P5X6XC", "length": 10906, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "महापालिका | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपिंपरी (Pclive7.com):- बहुप्रतिक्षीत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला अखेर सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आहे. आगामी १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन होई...\tRead more\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल...\tRead more\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. पक्षीय संख्या...\tRead more\nनाशिकफाटा ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचा डीपीआर तयार करा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये दिवसेंदिवस गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा बराच वर्ग याच...\tRead more\nनिगडी तसेच चाकणपर्यंत मेट्रो धावणार; डीपीआर तयार करण्याच्या खर्चास स्थायीची मान्यता\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणा-या सुमा...\tRead more\nपिंपरी महापालिकेच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत जय बजरंग, दक्षता, राष्ट्रतेज मित्र मंडळ प्रथम\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धेत धार्मिक गटात जय बजरंग मित्र मंडळ निगडी (काली मातेचा महिमा), जिवंत देखावे गटात दक्षता तरुण मंडळ रुपीनग...\tRead more\nमहापालिका मुख्यालयातील लिफ्टमधून पडून कर्मचारी गंभीर जखमी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या लिफ्ट मधून पडून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भोंडवे असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. भोंडवे यांच्या गुडघ्याला गंभ...\tRead more\nकचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेन – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्...\tRead more\nशास्तीकराच्या विरोधात शिवसेना महामोर्चा काढणार..\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर महामोर्चा काढण्यात...\tRead more\nअखेर राहुल जाधव यांचा स्थायी सदस्यपदाचा राजीनामा मंजूर\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक राहुल जाधव यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याची बाब पक्षाकडून उघड केली...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pclive7.com/tag/chinchwad/", "date_download": "2018-04-23T09:16:55Z", "digest": "sha1:TNGVF54Z5C77ICDRHP4TGO4LPXDNSPJI", "length": 9845, "nlines": 106, "source_domain": "pclive7.com", "title": "Chinchwad | PCLIVE7", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे\nचिमुरड्या मुलींसाठी भाजप सरकारचे महत्त्वाचे पाऊल; नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्याकडून अभिनंदन\n१९ वर्षीय मुलीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी लावला विवाह\nबोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महापालिकेला पत्र\n…अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महासभेची मंजुरी\nपैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे\nपिंपरी महापालिकेच्या विविध समितींच्या सदस्यांची निवड\nसभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा\nस्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड\nगहुंजे स्टेडियम पाणी प्रकरण; न्यायालयाचे लेखी पत्र न आल्याने पाणी उपसा सुरूच\nअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशिक्षण काम रद्द करावे – आमदार लक्ष्मण जगताप\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या विविध घटकांतील नागरिकांसाठी नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी नागरिकांकड...\tRead more\nनिगडी तसेच चाकणपर्यंत मेट्रो धावणार; डीपीआर तयार करण्याच्या खर्चास स्थायीची मान्यता\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) व नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मार्गांवर मेट्रो सुरु करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्यासाठी येणा-या सुमा...\tRead more\nपिंपरी महापालिकेच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत जय बजरंग, दक्षता, राष्ट्रतेज मित्र मंडळ प्रथम\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धेत धार्मिक गटात जय बजरंग मित्र मंडळ निगडी (काली मातेचा महिमा), जिवंत देखावे गटात दक्षता तरुण मंडळ रुपीनग...\tRead more\nलोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे वाचले प्राण; चिंचवड रेल्वे स्थानकावरील घटना\nपिंपरी (Pclive7.com):- नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना लोकल पकडण्याच्या नादात महिला प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन लोहमार्ग पोलीसांनी क्...\tRead more\nमोशी येथे पत्नीचा फोटो अंगावर चिटकवून पतीची आत्महत्या\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने चक्क बायकोचे फोटो अंगाला चिटकवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रा...\tRead more\nउद्योगनगरीत अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन (Video)\nचिखली येथे पाण्याच्या टाकीत पडून ७ वर्षीय बालकाचा मृत्यू\nपिंपरी (Pclive7.com):- : खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना घरकुल चिखली येथे मंगळवारी (ता.२७) सायंकाळी घडली. अथर्व नितीन पाटील (वय ७, रा.घरकुल, च...\tRead more\nयशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- अखंड लोकशाही गुण्यागोविंदाने वृध्दींगत व्हावी म्हणून घटना समितीने राजकीय सत्तेवर कायद्याने मानवी हक्क अबाधित ठेवणारी बंधने घातली आहेत. सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मा...\tRead more\nचिंचवडमध्ये गरोदर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी (Pclive7.com):- राहत्या घरात गळफास घेऊन सात महिन्याच्या गरोदर महिलेने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सोमवारी सायंकाळी घडली. शीतल अरुण पाटील (वय २४, रा. बिजलीनगर चिंचवड) असे आत्मह...\tRead more\nमेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/formal+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-23T09:26:49Z", "digest": "sha1:43SOKEUJLC5IPLZVDO4XTGQESSMKDMDN", "length": 21512, "nlines": 620, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फॉर्मल शिर्ट्स किंमत India मध्ये 23 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nIndia 2018 फॉर्मल शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nफॉर्मल शिर्ट्स दर India मध्ये 23 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5613 एकूण फॉर्मल शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन जॉन प्लायर्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट SKUPDcXr3w आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी फॉर्मल शिर्ट्स\nकिंमत फॉर्मल शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन आदाम N ऐवे वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDcC2W7 Rs. 2,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.139 येथे आपल्याला कालराव में s सॉलिड फॉर्मल शर्ट SKUPDcAXJt उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. कूल फॉर्मल Shirts Price List, बिबा फॉर्मल Shirts Price List, बोरसे फॉर्मल Shirts Price List, ब्रँडेड फॉर्मल Shirts Price List, फॅब अले फॉर्मल Shirts Price List\nदर्शवत आहे 5613 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nएर्रोव स्पोर्ट्स में s फॉर्मल शर्ट\nटेल्स & स्टोरीएस बॉय s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nA लिटातले फॅबले बॉय s सॉलिड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपीटर इंग्लंड में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपीटर इंग्लंड में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nएर्रोव स्पोर्ट्स में s फॉर्मल शर्ट\nइन्व्हिक्टस में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nरेमंड में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nरेमंड में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकुलपल्स में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nरेमंड में s सॉलिड फॉर्मल लिनन शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nमस्त & हार्बर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nयुवा में s सॉलिड फॉर्मल शर्ट पॅक ऑफ 6\nअरिहंत में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nD इंडियन क्लब में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nअरिहंत में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकार्लसबुर्ग में s सेल्फ डेसिग्न फॉर्मल पार्टी लिनन शर्ट\nरग्गेर्स में s फॉर्मल शर्ट\nरेमंड में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakhabar.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-04-23T09:10:17Z", "digest": "sha1:MN3MGBIQUKCKWQQ62REQN4NVRVKRROWR", "length": 8122, "nlines": 112, "source_domain": "vidarbhakhabar.blogspot.com", "title": "VIDARBHA NEWS: कापसाची आवक २५ टक्क्यांनी घसरली- लोकमत", "raw_content": "\nकापसाची आवक २५ टक्क्यांनी घसरली- लोकमत\nकापसाची आवक २५ टक्क्यांनी घसरली- लोकमत\n दि. १ (जिल्हा प्रतिनिधी)\nदेशात १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंतची कापसाची आवक\nवर्ष भारत गुजरात महाराष्ट्र\n२0१0 ११८ लाख २९ लाख २८ लाख\n२0११ ८८ लाख ४२ लाख १४ लाख\nदेशात यावर्षी १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंत केवळ ८८ लाख कापसाच्या गाठीची आवक झाल्याची अधिकृत माहीत असून गेल्या वर्षी याच दरम्यान १८८ लाख गाठीची आवक झाली होती. बाजारात येणार्‍या कापसाची नोंद ठेवणार्‍या कॉटन कॉरपोरेशन ऑफ इंडियाने हा आकडा प्रसारित केला आहे. राष्ट्रीय स्तरावर कापसाची आवक २५ टक्क्याने कमी होणे देशासाठी चिंतेची बाब आहे.\nगुजरातमध्ये २९ लाख तर महाराष्ट्रात १४ लाख गाठींची नोंद झाली असून गुजरातमध्ये विक्रमी ३0 टक्के कमी आवक झाली आहे. महाराष्ट्रात तर ही घट ५0 टक्क्यावर असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे कापसाचा हमीभाव राष्ट्रीयस्तरावर वाढविणे हा एकमेव तोडगा आहे. भारतातील १ कोटीच्यावर कापूस उत्पादक शेतकर्‍यांना झालेल्या नापिकीवर सरकारने गंभीरपणे निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nयावर्षी भारतामध्ये कापसाचा पेरा सरकारी आकडेवारीनुसारच १२0 लाख हेक्टर क्षेत्रात असून यामध्ये सरकारला ३७५ लाख कापसाच्या गाठीचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र पहिल्याच खरीपाच्या तिमाहीत संपूर्ण भारतात २५ ते ३0 टक्के कापसाची आवक कमी असून अनेक भागात कापसाची प्रचंडनापिकी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ४0 लाख हेक्टरमध्ये कापसाची नापिकी झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. लगतच्या आंध्रप्रदेशनेसुद्धा २0 लाख हेक्टरमधील कापसाचे पीक वाया गेल्याची अधिकृत तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे.\nगुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने व पंजाब सरकारने केंद्र सरकारला कापसाचा हमीभाव तत्काळ वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र कापसाचा हमीभाव वाढविला तर गिरणी मालकांचे प्रचंड नुकसान होईल, असा युक्तिवाद करून कृषी मूल्य आयोगाने कापसाचा हमी भाव वाढीव प्रस्ताव थंडबस्त्यात टाकला आहे. यावर पंतप्रधानांनी तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे तिवारी यांनी केली आहे.\nकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कापसाच्या नापिकीला महाराष्ट्राच्या कोरडवाहू क्षेत्रापुरते र्मयादित ठेवत असून प्रत्यक्षात मात्र संपूर्ण भारतात कापसावर प्रचंड खर्च झाला असताना उत्पादनात मात्र ४0 टक्के घट होण्याचे संकेत मिळत आहे. अशा वेळेस कापसाच्या हमीभावात त्वरित वाढ होणे गरजेचे आहे.\nदेशात १ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंतची कापसाची आवक\nवर्ष भारत गुजरात महाराष्ट्र\n२0१0 ११८ लाख २९ लाख २८ लाख\n२0११ ८८ लाख ४२ लाख १४ लाख\nकॉंग्रेसी सरकारला येत्या निवडणुकीत खुला विरोध - क...\nकापूस व धान्याच्या हमीभाव व मदतीचे वाटप केले ना...\nकापसाची आवक २५ टक्क्यांनी घसरली- लोकमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.evivek.com/", "date_download": "2018-04-23T09:03:40Z", "digest": "sha1:WXUZHV5AOH64EDY65BEVZGUOI5EDFB4I", "length": 9335, "nlines": 68, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\n**आनंद मोरे*** समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो, तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य-अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजशरीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बि\n*** जयंत कुलकर्णी*** समाजात वाढत चाललेल्या असंतुलित वातावरणाची कारणे मानसिकतेशी आणि कायद्याच्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीशी निगडित आहेत. माध्यमांच्या प्रभावामुळे वाढलेली जागरूकता, आमचे काही चुकते आहे ही भावना यांचा अटळ असा परिणाम स\nकर्नाटक निकाल अंदाजांनी पुरोगामी घायाळ\nश्रीकांत उमरीकर23 Apr 2018\nया सर्वेक्षणाची अडचण अशी आहे की काँग्रेसची सत्ता परत येईल का, याची खात्री देणे मुश्कील झाले आहे. आणि यानेच पुरोगामी घायाळ झाले आहेत.सर्वेक्षणात कुणालाच स्वत:च्या बळावर सत्ता मिळणार नाही असे भाकित आहे. आणि हीच पुरोगाम्यांना घायाळ करणारी बाब आहे. कारण इतर\nसमस्यांवर नको, उपायांवर बोलू या\nविनीता शैलेंद्र तेलंग 20 Apr 2018\nगुन्ह्यानंतर त्वरित न्याय व ग़ुन्हेगाराला कडक शिक्षा हे भविष्यात गुन्हा करणाऱ्याला जरब बसण्यासाठी गरजेचे आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे आहे ते त्यामागची मानसिकता लक्षात घेऊन त्यावर मूलगामी उपायांची रचना करणे. मुलींच्या सामाजिक सुरक्षेसाठी मुलींनाच जबाबदार\nस्मशानातून घरी येऊन आंघोळ केली की रिमोट घ्यायचा. त्याशिवाय 'आपलीसुध्दा हीच गत' हा विचार डोक्यातून जात नाही. एवढे तरी जमतील कुणी रडेल असं ऊर फुटल्यासारखं आपल्यासाठी कुणी रडेल असं ऊर फुटल्यासारखं आपल्यासाठी आपल्याच अशा एखाद्या गेलेल्या माणसाची आठवण येते आणि अस्वस्थ व्हायला होतं. मी तरी अंमलात\nकर्नाटक निकाल अंदाजांनी पुरोगामी घायाळ\nया सर्वेक्षणाची अडचण अशी आहे की काँग्रेसची सत्ता परत येईल का, याची खात्री देणे मुश्कील झाले आहे. आणि यानेच पुरोगामी घायाळ झाले आहेत.सर्वेक्षणात कुणालाच स्वत:च्या बळावर सत्ता मिळणार नाही असे भाकित आहे. आणि हीच पुरोगाम्यांना घायाळ करणारी बाब आहे. कारण इतर\n'' - प्रसाद ओक\n65व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'कच्चा लिंबू'ने बाजी मारली. हे यश मिळविण्यात चित्रपटातील प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे. पण या टीमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्याशी साप्ताहिक विवेकच्या विशेष\n***गणेश मतकरी*** एका दृष्टीने गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यावरचं वातावरण आणि या वर्षीचं वातावरण यात फरक आहे. दर वर्षी घोषणेनंतर दोन प्रकारचा गदारोळ असतो. एक तर मराठी चित्रपटांना खूप पुरस्कार असतात, त्यामुळे कशी आपण राष्ट\nवनवासी समाजाने संघर्षरत राहून हिंदू संस्कृती टिकवली विराट हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे प्रतिपादन\nआसाममधील स्वच्छ भारत उपक्रम\nसामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nपुस्तकाचे नाव : घर पोलिसांचे\nइतर वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nअहमदाबाद - द्वारका- सोमनाथ - जुनागड दर्शन (गिरनारसह)\nइंदौर- महेश्वर- मांडू दर्शन\nवैष्णोदेवी - जम्मू - अमृतसर दर्शन ( शिवखोरीसह )\nहे शुभ संकेत आहेत\nमागच्या आठवडयात आपल्या समाजजीवनाची खरी ओळख करून देणारी एक महत्त्वाची घटना घडली. ती जरी हैदराबादमध्ये घडली असली, तरी एकूणच भारतीय समाजव्यवस्थेचे आणि मानसिकतेचे प्रतिबिंब त्यातून प्रकट झाले, असे म्हणायला हरकत नाही. तामिळनाडूतील प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिर\nसाप्ताहिक ‘विवेक’ प्रकशित ‘राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय ’ ग्रंथ प्रकाशन सोहळा\n'विवेकज्योती' - जळगाव, माणगाव\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945940.14/wet/CC-MAIN-20180423085920-20180423105920-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}