{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=351&Itemid=353", "date_download": "2018-04-21T05:42:57Z", "digest": "sha1:PP2F6WPSJRUII4RQCC2UBK3CYIUVACUN", "length": 27463, "nlines": 288, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सह्याद्रीचे वारे", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> सह्याद्रिचे वारे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसह्याद्रीचे वारे : कुरघोडीत चपळ, निर्णयांत ढिले\nसंतोष प्रधान - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२\n‘आदर्श’ घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कारभार हाकताना अनेक आव्हाने होती. राज्य सरकारमध्ये यापूर्वी कधीच काम केलेले नसल्याने पाटी कोरी होती. राज्याच्या प्रशासनाची काहीच कल्पना नव्हती. परिणामी पहिले सहा महिने शिकण्यातच गेले. कोणत्याही मुख्यमंत्र्याची कारकीर्द ही प्रशासकीय आणि राजकीय अशा दुहेरी पातळीवर तोलली जाते.\nसह्याद्रीचे वारे : गावे हद्दीत आली, पण..\nविनायक करमरकर - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२\nपुणे महापालिकेच्या हद्दीत आणखी २८ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयावर ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. अर्थात, शहाणपण उशिरा सुचूनही त्याचा फायदा गावांमधील जनतेला केव्हा मिळणार हा खरा प्रश्न आहे.\nपुणे महापालिका हद्दीत आणखी २८ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि पुण्यातील राजकीय पक्षांना या निर्णयाने जबर धक्का बसला. गेली सतरा वर्षे गावांच्या समावेशाचे भिजत घोंगडे पडलेले असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अचानक हा निर्णय कसा काय घेतला याचे कोडे पुण्यातील राजकारण्यांना अजूनही उलगडलेले नाही.\nसह्याद्रीचे वारे : कोण किती पाण्यात\nअविनाश पाटील - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२\nउत्तर महाराष्ट्राला पाणी मिळवून देण्यात, ते अडवण्यात नेते कमी पडले. एकतर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर या प्रदेशाला विश्वास वाटेल, असा एकही नेता झाला नाही. छगन भुजबळ परवा नाशिकच्या पाण्यासाठी बोलले खरे, पण भुजबळ किंवा एकनाथ खडसे यांच्यासह सर्वच नेत्यांना फारतर आपापल्या जिल्ह्यच्या मर्यादा आहेत..\nनिसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा एकीकडे जायकवाडी धरण कोरडे पडण्याची वेळ आली असताना दुसरीकडे मराठवाडय़ाला पाणी द्यायचे कोणी, या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोपाचे पाट थेट मराठवाडय़ापासून नाशिकपर्यंत खळाळून वाहू लागले आहेत.\nसह्याद्रीचे वारे : नेतृत्वाची पुन्हा परीक्षा..\nसंतोष प्रधान, मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२\nगोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात परतले आहेत ते निवडणूक काळात या राज्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आधीपासून असलेल्या मुंडे यांच्यासाठी ही संधी आहेच; पण त्यांच्या नेतृत्वाची परीक्षाही पुन्हा पाहिली जाणार आहे..\nदेशातील एकूणच राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. सार्वत्रिक निवडणुका नियोजित वेळेप्रमाणे म्हणजेच २०१४ च्या सुरुवातीला होतील की २०१३ मध्येच होतील याबाबतही सारेच अनिश्चित आहे.\nसह्याद्रीचे वारे : विदर्भाच्या सिंचनाचे धिंडवडे\nविक्रम हरकरे ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२\nएक श्वेतपत्रिका निघेल, जनहित याचिकांची चर्चादेखील होईल, पण तेवढय़ाने विदर्भाच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी आशा नाही. राजकीय अनास्था आणि कंत्राटदारशाही हे मुख्य अडथळे हटवणे गरजेचे आहे..\nमहाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांवरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविली जात आहे आणि या घोटाळ्याचा मध्यबिंदू विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर केंद्रित झाला आहे. शेतक ऱ्यांच्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडविणारा सिंचन घोटाळा राजकारणाभोवतीच फिरत असला तरी विदर्भातील सिंचन क्षेत्राला घोर फसवणुकीची परंपरागत काळीकुट्ट किनार आहे.\nसह्याद्रीचे वारे : अजितदादाही त्याच वाटेने..\nसंतोष प्रधान ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२ :\nमहाराष्ट्रात दुसऱ्या फळीतील नेत्यांना बंडखोरी वा आक्रमक होणे अशी वाट शोधावी लागली. राणे, मुंडे, भुजबळ, राज ठाकरे आणि शरद पवारदेखील या वाटेने गेले. संघटना बांधणीचा थेट अनुभव नसलेले अजित पवार आता पक्षाला बळकटी देण्याचे काम करतील, तेव्हा त्यांची तोफ तीन-चार महिने धडधडत राहील, पण ज्यामुळे हे सारे घडले त्या सिंचनाचे काही होणार आहे का\nअजित पवार यांच्या राजीनाम्याचा पहिला अध्याय संपला.\nसह्याद्रीचे वारे : राणे विरुद्ध राणे\nसतीश कामत ,मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२\nसोनिया गांधी यांची भेट अलीकडेच राणे यांना मिळाली, त्यानंतर राणे यांच्या जुन्याच महत्त्वाकांक्षेची चर्चा पुन्हा सुरू झाली.. पण ही चर्चा वाढली नाही. वाढणारही नाही, असे का व्हावे\nराज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आणि राज्यात नेतृत्वबदलाच्या तर्कवितर्काना उधाण आले.\nसह्याद्रीचे वारे : दर्डाच्या साम्राज्याला ग्रासणारे वाद\nप्रतिनिधी, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२\nहे वाद स्थानिक स्वरूपाचेच राहिले, मोठे झाले नाहीत. दर्डा कुटुंबाचा वावर सर्वपक्षीय नेत्यांत आहे. किरीट सोमय्यांना आता दर्डानी खुले आव्हान दिले असताना, हे विस्मृतीत गेलेले जुने वाद नक्कीच आठवण्याजोगे..\nसह्याद्रीचे वारे : ‘व्हॅट’ आणि बिल्डरांची वट\nसंतोष प्रधान ,मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२\nराज्य सरकारच्या ‘व्हॅट’ आकारणीला बिल्डर मंडळी दाद देणार नाहीत, हे स्पष्ट होते आहे.. ‘राजकारणी- बिल्डर युती’ माहीत असल्यामुळेच, मध्यमवर्गीय ग्राहक धास्तावले आहेत.\n‘राजाने मारले आणि पावसाने झोडपले’ तर न्याय कोणाकडे मागायचा, अशीच काहीशी अवस्था २००६ ते २०१० या काळात खरेदी केलेल्या सदनिकाधारकांची झाली आहे.\nसह्याद्रीचे वारे : राजकीय इच्छाशक्तीचाही दुष्काळ\nमधु कांबळे, मंगळवार, २८ ऑगस्ट २०१२\nराज्यातील १२३ तालुक्यांत गेल्याच आठवडय़ात दुष्काळ जाहीर झाला. पण दुष्काळाइतकीच काही कायमस्वरूपी, तर काही मोसमी दुखणी राज्याच्या राजकारणात आहेत..\nसह्याद्रीचे वारे : नेतृत्वाच्या पोकळीचा काळ\nसुहास सरदेशमुख - मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२\nसर्वसामान्यांच्या अर्थकारणाला नेत्याने चालना द्यायची असते. मराठवाडय़ाचे अर्थकारण तर आणखीच वेगळे. ते समजून घेणाऱ्या नेतृत्वाची पोकळी मराठवाडय़ाला जाणवते आहे.. पेटून उठण्याची धगही फारशी शिल्लक नसल्याने पोकळीतील नेतेही पोकळच ठरतील, अशीच सध्याची अवस्था आहे. विलासराव म्हणायचे, ‘पंक्तीत बसलेला शेवटचा माणूस मराठवाडय़ाचा. ‘नुक्ती’ पोहोचे पोहोचेस्तो बाकी पंक्तीतले व्यक्ती पोटभर जेवतात. त्यामुळे मराठवाडय़ातला माणूस बऱ्याचदा उपाशीच राहतो.\nसह्याद्रीचे वारे : गडकरी विरुद्ध मुख्यमंत्री\nविक्रम हरकरे - मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२\nनागपुरात अनेक स्थानिक कार्यक्रमांना ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष’ नितीन गडकरी यांची उपस्थिती असणे, हा त्या पक्षाच्या प्रचारतंत्राचा भाग. पण असाच एक उद्घाटन सोहळा नियमांवर बोट ठेवून सरकारने रद्द करू पाहिला, आणि वाद सुरू झाला..\nभाजप-शिवसेनेची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत जलकुंभांच्या स्थानिक लोकार्पण सोहळ्यांना आता कटू राजकारणाचे वळण मिळाले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/olya-khobaryachi-chutney/", "date_download": "2018-04-21T05:51:30Z", "digest": "sha1:ADL3RWLT4D3AU4G4TSG536QTEAGUWWOT", "length": 7242, "nlines": 153, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ओल्या खोबर्‍याची चटणी | Olya Khobaryachi Chutney | Chutney Recipes", "raw_content": "\n१ वाटी ओले खोबर\nपाव चमचा जिरे (घातले नाही तरी चालते)\nएक अष्टमांश चमचा हिंग\nमिरच्यांचे लहान तुकडे करावे. तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर मिरच्या घालाव्या. आंच कमी करून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनंतर झाकण काढून मिरच्या परताव्या (झाकण ठेवले म्हणजे मिरचीचा खकाणा घरभर उडत नाही.) मिरच्या चुरचुरीत झाल्या की त्यावर खोबरे घालावे. मीठ व साखर घालून दोन मिनिटे ढवळावे.\nसर्व नीट मिसळून आंच मंद ठेवावी. खोबरे कोरडे दिसू लागले की चटणी खाली उतरवावी. गार झाल्यानंतर काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावी. फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकते.\nही चटणी वाटायची नाही. त्यामुळे काम सोपे होते. तसेच त्यात आंबट पदार्थ नसल्यामुळे संतोषी शुक्रवारचा उपवास असल्यास त्याला उपयोगी पडते.\nसणसणीत चटणी हवी असल्यास मिरच्याचे प्रमाण वाढावावे व त्या बेताने मीठही थोडे जास्त घालावे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in चटण्या and tagged उपवास, खोबरे, चटण्या, पाककला, संतोषी शुक्रवार on जानेवारी 3, 2011 by प्रशासक.\n← कणकेच्या वड्या आयत्या पिठावर रेषा मारणे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t17980/", "date_download": "2018-04-21T06:02:30Z", "digest": "sha1:GXL6JKYRMA4JLUGIF5JL3KKIVBREPXBC", "length": 4420, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का?", "raw_content": "\nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का\nAuthor Topic: अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का\nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का\nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का \nविझलेल्या आगीची राख होऊन थंड झालात का \nअडकून जातीच्या बेड्यात मंद झालात का \nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का \nभिक्षुकशाहीचे जोखड अडकवून खांद्यावर\nतुम्हीच खतपानी घालितां त्या आंधळ्या धंद्यावर\nकरून तुम्हा गुलाम ते बसले तुमच्या छाताडावर\nअंधश्रद्धेचा फास त्याने घातीला तुमच्या गळ्यावर\nअडकून त्यांच्या जाळ्यात तुम्ही अंध झालात का \nअरे मर्द मावळ्यांनो षंड झालात का \nजातीच्या नावावर नेत्यांनी चालू केला धंदा\nअडकवीला त्याच्यात हरएक नौजवान बंधा\nदलित,हिंदू,मुस्लिम नावाचा हातात त्यांच्या फंडा\nस्वतःच्या स्वार्थापायी समाज केला सारा गंदा\nहोते कधी छावे तुम्ही आता कोंबडीचे अंड झालात का \nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का \nमूडद्या प्रमाणे पडले तुम्ही अधोगतीच्या खड्यात\nजातीवादाचे विष ओतीले पुढाऱ्यानी तुमच्या नरड्यात\nभिक्षुकशाहीने ठेवले तुम्हा गुलामगिरीच्या नरकात\nसापा प्रमाने आडवा पडला तो तुमच्या जीवनात\nतुमच्या माणसातल्या माणूसकीचा आता अंत झाला का \nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का \nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का\nRe: अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का\nअरे मर्द मावळ्यानो षंड झालात का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945037.60/wet/CC-MAIN-20180421051736-20180421071736-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2014/11/blog-post_88.html", "date_download": "2018-04-21T07:37:11Z", "digest": "sha1:4BYLAEMUWA7HQFSFK3Y2KOFV3T3VFFP6", "length": 37080, "nlines": 332, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nपुलावरून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर आणि पुलाच्या उजवीकडील तेजाजी जाट ह्यांचा पुतळा\nसकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.\nगायत्री शक्तीपीठाची इमारत पुलापार अगदी समोरच आहे तर बाहेती धर्मशाळेची तिच्या उजवीकडे\nमुळात ठरल्यानुसार सहा वाजता परिक्रमेस सुरूवात करून, अगदी सर्वात जास्त वेळेत म्हणजे साडेतीन तासातही आम्ही परिक्रमा करू शकलो असतो तर, अतिथीगृहात आठ ते दहा मिळणार असलेला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही करू शकलो असतो. आता मात्र पुलाच्या सुरूवातीस आम्ही पोहोचेपर्यंतच सात वाजले होते. परिक्रमा करण्यास आम्हाला तीन तासही लागले असते तरी, आता कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हुकणार हे नक्की होते. शिवाय अतिरिक्त गर्दीमुळे चालण्यासही काहीसा अधिकच वेळ लागत होता.\nपुलापार गेल्यावर पुलाखालून उजवीकडे गेल्यास ओंकारेश्वर मंदिर लागते तर पुलाखालून डावीकडे गेल्यास लागतो गीता परिक्रमापथ\nत्यातही अगदी पाण्यालगतचा मार्ग सोडून द्यायचा. परिक्रमा मार्ग किंचित वरून आहे.\nपरिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार\nपरिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार, तर कुठेकुठे वाट मातीतूनही चालत होती. मात्र उजव्या बाजूस गीतेचे श्लोक असलेले दगडी फलक दिसत राहत. त्यातल्या अध्याय व श्लोक ह्यांच्या संख्येवरून परिक्रमापथावरील आपली प्रगती लक्षात येत राही. जागोजाग नर्मदेची, शिवाची, मारुतीची मदिरे; एवढेच काय तर बौद्ध पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. शिवाय मारुतीचे अग्रदूत असलेली माकडे, व्यवस्थित वानरभोजन मिळत असल्याने सर्वत्रच आढळून येत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.\nपॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.\nस्थानिक प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नुकतीच हटवली होती. त्यांच्या पुनर्स्थापनेची कामे आबालवृद्ध स्त्रीवर्गानेच हाती घेतलेली दिसून येत होती.\nपरिक्रमापथावर माळांची दुकाने आणि देवींच्या मूर्ती जागोजाग असत\nधोत्र्याची आणि घंटेची फुलेही आपापल्या डौलदार झुडुपांवर फुललेली दिसत होती\nस्थानिकांत कपाळावर ओंकार रेखण्याची शैली प्रचलित होती, तर भाविकांत सर्वसामान्य प्रथेनुरूप हातांत गंडेदोरे बांधणे खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येत होते.\nमांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा त्याचा आकार ओंकारस्वरूप असल्याचे पुरावे दिसू लागले. वळणे ओळखीची वाटू लागली. तसेच नर्मदा आणि कावेरिका ह्यांच्या पैलतीरांवरील शिखरेही स्पष्टपणे दृष्टीस पडू लागली.\nपथ चढत चढत मांधाता पर्वतावर, राजराजेश्वर मंदिरापाशी घेऊन गेला. तिथे कमळे फुलली होती.\nशिखरावरील रस्ता सरळसोट आणि सपाट होता. वर सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष दिसून आले.\nसिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष आणि जनावरांना पाणी प्यायला असते तशी एकसंध दगडातली डोणी.\nआता धरण दिसू लागले आणि परिक्रमापथ ओंकाराच्या शेपटीचे वळण घेत खाली उतरू लागला.\nमग उंचावरून अमलेश्वरनजीकचा पूल दिसला, त्यानंतर आम्हीही उतरून त्याच्या पातळीवर आलो\nअखेरीस गीतेतला अखेरचा श्लोक दिसला आणि अमलेश्वर पूल नजरेच्या टप्प्यात आला.\nआता आमच्या अतिथिगृहाकडचा पूलही दिसू लागला होता आणि मग त्या पुलाचा चढ-उतार.\nदहा वाजून गेले होते. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही गेलेलाच होता. मात्र पायी परिक्रमा तीन तासात पूर्ण केल्याचे समाधान मोठे होते. त्याची तुलना ब्रेकफास्टशी होऊच शकत नव्हती. परत येऊन नाश्तानुमा जेवण केले. किंचित विश्रांती घेतली.\nमग सुमारे दोन अडीच तासांच्या, इंदौरातील नखराळी ढाणीपर्यंतच्या प्रवासास निघालो. तिथे चहापान करून मग आम्ही बिजसेन माता आणि कस्तुरबाग्राम ह्या स्थलदर्शनाकरता पुन्हा विमानतळ रस्त्यावर निघालो. सुमारे अर्ध्या तासात आम्ही बिजसेन माता मंदिरात पोहोचलो. अक्षरशः जत्राच भरलेली होती. आम्हीही दर्शन घेतले. मात्र कस्तुरबाग्रामबद्दल असे कळले की ते शहराच्या पूर्वेला देवास रस्त्यावर आहे. दिवसभराच्या धावपळीमुळे आज जरा थकवाही जाणवत होता, शिवाय आम्हाला शहरात जेवण करून दक्षिणेला २० किलोमीटरवर असलेल्या नखराळी ढाणीपर्यंत परतीचा प्रवासही करायचा होता. त्यामुळे मग आम्ही शहरात एके ठिकाणी पुन्हा माहेश्वरी साडी खरेदी करून, गुरूकृपा रेस्टॉरंटमध्येच जेवण केले आणि परत फिरलो.\nनंतरच्या दिवशी दुपारी अडीच वाजता आमची परतीची गाडी होती. म्हणून किमान दीड वाजेपर्यंत स्थानकावर पोहोचायचे ह्या हिशेबाने बारा साडेबारापर्यंत गुरूकृपा गाठायला हवे होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच आम्ही नखराळी ढाणी सोडली. नऊ ते बारा, खजराणा भागातले गणेशमंदिर आणि शहरातले मध्यप्रदेश पर्य़टनविकास मंडळाचे मृगनयनी एम्पोरियम पाहण्याचे ठरवले.\nहे गणेशमंदिर, विस्तीर्ण आवारात वसलेले आणि सुव्यवस्थित ठेवलेले सुरेख मंदिर आहे. मृगनयनी एम्पोरियमही सुरेखच आहे. सुती पिशव्या, पर्सेस, सतरंज्या, चादरी इत्यादी हातमागाच्या वस्तू तर दृष्ट लागण्याजोग्या होत्या. आम्ही माफक खरेदी केलीही. नंतर गुरूकृपाकडे कूच केले.\nखजराणा भागातले गणेशमंदिरत्यात रेड्यावर स्वार झालेले शनिदेव\nवाटेत ५६-दुकान भागात मधुरम् नमकीन आणि स्वीटसच्या दुकानात इंदौरचे प्रसिद्ध नमकीन आणि तिळपट्टी खरेदी केली. खारी मुगडाळ सगळ्यात पसंत आली. तिळपट्टीही सुरेखच होती. मात्र शेव आणि तळलेली तिखट हरबरा डाळ भयानक तिखट निघाली. केवळ चार दाणे तोंडात टाकल्यावर असे वाटू लागले की, रोज फार तर चार चार दाणे तोंडात टाकून तहहयात किंवा डाळ संपेस्तोवर सावकाश खावी. गजक खरेदी आधीच गुरूकृपाशेजारच्या दुकानांतून करून ठेवलेली होती. गाडी वेळेवर सुटली. थोड्याच वेळात खिडकीतून मोर दिसले. काही अंतरावर हरीणही दिसले.\nमृगनयनी एम्पोरियमचे प्रवेशद्वार, गाडीतून दिसलेले मोर\nत्यानंतर मात्र दुतर्फा बाभुळबनच काय ते सर्वत्र दिसत राहिले. आमची ओंकारेश्वर सहल अपेक्षेहून अधिक आनंददायी अणि संस्मरणीय झाली होती. आम्ही निरोप घेतला खरा, पण केवळ पुनरागमनायच.\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nLabels: ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर, प्रवासवर्णन, लेख\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/modi-govts-overtime-leaders-arrests-12496", "date_download": "2018-04-21T07:46:22Z", "digest": "sha1:RGHRAH5R6W3NHFA2OXQEW5AQ6NZMIRDC", "length": 10713, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "modi govt's overtime for leaders' arrests 'नेत्यांच्या अटकेसाठी मोदी यंत्रणेचा 'ओव्हरटाईम' | eSakal", "raw_content": "\n'नेत्यांच्या अटकेसाठी मोदी यंत्रणेचा 'ओव्हरटाईम'\nगुरुवार, 22 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंत्रणा आम आदमी पक्षाच्या आमदारांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्यासाठी जादा काम (ओव्हरटाईम) करत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंत्रणा आम आदमी पक्षाच्या आमदारांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्यासाठी जादा काम (ओव्हरटाईम) करत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.\nकेजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, \"आश्‍चर्य आहे. एकाच वेळी मोदी यांनी उरी संदर्भात काम करायला पाहिजे. तर त्यांची यंत्रणा आम आदमी पक्षाच्या आमदारांना चुकीच्या प्रकरणांमध्ये गोवण्यासाठी ओव्हरटाईम करत आहेत.‘ आमद आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना आज (गुरुवार) \"एम्स‘मधील सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आजच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तर बुधवारी महिला आयोगातील गैरव्यवहारप्रकरणाच्या \"एफआयआर‘मध्ये केजरीवाल यांचा नावाचा समावेश करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना...\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/cultural/page/2/", "date_download": "2018-04-21T07:30:00Z", "digest": "sha1:LOHZLFHXPSGJGKEDSU4DZM5MKHSVWJ7J", "length": 1832, "nlines": 35, "source_domain": "punenews.net", "title": "सांस्कृतिक – Page 2 – Pune News Network", "raw_content": "\nउद्या पुरंदरच्या भैरवनाथ मंदिराची रहस्य उलगडणार\nMarch 19, 2016\tठळक बातमी, सांस्कृतिक 0\nत्याचबरोबर अभेद्य पुरंदरे वाड्याचे दरवाजे उघडणार अनुभवा सासवड भूमीचा इतिहास अनुभवा सासवड भूमीचा इतिहास पुणे न्यूज, दि. 19 मार्च : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील भैरवनाथ मंदिराची विविध सहस्य आणि त्यातील मुर्त्यांचा इतिहास उद्या उलगडणार आहे. याबरोबरच अंबाजी पंत पुरंदरे यांचा अभेद्य पुरंदरेवाड्याचा इतिहास ऐकायला मिळणार आहे. जेष्ठ इतिहासकार शिवाजीराव एक्के यांचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/matitarth-news/social-anti-social-1614753/", "date_download": "2018-04-21T07:54:23Z", "digest": "sha1:AVFYXZRGCBCUCNEOK2FAZKWBVUVUTRJ2", "length": 29481, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social anti social | सोशल-अँटिसोशल | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसोशल मीडिया लोकशाहीसाठी घातक आहे का, अशी चर्चा आता सुरू आहे.\n‘‘मित्रांनो, खरेच काही करायचे असेल तर केवळ ‘लाइक’ करीत बसू नका. आपण काही तरी ठोस कृती करू या’’, युक्रेनिअन पत्रकार मुस्तफा नायेमच्या या फेसबुक पोस्टवर त्यानंतरच्या एका तासामध्ये सुमारे ६०० हून अधिक प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या आणि त्यानंतर तीन महिन्यांमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विक्तोर यानुकोव्हिच यांच्यावर गच्छंतीची वेळ आली. या गच्छंतीच्या मुळाशी होती मुस्तफाची पोस्ट. अरबस्तानातील वसंतामध्येही फेसबुकसारख्या सोशल मीडियानेच क्रांतीसाठी उत्प्रेरक म्हणून काम केले होते. त्यानंतर सोशल मीडिया हा किती क्रांतिकारी आहे, यावर पानेच्या पाने भरून लिखाण करण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे.\nसोशल मीडिया लोकशाहीसाठी घातक आहे का, अशी चर्चा आता सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प निवडून यावेत यासाठी रशियाने सोशल मीडियाचा खुबीने वापर केला हे आता फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूब आदी सर्वच समाजमाध्यमांनी जाहीररीत्या मान्य केले आहे. ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या हिलरी क्लिंटन यांना विजयापासून दूर नेण्यासाठी प्रचारकी वाटणार नाही अशा प्रकारचा मजकूर, व्हिडीओ आणि फोटो यांचा वापर समाजमाध्यमांमध्ये लक्ष्य निश्चित करून करण्यात आला. त्याची आकडेवारीच आता प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकेतील १४ कोटी ५० लाख नागरिकांनी त्या फेसबुक पोस्ट वाचून ‘शेअर’ केल्या. ३६ हजार ७४६ अमेरिकनांनी ट्वीट्स पूर्ण वाचून ‘रिट्वीट’ केले. तर यूटय़मूबचे १,४१६ व्हिडीओजही मोठय़ा संख्येने अमेरिकनांनी ‘लाइक’ करून दोस्तांनाही पाहण्यासाठी सुचवले. हे सारे व्हिडीओ, मजकूर त्याच्यासोबत असलेले फोटो हे सारे असत्य बाबींवर आधारलेले होते. त्याचा झालेला परिणामही आपण पाहिला. सुरुवातीस अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असलेल्या हिलरींवर ट्रम्प यांनी सहज मात केली. यामध्ये सोशल मीडियाचा आधार घेऊन केलेली घुसखोरी मतपरिवर्तनासाठी खूप महत्त्वाची ठरली, हे आता पुरेसे सिद्ध झाले आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nसोशल मीडियाचा हा व्यवसाय नेमका चालतो कसा हे आपण जाणून घेण्याची वेळ आली आहे. आपण सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवणे हे कंपन्यांसाठी आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे असते. आपले लक्ष वेधण्यात (अटेन्शन स्पॅन वाढविण्यात) त्यांना यश आले की, जाहिरातीचे पैसे मिळवून देणारे त्यांचे चक्र वेगात फिरू लागते. मग ते अधिक वेगात फिरविण्यासाठी आपले म्हणजे माणसाचे वर्तन समजावून घेऊन त्यातून गणिती समीकरणे या कंपन्यांकडून बांधली जातात, त्यावर हा व्यवसाय चालतो. या व्यवसायाच्या अर्थशास्त्राचे हे गमक आहे. तुम्ही काय खाता, पिता इथपासून ते तुमच्या आवडीनिवडींपर्यंत सारे काही यामध्ये गणितात बांधले जाते. मग तुमच्या आवडीच्या असलेल्या विचारधारेच्या पोस्ट तुम्हाला अधिक दिसू लागतात. परिणाम असा असतो की, त्यातून तुमचे कदाचित कुंपणावरचे असलेले विचारही उडी मारून त्यातील एकच एक बाजू उचलून धरतात किंवा अधिक पक्के अथवा घट्ट होत जातात.\nहे सारे होत असताना तुमच्या खासगी आयुष्यात या माध्यमांचा शिरकाव खूप मोठय़ा प्रमाणावर झाला आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. एक अमेरिकन व्यक्ती दिवसातून तब्बल दोन हजार ६०० वेळा आपल्या मोबाइल फोनच्या स्क्रीनला स्पर्श करते. आपल्याकडे तर सुरुवातीस केवळ नवीन पिढीच मोबाइलमय झालेली आहे, अशी तक्रार होती. पण आता बेटा तो बेटा.. माँ- बाप भी अशीच अवस्था आहे. त्यामुळे एकाच घरात एकाच खोलीत असलेली कुटुंबातील मंडळी तासन्तास त्याच खोलीत असली तरी मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोळे घालून असतात आणि संवादाचा एकही शब्द त्या खोलीत बाहेर पडत नाही, हा अनुभव आता सार्वत्रिक होतो आहे.\nएखाद्या कुटुंबाच्या बाबतीत किंवा वैयक्तिक स्तरावर ते होते त्या वेळेस त्याचा फटका त्या व्यक्ती किंवा कुटुंबापुरता मर्यादित असतो. पण जेव्हा ते समाजाच्या स्तरावर काही विशिष्ट गोष्टींना लक्ष्य करून केले जाते तेव्हा ते घातक ठरू शकते. समाजासाठी आणि लोकशाहीसाठीही. अलीकडे कोणतीही घटना घडली की, सर्वप्रथम पोलिसांचा संदेश सोशल मीडियावर फिरू लागतो, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांकडे खातरजमा करा. कारण सोशल मीडियावरच्या अफवा प्रचंड वेगात पसरतात. ईशान्य भारतातील नागरिकांवरील झालेल्या हल्ल्याच्या वेळेसही अशीच खोटी व्हिडीओफीत व्हायरल झाली होती. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये घुसखोरी करून दोन समाजांमधली दुही वाढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी एखाद्याने त्याचा गैरवापर केला तर सामान्यजनांना ते कळणे तसे कठीण असते. म्हणूनच थोडा सावधानतेने त्याचा वापर व्हायला हवा. आजवर स्वत:च्या भावना मोकळेपणाने मांडू न शकलेल्या समाजाला सोशलमीडिया हे वरदान वाटते आहे, त्यांच्यासाठी ते तसे प्रत्यक्षात आहेदेखील. आता आम्ही बोलू लागलो तर लगेचच यांना त्यावरही र्निबध यावेत असे वाटते, असे युक्तिवादाचे दुसरे टोकही काही जणांकडून गाठले जाते. अशी भूमिका घेण्याची गरज नाही. फक्त त्याचा वापर करताना तो निर्बुद्धपणे वापर तर होत नाही ना, याची खातरजमा करणे आवश्यक आहे हेच आजवरच्या अनेक घटनांनंतर लक्षात आले आहे.\nहा सोशल मीडियाचा वापर हा केवळ अमेरिका- युरोप किंवा मध्य आशियातील देशांमध्येच अशा प्रकारे झाला, असे म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. २०१४च्या निवडणुकांमध्येही भारताने त्याचा प्रत्यय घेतला. जल्पकांच्या फौजा तयारच आहेत, त्यांना कीबोर्ड आर्मीज म्हटले जाते. एखाद्याला लक्ष्य करून, त्याचा सोशल मीडियावर पाठलाग करून, त्यावर सातत्याने चिखलफेक करत बदनामी करणे हेच त्यांचे मूळ काम आहे. त्या तंत्रावर आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर आता पुस्तकेही निघाली. त्या त्या विचारधारा असलेली मंडळी आता मोर्चेबांधणी आणि त्यांच्या व्यूहरचनेसाठी त्याचा वापर करत आहेत. हे सामान्य माणसाने वेळीच ध्यानात घेतले पाहिजे, अन्यथा सोशल काय आणि अँटिसोशल काय याचे भान सुटून जाईल.\nसोशल मीडिया कंपन्यांच्या या वर्तनअर्थरचनेस ‘लक्षवेधी अर्थकारण’ असे म्हटले जाते. प्रत्येकाचे लक्ष किती काळासाठी वेधण्यात यश येते यावर त्यांचे अर्थकारण अवलंबून असते. ट्रम्प येणार की क्लिंटन याने त्यांना म्हणजेच कंपन्यांना फारसा फरक पडत नाही. कारण कुणीही आले आणि लक्ष वेधणारी व्यूहरचना वापरली तरी कंपन्यांची पोतडी भरणारच असते. त्यांची व्यावसायिक सेवा दोघांनाही उपलब्ध असते. त्यात, दोघांना समान संधी किंवा कुणाहीविरुद्ध आकस नाही, असे भासवले जाते. पण यात अर्थकारणालाच सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांच्या अर्थकारणासाठी आपण का लढायचे, हा प्रश्न आहे.\nसमाजातील गांजलेल्या अशा घटकासाठी सोशल मीडिया तारणहार ठरू शकतो हे खरे असले तरी त्याचा नकारात्मक परिणाम हा खूप मोठा आहे आणि त्यात असत्याला अधिक वाव असेल तर तो समाजासाठी अधिक घातक असणार आहे. अलीकडेच भीमा कोरेगावसंदर्भातील बंदच्या वेळेस हातात दगड घेऊन चालणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओचा वापर दोन्ही बाजूंनी आपापल्या परीने केला. त्या व्हिडीओतील किती गोष्टींची कल्पना त्या लहान मुलाला होती आणि व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांनाही होती आणि व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांनाही होती भावनिक गोष्टी प्रचंड वेगात व्हायरल होतात. यापुढे निकोप लोकशाही हवी असेल तर लाइक करताना किमान क्षणभर थांबा, विचार करा आणि मगच गोष्टी शेअर करा. आपल्या विचारधारेचा प्रचार करताना राज्यघटनेने इतरांनाही दिलेल्या विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर आपण घाला नाही ना घालत याचा विचार व्हायला हवा.\nनिकोप लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हवे ते कधीच मिळत नसते पण प्रत्येकाला आपल्याला हवे ते आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य मात्र नक्कीच मिळते, पण आता यातील निकोपतेवरच सोशल मीडियामुळे घाला पडतो की काय अशी शंका यावी अशी स्थिती आहे. समाजातील दुही सांधली जाण्यापेक्षा ती आधिक्याने वाढतेच आहे, असा अनुभव आहे. कारण कुणी तरी आपण हे सारे विकासासाठी घडवतो आहोत हेच सातत्याने उगाळत राहते तर कुणी एखाद्याला पप्पू करण्यासाठी टपलेले असते. प्रत्येकाचे लक्ष्य ठरलेले आहे. त्यामुळे त्यात आपला पप्पू होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/573840", "date_download": "2018-04-21T08:07:41Z", "digest": "sha1:SIA5C7BNPHFSCONHBML3KF2B6G7HFY2F", "length": 6163, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बबनने गाठला 85 कोटींचा गल्ला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » बबनने गाठला 85 कोटींचा गल्ला\nबबनने गाठला 85 कोटींचा गल्ला\nद फोक कोनफ्लूअन्स इंटरटेन्मेंट प्रस्तुत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱहाडे दिग्दर्शित ‘बबन’ या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. ग्रामीण भागाचा संघर्ष आणि रोमांचित प्रेमकहाणी सांगणाऱया या सिनेमाची ग्रामीण भागात विशेष दखल घेतली जात आहे. 23 मार्चपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दहा दिवसांमध्ये 8.5 कोटीची बक्कळ कमाई केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ख्वाडाच्या घवघवीत यशानंतर बबनला मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱहाडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचीदेखील सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nया सिनेमातील अभिनेता भाऊसाहेब शिंदेने वठवलेली बबनची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत आहे. ग्रामीण भागात या सिनेमाचा बोलबाला अधिक होत असून, मुंबईबाहेरील सिनेमागफहात बबन हाऊसफुल ठरत आहे. बबन सिनेमाच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोजदेखील वाढवण्यातदेखील आले असल्याचे समजते. विशेष म्हणजे दर्जेदार कथानक आणि मांडणीसोबतच बबन सिनेमातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. त्यापैकी मोहराच्या दारावर या गाण्यावर प्रेक्षक सिनेमागफहात ठेका धरतानादेखील काही ठिकाणी दिसून येतात. यासोबतच सिनेमातील इतर गाण्यांनीदेखील सिनेप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असल्यामुळे, अवघा महाराष्ट्र बबनमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.\nएकच निर्माता अन् 12 चित्रपट एकत्र प्रदर्शित\nदिग्गज कलाकारांना गौरविण्याची संधी\nआता युध्द अटळ म्हणत स्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\nभविष्याचा वेध घेणारा रेडी प्लेयर वन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nashik-5-dead-in-car-accident-2-469107", "date_download": "2018-04-21T07:30:24Z", "digest": "sha1:G73RL2X7TWECCRMOJ6PQMGTFT4EY45T6", "length": 16039, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : झाडावर कार आदळून पाच जणांचा मृत्यू", "raw_content": "\nनाशिक : झाडावर कार आदळून पाच जणांचा मृत्यू\nनाशिकमध्ये रस्त्याच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. नाशिक रोड येथील शिखरेवाडीजवळ्या पासपोर्ट कार्यालयासमोर ही घटना घडली. रिपाइंच्या पदाधिकारी प्रीती भालेराव आपल्या कार्यकर्त्यांसह कारने जात होत्या. त्यावेळी बसला ओव्हरटेक करताना कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात प्रिती भालेराव, पुजा भोसले आणि सुरज गिरजे यांचा जागीच मृत्यु झाला. तर निशांत बागुल आणि रितेश विश्वकर्मा या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अपघातात 5 जणांचा मृत्यु झाल्याने नाशिकमधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा प्रश्न एकदा पुन्हा एेरणीवर आला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनाशिक : झाडावर कार आदळून पाच जणांचा मृत्यू\nनाशिक : झाडावर कार आदळून पाच जणांचा मृत्यू\nनाशिकमध्ये रस्त्याच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. नाशिक रोड येथील शिखरेवाडीजवळ्या पासपोर्ट कार्यालयासमोर ही घटना घडली. रिपाइंच्या पदाधिकारी प्रीती भालेराव आपल्या कार्यकर्त्यांसह कारने जात होत्या. त्यावेळी बसला ओव्हरटेक करताना कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात प्रिती भालेराव, पुजा भोसले आणि सुरज गिरजे यांचा जागीच मृत्यु झाला. तर निशांत बागुल आणि रितेश विश्वकर्मा या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अपघातात 5 जणांचा मृत्यु झाल्याने नाशिकमधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा प्रश्न एकदा पुन्हा एेरणीवर आला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_4498.html", "date_download": "2018-04-21T07:43:48Z", "digest": "sha1:NFFEEEF35TO6XCDKM6SHU5U56Z6IM2K3", "length": 7090, "nlines": 100, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १३ मे, २०११\nओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले\nबोलावितो आता पुन्हा का पाखरांचा हा थवा \nका जोडते संबंध त्या वेड्या नभाशी मी नवा\nओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले\n’चाखून पाहू दे सुखाचा मज जरासा गोडवा\nआकाश् दिसते लांब इतुके पंख माझे तोकडे\n’गरुडापरी घे‌ईन पण मी झेप\nशब्दातुनी मी काळजाचे वेचले तुकडे असे\nमाझी व्यथा त्या मैफ़िलित मिळवून गेली वाहवा\nवाटेवरी स्मरते पुन्हा त्याचीच कविता पण तरी\nत्याच्या विना गा‌ऊ कशी, कोठून आणू सुर नवा\nआहे निघाली भावनांची प्रेतयात्रा या इथे\nमुर्दाड व्हा आता मनाने... ढोलताशे वाजवा\n’प्राजू’ तुला कळलाच् कोठे ढंग दुनियेचा खरा\nदुनियेत,... वेडे,.. भोवती साधेपणाची वानवा\nराधा तुझी, गोपी तुझ्या, वेडीपिशी मथुरा तुझी\n’कुब्जा’च् ना झाली कधी तव् प्रीय् सखी रे केशवा\nशब्दातुनी मी काळजाचे वेचले तुकडे असे\nमाझी व्यथा त्या मैफ़िलित मिळवून गेली वाहवा\n१५ मे, २०११ रोजी ११:३५ म.पू.\nबोलावितो आता पुन्हा का पाखरांचा हा थवा \nका जोडते संबंध त्या वेड्या नभाशी मी नवा\nओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले\n’चाखून पाहू दे सुखाचा मज जरासा गोडवा\nआकाश् दिसते लांब इतुके पंख माझे तोकडे\n’गरुडापरी घे‌ईन पण मी झेप\n१७ मे, २०११ रोजी ८:५७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575822", "date_download": "2018-04-21T08:08:12Z", "digest": "sha1:GUODHSPA7ZRP2GBIGI6DO373VICHETHB", "length": 6338, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धेत रेल्वेच्या खेळाडूंचे भरघोस यश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल स्पर्धेत रेल्वेच्या खेळाडूंचे भरघोस यश\nराष्ट्रकुल स्पर्धेत रेल्वेच्या खेळाडूंचे भरघोस यश\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी दर्जेदार झाली. भारताने या स्पर्धेत 26 सुवर्णपदकांसह 66 पदकांची लयलूट केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया भारतीय रेल्वेच्या खेळाडूंनी 26 पैकी 10 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. रेल्वे मंडळातर्फे या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.\nरेल्वेच्या ऍथलीटस्नी या स्पर्धेत 10 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्यपदकांची कमाई केली आहे. रेल्वे स्पोर्टस् मंडळाचे 49 ऍथलीटस् या स्पर्धेत सहभागी झाले होते. वेटलिफ्टींग, कुस्ती, हॉकी, ऍथलेटिक्स, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक या विविध क्रीडा प्रकारात रेल्वेच्या खेळाडूंनी आपला सहभाग दर्शविला होता. रेल्वे क्रीडा मंडळाच्या सातही मल्लांनी कुस्तीत पदके मिळविली आहेत. सुशिलकुमार, राहुल आवारे, सुमीत मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक तर साक्षी मलिक व किरण बिश्नोई यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले. वेटलिफ्टींगमध्ये रेल्वेच्या सहा वेटलिफ्टर्सनी पदकांची कमाई केली. मिराबाई चानू, संजीता चानू, पूनम यादव, सतीश शिवलिंगम आणि आर.व्ही. राहूल यांनी सुवर्णपदके मिळविली असून प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकाविले. रेल्वेचा मल्ल मनोजकुमारने तसेच थाळीफेकपटू नवजित धिल्लनने कांस्यपदक मिळविले आहे.\nगंभीर-चंदेलाची आक्रमक शतके, दिल्ली 3/271\nमहाराष्ट्राच्या पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक\nविनेश फोगटला फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक\nचेन्नईन-बेंगळूर एफसी अंतिम लढत आज\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T07:24:35Z", "digest": "sha1:6SF7IEO6FISTXTWUBQZKKLZZBH3J7Z37", "length": 5884, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लॉरेन्सियम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(Lr) (अणुक्रमांक १०३) रासायनिक पदार्थ.\nनाव, चिन्ह, अणुक्रमांक , Lr,\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संधगत तत्व अन्य धातू उपधातू इतर अधातू हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/03/blog-post_4341.html", "date_download": "2018-04-21T07:52:37Z", "digest": "sha1:ZEROH3NLG7MMICUCNKGB55DBRWEGL5WV", "length": 6018, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: बोलून घेऊ थोडे..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ५ मार्च, २०११\nनिघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे\nरस्ते फ़ाकण्या आधी, मित्रा\nपुन्हा एकदा तळ्यावरी त्या, मनांस धाडून देऊ\nउरल्या सुरल्या क्षणांवरी त्या हळूच फ़ुंकर घालू\nनिघण्याआधी पुन्हा एकदा, होऊन जाऊ वेडे\nनिघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे\nविरून जाती संध्याछाया, रात सावळी होई\nधुंदपणा तो सरून जाता, सरही ओसरून जाई\nसुकून नात्यामध्ये आपुल्या, जाण्याआधी तडे\nनिघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे\nहसलो, फ़सलो, खेळ खेळलो, जगलो सुद्धा काही\nमनामध्ये मग दडून राहण्या, जोगे नुरले काही\nजाता जाता मनात उरले, बोलून जाऊ थोडे\nनिघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे\nमनातले त्या सारे कप्पे, झाडून घे रे तूही\nजाळे-जळमट जुन्या सयींचे, नको उराया काही\nपाठ फ़िरवूनी जाण्याआधी, हसून घेऊ थोडे..\nनिघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post_9697.html", "date_download": "2018-04-21T07:49:33Z", "digest": "sha1:I5DPKNIOJX5VBQYOXVJJJ5P5SD4XMMA5", "length": 5703, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: .... दारी वसंत आला", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, ७ मार्च, २०१२\n.... दारी वसंत आला\nथंडीत गोठलेल्या, सृष्टीत जीव आला\nचैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला\nझाडांवरी नव्याने, आयुष्य जन्मलेले\nअंकूर पालवीचे, बहराय लागलेले\nहिरवाईचा दिलासा, निष्पर्ण जाणिवेला\nचैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला\nमाळावरी झुलाया, कित्येक रंग फ़ुलले\nनाजूक पाकळ्यांच्या हृदयात गंध भरले\nअन रंगपंचमीचा, उत्सव भरात आला\nचैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला\nहोळीमधे उदासी, पुरती जळून गेली\nकनकापरी झळाळी, दाही दिशास आली\nअन आम्र मोहरूनी, बघ स्वर्ण साज ल्याला\nचैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला\nचैत्रावल्या मनाला, कोकीळ कंठ फ़ुटला\nउन्मेषल्या उरातुन, हळुवार स्पंद उठला\nआहेर पालवीचा माझ्या मनास गमला\nचैतन्य वाण घेउन, दारी वसंत आला..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokx.com/2009/12/", "date_download": "2018-04-21T07:47:16Z", "digest": "sha1:KVVTGLQU7R23SUPZU56ARVX26IR5W6DE", "length": 12858, "nlines": 206, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : December 2009", "raw_content": "\nतिन जणं आपापसात बोलत असतात,\nपहिला - माझा मुलगा स्विमींग पुलमधे माशासारखा तरंगतो.\nदुसरा - हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमींग पुलमधे हवेसारखा तरंगतो.\nतिसरा - तुम्ही काय उगेच भांडता ... माझा मुलगा तर फार ग्रेट आहे\nपहिला आणि दुसरा - कसा काय\nतिसरा - माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमींग पुल तयार करतो.\nएका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता \nतेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार.’’\nशाम : फुटबाल मौदानावर जातो ,शाम म्हणतो रामला ,\nचेंडूला का मारतात ,तर राम म्हणतो , \" ते गोल करत आहेत ,\nशाम : चेंडू गोल तर आहे ना,अजून चेंडूला किती गोल करता ................\nMarathi psychiatrist jokes - तुम्ही माझ्याकडे कसे काय आले\nMarathi psychiatrist jokes - तुम्ही माझ्याकडे कसे काय आले\nएक पेशंट एका नावाजलेल्या सायकॉलॉजीस्टकडे गेला आणि कुरकुरत म्हणाला, \"\" डॉक्टर, मला मागील कितीतरी वर्षापासून वेगवेगळे भास होताहेत, आणि आत्तापर्यंत मला कुणीही बरोबर औषध देवू शकलेला नाही आहे..''\n\"\" या आधी तुम्हाला कोण ट्रीट करीत होतं\n\"\" डॉक्टर लाल राठोड'' पेशंटने उत्तर दिले.\n\"\" अच्छा तो.. तो तर महा मुर्ख डॉक्टर आहे... अच्छा तर मग तुम्ही माझ्याकडे कसे काय आलात \n\"\" सर त्यांनीच तर मला तुम्हाला येवून भेटायला सांगितले आहे...'' - पेशंट्.\nआपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार देत म्हटले, \"\" तुमचा पगार आधीच तुमच्या बाजुच्या कॅबिनमधे काम करनाऱ्या सेक्रेटरीपेक्षा जास्त आहे... आणि तिला तर पाच मुलंही आहेत... ''\n\"\" माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणाऱ्या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/16/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-21T07:47:55Z", "digest": "sha1:EKJG653KDVXB57B2SEGVSVR4FDPLY2VL", "length": 13904, "nlines": 167, "source_domain": "putoweb.in", "title": "जगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..", "raw_content": "\nजगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..\nपेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.\n💠बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.\n💠चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.\n💠ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.\n💠विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.\n💠कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा\n💠जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.\n💠कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.\n💠कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.\n💠चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह\n💠अनुभव – सभ्य शब्दात मांडलेल्या चुका\n💠मोह – जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो\n💠शेजारी – तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो\n💠सुखवस्तू – वस्तुस्थितीत सुख मानणारा\n💠वक्तृत्व – मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे\n💠लेखक – चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा\n💠फॅशन – शिंप्याच्या हातून झालेल्या चुका\n💠पासबुक – जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव\n💠गॅलरी – मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा\n💠लेखणी – एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन\n💠छत्री – एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ\n💠परीक्षा – ज्ञान तपासून घेण्याचे एक ‘हातयंत्र’\n💠परीक्षा – पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ\n💠विश्वशांती – दोन महायुद्धांच्या मधला काळ\n💠दाढी – ‘कुरुपपणा’ लपवण्याचे’ रुबाबदार’ साधन\n💠थाप – आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात\n💠काटकसर – कंजूषपणाचे एक ‘गोंडस’ नाव\n💠नृत्य – पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला\n💠घोरणे – नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी\n💠मन – नेहमी चोरीस जाणारी वस्तू\n💠ब्रह्मचर्य – कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग\n💠विवाहित माणूस – जन्मठेपेचा कैदी\n💠विधुर – जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी\n💠श्रीमंत नवरा – चालतं बोलतं ATM कार्ड\n💠श्रीमंत बायको – अचानक लागलेली लॉटरी\n💠IT वाला – सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम\n💠IT वाली – श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री\n💠बुद्धिवादी – ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा\n💠स्कार्फ – बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन\n💠लग्नाचा हॉल – दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना\nव्याख्या आवडल्या तर नक्की शेअर करा…\n← हमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575824", "date_download": "2018-04-21T08:08:10Z", "digest": "sha1:FTNPI5W6EEWTE7Q6EPEE774KZHLDHBNH", "length": 6149, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत\nतेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत\nऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत हिचे पुणे विमानतळावर पुणेरी पगडी घालून मोठय़ा उत्साहाने स्वागत करण्यात आले. तेजस्विनी सावंत ही मुळची कोल्हापूरची असून, पुण्यात ती शासकीय सेवेत काम करते.\n2010 मध्ये झालेल्या काँमनवेल्थ युथ मध्येही तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानतंर तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तेजस्विनी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करते. रविवारी सकाळपासून अनेक क्रीडाप्रेमी पुणे विमानतळावर तेजस्विनीच स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी विजयी मिरवणूकीत उत्साही क्रीडाप्रेमींनी भारत माता की जय नावाने घोषणा दिल्या. तेजस्विनीचे पती व कुटुंबीय मिरवणूकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठय़ प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nमहाराष्ट्र क्रीडा विभागातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. मुलींनी क्रीडाक्षेत्रात पुढे आले पाहिजे. राष्ट्रकुलनंतर आता पुढील पदक हे ऑलम्पकिचेच असेल असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला. तेजस्विनी मूळची कोल्हापूरची असून तिचे वडील रवींद्र सावंत नौदलामध्ये अधिकारी होते. तेजस्विनीला 2011 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ती गेल्या 14 वर्षांपासून नेमबाजी क्रीडाप्रकारात प्रतिनिधीत्व करत आहे.\nऑस्ट्रेलियाची झेकविरुद्ध भक्कम आघाडी\nभारतीय प्रशिक्षकपदासाठी मॅकडरमॉट इच्छुक\nलंकन निवड समितीचे प्रमुख जयसूर्या\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/08/22/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-04-21T07:56:08Z", "digest": "sha1:IHB2DKUY5NQFILKG5NPPPUKT2RDVCSNS", "length": 9896, "nlines": 142, "source_domain": "putoweb.in", "title": "सत्य किस्सा- पक्के पुणेरी पोलिसवाले काका vs …", "raw_content": "\nसत्य किस्सा- पक्के पुणेरी पोलिसवाले काका vs …\nएक किस्सा आठवला, साधारण 2 वर्षांपूर्वी, म्हणजे 2015 साली, सिंहगड रोड, पुणे, आजारी होतो, खूप युटर्न मारून यावे लागते म्हणून मी संतोष हॉल येथे गाडी लावून आमच्या फेमिली डॉक्टरकडे गेलो, तिथून तपासून झाले, मग पुन्हा चालत यायला निघालो, सिग्नल ला पेडिस्टल ला थांबलो.\nसंध्याकाळची वेळ असल्याने साहजिकच तुफान ट्रॅफिक, रस्ता क्रॉस करायच्या प्रयत्नात मी गप्प उभा होतो, सिग्नल लागला , पण गाड्या थांबायला तयार नाहीत, सगळे थांबले, इतक्यात इकडे तिकडे गाडी वेडीवाकडी करत, धडपडत एक टिपिकल बाईक वरून पोरगा आला, आपले केस बिस वाढवलेले, दाढी वाढलेली टिपिकल एकदम भाई टाईप…\nतो येऊन त्या पोलिसांना पाहून पेडिस्टल च्या पुढे पटकन थांबला…\nआता त्याचा मागे इतर गाड्या असल्याने त्याला फार मागे येता आले नाही\nपोलीस – तुला गाडी मागे घ्यायला सांगितली ना पांढऱ्या रेषे मागे घे\nतो (रुबाबात) – रेषेच्या थोडीशीच पुढे आहे ना\n तुझं थोडसं लायसन्स जप्त करू का\nत्या पोराने जागा मिळेल तशी कशीबशी गाडी पांढऱ्या रेषेमागे घेतली…\nसॅल्युट त्या पोलिसांना … जे नुसताच दंड करण्या ऐवजी शब्दाने का होईना पण धडा शिकवतात\nपण त्या पोराचा चेहरा बघण्यासारखा झाला होता…. पक्के पुणेरी पोलीस होते ना….\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged किस्सा, खरा, पुणेरी टोमणे, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\n← कॉल सेंटर वरून आलेल्या कॉल चे जबरदस्त संभाषण ऐका\nआजचा किस्सा- मिसेस puto vs Puto →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/celebrate-st-bus-birthday-in-alibaug-1610409/", "date_download": "2018-04-21T07:47:59Z", "digest": "sha1:Z4EAWF77LKJ74TXZ6GV4EQYHW7QKEUM2", "length": 17199, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Celebrate ST bus birthday in alibaug | ग्रामस्थांकडून एसटीचा वाढदिवस साजरा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nग्रामस्थांकडून एसटीचा वाढदिवस साजरा\nग्रामस्थांकडून एसटीचा वाढदिवस साजरा\nगावकरम्य़ांचे एसटीच्या बससेवेशी जोडले गेलेले रुणानुबंध कायम आहेत.\nघटती प्रवाश्यांची संख्या आणि महामंडळाला होणारा तोटा हि एक चिंतेची बाब असली तरी, ग्रामिण भागात आजही एसटी बसशी जोडलेला प्रवाश्यांचा जिव्हाळा कायम आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरी गावातील लोकांनी हाच रुणानुबंध जपत गावात आलेल्या एसटी बसचा वाढ दिवस साजरा केला.\nसांबरी..अलिबाग तालुक्यातील शेवटच्या टोकावरच गाव, जिथे रस्ते वीज पाणी यासारख्या मुलभुत सुविधांची वानवा होती. वाहतुकींची संसाधनंही नव्हती. अशा काळात गावातील कामानिमीत्याने मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा सुरु केली.\nआज या घटनेला तब्बल २५ वर्ष पुर्ण झाली. एसटी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा अव्याहतपणे आहे. आज गावात चांगले रस्ते आहेत, वाहतुकीची नवीन साधनेही आहेत. पण गावकरम्य़ांचे एसटीच्या बससेवेशी जोडले गेलेले रुणानुबंध कायम आहेत. याचीच जाण ठेऊन, गावकऱ्यांनी एकत्र येत आज एसटीचा २५ वा वाढदिवस साजरा केला.\nसांबरीतील ग्रामस्थ दुपारपासूनच एस. टी. ची वाट पहात बसले होते . गावात गाडी येताच ग्रामस्थां नी हारफुले तोरण बांधून तिची सजावट केली. सुवासिनींनी ओवाळून बसची विधीवत पुजा केली. एसटीचे चालक आणि वाहक यांचाही सत्कार केला. यानंतर स्थानिक जिल्हा परीषद सदस्याय चित्रा पाटील यांच्यात हस्ते केक कापण्याोत आला. आमदार सुभाष पाटील यांनी हिरवा झेडा दाखवून लाडक्या एसटीला मुंबईकडे रवाना केले. या अनोख्या वाढदिवसासाठी गावातील अबालवृध्द जमले होते.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nअनोख्या सोहळ्यामुळे एसटीचे चालक वाहक भारावून गेले. आज एस. टी. बददल लोक फार चांगलं बोलत नाहीत अशावेळी सांबरीच्या ग्रामस्थांजनी आम्हामला सन्माानीत केलं त्याअमुळे आम्हााला आनंद तर झालाच पण काम करण्यानची नवी उमेद मिळाली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.\nआजही ग्रामिण भागातील ७० टक्के प्रवासी एसटीनेच प्रवास करतात. ग्रामिण भागातील जिवनवाहिनी म्हणूनही एसटीकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामिण भागात एसटीची बससेवा निरंतर सुरु रहावी अशी अपेक्षा कुर्डूसचे सरपंच संदिप पाटील यावेळी सर्वांनी व्यक्त केली.\nएसटी महामंडळाला असंख्य समस्यांना तोंड द्यवे लागते आहे. बस स्थानके आणि आगारांची असुविधा कायम आहेत. एसटीला होणारा तोटा ही देखील नित्याचीच बाब आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही एसटीने ग्रामिण भागात आपली विश्वसार्हता जपली आहे. एक सुरक्षित प्रवासाचे संसाधन म्हणून बससेवेकडे बघीतले जात आहे. याचा प्रत्यय सांबरी येथील गावकऱ्यांच्या या अनोख्या सोहळ्यावरून येतोय.\n‘कमी पगारात चालक, वाहक काम करून प्रवाशांना निश्चित स्थळी सुरक्षीत पोहचवत असतात. एसटीतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे, ग्रामिण भागातील बसस्थानकांचा दर्जा सुधारायला हव्यात.’\n– सुभाष पाटील, आमदार\n‘ज्या काळात वाहतुकीची संसाधने उपलब्ध नव्हती. दळणवळणासाठी गावकऱ्यांना दहा दहा किलोमिटरची पायपीट करावी लागत होती. त्याकाळी एसटीने गावकऱ्यासाठी बससेवा सुरु केली. या सेवेला आज २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. गावकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/makhajana-saranda-road-bad-condition-11079", "date_download": "2018-04-21T07:36:59Z", "digest": "sha1:CUE2VWH24GQXLWAROMRKPHDJJAH4RC6T", "length": 10804, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Makhajana-saranda road Bad condition माखजन-सरंदमार्गे तुरळ रस्त्याची दुरवस्था | eSakal", "raw_content": "\nमाखजन-सरंदमार्गे तुरळ रस्त्याची दुरवस्था\nमंगळवार, 19 जुलै 2016\nदेवरूख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील माखजन-सरंदमार्गे तुरळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्गच खड्डेमय झाल्याने सध्या माखजन पंचक्रोशीतील जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.\nदेवरूख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील माखजन-सरंदमार्गे तुरळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्गच खड्डेमय झाल्याने सध्या माखजन पंचक्रोशीतील जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.\nमाखजन-तुरळ रस्त्याचे तुरळ ते हरेकरवाडी असे डांबरीकरण करण्यात आले आहे. माखजनकडून 1 किमी अंतराचे डांबरीकरण रखडल्याने मोठे खड्डे पडले आहेत. माखजनहून आरवलीमार्गे तुरळ न जाता हरेकरवाडीमार्गे तुरळला गेल्यास तब्बल 10 किमी अंतर वाचते; मात्र सध्या या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने माखजनकरांना 10 किमीचा वळसा मारून तुरळ येथे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागही दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2015/03/25/suicide/", "date_download": "2018-04-21T07:59:10Z", "digest": "sha1:JMKRUOES3BYCSCIN5BW7XRCXGY5MDCAF", "length": 50795, "nlines": 589, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण\nनाटक वाटू नये →\nआत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून\nआत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून\nयंदाचा दुष्काळ “न भूतो न भविष्यति” असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. “रोजचे मढे त्याला कोण रडे” अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.\nजेवढे झुलायचे फ़ास लाऊन\nखायचे तितके जहर तुम्ही\nदहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा\nहजारोंनी करा किंवा लाखोंनी करा\nआम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे\nशेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा\nशिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर\nनेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर\nयांना तरीही ज्या देशामध्ये\nनिवांत झोप लागू शकते\nरंभा-परीचे स्वप्न पडू शकते\nएवढे तरी ध्यानी घ्या की;\nहे फ़क्त इंडियातच घडू शकते\nमाणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता; पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.\nआतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप\nशेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.\n एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.\nया विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.\nयंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.\n ही तुझी बदमाषी आहे\nविदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत ‘भारतीय कापूस महामंडळा’ च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि “आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना” अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे “कायदेशीर शोषण” झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.\nमध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.\nजेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.\nआत्महत्या नव्हे, शासकीय खून\nज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना “शेतकर्‍यांचा शासकीय खून” असेच संबोधावे लागेल.\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेतीचे अनर्थशास्त्र\t• Tagged लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र, My Blogs\n← पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण\nनाटक वाटू नये →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41620272", "date_download": "2018-04-21T08:45:17Z", "digest": "sha1:5FEQX6SULOGGMXOWDWXYRIQCK5RLRMAZ", "length": 15836, "nlines": 139, "source_domain": "www.bbc.com", "title": "राज ठाकरे बाहुबली की भल्लालदेव? सोशल मीडियावर चर्चेला उधाण - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nराज ठाकरे बाहुबली की भल्लालदेव सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.\nशिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतलं आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे.\nत्यानंतर मनसे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करू लागले.\nबीबीसी मराठीनं याबाबत मनसेच्या सध्याच्या स्थितीबाबत 'होऊ द्या चर्चा'मध्ये प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक प्रतिक्रिया अशा आहेत.\nमी मनसे आणि राज ठाकरेंना सोडलं कारण की...\n'राज'कारणाला कलाटणी देणाऱ्या 14 घटना\nराज ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न ट्विटर आणि फेसबुकवर केला आहे.\nफेसबुकवर निशांत कळस्कर यांनी या 6 नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना, \"गद्दारी फक्त पैशासाठी होत असते\", असं स्पष्ट मत नोंदवलं आहे.\nप्रतिमा मथळा फेसबुकवर निशांत कळस्कर यांनी या 6 नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना, \"गद्दारी फक्त पैशासाठी होत असते.\" असं स्पष्ट मत नोंदवलं आहे.\nप्रशांत निकम यांनी ट्वीटमध्ये म्हणतात की, \"ध्येय असं पाहिजे की, ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा झाली पाहिजे.\"\nप्रतिमा मथळा निकम यांनी घोडेबाजार असा हॅशटॅग लिहून मनसे नगरसेवकांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या कारणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे.\nयावेळी त्यांनी घोडेबाजार असा हॅशटॅग लिहून संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे.\nफेसबुकवरच धनंजय अश्विनी अशोक पांडे यांनी राज ठाकरेंची बाहुबलीशी, तर उद्धव यांची भल्लालदेवशी तुलना केली आहे.\nदृष्टिकोन : ‘राज’ मोर्चा स्वागतार्ह, पण भूमिकेचं काय\n‘घर चालवायचा खर्च राज ठाकरेंना माहीत आहे\nपांडे लिहीतात, \"भल्लालदेवनं सत्ताधारी म्हणून शपथ घेतली होती. पण जनतेच्या मनातील 'राजा' बाहुबलीच होता, हे दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांनी कृष्णकुंज बाहेर गर्दी करुन दाखवून दिले आहेच.\" ते पुढे विचारतात,\n\"6 सैनिकांना पोलीस संरक्षणात तोंड लपवत फिरावं लागत आहे, ते कशासाठी\nप्रतिमा मथळा 'मराठी जल्लोष' या ट्विटर अकाऊंटनं, \"फेसबुकचा नाद लय वाईट\" असं राज ठाकरे हॅशटॅग लिहीत ट्विट केलं आहे.\nमात्र, 'मराठी जल्लोष' या ट्विटर अकाऊंटनं, \"फेसबुकचा नाद लय वाईट\" असं राज ठाकरे हॅशटॅगसह ट्विट करून राज यांच्या फेसबुकवर व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेल्या वेळेवर निशाणा साधला आहे.\nतसंच, दीपू तिवारी आणि गणेश भय्या यांनी देखील एकसारखंच ट्वीट करून राज यांच्या व्यंगचित्राच्या नव्या उपक्रमावर बोट ठेवलं आहे.\nप्रतिमा मथळा दीपू तिवारी आणि गणेश भय्या यांनी देखील एकसारखंच ट्विट करून राज यांच्या व्यंगचित्राच्या नव्या उपक्रमावर बोट ठेवलं आहे.\nगणेश भय्या यांनी राज ठाकरे हॅशटॅग लिहून, \"थांब जरा दाखवतो यांना व्यंगचित्र काढतो आणि फेसबुकवर टाकतो\" असं 'मार्मिक' ट्वीट केलं आहे.\nभाग्यश्री पाटोळे जगताप यांनी मात्र याप्रकरणाला घरातली अंतर्गत गटबाजी असं म्हटलं आहे. त्या पुढं म्हणतात,\" ही माणसं वायफळ बडबड तेवढी करतात. यांची अशीच वागणूक कायम राहिली, तर यांच्याकडून काहीही होणार नाही.\"\nमिलिंद कांबळे चिंचवळकर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेद्वारे अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, \"मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता अबाधित राखण्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव यांना राजकीय भेट दिली असावी.\"\nविराज चुरी यांनी मात्र हे सर्व प्रकरण म्हणजे नाटक असल्याचं म्हटलं आहे.\nजी गोष्ट किरीट सोमय्यांना सकाळीच माहिती असते ती राज यांना कळायला दुपार कशी होते, असा प्रश्न विचारत त्यांनी 'ये पब्लिक है सब जानती है' असं म्हटलं आहे.\nसिद्धार्थ ढगे यांनी मनसेला 'दुष्काळी पार्टी' म्हणून संबोधलं आहे, तर महारुद्र शेट्टे यांनी मनसेला शिवसेनेत विलीनीकरण करण्याचा सल्ला दिला आहे.\n\"राज ठाकरे हे विचारांवर राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व असून भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्यानं काम करतात,\" असं रवींद्र धात्रक यांनी म्हटलं आहे.\nशशिकांत दाबाडे यांनी फेसबुक प्रतिक्रियेत 'नामशेष होणारी पार्टी' असा मनसेचा उल्लेख केला आहे.\nराज ठाकरे बाहुबली की भल्लालदेव सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nअक्षय सावणे यांनी मात्र फेसबुकवरच्या प्रतिक्रियेत ठाकरे या आडनावावर कोटी करत टोला हाणला आहे.\nअतुल कोठारेंनी, \"यामधली काही कारणं खरी असू शकतात, तर काही थापेबाजी. परंतु, या चुकांमधून अभ्यास झाला आहे.\"\nअसं मत मांडून नगरसेवक पक्ष सोडून जाण्याच्या खऱ्या मुद्द्यावर तसंच पक्षाच्या चुकांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.\nअनेकांनी शिवसेनेनं उचलेल्या या पावलावर टीका केली आहे. तर, बऱ्याच जणांनी राज ठाकरेंनी आता तरी पक्ष संघटनेबाबत विचार करण्याची वेळ आल्याचं मत व्यक्त केलं आहे.\nकाहींनी राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढण्यावर लक्ष केंद्रित केलं मात्र पक्षात काय चाललं आहे, याकडे लक्ष दिलं नाही, असं म्हटलं आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकिम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या\nपावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी\nपैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम का झाल्या किरण बाला\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-113102200002_1.html", "date_download": "2018-04-21T07:41:05Z", "digest": "sha1:A7QXIKS4EDPW5OSVOYOZUZVPFK2MZGGK", "length": 9831, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हळदीने बरा होतो गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहळदीने बरा होतो गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग\nबहुगुणी हळदीला प्राचीन काळापासून आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक रोगांवर उपाय म्हणून हळदीचा सर्रास वापर केला जातो. आता हळदीमुळे गर्भाशाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालता येतो हे संशोधनाअंती सिध्द झाले आहे.\nकोलकात्याच्या चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट (सीएनसीआय) या सरकारी संस्थेत याविषीचे संशोधन करण्यात आले. ह्युमन पॅपिलोमा नावाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग होतो. हळदीत सर्क्युमिन नावाचा घटक असून तो या विषाणूंवर प्रभावी उपाय असल्याचा दावा सीएनसीआयने केला आहे. सीएनसीआयने आपल्या पाच वर्षाच्या संशोधनानंतर हा दावा केला असून या संशोधनात 400 महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. यातील काही महिलांना गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग झाला होता तर काही महिलांना एचपीएव्हीचा संसर्ग झाला होता.\nहळदीतून मिळवलेल्या सर्क्युमिनचा वापर करून तयार केलेला मलम आणि कॅप्सुल यातील 280 महिलांना देण्यात आली. त्या महिलांची नियमित तपासणी करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या महिलांना एचपीव्हीची लागण झाली होती त्यातून त्या पूर्णपणे बर्‍या झाल्या आणि संसर्गही पूर्णत: थांबल्याचे आढळून आले, अशी माहिती सीएनसीआयचे संचालक जयदीप बिश्वास यांनी दिली.\nज्या महिलांना सर्क्युमिन देण्यात आले नव्हते, त्यांचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. आपण दररोज जेवणाद्वारे हळदीचे सेवन करत असतो. मात्र त्या सेवनातून सर्क्युमिन यकृत किंवा रक्त प्रवाहात मिसळत नाही, त्यामुळे त्याने एचपीव्हीचा संसर्ग बरा होत नाही. त्यासाठी सर्क्युमिन हे मलम आणि कॅप्सुलद्वारे घेणे गरजेचे आहे, असे इन्स्टिटय़ूटमधील संशोधक पार्था बसू यांनी सांगितले.\nप्रत्येक आजारांवर 5 सोपे उपाय\nरोज करा 5 मनुकांचे सेवन, आणि बघा त्याचे फायदे\nडिप्रेशन दूर करण्यास मदत करतात ह्या 4 आयुर्वेदिक औषधी\nHome Remedies : कोरफड (एलोविरा)चे औषधी उपयोग\nयावर अधिक वाचा :\nहळदीने बरा होतो गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/04/blog-post_9199.html", "date_download": "2018-04-21T07:43:21Z", "digest": "sha1:R7BU5JDZUJ3P6CTQNLW37FCOIMFKHEL4", "length": 5952, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: जाळीत जाती शब्द ऐसे की हृदयही पेटते..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २१ एप्रिल, २०११\nजाळीत जाती शब्द ऐसे की हृदयही पेटते..\nक्रांतीच्या गझलेतील 'हास्यातले सुकती झरे, ओठीच गंगा आटते..' ही ओळ घेऊन लिहिलेली गझल..\nहास्यातले सुकती झरे, ओठीच गंगा आटते\nजाळीत जाती शब्द ऐसे की हृदयही पेटते\nनातेच माझे तोकडे जे विरते इथे तीथे अता\nओढून मी घेऊ किती, ते ओढले की फ़ाटते\nका दोष हा त्या संचिताचा, खेळ माझा मोडला\nकी दैव ही आयुष्य माझे फ़क्त आता रेटते\nकाही असे येते भरूनी जीव होतो घाबरा\nअन वेदना केव्हा कधीची काजळावर दाटते\nकाळोख होता दीप लावुन मी प्रकाशीते घरा\nपण का कशाचे अन कुणाचे भय मनाला वाटते\nझाल्या चुकांचा मांडती बाजार माझे सोयरे\nजाईन तेथे मीच गतकालास माझ्या भेटते\nकाळोख होता दीप लावुन मी प्रकाशीते घरा\nपण का कशाचे अन कुणाचे भय मनाला वाटते\n२१ एप्रिल, २०११ रोजी १०:१२ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/smart-city/", "date_download": "2018-04-21T07:49:21Z", "digest": "sha1:VGNWOMWK5C5U4GF7W3W7HAEINLU2IIGP", "length": 5044, "nlines": 46, "source_domain": "punenews.net", "title": "smart city – Pune News Network", "raw_content": "\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nJuly 29, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी …\nआता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…\nMay 29, 2016\tठळक बातमी, पुणे 0\nब्रिटन भारतातील तीन शहरांना करणार स्मार्ट होण्यासाठी मदत… पुणे न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची यादी जाहीर केल्यापासून अनेक देश भारताला स्मार्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी ब्रिटन सहकार्य करणार आहे. या तीन शहरांमधे महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. ब्रिटनचे …\nपुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.\nMay 21, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी …\nस्मार्ट सिटी योजनेमुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री…\nपुणेकरांवर अधिकचा कर लादला जाणार असल्यामुळे भाजपचे विरोधी पक्ष या योजनेच्या विरोधात पुन्हा एकदा एकवटले… पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये स्मार्ट सिटी सर्वात प्रमुख मुद्दा … पुणे, दि. ३० जानेवारी : स्मार्ट सिटी योजनेत जर पुणेकरांना प्रवेश हवा असेल तर पुणेकरांना जास्तीचा कर द्यावा लागेल असे केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/video-parlour-marathi-movie-teaser-1615790/", "date_download": "2018-04-21T07:56:05Z", "digest": "sha1:5EZUNRCOF5QE3ULVTBJQV55RKSJXGQV6", "length": 14606, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Video Parlour Marathi Movie teaser | ‘पिफ’मध्ये निवड ‘व्हिडिओ पार्लर’ चित्रपटाचा टीजर | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘पिफ’मध्ये निवड झालेल्या ‘व्हिडिओ पार्लर’ चित्रपटाचा टीजर\n‘पिफ’मध्ये निवड झालेल्या ‘व्हिडिओ पार्लर’ चित्रपटाचा टीजर\n'व्हिडिओ पार्लर' चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (पिफ) निवडला गेला आहे.\n‘रंगा पतंगा’ या पहिल्याच चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा पुढचा चित्रपट ‘व्हिडिओ पार्लर’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (पिफ) निवडला गेला आहे. पिफमधील ‘मराठी सिनेमा टुडे’ या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.\nवाचा : कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते- तेजस्विनी पंडित\nहृदया सिनेक्राफ्टचे डॉ. श्रीयांश कपाले आणि ओम्स आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे यांनी ब्लिंग मोशन पिक्चर्सचे सागर वंजारी यांच्या सहकार्याने ‘व्हिडिओ पार्लर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता संदीप पाठक, ओंकार गोवर्धन, कल्याणी मुळे, गौरी कोंगे, पार्थ भालेराव, रितेश तिवारी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांनी केलं आहे.\nचित्रपट करण्यासाठी विषय शोधत असलेला दिग्दर्शक विक्रम त्याच्या मूळ गावी जातो. तिथे गेल्यानंतर त्याच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. व्हिडिओ पार्लरमध्ये तो ज्याच्याबरोबर चित्रपट पहायचा, त्या बालमित्राला तो वीस वर्षांमध्ये भेटलेला नाही. यशापयश, प्रेम, अपमान, मित्राचं आयुष्य या सगळ्यातून त्याला मिळालेला चित्रपटासाठी विषय असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवाचा : ..म्हणून घटस्फोटावर बॉलिवूडमध्ये फार चित्रपट येत नाहीत\nव्हिडिओ पार्लरविषयी दिग्दर्शक प्रसाद नामजोशी म्हणाले, ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात आमच्या चित्रपटाची निवड होणं आनंददायी आहे. या निमित्ताने चित्रपट जाणकार प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/akola-nana-patole-speaking-after-meeting-yeshwant-sinha-486203", "date_download": "2018-04-21T07:55:21Z", "digest": "sha1:ULJCIW2UE6NODWKFTP2J5JFBP7KJO3HC", "length": 14594, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अकोला : यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले अकोल्यात", "raw_content": "\nअकोला : यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले अकोल्यात\nगुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हांच्या रुपानं मोठं आव्हान उभं राहिलंय...पक्षातंर्गत असणारं हे पहिलं बंड असल्यानं भाजपतील काही नाराजही सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेत...भाजप खासदार नाना पटोले यशवंत सिन्हांच्या भेटीला पोहोचलेत... कालपासून यशवंत सिन्हा अकोला पोलिस मुख्यालयात ठाण मांडून आहेत\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nअकोला : यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले अकोल्यात\nअकोला : यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले अकोल्यात\nगुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हांच्या रुपानं मोठं आव्हान उभं राहिलंय...पक्षातंर्गत असणारं हे पहिलं बंड असल्यानं भाजपतील काही नाराजही सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेत...भाजप खासदार नाना पटोले यशवंत सिन्हांच्या भेटीला पोहोचलेत... कालपासून यशवंत सिन्हा अकोला पोलिस मुख्यालयात ठाण मांडून आहेत\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-04-21T07:35:51Z", "digest": "sha1:5ISL73JNLZDFDZKWTPAMGQN6PQQLEL3S", "length": 5937, "nlines": 163, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "साइट मॅप | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------35.html", "date_download": "2018-04-21T07:46:18Z", "digest": "sha1:4NEUCBES3ZNQAFCFH55DTMNAKOQ2U64K", "length": 28496, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कुर्डुगड", "raw_content": "\nपुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. प्राचीन काळापासुन पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल ताम्हिणी घाटमार्गाने घाटावरील बाजारपेठेत जात असे. या ताम्हिणी घाटाच्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता. कुर्डुगड ऊर्फ विश्रामगड किल्ला रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर पुण्याहून कोकणात उतरणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवर आहे. सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला किंवा विश्रामगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत नसुन सह्याद्रीधारेपासून वेगळा सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. कुर्डुगडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २२०० फुट असुन याची बांधणी अंदाजे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याच्या कालावधीत झाली असावी. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवाजीराजांच्या समकालीन आणि सहकारी घराण्याच्या अखत्यारीत होता. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. उंबर्डी हे गडाचे पायथ्याचे गाव पुण्यापासुन मुळशी-विळे-जिते-उंबर्डीमार्गे १२६ किमी अंतरावर आहे तर मुंबईपासुन पनवेल-पाली-कोलाड-बागड एमआयडीसी -तासगाव -कांदळगाव- बामणवाडी मार्गे १४६ किमी अंतरावर आहे. उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. गावाच्या थोडं बाहेर एक पुरातन आणि काहीसं भग्न असं काळ्या पाषाणातलं शिवमंदिर आहे. मंदिरा शेजारून चालायला लागल्यावर सपाटी सुरू होते. या सपाटीवर एक छोटेसे तळे असुन खुप मोठया प्रमाणावर वस्तीचे अवशेष आढळुन येतात. या अवशेषांचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत. या अवशेषांमध्ये घडीव दगडाची लांबलचक भिंत, वाड्याच्या दरवाजाची कमान, घरांचे व मंदिराचे घडीव दगड पाया व इतरही बरेच काही दिसते पण बोध होत नाही. पंधरा-वीस मिनिटांतच किल्ल्याच्या खड्या चढणीला सुरुवात होते. गडाची पायवाट चांगली मळलेली आहे. गडावर कुर्डुपेठ नावाची छोटी वस्ती असल्यानं पायवाट रोजच्या वापरातली आहे. पायथ्यापासुन कुर्डुपेठपर्यंत विजेचे खांब गेले आहेत त्यांचा माग काढत गेलो की साधारण दीड तासात आपण कुर्डुपेठेत पोहोचतो. वाट फारच दमछाक करणारी आहे. विश्रामगडाचा उत्तुंग सुळका गावाच्या मागेच उभा असुन त्याच्यावरचा बुरुजही गावातून स्पष्ट दिसतो. कुर्डुपेठेतुन गडाकडे निघालो की पाचच मिनिटांत डावीकडे कुर्डाई देवीचं अलीकडेच जीर्णोद्धार केलेले कौलारू मंदिर आहे. या कुर्डाई देवीच्या नावावरूनच विश्रामगडाला कुर्डुगड असं नाव पडलं असावं. मंदिरात देवीची मुर्ती असुन मंदिराच्या बाहेर विरगळ, दीपमाळ व गजांतलक्ष्मीचं शिल्प आहे. मंदिरापासून पंधरा मिनिटांत आपण किल्ल्याच्या दरवाजात येतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला पाण्याच बारमाही टाक असुन कुर्डुपेठ ह्या गावास येथुनच पाणीपुरवठा होतो. कातळात खोदलेल्या पायऱ्या चढुन उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. इथुन पुढे किल्ल्याच्या डाव्या अंगानी वाट पुढे जाते आणि वळुन वर उत्तरेकडील हनुमान बुरुजावर येते. येथे आल्यावर प्रथम एका उध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर ४ फुट उंचीची कोरीव मिशा, कमरेला खंजीर आणि पायाखाली दैत्याला चिरडणारं मारुतीचं भंगलेली उघड्यावर असलेली हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. एकंदर घडणीवरून हि पेशवेकालीन मुर्ती असावी. सुळक्यावर दक्षिण बाजुला कोप-यावर किल्ल्यापेक्षा ९० फुट उंचीवर लहानशी चौकोनी गुहा दिसते पण तेथे जाणारी वाट कोसळलेली आहे. गिर्यारोहणाच्या सामानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही. कुर्डुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळुहळु कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. दगडांनी भरलेल्या या गुहेत दोनशे माणसं सहजपणे बसू शकतील. या गुहेच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी व काही बांधकाम केलेले आढळते. गडाच्या मागील बाजुस एक उत्तम बांधणीचा बुरूज असून बुरुजाखाली प्रचंड खोल दरी असल्याने या बुरुजास स्थानिक लोक कडेलोटाचा बुरूज असे म्हणतात. हा बुरुज आपल्याला घनगडच्या माथ्यावरील बुरुजाची आठवण करून देतो. किल्ल्यातच दोन सुळके असुन यातील मोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. या सुळक्यावर जायला वाट नाही. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्याच्या मुख्य सुळक्याला एक अजून छोटा सुळका बिलगला आहे. या दोघांच्या मध्ये एक घसाऱ्याची वाट असून ती पार केल्यावर आपण एका नैसर्गिक खिडकीशी पोहोचतो. ही घळीतली वाट तशी अवघड आणि निसरडी असुन इथे मधमाशांची पोळी असल्यामुळे खबरदारी घ्यावी लागते. येथुन कोकणातील दुरपर्यंतचा मुलुख सहज नजरेस पडतो. सुळक्याच्या पायथ्याशी बुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात. सुळका पाहुन वळसा घालून पुढे गेल्यावर एक दरड कोसळलेली दिसते. येथुन पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामधे असलेल्या छोट्याश्या अरुंद खाचेतून सरपटत पलिकडे जावे लागते. यापेक्षा आल्या मार्गाने परत फिरून हनुमानाच्या मुर्तीपाशी याव. तेथुन सुळका डाव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे यावे. या भागात एक बुरुज व बांधकामाचे बरेचसे अवशेष पहायला मिळतात. येथुन पुढे गेल्यावर एक पाण्याच टाक दिसत. पाण्याच्या टाक्यापुढेच त्या बाजुने पाहिलेली कोसळलेली दरड या बाजुने पहायला मिळते.या बाजुला देखील एक मोठी नैसर्गिक गुहा असुन या गुहेत देखील ५० माणसे सहजपणे बसतील. हे पाहुन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा घेर लहान असुन सपाटी फारशी नाही. या किल्ल्याच्या तीन बाजू नैसर्गिक उभ्या कडय़ाच्या असल्याने त्यास नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे. किल्ल्याला एकुण चार बुरुज असुन खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी शिवाय काही धान्यकोठारेही आहेत. किल्ल्यावरुन संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास एक तास पुरतो. मराठा काळात शिबंदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होई. इतिहासात या किल्ल्याविषयी एक महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे. कुर्डुगडाच्या दक्षिण भागात खूप उंचावर एक घळ आहे. सध्या या घळीतील वर जाण्याचा मार्ग तुटला आहे. या घळीत एक तपस्वी साधू राहात होते. त्यांचेकडे एक शिवलिंग बाण होता. त्याची बारा वर्षे अखंड पूजा करणा-यास राज्यप्राप्ती होईल असे समजल्याने बाजी पासलकराने तो बाण मिळविला व शिवरायांना नजर केला. पुढे शिवरायांना राज्यप्राप्ती झाली. शिवरायांच्या निधनानंतर हा बाण राजाराम महाराजांच्या बरोबर सिंहगडावर आणला गेला व त्यांच्या मृत्यूनंतर तो राजाराम महाराजांच्या सिंहगडावरील समाधी मंदिरात तब्बल २५० वर्षे होता. इतिहासात चंद्रशेखर बाण या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिवलिंग साता-याच्या जलमंदिरात पूजेसाठी ठेवले आहे. पुरंदर तहानुसार मुघलांना द्यावे लागलेले किल्ले स्वराज्यात दाखल करून घेण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी १६७०मध्ये आखल्यावर जूनमध्ये माहुलीगड जिंकल्यावर कर्नाळा, कोहोज व कुर्डुगड स्वराज्यात दाखल झाले. या गडाशी वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, बाजीचा विश्वासू सेवक येल्या मांग, बाजीचा आश्रित अनंता खुरसुले, जंजि-याचा सिद्दी, थोरले बाजीराव, खंडोजी माणकर, अमृता पासलकर, नाना फडणीस, रामाजी कारखानीस यांचा संबंध काही ना काही कारणांनी आला आहे. १८१८च्या मराठा युद्धात पुण्याच्या ९व्या रेजिमेंटमधील कॅप्टन सॉपीटने एका तुकडीसह देव खिंडीतून येऊन अचानक हल्ला करून हा किल्ला काबीज केला. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार व ४० जणांची शिबंदी होती. त्यावेळी सॉपीटला किल्ल्यावर मोठा धान्यसाठा सापडला. ------------------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------3.html", "date_download": "2018-04-21T07:39:35Z", "digest": "sha1:D634BQYZTLYXQSO3SYYH3YRRMU6DOLXK", "length": 19193, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "काळा किल्ला", "raw_content": "\nमुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्याचे बांधकाम काळ्या दगडात झाल्याने स्थानिक लोक या किल्ल्याला काळा किल्ला म्हणून ओळखतात. धारावी परिसरात असल्यामुळे हा किल्ला धारावीचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन-बांद्रा लिंक रोडवर ओ.एन.जी. सी. बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळा किल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला हा किल्ला आहे. काळा किल्ला धारावी झोपडपट्टीत असल्याने सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढलेला आहे. काळा किल्ला भुईकोट किल्ला असून त्याचा आकार त्रिकोणी आहे. किल्ल्याच्या दोन बाजुस बाणाच्या फाळाच्या आकाराचे दोन त्रिकोणी बुरुज आहेत. आता अस्तित्वात असलेल्या अवशेषात प्रथम दर्शनी काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत व त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची दगडात कोरलेला शिलालेख दिसतो. शिलालेखावर Built By Order of the Honorable Horn Esq. President and Governor of Bombay in 1737 म्हणजेच सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला असा मजकूर कोरण्यात आला आहे. त्याखाली ‘इंजिनीयर’ या नावाने स्वाक्षरी आढळते. किल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दरवाजा नसुन किल्ल्यात जाण्यासाठी ८ फुट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग कचऱ्याने भरलेला आहे. तटबंदीस जादा संरक्षण देण्यासाठी आतील बाजुस तटबंदीस लागुन पायरीवजा रचना करण्यात आली आहे. किल्ल्याच्च्या मध्यभागी एक छोटासा हौद असुन या टाक्यात पाणी साठवण्याची सोय केली असावी. याच टाक्याच्या आत वरील बाजुस एक छोटासा भुयारी दरवाजा दिसून येतो. या वाटेने आत शिरल्यावर हि वळणदार वाट आपल्याला एका छोटेखानी खोलीत घेऊन जाते. हे दारुगोळा साठवण्याचे कोठार असावे. भुयाराच्या या शेवटच्या खोलीत आत हवा येण्यासाठी भिंतीत एक छोटीसी खिडकीवजा रचना दिसून येते. किल्यावर एक भुयार असुन ते भुयार सायनच्या किल्यापर्यंत जात असल्याची वदंता असणारे ठिकाण ते हेच आहे. इंग्रजांनी काळा किल्याचा वापर बहुधा दारुगोळा साठवण्यासाठी केला होता. किल्ल्याची तटबंदी व तोफांच्या जंग्या आजही सुरक्षित आहेत. त्यात प्रवेशद्वार, जीना व फांजी यांचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वरील तटाला लागुनच बाहेरील बाजुस एक शौचकुप दिसून येते. किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी शेजारून मिठी नदी वाहत होती पण आता मात्र नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर घातल्याने काळा किल्ला नदी पासून दूर झालेला आहे. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या साष्टी बेटावर आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला या चार एका रांगेतील किल्ल्यांमुळे मुंबई बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती. ब्रिटीशांच्या ताब्यात तेव्हा मिठी नदीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा प्रदेश होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश साष्टी इलाखा म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. इ.स. १७३७ मधील वसई मोहिमेत पोर्तुगीजांच्या ताब्यातील माहीम खाडीच्या उत्तरेकडील साष्टी इलाखा मराठ्यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची दहशत ब्रिटीशांना बसली. ब्रिटीशांना मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे रक्षणाकरता माहीम व सायन यांच्या मध्यावर सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर ह्याने मिठी नदीकाठी इ.स १७३७ मध्ये काळ्या किल्ल्याची बांधणी केली. एका अर्थाने काळा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/renameuser", "date_download": "2018-04-21T07:47:16Z", "digest": "sha1:KBABDRNY7V6TTYDQYQLIDIWO32EI27OX", "length": 12184, "nlines": 92, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्यनाम बदल यादी - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nनोंदी सर्व सार्वजनिक नोंदी Global rename log TimedMediaHandler log अपभारणाच्या नोंदी आयात नोंद आशय नमूना बदल नोंदी एकगठ्ठा संदेशाच्या नोंदी खूणपताका नोंदी खूणपताका व्यवस्थापन नोंदी गाळणीने टिपलेल्या नोंदी टेहळणीतील नोंदी धन्यवादाच्या नोंदी नवीन सदस्यांची नोंद नोंदी एकत्र करा रोध नोंदी वगळल्याची नोंद वैश्विक अधिकार नोंदी वैश्विक खात्याच्या नोंदी वैश्विक ब्लॉक सूची सदस्य आधिकार नोंद सदस्य एकत्रीकरण नोंद सदस्यनाम बदल यादी सुरक्षा नोंदी स्थानांतराची नोंद कार्यकर्ता: लक्ष (शिर्षक किंवा सदस्य:सदस्याचे सदस्यनाव):\nया वर्षापासून (आणि पूर्वीचे): या महिन्यापासून (आणि पूर्वीचे): सर्व जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\n(नविनतम | सर्वात प्राचिन) पहा (नवे ५० | जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१५:०८, ६ एप्रिल २०१७ Boing\n१३:५८, ६ एप्रिल २०१७ Boing\n(नविनतम | सर्वात प्राचिन) पहा (नवे ५० | जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/04/07/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-04-21T07:55:37Z", "digest": "sha1:2WHBOQAYFE2WNYQAOWNNO3RCVFL36RS6", "length": 7698, "nlines": 138, "source_domain": "putoweb.in", "title": "लेख: रस्त्यावर आढळणारे “रुबाबदार”? होर्डिंग्स", "raw_content": "\nलेख: रस्त्यावर आढळणारे “रुबाबदार”\n खाली स्टार रेटिंग्स द्या, आणि शेअर करा नक्की ..\nOne thought on “लेख: रस्त्यावर आढळणारे “रुबाबदार”\nतुमचे पुणेरी टोमणें फार सुंदर असतात. आम्ही आवर्जून वाचतो. ते हि न चुकता…..\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------.html", "date_download": "2018-04-21T07:21:08Z", "digest": "sha1:JYVZESYWLW5G3MEWZAQL27KZM2T2PJ4O", "length": 15801, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "घृष्णेश्वर", "raw_content": "\nऔरंगाबादच्या वेरुळ गुंफाजवळ असणाऱ्या घृष्णेश्वर शिवलिंगाची कथा मोठी रोचक आहे. भगवान शंकरांनी चमत्काराने एका मातेला तिचा मृत पुत्र पुन्हा जिवंत करून देऊन शिवशंकर लिंगरूपाने याच ठिकाणी राहील्याचे म्हटले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात हे मंदिर असून औरंगाबाद पासून ४५ किमी.तर दौलताबाद स्टेशनापासून १५किमी.वर आहे. घृष्णेश्वर देवालय हे भारतातील ज्योतिर्लिंग स्थानापैकी १२वे व शेवटचे स्थान असुन ते स्वयंभू मानले जाते. हे मंदिर एलगंगा नदीच्या तीरावर वसलेले असुन मंदिराशेजारी शिवकुंड नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून या स्थानाला घृणेश्वर म्हणतात. स्कन्द्पुराण,शिवपुराण,रामायण व महाभारतात श्री घृष्णेश्वराचा उल्लेख आला आहे. सुमारे १५०० वर्षापुर्वी राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्णराजने हे मंदिर बांधले आहे. छोटयाशा दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण मंदीराच्या प्रांगणात पोहोचतो. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस आहे. हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना असुन याचे शिल्पवैभव कैलासा इतकेच अनुपम आहे. स्तंभावरील कोरीव काम अपुर्व आहे. मुळ दगडी चौथरा सहा हजार आठशे चार चौरस फुट असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे तर अर्धा भाग गीलाव्याचा दिसतो. मंदिरात नंदीची सुंदर मूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत, दशावतार आदींचे चिञ रेखाटले आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असुन पिंडीसमोर पार्वतीची संगमरवरी दगडातील मूर्ती आहे. हे आतून कुंकुमवर्णिय असल्याने मंदिराचे मुळ नाव कुंकुमेश्वर होते. शिवाजीराजाचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार केला त्या संबंधीचा एक शिलालेख येथे आहे. इ.स.१७३० मध्ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला तर इ.स. १७९१ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. शंकराची पालखी शिवालय तिर्थावर स्नानासाठी आणली जाते. रात्रीच्यावेळी अंलकार पूजेचा सोहळा होतो. श्रावण सोमवारी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येथे येतात. ----------------------- सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------11.html", "date_download": "2018-04-21T07:44:27Z", "digest": "sha1:ZTFFZCZTWEZPDGEZZ3EKPL2RZMS4QMVZ", "length": 15934, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "इरशाळगड", "raw_content": "\nइरशाळगड हा कर्जत विभागातला एक किल्ला आहे. गडावरील विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे. मुंबई - पुणे लोहमार्गावरुन जाताना इरशाळगड सहजच आपले लक्ष वेधून घेतो. मुंबईहून मुंबई- पुणे जुन्या हायवेने जाताना चौक फाट्या अलीकडे २ कि.मी.वर इर्शाळगडला जाणारा फाटा फुटतो.पण रस्ता विचारताना इरशाळगड न विचारता ठाकरवाडी विचारावे. इरशाळगड वाडीपर्यंत रस्ता जात नसुन ठाकरवाडी पर्यंत जातो. इरशाळगड वाडी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन ठाकरवाडीतुन तिथपर्यंत चालत जावे लागते. त्याला दीड तास लागतो व इरशाळगड वाडीतून गडावर जायला अर्धा तास पुरतो. इरशाळगडाची समुद्रसपाटीपासून उंची ३७०० फुट आहे. वाटेत असणारे मोठे अडचणीचे दगड आणि समोरच अजस्त्र वाटणारे कातळ सुळके आपलं स्वागत करतात.कातळाच्या डाव्या बाजूनं चालत जाताना गडाचं स्वरूप अधिकच रौद्र भासतं. हीच वाट पुढे आपल्या गडाच्या मागील बाजूस घेऊन जातं.इरशाळ म्हणजे प्रबळगडचा व माथेरानचा सख्खा शेजारी. इरशाळ गडाचा इतिहासात उल्लेख आढळत नाही त्यामुळे त्याला गड म्हणणे योग्य ठरणार नाही.यावरील अवशेष पाहता हे केवळ एक पहाऱ्याचे अथवा टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जातांना सर्वप्रथम एका कड्याशी सोपे प्रस्तरारोहण करत आपण गड चढायला सुरवात करतो. वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत.येथे एक शिडी बसवलेली आहे. शिडी चढण्यापूर्वी डावीकडे एका नैसर्गिक कपारीत विशाळा देवीची मूर्ती बसवलेली आहे. तेथून पुढे शिडी चढून व सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे व मार्च पर्यंतच उपलब्ध असते.. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडपाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. दोन पाण्याची टाकी सोडून गडावर पाहण्यासारखे काहीच अवशेष नाही. -----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/goa", "date_download": "2018-04-21T08:08:35Z", "digest": "sha1:LIXT2CXPTNTNQL4WNG4Q6HGMZISXVDB6", "length": 9612, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवा Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nगोवा डेअरीतील घोटाळय़ांच्या चौकशीसाठी सीए नियुक्त\nप्रतिनिधी/ पणजी गोवा डेअरीच्या सर्व भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आता जोर धरला असून चार्टर्ड अकाउंटंट यतिश वेर्णेकर यांची त्यासाठी नियुक्ती केली आहे. त्यांना तीन आठवडय़ात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सध्या गोवा डेअरीमध्ये अध्यक्ष विरुद्ध व्यवस्थापकीय संचालक असा वाद उफाळून आला असून व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांना व्हिडियो क्लिपद्वारे भ्रष्टाचारात सामील असल्याचे उघडे पाडल्यानंतर अध्यक्ष माधव सहकारी ...Full Article\nअवघे शिरगाव झाले लईराईमय…\nप्रतिनिधी/ डिचोली अंगाची लाहीलाही होत असली तरी देवी लईराईच्या अमाप श्रद्धेपोटी कठोर सोवळे पाळलेले धोंडगण तसेच देवीचे असंख्य भाविक, त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह शिरगावात सुरू झालेल्या देवी लईराईच्या जत्रोत्सवात ...Full Article\nअवयव प्रत्यारोपण फक्त गोमेकॉतच\nआरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कडक भूमिका प्रतिनिधी/ पणजी अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया गोव्यातील केवळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच होणार असून अन्य इस्पितळांचे त्याबाबतचे अर्ज आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी फेटाळले आहेत. मणिपाल ...Full Article\nनववा गोवा राज्य चित्रपट महोत्सव 3 मे पासून\nप्रतिनिधी/ पणजी नववा गोवा राज्य चित्रपट महोत्सव 2018 दि. 3 मे ते 6 मे 2018 पर्यंत होणार आहे. दि. 3 मे रोजी सायं. 5 वा. या महोत्सवाचे उद्घाटन गोवा ...Full Article\nगुडघाजोड रचनेत ‘ज्युनाइन नी सिस्टिमचा’ वाटा महत्वाचा\nप्रतिनिधी/ पणजी डॉ. अमेय वेलिंगकर यांनी गोव्यातील एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून तर भारतातील मोजक्या नामवंत ऑर्थोपेडिक सर्जनमध्ये सहभागी असलेले आणि सांधेजोड प्रत्यारोपणासाठी आवश्यक आणि भरतीयांचा शरीरयष्टीस अनुरुप असा पहिला ...Full Article\nकाणेकर यांच्याकडून समाज घडविण्याचे कार्य घडले\nप्रतिनिधी/ पेडणे ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ताराम काणेकर यांचे पेडणे तालुक्यासाठी मोठे योगदान होते. त्यांनी समाज घडविण्याचे मोठे कार्य केले असून माझ्यासाठी ते प्रेरणास्थान होते. माझे ते राजकीय गुरुही होते ...Full Article\nवाळपई नगरपालिकेच्या वाहनतळावर गाडय़ांच्या चोरीमध्ये वाढ\nप्रतिनिधी/वाळपई वाळपई नगरपालिकेच्या मार्केट प्रकल्पाच्या तळमजल्यावर असलेल्या वाहन पार्किंग तळावरील गाडय़ाची चोरी होण्याचे प्रकार वाढले असून यावर गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वीच एका वाहनाची चोरी ...Full Article\nबेकायदा दारु वाहतूक करणारा ट्रक पकडला\nप्रतिनिधी/ वाळपई कर्नाटक विधानसभेची निवडणूक असल्याने कर्नाटक राज्यात गोव्यातून जाणाऱया सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 1 वा. केरी येथील पोलीस व अबकारी चेकनाक्यावर तपासणी चालू असताना ...Full Article\nव्हिनस हबीबला पुन्हा पाच दिवसांची कोठडी\nप्रतिनिधी/ वास्को अल्पवयीन मुलींच्या छळवणुक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्हिनस हबीब या वास्कोतील महिलेने बारा वर्षांपूर्वी तेलंगणातील एका खेडय़ातून आठ मुली आणल्या होत्या असे उघडकीस आलेले आहे. वास्को पोलिसांनी ...Full Article\nभाजपची लोकसभा निवडणुकीची तयारी\nप्रतिनिधी /पणजी : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरु केली असून वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 13 मे रोजी गोव्यात येत असून ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:49:02Z", "digest": "sha1:NE2UUA7OREMC4UZ2LDT4JVKFLIVROGNR", "length": 5898, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सडा घातला आठवांनी फ़ुलांचा ...", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ६ एप्रिल, २०१२\nसडा घातला आठवांनी फ़ुलांचा ...\nसडा घातला आठवांनी फ़ुलांचा किती त्यास मी सांग टाळायचे\nतुझ्या अंगणाच्या सवे मी भिजूनी कितीदा असे दर्वळुन जायचे\nतुला मागता चांदणे मी जरासे तुझे अभ्र अवघे असे दाटले\nअशा दाटलेल्या तुझ्या अंबरी मग कसे चांदणे सांग शोधायचे\nलपंडाव खेळे नजर बोलताना, तसे पाठशिव खेळती शब्दही\nमनाच्या शिवारी जरा सांग वेडे किती खेळ नुसतेच खेळायचे\nनकारात होकार असता जरासा झुलू लागल्या पापण्या या तुझ्या\nअशा लाघवी लोचनांवर तुझ्या मी स्वत:ला किती सांग झुलवायचे\nअशी तू तशी तू.. तुझे हे तुझे ते.. किती वेगळे खास पैलू तरी\nकळेना मला नेमके मी कशावर नव्याने असे रोज भाळायचे\nकिती मखमली घाव होतात हृदयी, तुला भेटल्यावर मला नेहमी\nअशा गोड जखमांवरी सांग राणी, कितीदा मलम मीच लावायचे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/south-eastern-coalfields-limited-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:43:56Z", "digest": "sha1:AFCCE6NRAR6MZHG55A3OOG74PSL6T4TW", "length": 8624, "nlines": 160, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) मध्ये विविध पदांच्या भरती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nसाउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) मध्ये विविध पदांच्या भरती\nसाउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) मध्ये विविध पदांच्या भरती\nसाउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (South Eastern Coalfields Limited – SECL) मध्ये मायनिंग सिरदार (Mining Sirdar) च्या एकूण रिक्त 332 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (South Eastern Coalfields Limited – SECL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n2 साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) विषयी माहिती\nREAD महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahadiscom) मध्ये विविध पदभरती\nमाइनिंग सरदार (Mining Sirdar)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n167 जागा 43 जागा 46 जागा 76 जागा\n30 सप्टेंबर 2016 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट)\nसाउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड च्या नियमानुसार\ni) 10 वी उत्तीर्ण\nii) माइनिंग सिरदार प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा\niii) गॅस चाचणी प्रमाणपत्र\nREAD नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांची भरती\nउमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट वर क्लीक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 सप्टेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nसाउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) विषयी माहिती\nREAD महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) पदभरती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: आर्मी पब्लिक स्कुल (Army Public School) मध्ये विविध पदभरती\nNext Post: नार्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड, सिंगरौली मध्ये ग्रेड सी 265 पदांची भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T07:32:04Z", "digest": "sha1:FU6AIYQ46X5YQFXPLYWYZAH6VBKZUIC5", "length": 5152, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी - विकिपीडिया", "raw_content": "मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमीर कमरुद्दीन खान सिद्दिकी\nमीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (२० ऑगस्ट, इ.स. १६७१ - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आस जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेला किताब), निझाम-उल-मुल्क (फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेला किताब), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या किताबांनीही तो ओळखला जातो.\nमीर कमरुद्दीन खान सिद्दिकी मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमला गेला. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरु झाली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/prakash-javadekar-comment-on-rahul-gandhi-1616046/", "date_download": "2018-04-21T07:39:20Z", "digest": "sha1:JITERVXWVUEVVYNGNLT5L3DUMPQNHJIB", "length": 15678, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prakash Javadekar comment on Rahul Gandhi | न्यायाधीशांच्या प्रकरणातही काँग्रेसचे अश्लाघ्य राजकारण | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nन्यायाधीशांच्या प्रकरणातही काँग्रेसचे अश्लाघ्य राजकारण\nन्यायाधीशांच्या प्रकरणातही काँग्रेसचे अश्लाघ्य राजकारण\nप्रकाश जावडेकर यांची टीका\nमनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nप्रकाश जावडेकर यांची टीका\nन्यायपालिकांमध्ये सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसताना देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेस अश्लाघ्य राजकारण करत आहे, अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी काँग्रेसवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चार वरिष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवर जावडेकरांनी भाष्य केले.\nएका कार्यक्रमानिमित्त जावडेकर पुण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या भारतीय जनता पक्षाची देशातील एकोणीस राज्यांत सत्ता आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांत निवडणुका होत आहेत. या राज्यांमध्येही भाजपला जोरदार समर्थन मिळत आहे. तसेच एप्रिलमध्ये कर्नाटक राज्यात होणाऱ्या निवडणुकीमध्येही भाजपच विजयी होईल. त्यामुळे भाजपशासित राज्यांची संख्या तेवीसवर पोहोचणार आहे. त्यामुळे आगामी काळात ‘बीजेपी एव्हरीवेअर, काँग्रेस नोव्हेअर’, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. काँग्रेसशासित राज्यांतील जातीयवादी राजकारण, गुन्हेगारी, वाढते बलात्कार यांबाबत लक्ष केंद्रित करण्याऐवजी काँग्रेस संकीर्ण राजकारण करत आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकर्नाटकात ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ इंडिया’ ही दहशतवादी संलग्न संघटना असून तिने चोवीस नागरिकांचा बळी घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संघटनेवरील १७५ खटले मागे घेतले असून सिद्धरामय्या सरकार या संघटनेबरोबर आघाडीसाठी प्रयत्न करत आहे. वास्तविक कर्नाटकात कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. बलात्कार, खून, दरोडे, चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून पत्रकार गौरी लंकेश, विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्यासह भाजपच्या चोवीस कार्यकर्त्यांच्या खुनाचा छडा अद्यापही लागलेला नाही. एक वर्षांत तेथील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा फटका काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही, असेही जावडेकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-21T07:31:57Z", "digest": "sha1:MZQQF2QYES2DNNQEKIFEFKKVPCUDQKBK", "length": 7458, "nlines": 64, "source_domain": "punenews.net", "title": "‘कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / ‘कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन\n‘कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन\nपुणे, २२ मार्च : लवकरच येऊ घातलेल्या होळी पौर्णिमेचे औचित्य साधत पुण्यातील कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. होळी पौर्णिमा या संकल्पनेवर आधारित असलेल्या या मैफिलीमध्ये किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. कैवल्यकुमार हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर करणार असून हा कार्यक्रम येत्या शनिवारी, २६ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिर येथे दयान्कली ५.३० वाजता होणार असल्याचे माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा भारती ब-हाटे यांनी दिली आहे.\nयावेळी किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. कैवल्यकुमार हे एक तरल सांगीतिक अनुभव आपल्या गायनातून प्रेक्षकांना देतील. आपले वडील पं. संगमेश्वर गुरव यांचे शिष्य असलेल्या पं. कैवल्यकुमार यांच्याकडे अतुल्य व अनेकविध ठुमरींचा खजिना असून राज्याबरोबरच देश- विदेशात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षक नेहमीच मंत्रमुग्ध होत असतात.\nतसेच या कार्यक्रमादरम्यान सहायक पोलीस आयुक्त भामरे यांच्या हस्ते पंडित कैवाल्याकुमार यांच्या ‘ठुमरी’ या संगीत सीडी चे प्रकाशन देखील करण्यात येईल.\nकलानुभव चॅरीटेबल ट्रस्टतर्फे कलाक्षेत्रातील तरुणवर्गाला मार्गदर्शन मिळावे याबरोबरच युवा कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठीच या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.\nया कार्यक्रमादरम्यान पं. कैवल्यकुमार शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत सादर करणार असून रोहित मराठे हे हार्मोनियम तर प्रशांत पांडव हे तबल्यावर त्यांना साथसंगत करतील. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका अत्यंत वाजवी दरात पंचशील, ४२/१६ एरंडवणे, सीड इन्फोटेक लेन, कर्वे रस्त्या समोर या पत्त्यावर उपलब्ध होऊ शकतील. याशिवाय कार्यक्रमाच्या आधी ०० दिवस टिळक स्मारक मंदिर येथेही तिकीटे उपलब्ध असतील.\nPrevious धायरी परिसरातील डीएसके विश्वमध्ये चार दुचाकी जळून खाक\nNext वीजबिल मुदतीत भरण्याचे महावितरणचे आवाहन\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/west-bengal/", "date_download": "2018-04-21T07:46:30Z", "digest": "sha1:4VZGVAZRQFIHMRP2CDMUXGGM4WI4DQ7L", "length": 10542, "nlines": 139, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "पश्‍चिम बंगाल सरकारी नौकरी भर्तीची अधिकसुचना - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) पदभरती\nराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) मध्ये प्रकल्प सहायक (Project Assistant) च्या एकूण रिक्त 05 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या […]\nभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता (IISER, Kolkata) मध्ये विविध पदभरती\nभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता (IISER, Kolkata) मध्ये स्पेस इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर (Space Instrumentation Engineer) च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठीभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, […]\nभारतीय प्रबंधन संस्थान कलकत्ता (IIM Calcutta) एक्सिक्युटीव्ह इंजिनिअर पदाची भरती\nभारतीय प्रबंधन संस्थान कलकत्ता (IIM Calcutta) मध्ये एक्सिक्युटीव्ह इंजिनिअर (Executive Engineer) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठीआय आय एम कलकत्ता (IIM Calcutta) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार […]\nइंडियन मॅरिटाइम युनिव्हर्सिटी (IMU) मध्ये विविध पदभरती\nइंडियन मॅरिटाइम युनिव्हर्सिटी (IMU) मध्ये कॅम्पस डायरेक्टर्स (Campus Directors) व रजिस्ट्रार (Registrar) पदाच्या एकूण रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक […]\nIDBI बँकेत विविध जागांसाठी भरती\nआय डी बी आय (IDBI Bank) मध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) च्या एकूण रिक्त 1000 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी आय डी बी आय (IDBI Bank) एक चांगली संधी देत […]\nइंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) मध्ये इंजिनियर व ड्राफ्ट्समन पदाची भरती\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये 153 पदांची भरती\nकर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये 241 पदांची भरती\nदक्षता संचालक (Vigilance Director) नौकरी स्थान: Delhi शैक्षणिक पात्रता: अखिल भारतीय सेवा कार्यालयात ९ वर्ष अनुभव पदांची संख्या: 1 वयोमर्यादा : 56 years. वेतनश्रेणी : INR 15600 – 39 00‐ प्रति महिना ग्रेड पे […]\nभारतीय रिझर्व्ह बँकेत 610 जागांसाठी भरती RBI Recruitment\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5134 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मल्टिटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल Multi Tasking (Non Technical ) च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/---------12.html", "date_download": "2018-04-21T07:39:53Z", "digest": "sha1:FFZIPAG37P3D6V4CEFX6FYKTWVMRS6J7", "length": 18776, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सर्जेकोट", "raw_content": "\nअलिबागच्या समुद्रात कुलाबा व सर्जेकोट हे जोडकिल्ले उभे आहेत. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारात मोडतात. हे किल्ले भरतीच्यावेळी चहूबाजूंनी वेढल्यामुळे जलदूर्ग बनतात तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडल्यामुळे भुईकोट बनतात. ओहोटीच्या वेळेस अलिबाग किनाऱ्याहून तिथे चालत जाता येते. सर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा सख्खा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे तर एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले आहे. सर्जेकोट हा किल्ला जंजिरे कुलाब्याच्या रक्षणासाठी बांधला गेला होता. भक्कम तटबंदीचा हा छोटेखानी किल्ला आजही सागराच्या प्रचंड लाटांचा तडाखा खात आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे. भरतीच्या वेळेस दोन्हीं किल्ले वेगळे होऊ नये म्हणुन एकेकाळी सेतू आणि भिंतीद्वारे हा किल्ला मुख्य किल्ल्यासोबत जोडला गेला होता. आता मात्र या सेतूची पडझड झालेली असुन भरतीच्या वेळेस याचा काही भाग पाण्याखाली जातो. बहुदा तो बांधला गेला तेव्हा त्याच्या उंचीमुळे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळीही वरपर्यंत येत नसावे.\tया सेतुवरून सर्जेकोटावर जाता येते. या सेतुवर देखील दोन बुरुज बांधण्यात आले आहेत. सर्जेकोट हा खरतर वेगळा किल्ला किंवा अलिबागचा उपदुर्ग म्हणण्याइतका मोठा नाही. ह्या कोटाचा दरवाजा पश्चिमेकडे म्हणजे समुद्राच्या बाजूला आहे व त्याच्या पाठिमागच्या बाजूला अलिबागचा किनारा आहे. त्यामुळे किनाऱ्यावरुन ह्याचा दरवाजा दिसत नाही. सर्जेकोटाच्या दरवाजाची पडझड झाली असुन त्याचे पाचही भक्कम बुरूज मात्र ताठ मानेने उभे आहेत. साधारण २६ मीटर × २७ मीटर आकार असलेल्या ह्या कोटाचा तीन मीटर जाड तट मात्र आजही भक्कम आहेत. सर्जेकोटमध्ये प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम नजरेस पडते ती एक विहीर आणि तटाशेजारी फुलांनी बहरलेल चाफ्याच झाड. समोरच तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणाहुन पायऱ्या आहेत. तटाला बिलगून असणाऱ्या पायऱ्या छोट्या आकाराच्या आहेत तर दुसऱ्या पायऱ्या मात्र ऐसपैस आहेत. या पायऱ्यांवरुन आपल्याला तटाच्या फांजीवर जाता येते. किल्ल्यात वेताळ मंदिर होते असा उल्लेख आहे. तटावरून पश्चिमेला कुलाबा किल्ला दिसतो तर दुरवर उत्तरेस खांदेरी-उंदेरी हि दुर्गजोडी नजरेस पडते. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात किल्ल्या समीप दुसरा डोंगर असु नये असल्यास असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते अन्यथा शत्रु त्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो. आज्ञापत्रातील या आज्ञेनुसार संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला. यापूर्वी १६७९ साली खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिद्दीने उंदेरीचा ताबा घेतला व त्यावर किल्ला बांधला व मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित ह्या घटनेपासून बोध घेऊन सर्जेकोट व त्याला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी सेतू संभाजी महाराजांनी बांधला. छत्रपती शिवरायांनी १६८० साली कुलाबा किल्ला बांधण्यास सुरवात केली पण त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या दोन्ही किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. जून १६८१ साली ह्या किल्ल्याच बांधकाम शंभाजी राजांच्या अखत्यारीत पुर्ण झाले. या किल्ल्याचा इतिहास कुलाबा किल्ल्याशी जोडला गेला असल्याने याला स्वतंत्र असा इतिहास नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/page/2/", "date_download": "2018-04-21T07:46:12Z", "digest": "sha1:MGGMG3EUCSUQ2TNYYKJRHUHKZSEYQDKO", "length": 11527, "nlines": 138, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "माझा रोजगार - Page 2 of 25 - सरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nएन बी पी पी एल (NBPPL) मध्ये एकजिक्यूटिव्ह (Executive) पदाची भरती\nNTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL) मध्ये एकजिक्यूटिव्ह (Executive) च्या एकूण रिक्त 05 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी NTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार […]\nदिल्ली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड (Delhi Contonment Board) मध्ये विविध पदांच्या भरती\nदिल्ली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड (Delhi Contonment Board) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 46 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची […]\nLIC मध्ये विमा एजेंट आणी विमा सल्लागार पदाची भरती\nLIC Maharashtra Region मध्ये विमा सल्लागार (Insurance Advisor) च्या एकूण रिक्त 100 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी LIC एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक […]\n(Indian Air Force) भारतीय वायुसेनात विविध पदांची भरती\nभारतीय वायुसेना (Indian Air Force Common Admission Test ) मध्ये फ्लायिंग (Flying), ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)(Ground Duty Technical ), ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Ground Duty (Non Technical) च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज […]\nनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजि (National Institute Of Fashion Technology) मध्ये विविध पदभरती\nनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजि (National Institute Of Fashion Technology) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 29 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी National Institute Of Fashion Technology एक चांगली संधी देत […]\nतारापूर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये अपंग व्यक्तीसाठी भरती\nतारापूर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये ट्रेनी टेक्निशियन (Trainee Technician) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी तारापूर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) एक चांगली संधी […]\nकेंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संशोधन संस्था, धनबाद (Central Institute Of Mining And Fuel Research) पदभरती\nकेंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संशोधन संस्था (Central Institute Of Mining And Fuel Research) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 17 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या […]\nजिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा वैधकीय अधिकारी पदाची भरती\nग्राउंड वॉटर सर्वे वर्धा मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 08 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी ग्राउंड वॉटर सर्वे वर्धा एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज […]\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मर्यादित पदभरती\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर च्या एकूण रिक्त 04 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या […]\nचलार्थ पत्र मुंद्रणालय (Currency Note Press Nashik) नाशिक मध्ये विविध पदाची जागा\nचलार्थ पत्र मुंद्रणालय (Currency Note Press Nashik) मध्ये ज्युनिअर ऑफिस असिस्टंट (Junior Office Assistant) च्या एकूण रिक्त 15 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी चलार्थ पत्र मुंद्रणालय (Currency Note Press […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/11/blog-post_07.html", "date_download": "2018-04-21T07:29:24Z", "digest": "sha1:DDAYVLYW64JVRZFO67Z4OMF6VNC5OCTF", "length": 12354, "nlines": 294, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: वेदा आधी तू होतास...", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ७ नोव्हेंबर, २०११\nवेदा आधी तू होतास...\nवेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,\nपंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप\nतू व्यथित, व्याकूळ होत होतास,\nआणि हात उभारून तू याचना करीत होतास,\nत्या याचना म्हणजे ‘ ऋचा ’\nसर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,\nसर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस\nहे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस\nआणि सूर्य, सूर्य झाला\nतूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला\nअन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,\nतूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २७ (भीमगर्जने नंतरचे...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २६ (धर्मांतराची भीम ...\nअखेर महागाईचा आवाज सरकारच्या कानावर पडला.\nवेदा आधी तू होतास...\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhikalpa-news/loksatta-abhikalpa-1374009/", "date_download": "2018-04-21T07:57:21Z", "digest": "sha1:FGKGWRNQL5RKNDXEIUW7P26WKCYHY4Q2", "length": 31530, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta abhikalpa | अभिकल्पकांची विचारसरणी | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nहानपणी बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येऊन भेंडय़ांचा किंवा बदाम सातचा खेळ रंगवत असू.\nजगातील प्रत्येक वस्तू कुणी तरी अभिकल्पित केलेली असते. नावीन्य, सौंदर्य, अभिव्यक्ती, कार्य, पदार्थ, प्रक्रिया, आशय, वर्तन या व अशाच अनेक पैलूंचा वस्तूच्या रूपाशी सुसंवाद साधण्याची कसरत केलेली असते. अर्थात अभिकल्प म्हणजे तेवढेच नाही..\n३१ डिसेंबर १९९१, म्हणजे बरोबर पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी साधीच, पण आठवणीत राहिलेली. तोपर्यंत दर वर्षी न चुकता मी नववर्षसंध्या उत्साहाने साजरी करत असे. लहानपणी बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येऊन भेंडय़ांचा किंवा बदाम सातचा खेळ रंगवत असू. काही वर्षांनी घरी टीव्ही आला. मग दूरदर्शनवरील वर्षांखेरचा कार्यक्रम आवर्जून बघत असू. पुढे महाविद्यालयात, मित्रांबरोबर पार्टी करत असे. तेव्हादेखील ३१ डिसेंबरसाठी रेस्टॉरण्टमध्ये टेबल आधीपासूनच राखून ठेवावे लागत असे आणि रात्री बारा वाजले की ‘हॅपी न्यू इयर’ असे ओरडण्याची परंपरा होती.\nत्या वर्षी मात्र मनात असा विचार आला, की ३१ डिसेंबरला आपण पार्टी का करतो साजरे करतो ते नक्की काय साजरे करतो ते नक्की काय कुणा मित्राला मिळालेली नोकरी किंवा शिष्यवृत्तीबद्दलची पार्टी मला साजेशी वाटत होती. त्यात एक ठोस कामगिरी होती. फ्रेशर्स वेलकम पार्टी, स्पर्धेत कुणी बक्षीस पटकावले तर त्याची पार्टी, किंवा वार्षिक परीक्षेनंतरची ‘कभी खुशी कभी गम्म’ची पार्टी, या सर्व पाटर्य़ा मला मान्य होत्या. मात्र ३१ डिसेंबरला केवळ आपण कॅलेंडर बदलतो म्हणून (किंवा सगळे लोक करतात म्हणून) पार्टी करावी हे ‘माहात्म्य’ काही माझ्या पचनी पडेना. मग मनात विचार आला- हा प्रश्न आपल्याला अचानक याच वर्षी का पडला कुणा मित्राला मिळालेली नोकरी किंवा शिष्यवृत्तीबद्दलची पार्टी मला साजेशी वाटत होती. त्यात एक ठोस कामगिरी होती. फ्रेशर्स वेलकम पार्टी, स्पर्धेत कुणी बक्षीस पटकावले तर त्याची पार्टी, किंवा वार्षिक परीक्षेनंतरची ‘कभी खुशी कभी गम्म’ची पार्टी, या सर्व पाटर्य़ा मला मान्य होत्या. मात्र ३१ डिसेंबरला केवळ आपण कॅलेंडर बदलतो म्हणून (किंवा सगळे लोक करतात म्हणून) पार्टी करावी हे ‘माहात्म्य’ काही माझ्या पचनी पडेना. मग मनात विचार आला- हा प्रश्न आपल्याला अचानक याच वर्षी का पडला आणि एकदम प्रकाश पडला. तेव्हा मी पदव्युत्तर अभिकल्प शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षांत होतो. दीड वर्ष अभिकल्पाचे प्रशिक्षण घेऊन झाले होते. अभिकल्पाचे अनेक प्रकल्प, प्रयोग करत होतो. रोज नवा अभिकल्प घडवत होतो आणि त्याचबरोबर तो अभिकल्प मलाही घडवत होता.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nहल्ली कॉर्पोरेट क्षेत्रात ‘अभिकल्पकांची विचारसरणी’चा (डिझाइन थिंकिंगचा) गुणगुणाट सुरू आहे. ही विचारसरणी आम्ही वापरतो हे दाखवण्यात कंपन्यांमध्ये सध्या चुरस आहे. या गाजावाजापलीकडे जाऊन अभिकल्पकांच्या या विचारसरणीत नक्की कोणते गुणविशेष समाविष्ट आहेत, नवीन अभिकल्पक घडवताना त्यांच्यात कोणते गुण विकसित केले पाहिजेत, ते आजच्या लेखात पाहू या.\nपहिला महत्त्वाचा गुण म्हणजे अभिकल्पकांची विचारसरणी आपल्याला व्यापक विचार करायला शिकवते. प्रत्येक बाबतीत सर्वागीण विचार करायची, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची, गृहीत धरलेल्या, प्रस्थापित असलेल्या विचारांना आव्हान द्यायची सवय लावते. शास्त्रज्ञांच्या आणि अभिकल्पकांच्या विचारसरणीमध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. शास्त्रज्ञ जसजसे आपल्या क्षेत्रात खोलवर जातात तसतसे ते त्या विषयात तज्ज्ञ होत जातात. ‘विशिष्ट विषयांबद्दल अधिकाधिक माहिती’ मिळवत जातात, मात्र बऱ्याचदा, त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध कमी होत जातो. याउलट अभिकल्पक आपले विचार अधिक व्यापक, अधिक समग्र बनवण्यावर भर देतात. आपल्या कारकीर्दीत अभिकल्पकाला वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करावे लागते. कधी त्याला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वापरायचे एखादे यंत्र अभिकल्पित करावे लागते. कधी साक्षरमात्र वापरकर्त्यांसाठी मोबाइलवर एक डिजिटल पेमेंट अनुप्रयोग बनवावा लागतो. कधी लहान मुलांसाठी पुस्तके किंवा शैक्षणिक खेळ बनवावे लागतात. त्यामुळे अभिकल्पकांची विचारसरणी रुंद असावी लागते.\nदुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे या रुंदीतदेखील अभिकल्पकाला आपली संवेदनशीलता जपावी लागते, जोपासावी लागते. लहानपणी अनेक लोक संवेदनशील असतात. सिनेमात एखादे भीतीदायक दृश्य बघून ते घाबरून जातात. छोटय़ामोठय़ा गोष्टींचा त्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. कालांतराने बऱ्याच जणांची संवेदनशीलता बोथट होते. तसे केल्याशिवाय त्यांना समाजात तग धरून राहणे कठीण जाते. अशा समाजात वाढलेले विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात अभिकल्पकाचे शिक्षण घ्यायला येतात, तेव्हा त्यांची संवेदनशीलता पुन्हा जागृत करावी लागते. त्याशिवाय त्यांना नव्या क्षेत्रात, नवख्या संदर्भात ‘महत्त्वाचे काय आहे’ हे शोधता, ओळखता येत नाही. तोडगे शोधण्याआधी अभिकल्पकाने परिस्थितीचा सर्वागीण अभ्यास केला, तरच त्याला तिची व्याप्ती, तिथली गुंतागुंत कळू लागते.\nमात्र संवेदनशील बनणे याचा अर्थ हळवे होणे असा नाही. एखादी समस्या, एखादी अडचण ओळखणे महत्त्वाचे. मात्र ती पाहून भारावून जाता कामा नये. समस्येला भावनिक प्रतिसाद देण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी कल्पना शोधणे गरजेचे असते. त्यावरून आपल्याला अभिकल्पकाचा तिसरा गुण दिसतो-तोल सांभाळणे. अभिकल्पकाला अनेक तोल सांभाळावे लागतात. अनेक सुवर्णमध्य गाठावे लागतात. कधी अभिकल्पकाला प्रस्थापित विचारांना आव्हान देत बंड पुकारावे लागते, तर कधी प्रस्थापित नियमांचे पालन सुधारण्यासाठी झटावे लागते. कधी त्याला आपल्या धोरणांमध्ये लवचीकता दाखवावी लागते, तर कधी त्याला आपल्या दृष्टिकोनावर चिवटपणे टिकून राहावे लागते. कधी त्याला संघर्ष करावा लागतो, तर कधी संनियंत्रण करावे लागते.\nअभिकल्पकाच्या कल्पना नावीन्यपूर्ण असाव्या लागतातच, पण नावीन्यपूर्णतेमुळेसुद्धा अनेकदा तोल ढळू शकतात. किंबहुना कल्पना जितकी नावीन्यपूर्ण तितकी तोल ढळण्याची शक्यता जास्त. उदाहरणार्थ वस्तू नावीन्यपूर्ण असली तरी ती तयार करून बाजारात आणणे अशक्य व अवास्तव असले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. याशिवाय ती वस्तू संस्कृतिसापेक्ष असली पाहिजे, उपयोक्त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपरी वाटली नाही पाहिजे. अभिकल्पित वस्तूंतून वापरकर्ते आपली अभिव्यक्ती साकार करत असतात. अभिकल्प त्या अभिव्यक्तीशी समरस झाला पाहिजे-रसभंग होता कामा नये.\nसर्जनशीलता हा अभिकल्पकाचा चौथा गुण. याविषयी मागील काही लेखांत विस्ताराने लिहिले होते. त्या लेखात सांगितल्याप्रमाणे, सर्जनशील कल्पनाविलासात सुचलेल्या अनेक कल्पनांपैकी एखादीच कल्पना अलौकिक उत्पादनाच्या रूपात प्रत्यक्षात उतरते. त्यामुळे विविध दृष्टिकोनांतून विचार करून अनेक कल्पनांची लांबलचक यादी बनवण्याची सवय अभिकल्पकाला लावून घ्यावी लागते. कुठल्याच समस्येवर फक्त एकच उपाय नसतो, त्या समस्येला अनेक पर्यायी उपाय असू शकतात, असा दृढविश्वास त्याच्या विचारसरणीत रुजायला लागतो.\nकुशलता हा अभिकल्पकाचा पाचवा गुण. अभिकल्पकांना अनेक कौशल्ये अंगीकारावी लागतात. काही कौशल्ये सर्व अभिकल्पकांसाठी महत्त्वाची असतात, तर अभिकल्पाच्या निवडलेल्या शाखेप्रमाणे इतर काही कौशल्ये बदलत जातात. सर्व अभिकल्पकांना संश्लेषण (सिंथसिस) करता येणे महत्त्वाचे आहे. गोळा केलेल्या माहितीचा समग्र विचार करून, सुचलेल्या कल्पनांपैकी एकमेकांना पूरक, सर्जनशील कल्पना निवडून एक समग्र तोडगा संश्लेषित करता यावा लागतो. सर्व अभिकल्पकांकडे नवनवी सुंदर रूपे (फॉर्म) बनवण्याचे कौशल्य हवे. शिवाय अभिकल्पाच्या कंगोऱ्यांकडेदेखील लक्ष देता आले पाहिजे. प्रख्यात अभिकल्पक चार्ल्स ईम्सने म्हटले आहे की कंगोरे हे काही कंगोरे नाहीत-तोच तर खरा अभिकल्प आहे. अर्थशास्त्र, विपणन (मार्केटिंग), आणि समाज व तंत्रज्ञान यांतील प्रवाह यांची जाणसुद्धा अभिकल्पकाला हवीच.\nअभिकल्पाच्या शाखेप्रमाणे वेगवेगळी कौशल्ये महत्त्वाची ठरतात. उदाहरणार्थ वस्तू अभिकल्पाला (प्रोडक्ट डिझायनरला) संकल्पित अभिकल्पनेचे प्रतिरूप (मॉडेल) बनवता आले तरच ती संकल्पना इतरांपर्यंत पोहोचू शकते. तसेच ती वस्तू ज्या पदार्थापासून बनवण्यात येणार आहे ते पदार्थ (मटेरियल) आणि ती वस्तू तयार करण्याची प्रक्रिया (प्रोसेस) यांची जाण असली पाहिजे. अन्योन्यक्रिया अभिकल्पकाजवळ (इंटरॅक्शन डिझायनर) माहिती तंत्रज्ञानाचे कौशल्ये असावे लागते. तसेच अन्योन्यसक्रिय वस्तूंच्या वापरयोग्यतेबद्दलचा अंदाज अनेकदा चुकू शकतो. तेव्हा वापरयोग्यता चाचण्या पद्धतशीरपणे घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असावे लागते.\nयादीत शेवटचा जरी असला, तरीही तितक्याच महत्त्वाचा असा सहावा गुण म्हणजे विनयशीलता. अभिकल्पकाचा अनुभव जसजसा वाढत जातो, त्याची परिपक्वता जसजशी वाढत जाते, तसतशी त्याची विनयशीलतादेखील वाढत जाते. जग किती सुंदर आहे, समाज किती विविधतेने नटलेला आहे, उपयोक्ते किती सर्जनशील आहेत याचे राहून राहून आश्चर्य वाटत जाते आणि त्यात आपला हातभार किती कमी आहे याची जाण येऊ लागते.\nजगातील प्रत्येक वस्तू कुणी तरी अभिकल्पित केलेली असते. नावीन्य, सौंदर्य, अभिव्यक्ती, कार्य, पदार्थ, प्रक्रिया, आशय, वर्तन या व अशाच अनेक पैलूंचा वस्तूच्या रूपाशी सुसंवाद साधण्याची कसरत केलेली असते. अर्थात अभिकल्प म्हणजे तेवढेच नाही. त्याशिवाय अजून बरेच काही असते. पण ते आपल्या एव्हाना लक्षात आले असेलच.\n(या लेखाबरोबरच अभिकल्पावरील हे पाक्षिक सदर संपवीत आहोत. मराठीमध्ये अभिकल्पाबद्दल वैचारिक देवाणघेवाण व्हावी, मराठीत अभिकल्प या विषयासाठी परिभाषा तयार व्हावी अशा उद्दिष्टाने आम्ही हे सदर (एकूण २७ लेख) लिहिले. सर्वप्रथम, वाचकांनी उत्साहाने अभिप्राय पाठवल्याबद्दल आभार. वाचकांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला लिहायला प्रोत्साहन मिळाले. बऱ्याचदा पत्रांना उत्तर पाठवता आले नाही त्याबद्दल क्षमस्व. हे सदर लिहिण्यास आम्हाला प्रोत्साहन देण्याबद्दल आणि विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभारी आहोत. आमची हस्तलिखिते वाचून अनेक सुधारणा सुचवल्याबद्दल डॉ. माधवी जोशी, डॉ. आसावरी बापट आणि सुशान्त देवळेकर यांचे आभार.)\nलेखक आयआयटी, मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी – इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/mumbai-naval-dockyard-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:43:18Z", "digest": "sha1:GZXQMLYBSYV3GEH6BFAVCQJAYWEJIXYZ", "length": 8946, "nlines": 189, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये अपंग असलेल्या व्यक्तींसाठी विशेष पद भरती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nमुंबई नवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती\nमुंबई नवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती\nमुंबई नवल डॉकयार्ड मध्ये Group B च्या एकूण रिक्त 121 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n18 ते 25 वर्षे\nमुंबई नवल डॉकयार्ड च्या नियमानुसार\nREAD महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahadiscom) मध्ये विविध पदभरती\nPhysics किंवा Mathematics सह Science पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा\nनिवड लेखी परीक्षा व कागदपडताळणी मार्फत केल्या जाईल.\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.davp.nic.in/ वर क्लीक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 26 नोव्हेंबर 2016\nपदांची संख्या: 39 जागा\nREAD स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विशेष अधिकारी पदाची भरती\nशैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण\nवयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष\nऑनलाईन पद्धतीने अर्ज जाण्याकरिता येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 नोव्हेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nमुंबई नवल डॉकयार्ड, मुंबई\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे (IISER Pune) मध्ये विविध पदाची भरती\nNext Post: इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) मध्ये इंजिनियर व ड्राफ्ट्समन पदाची भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/indian-army-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:44:14Z", "digest": "sha1:LCM64A26CE4NO6TV4HJCACUHC35IBHL4", "length": 15882, "nlines": 263, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Indian Army मध्ये Religious Teacher ची 72 पदांची भरती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nIndian Army मध्ये विविध पदांची भरती\nIndian Army मध्ये विविध पदांची भरती\nइंडियन आर्मी च्याअंतर्गत फील्ड अॅम्युनिशन डेपो मध्ये विविध पदांच्या च्या एकूण रिक्त 115 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n4 लोवर डिव्हिशन कलर्क (LDC)\n6 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स (Technical Entry Scheme Course)\n7 (Indian Army )भारतीय लष्कराविषयी माहिती\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n18 ते 25 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n18 ते 25 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n18 ते 27 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )\nREAD भारतीय प्रबंधन संस्थान कलकत्ता (IIM Calcutta) एक्सिक्युटीव्ह इंजिनिअर पदाची भरती\nलोवर डिव्हिशन कलर्क (LDC)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n18 ते 25 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )\nउमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.\nअर्ज डाउनलोड करून भरून खालील पत्यावर पाठवावे.\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nइंडियन आर्मी (Indian Army) मध्ये 125th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (125th Technical Graduate Course) च्या एकूण रिक्त 40 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठीइंडियन आर्मी (Indian Army) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nREAD फेडरल बँक (Federal Bank) मध्ये सुरक्षा अधिकारी (Security Officer) पदाची भरती\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n20 ते 27 वर्ष\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 7 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nIndian Army मध्ये टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स च्या एकूण रिक्त 90 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nटेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स (Technical Entry Scheme Course)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n16½ ते 19½ वर्षे\nREAD अमरावती विद्यापीठ मध्ये प्रोफेसर पदाची भरती\nअर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 7 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nएकूण जागा : 72 जागा\nनौकरी स्थान : New Delhi\nआवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 8 नोव्हेंबर 2016\n25 वर्ष – 34 वर्ष दिनांक 1 ऑक्टोबर 2016 पर्यंत.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2016\nवरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा\n(Indian Army )भारतीय लष्कराविषयी माहिती\nभारतीय लष्कर हे पायदळ आहे व भारतीय सशस्त्र सेनेतील सवॉत मोठा घटक आहे. भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: (MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये तांत्रिक सल्लागार पदाची भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nashik-chain-snaching-of-corporator-varsha-bhalerao-cctv-footage-471054", "date_download": "2018-04-21T07:40:38Z", "digest": "sha1:HKTR43DXXCOFBETRDTRCVJUPF55GN7V4", "length": 14655, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : भाजप नगरसेविका वर्षा भालेरावांचं सोन्याचं पेंडंट लंपास", "raw_content": "\nनाशिक : भाजप नगरसेविका वर्षा भालेरावांचं सोन्याचं पेंडंट लंपास\nआतापर्यंत आपण सामान्य महिलांच्या गळ्यातून चेन स्नॅचिंगच्या घटना ऐकल्या असतील. पण नाशकात आता चेनस्नॅचर्सनी लोकप्रतिनिधींनाही सोडलेलं नाही. ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशी चोरट्यांनी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील सोनं भर दिवसा लुटून नेलं आहे. विशेष म्हणजे याचं सीसीटीव्ही फूटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनाशिक : भाजप नगरसेविका वर्षा भालेरावांचं सोन्याचं पेंडंट लंपास\nनाशिक : भाजप नगरसेविका वर्षा भालेरावांचं सोन्याचं पेंडंट लंपास\nआतापर्यंत आपण सामान्य महिलांच्या गळ्यातून चेन स्नॅचिंगच्या घटना ऐकल्या असतील. पण नाशकात आता चेनस्नॅचर्सनी लोकप्रतिनिधींनाही सोडलेलं नाही. ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशी चोरट्यांनी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील सोनं भर दिवसा लुटून नेलं आहे. विशेष म्हणजे याचं सीसीटीव्ही फूटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/coconut-price-increase-in-mumbai-1615387/", "date_download": "2018-04-21T08:00:14Z", "digest": "sha1:NRRR3VKRY536G7FEAKXLCE7OCC4TGZWW", "length": 15814, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coconut price increase in Mumbai | नारळ, सुके खोबरे महाग | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nनारळ, सुके खोबरे महाग\nनारळ, सुके खोबरे महाग\nमोठा नारळ ५५ रुपयांना तर खोबऱ्याच्या दरांत किलोमागे ८० रुपयांची वाढ\nमोठा नारळ ५५ रुपयांना तर खोबऱ्याच्या दरांत किलोमागे ८० रुपयांची वाढ\nस्वयंपाकात प्रामुख्याने वापरला जाणारा आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रस्थानी असणाऱ्या नारळाच्या भडकलेल्या दरांनी सर्वसामान्यांसाठी नववर्षांची ‘महाग’ सुरुवात केली आहे. ओखी वादळाचा नारळ उत्पादनाला मोठा फटका बसल्याने दक्षिण भारत आणि कोकणातून होणारी नारळाची आवक कमी झाली असून याचा परिणाम नारळ आणि सुक्या खोबऱ्याच्या किमती वाढण्यात झाला आहे. मोठय़ा आकाराच्या नारळाचे दर नगामागे १५ रुपयांनी वाढले असून सुके खोबरेही तब्बल २५० रुपये किलो दराने विकले जात आहे.\nभारतीय स्वयंपाकात नारळ आणि सुक्या खोबऱ्याला विशेष स्थान आहे. इडली, डोशाच्या चटणीपासून डाळीच्या वरणापर्यंत अनेक पदार्थामध्ये नारळाचा वापर केला जातो. मांसाहारी पदार्थामध्येही सुके खोबरे हमखास वापरले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नारळाच्या दरांत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आकारानुसार नारळाच्या किमती आठ ते १५ रुपयांनी महागल्या आहेत. तसेच सुक्या खोबऱ्याच्या दरात देखील किलोमागे ५० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे. दसऱ्यापासून नारळाचे दर वाढले असून ओखी वादळानंतर हे दर अधिक वाढल्याचे मुंबईतील नारळ विक्रेते आणि व्यापारी सांगत आहेत.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nमुंबईत होणारा नारळाचा ७५ ते ८० टक्के पुरवठा हा केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यातून होतो. तर उर्वरीत २० ते २५ टक्के पुरवठा हा कोकणभूमीतील मालवण, राजापूर, रत्नागिरी या भागातून केला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही क्षेत्रांमधून नारळाची होणारी आवक काही प्रमाणात घटली आहे. मुंबईच्या दिशेने नारळाच्या होणाऱ्या वाहतूकखर्चात शिवाय त्यासाठी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात वाढ झाल्याने नारळाच्या दरात दसऱ्यापासून वाढ झाल्याची माहिती दादर येथील किरकोळ बाजारातील नारळ विक्रेते संजय गुरव यांनी दिली. तसेच खाद्यतेलनिर्मितीकरिता कंपन्या थेट नारळ उत्पादकांकडूनच नारळांची खरेदी करतात. हे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. त्यामुळे नारळ उत्पादक ज्या वाढीव दराने कंपन्यांना नारळांचा पुरवठा करतात त्याच दराने ते व्यापाऱ्यांनाही नारळाचा पुरवठा करत असल्याची माहिती एपीएमसीतील एका व्यापाऱ्याने दिली. ओखी वादळाचा फटका केरळ, तामिळनाडू आणि कोकण किनारपट्टीला बसला आणि त्याचा परिणाम नारळाच्या पुरवठय़ावर झाल्याने डिसेंबर महिन्यापासून दर अजून वाढल्याचे घाऊक बाजारातील नारळाचे व्यापारी सदाशिव पाटील यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5063-marathi-celebrities-gudi-padwa-messages", "date_download": "2018-04-21T07:56:25Z", "digest": "sha1:5MJYE5TK6JT4RBDVF6UGMXMVWCJRMMUY", "length": 13989, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\nPrevious Article वाढदिवस विशेष - हेमंत ढोमे - मैत्री: कलाकार आणि त्याच्या चाहत्याची\nNext Article जाणून घ्या अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' कसा साजरा करणार \"गुढीपाडवा\" आणि काय आहे तिचा संकल्प\nमराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\nदरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कुटूंबासोबतच अगदी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनने गुढी उभारणार आहे. नंतर सगळ्यांसोबत मस्त आमरस पुरी वर ताव मारणार, सध्या आपला मराठी माणूस विविध जाती धर्मात विभागला आहे. हिच विषमता बाजुला सारुन, सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेची आणि मराठीपणाची गुढी उभारुया. या नवीन वर्षात माझे एक नाटक येत आहे, सध्यातरी या नाटकाचे नाव गुलदस्त्यात असून, या नाटकाचा पहिला प्रयोग दुबईला होणार आहे, आणि 'सातारचा सलमान' हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.\nशेतकऱ्यासाठी नवीन वर्षाची हीच खरी सुरुवात\nग्रामीण भागात 'गुढीपाडवा' या सणाचा उत्साह तसा मोठाच कारण या सणापासूनच आपला शेतकरी वर्ग नवीन कामाला सुरुवात करतो. मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्याकारणामुळे, शेतकऱ्याच्या घामाचे महत्व मला चांगलेच ठाऊक आहे. आमच्या गावी सुर्योदयापुर्वीच घराच्या मोठ्या प्रांगणात लांबसडक काठी आणून त्यावर गुढी उभारली जाते. त्यादिवशी आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा लेखाजोखा, राहिलेले प्रश्न आणि हिशोबाची आखणीदेखील करतो. मराठी नववर्षाची हीच खरी सुरुवात असल्याकारणामुळे नवीन संकल्पनादेखील यावेळी राबवल्या जातात. माझ्यासाठी यंदाचा गुढीपाडवा खूप खास आहे, कारण एका ग्रामीण युवकाच्या आयुष्यावर आधारित असलेला माझा 'बबन' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या इच्छा, त्यांचे स्वप्न काय असते हे यामार्फत लोकांसमोर येणार आहे. खर तर कामानिमित्त गावाकडची बरीचशी माणसे शहरात गेली आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो कि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या गावी पुन्हा या. आपल्या जवळच्या माणसांसोबत हा सण साजरा करा. पैशांपेक्षा नाती लाखमोलाची असतात. साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्या घरच्यांसोबत 'गुढी' उभारण्याचा आनंद हा काही न्याराच असतो.\nयावर्षीचा गुढीपाडवा खूप खास\nदरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतिने गुढी पाडवा साजरा करणार आहे. पण या वर्षीचा गुढी पाडवा माझ्यासाठी खास आहे कारण या नवीन वर्षासोबत माझी सुद्धा नवीन वाटचाल सुरु झाली आहे. लवकरच आमचा बबन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार असून, या चित्रपटाद्वारे मी चित्रपटसृष्टीत माझे पहिले पाऊल टाकत आहे. खूप साध्या, सहज पण विचार करायला लावणाऱ्या अशा विषयावर 'बबन'चे कथानक आधारलेले आहे. या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मी अशी आशा करते कि, तुम्ही माझ्यावर आणि आमच्या सर्वांवर भरभरून खुप प्रेम कराल. माझ्याकडून आणि संपूर्ण बबन टिमच्यावतीने तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रेयस जाधव (किंग जेडी), रॅपर, निर्माता, सिनेदिग्दर्शक\nनवनवीन प्रयोगाची 'गुढी' उभारणार\nमराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे 'गुढी पाडवा'. आपल्या मराठी लोकांसाठी हा दिवस खूप मोठा असून, इंग्रजी केलेंडरनुसार आपण १ जानेवारीला जसे महत्व देतो, तेवढेच महत्व किमान मराठी तरुणांनी तरी 'गुढी पाडवा'ला द्यायला हवे. आमच्या पुण्यात या दिवसात मोठा उत्साह पाहायला मिळतो. अनेक साग्रसंगीत कार्यक्रम घडतात. ढोलताशा पथक, लेजीम पथक रस्त्यांवर उतरतात. विविध वादकांच्या जयघोषात आम्ही पुणेकर नववर्षाचे उत्साहात स्वागत करतो. यावर्षीदेखील असेच असणार आहे. शिवाय यावर्षी आमच्या गणराज असोशिएटस निर्मिती संस्थेअंतर्गत नवनवीन प्रयोगाची 'गुढी' मी उभारणार आहे. ज्यात 'मी पण सचिन' या सिनेमाच्या चित्रीकरणाची जोरात तयारी सुरु आहे, काही रॅप सॉंगदेखील देण्याच्या मी विचारात आहे.\nPrevious Article वाढदिवस विशेष - हेमंत ढोमे - मैत्री: कलाकार आणि त्याच्या चाहत्याची\nNext Article जाणून घ्या अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' कसा साजरा करणार \"गुढीपाडवा\" आणि काय आहे तिचा संकल्प\nमराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/", "date_download": "2018-04-21T07:27:56Z", "digest": "sha1:TAAGYLB7XOHCZZ5VDJJCSCJ2QFBJTE5R", "length": 7246, "nlines": 38, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nशिक्षण उपसंचालक पुणे विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n११ वी ऑन लाईन माहिती २०१६-१७\n११ वी ऑन लाईन माहिती पुस्तिका व नमुना अर्ज.२०१७-१८\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nशिक्षण उपसंचालक पुणे विभाग.\nखरे बौध्‍दिक शिक्षण हे शरीरावयवांच्या - हात, पाय, डोळे, नाक इत्यादींच्या योग्य वापरातूनच होऊ शकते. म्हणून मुलाच्या शिक्षणाला प्रारंभ करताना त्याला एखादा उपयुक्‍त असा हस्तव्यवसाय शिकविणे व तद्‍द्वरा उत्पादन करण्याची क्षमता त्याच्या मध्ये निर्माण करने याला मी प्राधान्य देईन ..... महात्मा गांधी\nशालेय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या मा.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्या अधिनस्त कार्यरत असलेले विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे, हे कार्यालय १७, डा.आंबेडकर मार्ग, पुणे-१ येथे स्थित आहे. महाराष्‍ट्र राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे हे कार्यालय निर्माण केलेले आहे.\nशासनाच्या मह्सूल विभागाचा विचार करता पुणे मह्सूल विभागातील पुणे व सोलापुर व नाशिक मह्सूल विभागातील अहमदनगर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक , निरंतर शिक्षण व आध्यापक विदयालय या संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या मदतीने पार पाडले जाते.\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_16.html", "date_download": "2018-04-21T07:48:36Z", "digest": "sha1:SKBRFGOQAM5LV4NMQJV46KMXNNQSXQA5", "length": 34608, "nlines": 303, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nबुधवार, १६ फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nआता भीमराव आंबेडकर हे विद्यापिठात सर्वांच्या परिचयाचं झालं होतं. याच दरम्यान लाला लचपतराय यांच्याशी विद्यार्थी भीमरावाची ओळख झाली. लालाने भीमरावा राजकीय लढयात ओढण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाबासाहेबानी वेगळ्या ध्येयानी प्रेरीत असल्याचं स्पष्ट केलं. तुमच्यावर फक्त एकच गुलामगिरी आहे ती म्हणजे इंग्रजांची, पण आमच्यावर दोन गुलामगि-या आहेत. एक इंग्रजांची दुसरी तुमची. आता प्रश्न हा आहे की आम्ही लढा उभारायचा तर नेमकं कुढल्या गुलामगिरीच्या विरोधात आधी उभारायचा या प्रश्नावर लाला लचपत राय निरुत्तर झाले. भारतातील परिस्थीती त्याना चांगल्या प्रकारे माहित होती.\nअमेरीकेतील दोन घटनांचा बाबासाहेबांवर अत्यंत प्रभाव पडला\n१) अमेरीकेतील राज्यघटनेतील गुलामगिरी नष्ट करणारी १४ घटना दुरुस्ती.\n२) नीग्रोंचा उद्धारकर्ता बुकरी टी. वॉशिंग्टन यांचा मृत्यु.\nयेथील अभ्यासक्रपुर्ण झाल्यावर अन एम. ए. ची पदवी प्राप्त करुन जुलै १९१६ मधे अमेरीका सोडली. पुढे लंडनला जाऊन अर्थशास्त्र व कायदा विषयाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. करार वाढवुन पाहिजे होता. महाराजांकडे तशी परवानगी मागितली. महाराजानी परवानगी दिल्यावर बाबासाहेब पुढील अभ्यासासाठी थेट लंडनला गेले. कायद्याच्या अभ्यासासाठी “ग्रेज ईन” मधे प्रवेश मिळविला. सोबतच London School of Economics & Political Science या संस्थेत अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळविला. बाबासाहेबांची अर्थशास्त्र या विषयावर एवढी पकड होती की तिथला प्राध्यापकवृंद या ज्ञानाच्या तेजाने थक्क झाला. असा विध्यार्थी लाभल्यामुळे ते स्वत:ला धन्य मानु लागले. बाबासाहेबांच्या ज्ञानाची खोली जाणुन प्रध्यापक वृदांनी त्याना एक परिक्षेत न बसण्याची सवलत दिली. त्याना थेट दुस-या परिक्षेसाठी पात्र ठरविले. हा गो-यांच्या भुमीत एका अस्पृश्याच्या विद्वत्तेचा हा सन्मान होता. जे गोरे भटा बामणानाही bloody black म्हणुन हिनवित असत त्याच बामणांनी सदैव मानहानी केलेल्या समाजाती एका पिढीत व शोषित विद्वानाचा हा जाहिर सन्मान होता. एकंदरीत सगळं मनासारखं झालं. आता अभ्यासाला सुरुवात झाली. बाबासाहेबांची बरीच काम पडलेली होते. ध्येयानी झपाटलेली माणसं मिळेल त्या परिस्थीतीत ध्येयाच्या दिशेनी सर्वस्व झोकुन देतात. बाबासाहेबानी जोमानी अभ्यासाला सुरुवात केली. मात्र एवढ्या सुरळीत सगळं चालने म्हणजेच संकंटाची नांदी होती. बाबासाहेबांचं आयुष्य नुसतं संकंटानी भरलेलं होतं. थोडं काही चांगलं झालं की संकट यायचाच, यावेळेसही संकट उभा ठाकला.\nलंडनपासुन हजारो मैल दुर बडोदे सरकारमधे उच्च पदस्थ अधिका-यांमधे बराच बदल घडत होता. या सगळ्या धामधुमीत जुने दिवाण जाऊन मनुभाई मेहता नावाचा नविन दिवाण नियुक्त होतो. मनुभाईनी राज्याच्या कारभारात ईतर मोठे काम करण्यापेक्षा एका दलितावर घसरण्याचा निचपणा केला. त्यानी बाबासाहेबाना परत येण्याचे आदेश दिले. शिष्यवृत्तीचा कालावधी संपला असुन आता यापुढे १० वर्षे ठरलेल्या करारा प्रमाणे बडोदे सरकारकडे नोकरी करण्यास हाजर व्हावे असा आदेश येताच बाबासाहेब हादरुन जातात. खरतंर बाबासाहेबानी महाराजांची परवानगी घेऊन हा कालावधी वाढवुन घेतला होता. पण कागदोपत्री जो करार होता त्याच्या आधारे मनुभाईन हा मनुवाद केला होता. आता सगळं सोडुन भारतात परतण्याचं संकट कोसळलं होतं. उपाय नव्हता. बाबासाहेबानी पुढील ४ वर्षात हा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी परत येण्याच्या अटीवर विद्यापिठाकडुन परवानगी मिळविली अन शिक्षण अर्धवट सोडुन २१ ऑगष्ट १९१७ रोजी भारतात परतले.\nबाबासाहेबांच्या अमेरीकेतील शैक्षणीक यशाचं कौतुक म्हणुन त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. रावबहाद्दुर चिमणलाल सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आखण्यात आला. बाबासाहेबांच्या या यशाचं सन्मान म्हणुन त्याना मानपत्र देण्याचं ठरलं. पण अमेरीकेतील वास्तव्यात बाबासाहेबानी एक से बढकर एक दिग्गज बघितले. महान विद्वानांची बैठक लाभल्यावर त्याना स्वत:चं अस कौतुक करुन घेणे आवडलं नसावं. त्यानी हे मानपत्र घेण्यास साफ नकार दिला. ते या कार्यक्रमालाच गेले नाहीत.\nआता कराराप्रमाणे बडोदे सरकारमधे नोकरीस हजर राहणे क्रमप्राप्त होते. सप्टेबर १९१७ च्या दुस-या आठवड्यात बाबासाहेब बडोद्यास पोहचले. बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाडानी बाबासाहेबांच स्टेशनवर स्वागत करण्याचे आदेश दिले होते. पण महाराचं स्वागत करणार तरी कोण जेंव्हा बाबासाहेब बडोद्यास पोहचतात तेंव्हा स्टेशनवर त्याना घेण्यासाठी कुणीच आलेलं नव्हतं. उलट त्यांच्या येण्याची खबर फैलली अन लोकानी या महारांला वाळीत टाकण्याचा पवित्रा घेतला. जातिने महार असल्यामुळे रहायला जागा मिळेना, कुठल्याही खानावळात त्याना जेवन मिळत नसे. ज्या मानसाचा आत्ता काही दिवसापुर्वी लंडन विद्यापिठाने अन अमेरीकेने एवढा मान सन्मान केला अशा विद्वानाचा ईथे सडक्या मनुवाद्यानी इतक्या हिन दर्जाला जाऊन अपमान चालविला. तरी बाबासाहेब न डगमगता खंबिरपणे उभे राहण्याचे अनेक प्रयत्न करत होतेच. कुठेच राहण्याची व खाण्याची सोय होत नाही हे लक्षात आल्यावर बाबासाहेबानी पारशी वसतीगृहात जागा मिळविली. पण आता पर्यंत पदरी आलेला अनुभव बघता ईथेही त्याना प्रवेश नाकारल्या जाणार याची जाण असल्यामुळे त्यानी ईथे चक्क खोटं बोलावं लागलं. त्यानी आपली जात न सांगताच ईथे प्रवेश मिळवील. उच्च विद्याविभुषित असल्यामुळे कोणी जात विचारलिही नसावी. पण काही दिवस जाताच पारशी लोकांच्या कानावर आले की त्यांच्या वसतीगृहात एक अस्पृश्य राहतो आहे. मग मात्र पारशी लोकांचं डोकं पेटलं. लोकांचा मोठा घोडका बाबासाहेबांवर चालुन गेला. बाबासाहेबांची यथेच्छ मानहानी करुन हाकलुन लावले. यावेळेस बाबासाहेबानी हात जोडुन अनेव विनवन्या केल्या व ८ तासाची महुलत मागुन घेतली. पण पुढच्या ८ तासात कुठेच सोय न झाल्यामुळे आपला सामान घेऊन बाहेर पडले. एका झाडाखाली रात्र काढली. दुस-या दिवशी मुन्शीना भेटुन काही सोय होईल का याची चौकशी केली पण कुठे काहीच होईना. महाराजाना भेटायचे होते पण महाराज म्हैसुरला जाण्याच्या तयारीत असल्यामुळे भेट घेता आली नाही. शेवटी कुठेच काहीच सोय झाली नाही अन नाईलाजाने व दु:खी अवस्थेत मुंबईस परतले.\nहा सगळा प्रकार ऐकुन केळूस्कर गुरुजी फार दु:खी झाले. त्यानी महाराजाना पत्र लिहुन बरीच खटाटोप केली पण काहीच हाती आलं नाही. याच दरम्यान श्री. सयाजीराजे गायकवाड यांचे वडिल बंधु आनंदराव यांचे निधन झाले. महाराजांच्या जबाबदा-या वाढल्या अन त्या सगळ्या घाईगडबडीत महाराज व्यस्त झाले. डिसेंबर १९१७ च्या अखेरीस महाराज म्हैसुरहुन मुंबईला येतात अन फेब्रुवारी १९१८ पर्यंत ईथेच वास्तव्य होता. पण एकंदरीत परिस्थीती बघता बाबासाहेबाना महाराजांची भेट घेता आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. घरातील मोठ्या भावाच्या मृत्युमुळे महाराज दु:खी अन व्यस्त होते.\nदिवाण मनुभाईनी मात्र पाय ओढण्याच्या व्यतिरीक्त काहीच केले नाही. केळूस्कर गुरुजीने बडोद्यातील एका प्राध्यपक मित्राशी बोलुन राहण्याची सोय करण्याची विनंती केली. सुरुवातील त्यानी होकार दिला. बाबासाहेब बडोद्याला निघुन गेले. पण तिथे गेल्यावर त्या प्राध्यापकाने बायकोचा विरोध असल्यामुळे ही मदत नाकारली. मग बाबासाहेबानी स्वत: सगळ्याना भेटुन कुठे राहण्याची व जेवणाची सोय होते का, यासाठी बरेच प्रयत्न केले. पण कुठेच यश न आल्यामुळे एक महान विद्वान आज जातियवादाचे चटके खाऊन खिन्न मनाने मुंबईची वाट धरली अन बडोदे सरकारला कायमचा जयभिम ठोकला. याच दरम्यान त्यांची सावत्र आई वारली. बाबासाहेबानी सगळा विधी पार पाडला.\nयाच दरम्यान अस्पृश्य निवारनाच्या दिशेनी मुंबईत एक अत्यंत महत्वाची घटना घडली. १९ मार्च १९१८ ला मुंबईत “अखिल भारतिय अस्पृश्य निवारण परिषद” भरविण्यात आली. या परिषदेचे सुत्रधार कर्मवीर शिंदे अन अध्यक्ष होते बडोदा नरेश श्री. सयाजीराव गायकवाड. महाराजानी आपल्या भाषणात काही मुख्य गोष्टी सांगितल्या त्या या प्रमाणे, “ जातीचा चिरकाल टिकाव अशक्य आहे, जाती मानव निर्मीत आहेत. हे असच चालल्यास पुढे ख्रिश्चन धर्म याचा फायद उठवेल. धर्मांतराचा फार मोठा धोका निर्माण होईल. व्यवहारीक सुधारणांची गरज आहे. अन्यथा एक दिवस आपल्या धर्मात मोठी फुट पडेल” अशा आशयाचं भाषण देऊन महाराजानी जातीपातीचा नायनाट करण्यास आवाहन केलं.\nपरिषदेच्या दुस-या दिवशी टिळक नावाचा एक भट पुण्याहुन परिषदेस आला. खरंतर या भटाची काहिच गरज नव्हती पण त्याचा खरा चेहरा लोकाना कळावा या साठी त्याला पाचारण करण्यात आले. याचं नाव बाळगंगाधर, हा एक अत्यंत जातियवादी माणुस. सदैव ब्राह्मणाच्या हिताचं व दलितांच्या अहिताचं चिंतन्यात आयुष्य गेलेलं. या इसमाने भाषणात म्हटलं, “ अस्पृश्य वर्गाचा प्रश्न सामाजीक व राजकीय दृष्ट्या निकाली काढला पाहिजे. ब्राह्मण क्षत्रीय आणि वैश्य याना जे जे अधिकार आहेत ते शुद्रानाही आहेत. मात्र शुद्रानी वैदिक मंत्र म्हणु नये. जातियवाद हे पुर्वीच्या ब्राह्मणानी चालु केलेली प्रथा आहे हे मी मान्य करतो.” असे एकंदरीत दुतोंडी व ब्राह्मणी हरामखोरी करणारा हा टिळक ईथे एवढे बोलुन थांबला नाही, त्यानी आजुन एक अत्यंत हिणकस कृत्य केलं.\nपरिषदेच्या शेवटी सर्व पुढा-याच्या सहिने एक जाहिरनामा काढण्यात आला. त्या जाहिरनाम्यात सही करणा-या पुढा-यानी वयक्तिक जीवनात अस्पृश्यता पाडनार नाही अशी प्रतिज्ञा करायची होती. टिळकानी या जाहिरनाम्यावर सही करण्यास स्पष्ट नकार दिला. कारण त्याला अस्पृश्यता हवी होती. त्याला ब्राह्मणांचं वर्चस्व हवं होतं. त्याला दलितांचा विकास नको होता. दलितानी माणुस म्हणुन जगावं हे या टिळक नावाच्या भटुरड्याला मान्य नव्हते. म्हणुन त्यानी जाहिरपणे ईथे अस्पृश्यनिवारणाच्य जाहिरनाम्यावर सही करण्यास नकार दिला. केवढा हा दृष्टपणा.\nअन मुंबईत १९१८ च्या सुरुवातीला जेंव्हा हे सगळं घडत होतं तेंव्हा आंबेडकर नावाचा तारा आजुनतरी राजकीय नभात उगवायचा होता. तो आज क्षितीजाच्या उंबरठ्यावर उभा होता. तारा ते महासुर्य असा एकंदरीत प्रवास करणारा हा विद्वान बडोदयातील जातीयवादाच्या चटक्यानी ज्या जखमा दिलेल्या होत्या त्यातुन सावरण्याचा प्रयत्न करत होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-04-21T07:53:16Z", "digest": "sha1:3KWV5K4TBIL5FF3KVV6ZMD2ZEC6X3DV5", "length": 17056, "nlines": 94, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "अभिव्यक्तिस्वातंत्र्य - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nLook up अभिव्यक्तिस्वातंत्र्य in\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\n५ हे सुद्धा पहा\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. - ह. मो. मराठे\nस्वातंत्र्यही भिक किंवा दान म्हणून मिळणारी गोष्ट नसून ती मिळवण्याची गोष्ट आहे आणि जगातल्या सर्वच गोष्टींप्रमाणेच स्वातंत्र्याचीही एक किमंत आहे.मात्रही किंमत किती आणि कोणती हे आधीच ठाऊक होऊ शकत नाही.स्वातंत्र्य मिळविताना आणि ते मिळाल्यावर एक मुल्य म्हणून ते राबविताना किंवा टिकविताना हि किमंत उलगडत जाते आणि प्रत्येक पावलावर ती मोजावीच लागते.नो सुलभ हप्ते, नो कर्ज. स्वातंत्र्यही ज्याची गरज आहे चैन नव्हे, धारणा आहे मौज नव्हे त्याला हे आतूनच उमगलेलं असतं.जगताना जे खर आहे तेच लिहितानाही खरं आहे.लिहिण काही आकाशात होत नाही.तो हजार हिश्शान जगण्याचाच अनुषंग आहे.जगताना लोभामुळे अथवा भयापोटी हजार तडजोडी करणारा माणूस लिहिताना अचानक वेगळा होईल का \nमी स्वातंत्र्य राबबविताना 'जे आणि जस' जगतो 'ते आणि तस' जगातील प्रत्येक माणूस जगलातर ते मला योग्य आणि न्याय्य वाटत का 'हाच स्वातंत्र्याची नैतीक वैधता ठरविण्याचा एकमेव आधार आहे म्हणून स्वातंत्र्याची चर्चा करताना दगडमारण्याचं अथवा थूंकण्याचं स्वातंत्र्य घेणार्‍या माणसाची चर्चा नको. आणि आतातरी स्त्रीची गणना आपण 'मनुष्य-कोटी'त करूया प्रत्येकवेळी तीच्यासाठी वेगळे निकष कशाला 'हाच स्वातंत्र्याची नैतीक वैधता ठरविण्याचा एकमेव आधार आहे म्हणून स्वातंत्र्याची चर्चा करताना दगडमारण्याचं अथवा थूंकण्याचं स्वातंत्र्य घेणार्‍या माणसाची चर्चा नको. आणि आतातरी स्त्रीची गणना आपण 'मनुष्य-कोटी'त करूया प्रत्येकवेळी तीच्यासाठी वेगळे निकष कशाला स्वांतत्र्य एक 'मानवी' मूल्य आहे. बायकांसाठी किंवा पुरूषांसाठी वेगवेगळ असायला स्वातंत्र्य म्हणजे टॉयलेटचा किंवा लोकलचा डब्बा नाही.स्त्री यच ग्रहावरचा मनुष्यप्राणी आहे.तिला जे शरीर आहे ते त्याच जीवशास्त्रीय नियमांनी बांधलेल आहे.त्यामुळे तीला लैंगिक संवेदना आहे.आहे तर ती लेखनात का येऊ नये स्वांतत्र्य एक 'मानवी' मूल्य आहे. बायकांसाठी किंवा पुरूषांसाठी वेगवेगळ असायला स्वातंत्र्य म्हणजे टॉयलेटचा किंवा लोकलचा डब्बा नाही.स्त्री यच ग्रहावरचा मनुष्यप्राणी आहे.तिला जे शरीर आहे ते त्याच जीवशास्त्रीय नियमांनी बांधलेल आहे.त्यामुळे तीला लैंगिक संवेदना आहे.आहे तर ती लेखनात का येऊ नये इथे खरतर स्वातंत्र्याचा प्रश्न नसुन प्रामाणिकतेचा प्रश्न आहे.लिहिणार्‍याच्याच नव्हे तर वाचणार्‍याच्याही.(ह्या लेखकाचे/लेखिकेचे नाव हवे आहे[१])\nअभिव्यक्तीचं पारतंत्र्य आपल्या समोर उभं आहे. हे एक न संपणार गणित आहे.कलेवर गदा आणायचे आचार आणि विचार सुरूच रहाणार.तरीही जोशात न घाबरता आपल्याला हवी ती कलाकृती घडवत रहायचं (ह्या लेखकाचे/लेखिकेचे नाव हवे आहे[२])\nमाझ्या लेखी स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याची मुक्तता असणं.कुठलिही संवेदना व्यक्त करताना त्यावर बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य.हवं तस जगता येण म्हणजे स्वातंत्र्य.कलाकाराच्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असण महत्वाच .......कलाकाराच स्वातंत्र्य हे इतरांमध्ये ऊर्जा निर्माणकरण्या साठी अथवा प्रेरणा मिळण्या साठी असाव.(ह्या लेखकाचे/लेखिकेचे नाव हवे आहे[३])\nअभिव्यक्ती ही त्या त्या धार्मिक, राजकीय बहुसंख्य समूहाच्या बाजूने दिसून येते. म्हणूनच धर्म ही बाब व्यक्तिगत पातळीवर ठरावी. सार्वजनिक, शासकीय, राजकीय पातळीवरून धर्म हटवला गेला पाहिजे. धर्माऐवजी फक्त भारतीय ही ओळख आली तरच अभिव्यक्तीत मोकळेपणा येईल..[४]\nसंस्कृतीरक्षणाच्या आवरणाखाली कित्येकांचे भोळेपणाने तर काहींचे धूर्तपणाने जळमटे आणि कोळिष्टकांचे जाळे विणण्याचे कार्यच चालू राहते. जगभराच्या इतिहासात सर्वच हुकूमशहांनी संस्कृतीरक्षणाच्याच नावाखाली देशांचा, संस्थांचा, प्रसारमाध्यमाचा आणि शिक्षणपद्धतींचा ताबा घेतला. त्यांतील साऱ्यांचे सर्वकाळ हेतू वैयक्तिक स्वार्थाचेच होते असे राजरोसपणे म्हणता येणार नाही. या हुकूमशहांच्या, त्यांना ताकद देणाऱ्या वाद, विचारप्रणाली किंवा धर्माधारांची आपल्या समाजाचे याने भलेच होणार आहे अशीच धारणा होती. हेतू काहीही असला तरी या सांस्कृतिक रखवालदारीने समाज मागे फेकला गेला; प्रगतीची दारे बंद झाली; विचारांचे आदानप्रदान थंडावले असाच इतिहास आहे. अगदी हुकूमशहा, देश, इतक्या मोठ्या पातळीवर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूसही उद्योग, सामाजिक वा शासकीय अश्या ज्या संस्था मोडकळीस येतात त्यांमध्ये \"विचार स्वातंत्र्यास बंधन\" हेच सामायिक कारण असावे असा अंदाज आहे.........\n...........भाषा स्वातंत्र्यामुळे सभ्यतेवर होणारा तथाकथित घाला/ परंपरांना नागवेपणाने दिली जाणारी आव्हाने यांनी समाजाची घडी विस्कटणारही असेल. पण हे अप्रिय -- कदाचित पूर्णपणे अयोग्य -- असे विचार कोणाच्यातरी मनांत खदखदत आहेतच. मग ते वेळीच सामोरे येण्यातच सर्वांचे भले आहे. ही तळमळ, भडभड विद्रोही व्यासपीठावर मांडली जाऊन वेगळ्या पद्धतीची जातीयता निर्माण होण्यापेक्षा सर्वमान्य अशाच व्यासपीठावरची शांतता भंग पावली तर एकवेळ चालेल.हे हलाहल पचविण्यास सर्वसामान्य माणूस नक्कीच समर्थ आहे. त्याची चिंता विद्वत्जनांनी बाळगू नये. [५]\nव्यक्तीची संपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय. -अरुणा सबाने\nजाणीवेची अभिव्यक्ती म्हणजे शब्द.-लिखाळ\n\"मनात उचंबळणार्‍या भावभावनांची समर्पक शब्दांत केलेली अभिव्यक्ती म्हणजे काव्य\" -मुळ वक्त्याचे नाव हवे\n‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही गंभीर संकल्पना आहे. त्यात ‘लोकशाही’ आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, दुसऱ्याचा न पटणारा विचारही ऐकून घेण्याचा समजूतदारपणा आहे, सहिष्णूता आहे.-[Google's cache of http://www.loksatta.com/index.php\nमाणूस हे अनेक सद्गुणांचे मंदिर आणि अभिव्यक्ती स्थान आहे.- प्राचार्य शिवाजीराव भोसले\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१३ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/girl-student-file-case-in-court-for-merit-awards-1613924/", "date_download": "2018-04-21T07:45:29Z", "digest": "sha1:Z2AWAO63AQKCRAOXCTMWUTTHCYLVGR3X", "length": 14414, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Girl student file case in court for Merit Awards | गुणवत्ता पुरस्कारासाठी विद्यार्थिनी न्यायालयात | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nगुणवत्ता पुरस्कारासाठी विद्यार्थिनी न्यायालयात\nगुणवत्ता पुरस्कारासाठी विद्यार्थिनी न्यायालयात\nविद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे दरवर्षी राजश्री शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.\nउच्च न्यायालय नागपूर खंडपीठ\nराज्य सरकारला नोटीस;दोन वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही\nअनुसूचित जमातीतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे दरवर्षी राजश्री शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मात्र, दोन वर्षांपासून राज्य सरकारने हा पुरस्कार जाहीर न केल्याने एका विद्यार्थिनीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली असून न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले.\n११ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांला अडीच लाख रुपये तर विभागीय मंडळातून प्रथम आलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांला दीड लाख रुपये पुरस्कार देण्यात येतो. याला राजर्षी शाहू महाराज पुरस्कार असे नावदेखील देण्यात आले आहे. या अंतर्गत पुरस्कार रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येते. २०१६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत राजवी आंबुलकर या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९५ गुण संपादन केले असून ती अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रथम आहे. त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तिला ५० हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम अद्याप दिलेली नाही. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nन्यायालयाने याचिकाकर्त्यां विद्यार्थिनीची बाजू ऐकल्यानंतर समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, समाज कल्याण आयुक्त, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांना नोटीस बजावत उत्तर सादर करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अरुण पाटील तर सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील ए. जी. दामले यांनी बाजू मांडली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/another-case-file-against-sambhaji-bhide-and-milind-ekbote-1611008/", "date_download": "2018-04-21T07:50:07Z", "digest": "sha1:FXL5OVX4L66JLP2MORFOAPBUTYZ7CT3S", "length": 13280, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "another case file against Sambhaji Bhide and Milind Ekbote | संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल\nयेरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह भीमा-कोरेगाव येथील ग्रामस्थांविरुद्ध येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभटक्या विमुक्त जात जमाती संघटनेच्या सरचिटणीस सुषमा अंधारे (वय ३५, रा. सध्या लक्ष्मी नारायण वसाहत, नीलायम चित्रपटगृहानजीक, सदाशिव पेठ, मूळ रा. परळी वैजनाथ, जि. बीड) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे आणि भीमा-कोरेगावमधील रहिवासी योगेश गव्हाणे, गणेश फडतरे यांच्यासह आठशे ते एक हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मी निघाले होते. माझ्यासोबत मिलिंद जगताप, अ‍ॅड. तुषार खंदारे, गौतम चव्हाण, कविता पवार, जयश्री जाधव होते. नगर रस्त्यावरील सणसवाडी भागात घोषणा देत आलेल्या जमावाने आमच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्या वेळी मोटारीतील दोघींना दगड लागले. त्यांना तातडीने शिक्रापूर भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले, असे अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.\n‘मेवाणीविरुद्ध आलेल्या तक्रारीची पडताळणी’\nगुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी नेता उमर खालीद यांनी शनिवारवाडय़ावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अर्ज डेक्कन पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. तक्रारअर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. मेवाणी आणि खालीद यांनी केलेल्या भाषणाचे ध्वनिचित्रफीत पडताळण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/aasta1.asp", "date_download": "2018-04-21T07:38:01Z", "digest": "sha1:RL6HYI67CGBUWVKSPO4RSMCKJUQUJTCL", "length": 6199, "nlines": 41, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nआस्थापना विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\nकेद्रींय माहिती आधिकार २००५\nRTI पहिले अपिल अर्ज नमुना\nRTI दुसरे अपिल अर्ज नमुना\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\n१. विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे यांचे आस्थापनेवरील वर्ग-क व वर्ग-ड संवर्गातील कर्मचार्‍यांची दिनांक ०१.०१.२०१७ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठतासूची.\n२. विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे यांचे आस्थापनेवरील वर्ग-क व वर्ग-ड संवर्गातील कर्मचार्‍यांची दिनांक ०१.०१.२०१७ रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठतासूची.\n३. वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड वेतनश्रेणी व कालब्द पदोन्‍नती प्रस्ताव सादर करणेबाबतची चेकलिस्ट.\n४. पुणे विभागातील महराष्ट्र शिक्षण सेवा गट-क(प्रशासन शाखा)संवर्गातील कर्मचार्‍यांची दिनांक ०१.०१.२०१६ रोजीची अंतीम सेवाज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाब.\n५. कार्यालयीन कर्मचार्‍यांकडे सोपवलेल्या कामकाजाची माहिती.\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/451082", "date_download": "2018-04-21T08:08:23Z", "digest": "sha1:HT3CJY3QNJAD52YLG5DG673A6MMATZOP", "length": 6866, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिरकारची कामे घराघरांपर्यंत पोहोचवाःपालकमंत्री देशमुख - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » सिरकारची कामे घराघरांपर्यंत पोहोचवाःपालकमंत्री देशमुख\nसिरकारची कामे घराघरांपर्यंत पोहोचवाःपालकमंत्री देशमुख\nकेंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या अनेक कल्याणकारी निर्णयामुळे ग्रामीण भागात भाजपाबद्दल नागरिकांची भुमिका सकारात्मकच आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हापरीषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर घरोघरी जाऊन सरकारच्या योजना आणि निर्णय सांगा असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.\nजिल्हापरीषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी सांगलीत भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर रोडवरील दैवज्ञ भवनमध्ये हा मेळावा झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे आणि योजनांमुळे ग्रामीण भागातील जनतेचे मतपरिवर्तन झाले आहेच.पण कार्यकर्त्यांनी त्याचा फायदा उठवत जि.प.आणि पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. सांगली जिल्हापरिषद भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन खा.संजय पाटील यांनी केले. जिल्ह्यात प्रत्येक जागा भाजपा पक्ष म्हणून कडवी झुंज देईल. अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तर आ.सुधीर गाडगीळ यांनी पुढील एक महिना कार्यकर्त्यांनी जोमाने राबवण्याचे आवाहन केले.\nस्वागत व प्रास्तविक शेखर इनामदार यांनी केले. यावेळी दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, सौ.निता केळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दिपक शिंदे म्हैसाळकर, रमेश भाकरे,मुन्ना कुरणे, सौ.भारती दिगडे, प्रकाश बिरजे यांच्यासह कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रकाश ढंग यांनी तर आभार शरद नलवडे यांनी मानले. तततत\nसंपाच्या चौथ्या दिवशी बंद, विठुरायाला साकडे\nतुडुंब भरलेल्या बंधाऱयात दोन सख्ख्या भावासहीत एकाचा बुडून मृत्यू\nमिरजेत नागरिकांकडून आयलँड उद्ध्वस्त\nशेटे वाडय़ात योग दंडाची विधीवत पूजा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/electronic-instruments-and-measurements-37387166-bf52-4283-b789-f25b247db86a", "date_download": "2018-04-21T07:27:22Z", "digest": "sha1:XQKB55FSXWM75TBENV6JV2F5OKQOEEO6", "length": 14159, "nlines": 350, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Electronic Instruments And Measurements पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nलेखक मंजुश्री एस. जोशी, अनुराधा ए. बाकरे, जे. डी. बढे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/how-to-care-refrigerators-in-winter-1610844/", "date_download": "2018-04-21T07:56:46Z", "digest": "sha1:V5A2KN75Y4DOV4HQDT3MZARQ6UMQW4B4", "length": 13823, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to care refrigerators in winter | कुटुबकट्टा : हिवाळय़ात रेफ्रिजरेटरची काळजी कशी घ्यावी? | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nकुटुबकट्टा : हिवाळय़ात रेफ्रिजरेटरची काळजी कशी घ्यावी\nकुटुबकट्टा : हिवाळय़ात रेफ्रिजरेटरची काळजी कशी घ्यावी\nरेफ्रिजरेटरची आणि त्यामधील फ्रिजरची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे.\nआधुनिक जीवनशैलीत शीतकपाट म्हणजेच रेफ्रिजरेटरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाजीपाला, फळे यांसह खाद्यपदार्थ ताजे राहावे, उकाडय़ाच्या दिवसांत थंड पाणी मिळावे यासाठी रेफ्रिजरेटरचा उपयोग केला जात असला तरी त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. हिवाळय़ात बाहेरील तापमान थंड राहत असल्याने रेफ्रिजरेटरची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे.\nरेफ्रिजरेटरची आणि त्यामधील फ्रिजरची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. फ्रिजरची साफसफाई करण्याचा सवरेत्कृष्ट काळ म्हणजे हिवाळा. हिवाळय़ात वातावरणातील तापमान कमी असल्याने फ्रिजरमध्ये आपण जे सामान ठेवतो, ते बाहेर काढून ठेवले तरी ते खराब होणार नाही. फ्रिजरची साफसफाई करण्यापूर्वी त्यामधील सर्व सामान म्हणजे बर्फ तयार करण्याचे भांडे, आइस्क्रीमचे भांडे बाहेर काढून ठेवावे.\nहिवाळय़ात फ्रिजरमध्ये बर्फ अधिक साचतो. कधी कधी फ्रिजरच्या खालील बाजूसही बर्फ साचतो. या अधिक बर्फामुळे फ्रिजरमध्ये पदार्थ ठेवण्यास कठीण जाते. त्यामुळे हा बर्फ वितळवणे गरजेचे आहे. हा बर्फ चाकू किंवा टोकदार वस्तूने काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे फ्रिजर खराब होऊ शकतो.\nरेफ्रिजरेटरचा विद्युतपुरवठा २४ तासांसाठी खंडित करावा. या काळात रेफ्रिजरेटरमध्ये साचलेला बर्फ वितळून जाईल. या वेळेत रेफ्रिजरेटरची साफसफाईही करता येईल. मात्र तत्पूर्वी रेफ्रिजरेटरमधील सर्व खाद्यपदार्थ, भाजीपाला बाहेर काढून ठेवणे आवश्यक आहे.\nहिवाळय़ात शक्यतो रेफ्रिजरेटरचे तापमान कमी ठेवावे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये तापमान कमी-अधिक करण्याची सुविधा असते.\nरेफ्रिजरेटरच्या मागच्या बाजूस असलेल्या भांडय़ात (ड्रिप पॅन) हिवाळय़ामध्ये पाणी साचते. बाहेरील तापमान थंड असल्याने या पाण्याची वाफ होत नाही. हे पाणी साचून राहिल्याने काही दिवसांनी रेफ्रिजरेटरच्या मागून दरुगधी येते. त्यामुळे हे भांडे साफ करणे आवश्यक आहे. रेफ्रिजरेटर बंद करून हे भांडे काढावे. त्यातील साचलेले पाणी फेकून देऊन ते साफ करावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRJA/MRJA032.HTM", "date_download": "2018-04-21T08:07:00Z", "digest": "sha1:DYXJRFVXLGINHPP6AF7636E2O63HLYA5", "length": 9128, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जपानी नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात २ = レストランで2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जपानी > अनुक्रमणिका\nकृपया एक सफरचंदाचा रस आणा.\nकृपया एक लिंबूपाणी आणा.\nकृपया एक टोमॅटोचा रस आणा.\nमला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.\nमला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.\nमला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.\nतुला मासे आवडतात का\nतुला गोमांस आवडते का\nतुला डुकराचे मांस आवडते का\nमला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे.\nमला काही मिश्र भाज्या पाहिजेत.\nजास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे.\nत्या सोबत आपल्याला भात हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला पास्ता हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला ते बटाटे हवे आहेत का\nमला याची चव आवडली नाही.\nहे (पदार्थ) मी मागविले नव्हते.\nजाहिरात संवादाचे एक विशिष्ट रूप दर्शवते. ते उत्पादक आणि ग्राहकांदरम्यान संपर्क प्रस्थापित करू इच्छिते. संवादाच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे, त्याचाही खूप मोठा इतिहास आहे. राजकारणी किंवा धर्मशाळांसाठी प्राचीन काळापासून आतापर्यंत जाहिरात करण्यात आली. जाहिरातींच्या भाषेत वक्तृत्व (कला) हा विशिष्ट घटक वापरतात. ते एक ध्येय आहे, आणि म्हणून एक नियोजनबद्ध संभाषण असायला हवे. ग्राहक म्हणून आम्हाला जाणीव करून द्यावी की; आमच्या आवडींना स्फुरण द्यावे. तथापि, सर्वोतोपरी आम्ही उत्पादनामध्ये आणि खरेदी करण्यात इच्छुक आहोत. जाहिरातींची भाषा त्याच्या विशेषत: परिणामांपेक्षा अगदीच सोपी आहे. त्यामध्ये केवळ काही शब्द व सोप्या घोषणा वापरल्या जातात. या प्रकारे आपली स्मृती चांगले मजकूर राखून ठेवण्यासाठी सक्षम असेल. विशेषण आणि तमभाववाचक सारखे शब्द काही प्रकारे समानच असतात. ते विशेषतः उत्पादकाचे फायदेशीर म्हणून वर्णन करतात. परिणामी, जाहिरातींच्या भाषा सहसा खूप सकारात्मक असतात. मजेशीर, जाहिरातींच्या भाषेमध्ये नेहमी संस्कृतीचा प्रभाव पडतो. सांगायचे असे की, जाहिरातीची भाषा आपल्याला समाजाविषयी खूप सांगते. आज, \"सौंदर्य\" आणि \"तरुण\" यांसारख्या गोष्टींचे अनेक देशांमध्ये वर्चस्व आहे. \"भविष्य\" आणि \"सुरक्षा\" हे शब्द देखील वारंवार दिसतात. विशेषतः पाश्चात्य समाजामध्ये, इंग्रजी भाषा लोकप्रिय आहे. इंग्रजी ही आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय भाषा मानली जाते. या कारणास्तव ती तांत्रिक उत्पादनांशी चांगले कार्य करते. रोमान्स भाषेतील घटक उपभोग्यता आणि उत्कटतेसाठी वापरले जातात. ते लोकप्रिय पद्धतीने अन्न किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरली जाते. जो कोणी बोली भाषेचा वापर करत आहे त्यांनी जन्मभुमी आणि परंपरेसारख्या मूल्यांवर भर दिला पाहिजे. अनेकदा उत्पादनांची नावे नवनिर्मितभाषित किंवा नव्याने निर्माण झालेली आहेत. त्याला विशेषत: काहीच अर्थ नाही, फक्त एक आनंददायी आवाज आहे. पण काही उत्पादनांची नावे खरोखरच एक चांगला व्यवसाय करू शकतात व्हॅक्यूम नाव अगदी क्रियापद बनले आहे - हूवर करणे\nContact book2 मराठी - जपानी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/navi-mumbai-woman-thrown-out-of-local-train-while-fighting-thief-485845", "date_download": "2018-04-21T07:44:48Z", "digest": "sha1:JZZY5SCWYWMW3AO6DKQZWVMCF3UVKQS6", "length": 16356, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी मुंबई : मोबाईल-पर्स खेचून तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं", "raw_content": "\nनवी मुंबई : मोबाईल-पर्स खेचून तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं\nलोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नवी मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋतुजा बोडके ही 19 वर्षीय तरुणी परवा रात्री साडेअकरा वाजता नेरुळ-जुईनगर दरम्यान महिला डब्यातून प्रवास करत होती. याचवेळी आरोपी महिला डब्यात चढला आणि ऋतुजाला लुटण्याचा प्रयत्न त्याने केला. आरोपीनं ऋजुताचा मोबाईल, पर्स हिसकावून घेतले. कानातले रिंग ओढताना ऋतुजा आणि चोरट्यामध्ये झटापट झाली. यात आरोपीने रिंग खेचत ऋतुजाला ट्रेनमधून धक्का दिला. ऋतुजाच्या डोक्याला लागलं असल्याने तिच्यावर वाशीच्या एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोपी महिला डब्यात शिरतानाची दृश्यं सीसीटीव्हित कैद झाली आहेत.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनवी मुंबई : मोबाईल-पर्स खेचून तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं\nनवी मुंबई : मोबाईल-पर्स खेचून तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं\nलोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नवी मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋतुजा बोडके ही 19 वर्षीय तरुणी परवा रात्री साडेअकरा वाजता नेरुळ-जुईनगर दरम्यान महिला डब्यातून प्रवास करत होती. याचवेळी आरोपी महिला डब्यात चढला आणि ऋतुजाला लुटण्याचा प्रयत्न त्याने केला. आरोपीनं ऋजुताचा मोबाईल, पर्स हिसकावून घेतले. कानातले रिंग ओढताना ऋतुजा आणि चोरट्यामध्ये झटापट झाली. यात आरोपीने रिंग खेचत ऋतुजाला ट्रेनमधून धक्का दिला. ऋतुजाच्या डोक्याला लागलं असल्याने तिच्यावर वाशीच्या एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान आरोपी महिला डब्यात शिरतानाची दृश्यं सीसीटीव्हित कैद झाली आहेत.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ashacheka.blogspot.com/2011/12/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T07:24:47Z", "digest": "sha1:4MNDDANSSED2UGLLFEGKJFZ24YVIBXX5", "length": 15926, "nlines": 154, "source_domain": "ashacheka.blogspot.com", "title": "अशाच एका संध्याकाळी ...: कविता, नाटक आणि मी...", "raw_content": "अशाच एका संध्याकाळी ...\nकविता, नाटक आणि मी...\n\"अरे काये हे स्वान्ड्या समुद्र काय, तळं काय, दगड काय समुद्र काय, तळं काय, दगड काय आणि तुझ्या कवितेचं नाव काय तर 'हो आणि तुझ्या कवितेचं नाव काय तर 'हो पण...' आणि पुढे कंसात समुद्र... पण...' आणि पुढे कंसात समुद्र... आता याचा कसा संबंध लावायचा त्या कवितेतल्या दगडाशी आता याचा कसा संबंध लावायचा त्या कवितेतल्या दगडाशी\" फोनवर मित्र बोलत होता... काये ना... आमच्या group मध्ये सहसा कुणीच सरळ बोलत नाही... irrespective of ती व्यक्ती पुण्याची आहे किंवा नाही... पण इथे मात्र त्याचं बरोबर होतं... ही कविता ज्या नाटकामधली आहे त्याबद्दल त्याला काहीच माहित नव्हतं... मग त्याला मी ही कविता 'हो\" फोनवर मित्र बोलत होता... काये ना... आमच्या group मध्ये सहसा कुणीच सरळ बोलत नाही... irrespective of ती व्यक्ती पुण्याची आहे किंवा नाही... पण इथे मात्र त्याचं बरोबर होतं... ही कविता ज्या नाटकामधली आहे त्याबद्दल त्याला काहीच माहित नव्हतं... मग त्याला मी ही कविता 'हो पण...' नावाच्या एका नाटकासाठी लिहिल्याचं सांगितलं... आणि थोडक्यात नाटकाची कथा सुद्धा सांगितली... \"अरे, मग ही background type करायचे कष्ट घे की जरा आळशी माणसा..\" तिकडून reply आला...\nफोन ठेवला खरा पण मनातनं विचार जाईचनात...\n पण...\" ... माझं कॉलेज मधलं शेवटचं नाटक... नाटकामाधला protagonist 'रवी', सध्या एका software कंपनी मध्ये काम करतोय... कॉलेज संपवून त्याला दोन वर्ष झालीयेत... कॉलेजच्या नाटकातून भरपूर कामं केलेला... आणि, कॉलेज मध्ये असताना नाटकाचा किडा अंगात भिनलेला... त्याचा कॉलेज मधला मित्र आणि त्याच्या नाटकांचा दिग्दर्शक 'आदित्य' मात्र नोकरी न करता नाटकच करतोय...\nआत्ता रवीला कंपनी मध्ये on-site चा call आलाय, UKला जायचा... आणि नेमकं त्याच वेळी आदित्य त्याला त्याच्या एका प्रायोगिक नाटकामध्ये काम करायला बोलावतोय... भूमिका खरंच खूप सुंदर आहे... पण मग on-site चा call ...\nतेव्हा रवीच्या मनात निर्माण झालेल्या द्विधा मनस्थिती वरचं हे नाटक... स्वतःच्या मनापासून दूर जाऊन practically वागू पाहणारा रवी आणि त्यापासून ओढून त्याला पुन्हा स्वतःपाशी आणणारी त्याच्या मनातली संवेदना यांच्या मधला संवाद म्हणजे हे नाटक... हो\nआज बरोबर चार वर्षांनी इतकी नाटकासारखी परिस्थिती निर्माण होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.... IIT मध्ये नाटकं करायचा मस्त चान्स मिळाला... पण नोकरीला लागल्यावर मात्र सगळं बंद पडलं... आज बरोब्बर दोन वर्षांनी परत नाटक करायचा चान्स मिळतोय... तेही बंगलोरसारख्या शहरात...\nपण नेमकं याच वेळी मला US मध्ये PhD साठी applications करायची आहेत...\nअनुभवामधून कल्पना सुचतात असं म्हणतात... इथे आधी सुचलेल्या कल्पनेचा तंतोतंत अनुभव येतोय...\nअशा मनस्थित आज हे नाटकं पुन्हा एकदा पाहिलं... आणि आज ते जरा जास्तच भावलं... असो. त्यातला कवितेला context असणारा हा भाग -- --\n(तो: रवी, ती: त्याची संवेदना)\nती: पण, जर पटत असेल तुला तर जा ना on-site ला... काय होईल \nतो: अडकत जाईन मी त्याच्यात... मग पुन्हा प्रचंड काम...\nती: पण त्यातनही काहीतरी मिळेल तुला... status raise करणारं... रुढार्थान यशाकडे नेणारं... आणि ते तुला हवंय...\nती: मग imagine कर की तू नाटक करतोयस... मोकळं सोड मनाला... तू whole heartedly फक्त नाटक करतोयस... मग...\nतो: मग... मग सगळं रुटीनच एकदम बदलून जाईल ना... पुन्हा त्या मिटींग्स, त्या चर्चा, ते lively routine ...\n(तो खरच असं घडतंय असं imagine करू लागतो... नाटकाच्या मिटिंग मध्ये तो आणि आदित्य बोलतायत...)\nआदित्य: नाही रे रव्या... म्हणजे, तू करतोयस चांगलं... पण मला वाटतं तुला अजून तुझं character च नीट समजलं नाहीये...\nतो: ए आद्या... हे तुझं नेहेमीचंचे बरं का... आणि मग तू म्हणशील...\nदोघं मिळून: जरा 'between the lines' विचार कर ना... (दोघं हसतात...)\nतो: आणि मग मला त्या lines मध्ये सोडून तू मोकळा...\nआदित्य: अरे पण जमलंय तुला ते आत्ता पर्यंत... हे बघ तुझं जे character आहे ना...\nती: मग तुमची प्रश्नोत्तरं सुरु होतील... आणि त्यात तू हरवत जाशील...\nतो: मग... मग मला माझं expression सापडेल... गेल्या दोन वर्षांपासून हरवलेलं... वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात स्वतःला व्यक्त करण्याचं...\nआदित्य: जमलंय तुला... proper घेतलंस...\nती: आणि नाटक छान होईल... तू मनापासनं आणि involve होऊन acting करतोस याला दुजोरा मिळेल...\nतो: पण फक्त मित्रांकडून... बाकीच्या लोकांसाठी मी फक्त एक हौशी कलाकार असेन... software engineer नाही...\n Alchemist वाचलं आहेस ना...\nतो: हं... किंवा ती गोष्टच तुमच्यासाठी universe होऊन जाते...\nपण bank balance मध्ये dollars नाही जमा होत.. आणि मग मनातून कितीही वाटत असलं ना तरी कुणीतरी म्हणतं 'विचार कर'\nमला कळत नाही शाळेत असताना का घेतलं मला बाईंनी नाटकात... का तेव्हापासून केलेल्या सगळ्या भूमिका मला आवडल्या... का तेव्हापासून केलेल्या सगळ्या भूमिका मला आवडल्या... या जगातले ९९% लोक या रोजच्या रुटीन मध्ये, मिळणाऱ्या promotions मध्ये आहेत ना सुखी... मग मलाच का असं स्वतःला अभिव्यक्त करायला आवडतं...\n(आणि मग येते ही कविता... हो\nरणरणत्या उन्हात, एका दुपारी,\nएका शांत तळ्याकाठी बसलोय...\nत्याचं निळाशार पाणी, का कोण जाणे,\nमला समुद्राची आठवण करून देतंय...\nमाझी नजर क्षितिजापर्यंत नेणारा समुद्र...\nमी ऊभाही होतो त्याच्या लाटेत,\nजेव्हा माझ्या पायाखालची थोडीशी वाळू घेऊन घेली ती लाट...\nमला स्वतः मध्ये, आत ओढून घेऊन गेली ती लाट...\nकदाचित, पुढच्याच लाटेबरोबर पुन्हा किनाऱ्यावर सोडण्यासाठी...\nतळ्याचं पाणी मात्र निश्चल आहे...\nना समुद्राचा गाज, ना निर्झराची झुळझुळ...\nपण त्यामुळे माझंच प्रतिबिंब, मला पुन्हा पुन्हा दाखवणारं...\nआणि मला हवंय ते, स्वतःच स्वतःला असं निरखून बघणं...\nपण मग का कोण जाणे...\nमी दगड टाकतो पाण्यात, आणि तरंग उठतात...\nपुन्हा एकदा समुद्राची आठवण करून देणारे...\nमाझी नजर क्षितिजापर्यंत घेऊन जाणारा समुद्र...\nतो: अद्याचा message आला होता... बक्षीस मिळालं आणि लोकांना आवडलं तर नाटक professionally करूया म्हणतोय...\nतो: सही काय... मी त्या UK च्या call ला अजून reply नाही केलेला... उद्या शेवटचा दिवस आहे...\nती: पण मग तू UK ला न जाता... ...\nती: म्हणजे बाकी job व्यवस्थित कर ना...\nतो: पण मग मी हा call deny केला तर माझं reputation, माझी image सगळंच खराब होईल... आणि माझा colleague आत्ता पासूनच एवढं काम करतोय की मी एक दोन वर्ष नाटकं केली तर माझा PL म्हणून तोच येईल...\nती: चांगलंय ना मग... wavelength जुळेल तुमची...\nतो: काहीही काय बोलतेयस... आणि आत्ता मी नाटक केलं आणि पुढे ते professional level ला गेलं तर...\nती: अरे असंच करत राहिलास तर नाटक कधीच करता नाही येणार तुला...\nतो: मला वाटतंय मी स्वतःच स्वतःच्या हातातून निसटतोय... आत्ता जर UKचा चान्स गेला तर मग मिळणं अवघडे...\nती: तुला ना... तुला तळ्यातच समुद्राच्या लाटा हव्यायेत... क्षितिजापासून येणाऱ्या... आणि त्या फेसाळत्या समुद्रामध्ये तुला तुझं प्रतिबिंब बघायचं...\nतो: हो... मला दोन्ही गोष्टी हव्यात... तेवढ्याच intensityनी...\nती: पण प्रवाहात आणि प्रवाहाविरुद्ध एकाच वेळी कसं ना पोहोता येईल...\nती: विचार कर... तळं तुझ्यापाशीच आहे... आणि वाटलंच कधी जर तुला लाटांमध्ये जावसं... तर त्या तळ्यातच पाय सोड ना... आणि शांतपणे विचार कर... ते तळच तुला अथांग समुद्रासारखं वाटेल...\nछोट्याशा नातवाची छोटीशी कविता\nएकम - मिलिंद बोकील\nडायलॉग म्हणजे काय रे भाऊ \nकविता, नाटक आणि मी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/04/12164632/news-in-marathi-CBDT-allots-PAN-and-TAN-in-a-day-for.vpf", "date_download": "2018-04-21T07:51:44Z", "digest": "sha1:ULCK7ZV4K76YXGRQYX4WXEORBZ5IZWIQ", "length": 12081, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "आता एक दिवसात मिळणार पॅन", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nआता एक दिवसात मिळणार पॅन\nनवी दिल्ली- आता एका दिवसात पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच सीबीडीटीने एका दिवसात पॅन आणि कर कपात खाते क्रमांक (टॅन) उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी कामकाज मंत्रालयासोबत करार केला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nडिझेल तस्कर रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक हैदराबाद - येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या चार\nइसिस दहशतवाद्यांचा मुंबईतील ज्यू समुदायावर हल्ल्याचा कट - गुजरात एटीएस अहमदाबाद - गुजरात दहशतवाद\n..अशी असेल सरन्यायाधीशांवरील महाभियोगाची पुढील प्रक्रिया हैदराबाद - अनेक घडामोडींनंतर\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nउन्नाव बलात्कार : भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या सीबीआय कोठडीत वाढ उन्नाव - उत्तरप्रदेशमधील\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5200-family-entertainer-marathi-film-cycle-trailer", "date_download": "2018-04-21T07:36:14Z", "digest": "sha1:ONA3QD7KFKMU57WD2YZSR7TPLGS6E2G6", "length": 10417, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "कुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\nPrevious Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\n“आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सायकल या चित्रपटाच्या लक्षवेधक प्रवासाच्या काही झलकी स्टुडिओ दाखविणार आहेत. एका विशेष समारंभात सायकल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या समारंभाला सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थिती होते.\n\"सायकल\" च्या प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन - पहा फोटोज्\n'वायकॉम18 मोशन पिक्चर्स' चा पुढचा मराठी सिनेमा “सायकल” रिलीज होत आहे ४ मे २०१८ ला \n“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले त्याला त्याची सायकल परत मिळेल का त्याला त्याची सायकल परत मिळेल का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.\nकॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.\n४ मे २०१८ रोजी शुक्रवारी “सायकल” हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे सादरीकरण असून, एमएफए व थिंक व्हाय नॉट यांच्या सहयोगाने हॅपी माइंड एंटरटेनमेंट द्वारा याची निर्मिती केलेली आहे.\nPrevious Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/102", "date_download": "2018-04-21T07:38:04Z", "digest": "sha1:OGKHLHOODIYRFWXREMJLMQNQP4FSPY25", "length": 2371, "nlines": 44, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देश् | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nश्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे\nस्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे\nगालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली\nस्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली\nतू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूची\nस्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेची\nवंदे त्वामहम् यशोयुतां वंदे\nमोक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे तूलाच वेदांती\nस्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती\nजे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते\nस्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते\nवंदे त्वामहम् यशोयुतां वंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2010/04/blog-post_28.html", "date_download": "2018-04-21T07:39:47Z", "digest": "sha1:YDT3CMNSL4UWRVYAOVWDEBNXVXZRGTMO", "length": 5726, "nlines": 92, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ऐक माझ्या फ़ुला..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २८ एप्रिल, २०१०\nऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा\nगंधल्या अंतरी, दे मला, आसरा\nकोवळे रूपडे , नाजुका कोमला\nगौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा\nआसमानीच गं तू परी लाजरी\nसावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा\nगोड वाणी तुझी गं मरंदापरी\nतू असे मंजुळा की असे शर्करा\nमी अबोली म्हणू, कि म्हणू सायली\nतू निशीगंध की तू असे मोगरा\nही निळाई तुझ्या लोचनी दाटली\nधुंदला रंग हा, लाजवी सागरा\nपल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू\nछेडती दादरा त्या खुल्या अंबरा\nसाद तू घातली, चैत्र हुंकारला\nऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा\nगालगा, गालगा, गालगा, गालगा\n४ मे, २०१० रोजी ४:०४ म.पू.\nप्राजू, छान आहेत ग तुझ्या कविता (गजला)\n२ जून, २०१० रोजी ८:५० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/06/blog-post_07.html", "date_download": "2018-04-21T07:43:01Z", "digest": "sha1:EQMCNLVSO6EWZL7TXABW4C64QZB5EP54", "length": 5756, "nlines": 99, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मन हे पाऊस भरले गं", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ७ जून, २०११\nमन हे पाऊस भरले गं\nमन हे पाऊस भरले गं\nक्षणांत येथे क्षणांत तेथे\nझर झर झरती धारा गं\nनटून थोडा थटून थोडा\nजणू लखलख तारा गं\nपायी बांधून पैंजण गं\nपाऊस करतो नर्तन गं\nकधी तृणांवर, कधी फ़ुलावर\nझिम्मड ओले शिंपण गं\nउरांत होते धडधड गं\nक्षितिज भंगले, नेत्र गुंगले\nवीज बिथरली कडकड गं\nसलज्ज हिरवी सळसळ गं\nलाघव ओली भोवळ गं\nचिंब नाचरे थेंब साचले\nजळात भरली ओंजळ गं\nओठी पाऊस गाणे गं\nधुंद नाहली नदी वाहली\nअंबर होई दिवाणे गं\nसलज्ज हिरवी सळसळ गं\nलाघव ओली भोवळ गं\nचिंब नाचरे थेंब साचले\nजळात भरली ओंजळ गं\n८ जून, २०११ रोजी ११:४२ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokx.com/2012/12/", "date_download": "2018-04-21T07:42:32Z", "digest": "sha1:F4QEB7OAO52FHHW26YGTZRUWF5HCF2BS", "length": 11174, "nlines": 169, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : December 2012", "raw_content": "\nबंड्या (डॉक्टरले) : डॉक्टर, लई उसन भरली हाय कमरेत.\nडॉक्टर: का झालं बे\nबंड्या: काई नाई डॉक्टर सायब. आज सकाडीच कारखान्यातून नाईट शिफ्ट करून रोजपेक्षा थोडं लवकरघरी आलो.\nबायकोन दरवाजा उघडला. आनं पायतो त का घरच्या बाल्कनीचा दरवाजा खुलाच.\nतसाच धावत धावत बाल्कनीत गेलो त खाली यक माणूस शर्टची बटनं लावत धावताना दिसला.\nमावा दिमाकच खराब झाला नं, तशीच किचन मंदली फ्रीज उचलली आनं मारलीनं त्या मानसाले फेकून.\nच्या मायला लईच उसन भरली कमरेत.\nडॉक्टर: या गोड्या घ्या वाटण बर लवकरच. नेक्स्ट....\n(दुसरा पेशंट आत येतो)\nडॉक्टर: तुमाले का झालं\nपेशंट: का सांगू तुमाले डॉक्टर. सकाडी सकाडी लईच आयटम झाला.\nआज पासून एका जागी कामाले जाणार होतो. सकाडी लवकर उठाची सवय नोवती.\nआनं आलाराम वाजूनबी जाग नाई आली. मनून गडबडीत कामालेजात होतो. त वरच्या एका माणसान फ्रीजच फेकून मारली नं.\nसायब कामाचं रायलं जागेवरच. आनं हे दुकण्याची नसली 'डेंग डेंग' बी मागं लागली.\nडॉक्टर: हे औषद घ्या. वाटन लवकर बरं. नेक्स्ट....\n(दुसरा पेशंट आत येतो.)\nपेशंट: काई नाई डॉक्टर. माई लवर हाय नं. काल रात्री तिले भेटाले गेलो होतो.\nसकाडी सकाडी तिचा नवरा आला लवकर. मंग का करणार\nलपलो फ्रीजमधी. त त्या बैताड मानसान फ्रीजच फेकून देली वरच्या मजल्या वरून खाली.\nडोक्स लईच दुकून रायलं सायेब.\nडॉक्टर: लईच जांगळबुत्ता दिसून रायला. ... :)\n१ )चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,\nलग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.\n२)एक होती चिऊ एक होती काऊ,\n...... रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.\n३)चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,\nघास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.\n४)बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या,\n........रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.\n५)वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला,\nसखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला.\n६)रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल,\n.......रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.\n७)तेलाच्या दिव्याला तुपाची वात,\n........रावांशी केले लग्न, आता आयूष्याची वाट.\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-reveals-why-doctors-scared-of-twinkle-khanna-1610137/", "date_download": "2018-04-21T07:54:03Z", "digest": "sha1:4G4W36RC2YDNZ6X3VFXXG2MTEMCWYTN4", "length": 14463, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Akshay reveals why Doctors scared of Twinkle khanna | माझ्या बायकोला तर डॉक्टरही घाबरतात- अक्षय कुमार | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमाझ्या बायकोला तर डॉक्टरही घाबरतात- अक्षय कुमार\nमाझ्या बायकोला तर डॉक्टरही घाबरतात- अक्षय कुमार\nअखेर डॉक्टर मला म्हणतात की, मित्रा तू एकटा येत जा कृपया बायकोला आणू नकोस', असे अक्षयने सांगितले.\nबॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता लेखिका झाली आहे. ‘मिसेस फनी बोन्स’ या नावाने ट्विंकल ब्लॉग आणि लेखांद्वारे तिचे मत मांडते. तिचे ब्लॉग, लेख आणि तिने केलेले ट्विट अनेकदा चर्चेत असतात. ट्विंकलचे कोणतही वायफळ व्यक्तव्य मोठ्या चर्चेचं कारण होतं, असे खुद्द तिचा पती आणि अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे. घरीसुद्धा मी तिच्या अशाच वक्तव्यांनी घेरलेला असतो. इतकेच नव्हे तर आमचे फॅमिली डॉक्टरही तिला असलेली माहिती आणि तिच्या ज्ञानामुळे घाबरतात, असेही अक्षय म्हणाला.\nवाचा : नवीन वर्षात बॉबी देओलला लागला जॅकपॉट\nपत्नी ट्विंकलविषयी अक्षय म्हणाला की, ‘ट्विंकलचे वक्तव्य नेहमी हेडलाइन होते. मग घरी काय परिस्थिती असेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. घरी मी नेहमीच तिच्या वक्तव्यांनी घेरलेला असतो. पण त्यामुळे मला अनेकदा नवीन काहीतरी शिकायला मिळते. ती बराच अभ्यास करत असल्यामुळे तिला नवनवीन गोष्टींची माहिती असते.’\nयावेळी अक्षयने ट्विंकलबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली. ‘आम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर ते आम्हाला काही सांगत असतानाच त्याविषयी ट्विंकल तिला असलेली माहिती देते. बऱ्याचदा तिच्या बोलण्याने डॉक्टरांनाही धक्का बसतो आणि ते चक्क तिला घाबरतात. अखेर डॉक्टर मला म्हणतात की, मित्रा तू एकटा येत जा कृपया बायकोला आणू नकोस’, असे अक्षयने सांगितले.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवाचा : …म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nदरम्यान, आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अक्षय काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेला होता. येत्या काळात तो ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/perfect-measurement-of-the-second-1602827/", "date_download": "2018-04-21T07:53:18Z", "digest": "sha1:NM6VA3PQE6Q5EPN4GSRQ63EREE4OO73Z", "length": 22576, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "perfect measurement of the second | सेकंदाचे अचूक मोजमाप | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nज्या नैसर्गिक घटनांना ठरावीक वेळ लागतो, अशा घटनांचा आधार घेऊन काळाची एकके विकसित होत गेली.\nएक ऋतुचक्र पूर्ण होते तो काळ म्हणजे एक वर्ष, आणि सूर्य पुन्हा उगवेपर्यंतचा काळ म्हणजे एक दिवस, ही नैसर्गिक वारंवारता आदिमानवालाही परिचित असावी. समाजजीवन जसजसे अधिक प्रगल्भ होत गेले, तसे रोजच्या व्यवहारासाठी वेळ ठरवणे व ती इतरांना कळवणे किती महत्त्वाचे आहे हेदेखील त्याला कळले असणार. ज्या नैसर्गिक घटनांना ठरावीक वेळ लागतो, अशा घटनांचा आधार घेऊन काळाची एकके विकसित होत गेली. ठरावीक वेळात बुडणारी घटिकापात्रे, आतील वाळू रिकामी करणारी वालुकायंत्रे, सावलीवरून वेळ दर्शवणारी सूर्यघडय़ाळे, आणि पुढे लंबकावर चालणारी यांत्रिक घडय़ाळे असा कालमापनाचा प्रवास होत गेला.\nसेकंद या एककाची सुरुवात सोळाव्या शतकात, एका ठरावीक लांबीच्या लंबकाचा दोलन-कालावधी अशा संकल्पनेतून झाली. ‘सेकंद-दोलक’ (seconds pendulum) या नावाचे, २ सेकंद दोलनकाल असलेले दोलक त्या काळी प्रचलित होते. घडय़ाळे बनविणाऱ्या दोन कारागिरांनी या सेकंदाची अचूकता टिकवून धरण्यात सिंहाचा वाटा उचलला.\nपण लंबकाचा दोलनकाल हा त्या त्या ठिकाणच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतो, त्यामुळे कोणतेही एक उपकरण सेकंदाच्या व्याख्येसाठी पुरेसे नाही. अगदी १९६० पर्यंत, पृथ्वीचे परिवलन हा मापदंड धरून सेकंदाची व्याख्या ‘सरासरी दिवसाचा ८६४०० वा भाग’ अशी केली जात होती. याच सुमारास शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की, पृथ्वीचे परिवलनाची वारंवारता पूर्वी वाटली होती तेवढी अचूक नाही. सेकंदाची व्याख्या मग इसवी सन १९०० या वर्षांच्या १/३, १५, ५६, ९२५.९७४७ वा भाग अशी केली गेली. मात्र हे अर्थातच फारसे समाधानकारक नव्हते. सेकंदाचे मापन तर अधिक स्थिर आणि अचूक व्हायला हवे. यासाठी अणुभौतिकशास्त्राचा अभ्यास कामी आला. गतिशून्य अवस्थेत असलेल्या सिझिअमच्या, १३३ इतका वस्तुमानांक असणाऱ्या अणूच्या केंद्रात (सिझिअम-१३३) घडणाऱ्या एका विशिष्ट क्रियेत (हायपरफाइन ट्रान्झिशन) निर्माण होणाऱ्या प्रकाशलहरींची वारंवारता अतिशय स्थिर असते. ‘सिझिअम-१३३’ या अणूतून उत्सर्जति होणाऱ्या या प्रकाशलहरींतील ९,१९,२६,३१,७७० आंदोलनांना लागणारा, पृथ्वीवरील समुद्रसपाटीवरचा कालावधी’ अशी एका सेकंदाची व्याख्या करणे यामुळे शक्य झाले. अर्थात हे मापन समुद्रसपाटीवरच करायला हवे, कारण व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कालावधीचे हे मोजमाप गुरुत्वाकर्षणावरही अवलंबून असते. (आजही GPS प्रणालीमध्ये आपण या तत्त्वाचा उपयोग करतो.)\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकाळ हे अत्यंत अचूकतेने मोजता येणारे एकक आहे. आज आपण सेकंदाचे मोजमाप त्याच्या काही हजार कोटी भागाएवढय़ा अचूकतेने करू शकतो. म्हणूनच, आज जेव्हा एककांच्या व्याख्या बदलत आहेत, व इतर एककांच्या व्याख्यांसाठी वैश्विक स्थिरांक वापरले जात आहेत, तेव्हा सेकंदाची व्याख्या ही एका नैसर्गिक घटनेच्या (प्रकाशलहरींची वारंवारता) मोजमापाने ठरवली जाते आहे. लवकरच, मोजमापाने ठरवले जाणारे सेकंद हे एकमेव मूलभूत एकक असेल.\n– डॉ. अमोल दिघे\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nडॉ. भालचंद्र नेमाडे- कादंबरी लेखन\n‘कोसला’पासून ‘हिंदू’पर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीने मराठी कादंबरीलेखनाची परिमाणेच बदलून टाकली.\n‘कोसला’तले दिवस हे जवळपास माझेच त्या वेळचे दिवस आहेत,’ असे नेमाडे यांनी म्हटले आहे. ‘कोसला’ प्रथमपुरुषी निवेदनात लिहिली आहे. त्याचा नायक पांडुरंग सांगवीकरच ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो, अशी आहे. म्हटलं तर ही स्वत:ची कहाणी आणि म्हटलं तर त्या पिढीतल्या लोकांची कहाणी आहे.’\nकॉलेजचे शिक्षण घेणारा पांडुरंग सांगवीकर चित्रित करताना नेमाडे यांनी केवळ आपल्या शैक्षणिक पद्धतीतला पोकळपणा चित्रित केला असे नव्हे तर जीवनाच्या इतर अंगांतही असलेला सच्चेपणाचा अभाव त्यांनी दाखवला. नेमाडेंनी ‘कोसला’ची निर्मिती केली ती वयाच्या चोविसाव्या-पंचविसाव्या वर्षी. कादंबरीचा रूढ पारंपरिक साचा टाळून महानुभाव, संत, शाहिरी, चिपळूणकरी-फुले अशा जुन्या-नव्या शैलींचा आकर्षक वापर त्यांनी ‘कोसला’मध्ये केला आहे. निवेदनासाठी विविध तंत्रे वापरली व भाषा ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तोंडची वाटावी अशी अनौपचारिक स्वरूपात उपयोगात आणली. नवी अभिरुची निर्माण केली. ‘कोसला’ कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली. तिने केवळ मराठी मनेच भारावली नाहीत तर ‘कोसला’ची हिंदी, गुजराती, कन्नड, उर्दू, आसामी, पंजाबी, उडिया, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.\n‘कोसला’नंतर १९७५ मध्ये ‘बिढार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर ‘जरिला’, ‘हूल’ व ‘झूल’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवाचा भाग या कादंबऱ्यांत आला आहे. महाराष्ट्रातल्या या भागातील जीवनाचे-त्यातील भाषाविशेषासकट चित्रण आहे. हे लेखन शैक्षणिक व सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावते. त्यांच्या मते कादंबरीने वाचकांना अस्वस्थ केले पाहिजे. शिवाय या कृतीने समाजाची इंचभर का होईना प्रगती झाली पाहिजे. या भूमिकेतूनच नेमाडे यांनी आपले कादंबरीलेखन केले.\nयानंतरची त्यांची कादंबरी आहे- ‘हिंदू.’ या कादंबरीतून विविध जागतिक संस्कृती व अन्य ज्ञान विषयांच्या त्यांच्या सखोल व्यासंगाचा प्रत्यय येतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/bhim-army-group-eating-nonveg-in-pune-university-477973", "date_download": "2018-04-21T07:19:26Z", "digest": "sha1:QHEDYAXKW2G5PT2J4SQ3B5XOJ57IXDNO", "length": 14922, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या 'त्या' अटीचा भीम आर्मीकडून निषेध", "raw_content": "\nपुणे : बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या 'त्या' अटीचा भीम आर्मीकडून निषेध\nपुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त निर्णयाचा निषेध करण्यात आला.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nपुणे : बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या 'त्या' अटीचा भीम आर्मीकडून निषेध\nपुणे : बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या 'त्या' अटीचा भीम आर्मीकडून निषेध\nपुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त निर्णयाचा निषेध करण्यात आला.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kolhapur-deepustav-at-panchganga-475702", "date_download": "2018-04-21T07:18:44Z", "digest": "sha1:IL3M6PJYUO2DHME6QSTXKNGDIK4IAPGN", "length": 15047, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगेचा घाट 51 हजार पणत्यांनी उजळला", "raw_content": "\nकोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगेचा घाट 51 हजार पणत्यांनी उजळला\nकोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीचा घाट हजारो पणत्यांनी उजळून गेला. घाटावर नागरिकांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि नयनरम्य आतषबाजीने संपुर्ण परिसर उजळून निघाला. यावेऴी विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकिचा संदेश देण्यात आला. आजचे हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी नदीघाटावर गर्दी केली होती.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nकोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगेचा घाट 51 हजार पणत्यांनी उजळला\nकोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगेचा घाट 51 हजार पणत्यांनी उजळला\nकोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीचा घाट हजारो पणत्यांनी उजळून गेला. घाटावर नागरिकांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि नयनरम्य आतषबाजीने संपुर्ण परिसर उजळून निघाला. यावेऴी विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकिचा संदेश देण्यात आला. आजचे हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी नदीघाटावर गर्दी केली होती.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://ayurvedpatrika.com/books/", "date_download": "2018-04-21T07:40:54Z", "digest": "sha1:V5WPEOJAL224ZYZAXXYVC75EWZLZMGE5", "length": 2535, "nlines": 63, "source_domain": "ayurvedpatrika.com", "title": "Books – Ayurved Patrika", "raw_content": "\nआयुर्वेद पत्रिकेची प्रकाशने –\nरुग्णानुभव (मूल्य १२०/-, पाने १४८)\nऔषधीकरण (मूल्य १२०/-, पाने १६४)\nपंचकर्म (मूल्य १२०/-, पाने १६०)\nमहर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अभ्यासपूर्ण काढ्यांचे संकलन (मूल्य ३००/-, पाने १७६)\nक्षीणदोष व्याधी चिकित्सा : वैद्यराज वा. स. अंदनकर (मूल्य ३००/-, पाने ४५७)\nमधुसंचय : डॉ. वि. म. गोगटे (लेखसंग्रह, मूल्य १६०/-, पाने १८०)\nचिकित्सा नवनीत, भाग १ : वैद्य श्री. कृ. करमरकर (लेखसंग्रह, मूल्य १८०/-, पाने २००)\nचिकित्सा नवनीत, भाग २ : वैद्य श्री. कृ. करमरकर (लेखसंग्रह, मूल्य १४०/-, पाने १५०)\nस्वास्थ्याच्या पाऊलखुणा : वैद्य कै. श्री. बिंदुमाधवशास्त्री पंडित (लेखसंग्रह, मूल्य १५०/-, पाने १७२)\nअशा कथा, असे बोध : वैद्य आशुतोष यार्दी (मूल्य रुपये १३०/-, पाने १४८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/audit3.asp", "date_download": "2018-04-21T07:37:11Z", "digest": "sha1:TGQ2QZYXIN76P3Q5TTQC72UFMZD6RBH4", "length": 4403, "nlines": 36, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nलेखा शाखा विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nलेखा शाखा विभाग 3\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/boman-irani-lecture-dikshant-sohala-13267", "date_download": "2018-04-21T07:39:10Z", "digest": "sha1:RBCWKWXWGKSME5AKTFAFID3QPLGKO27G", "length": 15004, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "boman irani lecture in dikshant sohala न्यूनगंड सोडा; यशोशिखर गाठा! - बोमन इराणी | eSakal", "raw_content": "\nन्यूनगंड सोडा; यशोशिखर गाठा\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nनागपूर - मनात न्यूनगंड असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. अनेकदा निर्णय घेताना भीती वाटते. खरे व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही. तेव्हा मनातील न्यूनगंड सोडून स्वत:ची क्षमता ओळखा आणि यशोशिखर गाठा, असे आवाहन ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते बोमन इराणी यांनी केले.\nनागपूर - मनात न्यूनगंड असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. अनेकदा निर्णय घेताना भीती वाटते. खरे व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही. तेव्हा मनातील न्यूनगंड सोडून स्वत:ची क्षमता ओळखा आणि यशोशिखर गाठा, असे आवाहन ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते बोमन इराणी यांनी केले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त सभागृहात आयोजित डॉ. जाल. पी. गिमी स्मृती व्याख्यानमालेत ‘द जर्नी’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अटलबहादूर सिंग,सिराज गिमी, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम उपस्थित होते. बोमन इराणी म्हणाले, लहानशा वयात वडिलांचे छत्र हरपल्यावर मावशी, काकू आणि बहिणी यांचाच सहवास अधिक लाभला. त्या प्रत्येकवेळी सांभाळून घेत असल्याने घराबाहेरच्या परिस्थितीशी जुळवून घेताना अडचण झाली. प्रवेशासाठी शाळेतही अडचण झाली. मात्र, एकदा मनात पक्का विचार केला. जिद्द मनात धरून परिस्थितीशी सामना करण्याचे ठरविले. त्यातूनच पुढे यश मिळत गेले. मात्र, अभ्यासात ‘ॲव्हरेज’ असल्याने डॉक्‍टर किंवा अभियंता होता आले नाही. हे करताना स्वत:मधील क्षमताही ओळखता येणे महत्त्वाचे आहे. त्या क्षमता ओळखण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीला समजून घेणे गरजेचे आहे. ते समजल्यास आपल्या क्षमताही ओळखता येतात. यावेळी आपला जीवनप्रवास उलगडत बोमन इराणी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे किस्सेही सांगितले. त्यातून मिळालेली ओळख आजही जपून ठेवली असल्याचे स्पष्ट केले. शिवाय आयुष्यात यश मिळाले म्हणून ते डोक्‍यात जाऊ देऊ नका, असा संदेशही दिला. कार्यक्रमात प्र-कुलगुरूंनी ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातून देण्यात आलेल्या मौलिक संदेशाबाबत चर्चा करून त्यातून समाजाने बोध घेण्याचा सल्ला दिला. संचालन डॉ. मोईज हक यांनी तर आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले.\nवडिलोपार्जित दुकान होते. पण, त्यावर अवलंबून न राहता वेगळे काहीतरी करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. फोटोग्राफीची आवड असल्याने कॅमेरा विकत घेतला. सुरवातीला खेळांवर लक्ष केंद्रित करीत विविध खेळांचे छायाचित्र काढून विकायचे व त्यातून पैसे कमविले. एका आंतरराष्ट्रीय खेळाच्या छायाचित्रामुळे बक्कळ पैसा मिळाल्याने आयुष्यात पहिल्यांदा पत्नीसोबत बाहेर फिरायला जाणे शक्‍य झाले.\nज्या चित्रपटामुळे रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळाली, तो मुन्नाभाई एमबीबीएस प्रदर्शनाच्या पाच दिवसांपर्यंत ‘फ्लॉप’ होता. परंतु, अनपेक्षितपणे लोकांनी या चित्रपटाला डोक्‍यावर घेतल्याने एक वेगळी ओळख मिळाली. आजही मला अनेक लोक ‘मामू’ म्हणून हाक मारतात. प्रत्येक ठिकाणी लोक छायाचित्र व ‘ऑटोग्राफ’साठी आग्रह करतात. हे सगळं बघून खूप बरं वाटतं. मात्र, यश कधीच माझ्या डोक्‍यात गेले नाही. मी जसा होतो आजही तसाच आहे, असेही बोमन इरानी म्हणाले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर...\nगरज शाश्वत शहरी जलव्यवस्थापनाची\nआगामी काळातील वाढत्या शहरीकरणाचे आव्हान लक्षात घेता ‘२४ बाय ७ प्रकल्पा’सारखे जलनियोजन आणि व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. समग्र शाश्वत शहरी...\nपन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव रद्द\nनागपूर - नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता.19)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T07:45:57Z", "digest": "sha1:JE2DZPAVZIS7TZSQGZIW3JSB7MVHLVSQ", "length": 7822, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेलूर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबेलूर हे कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे यगाची नदीच्या तीरावर वसले आहे. हे नगर ऐतिहासिक काळातील होयसाळ राज्याचे राजधानीचे शहर होते. येथे चेन्नकेशवा मंदिर नावाचे पुरातन व प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.\nइ.स. १११७ साली राजा विष्णुवर्धन याने हे मंदिर बांधवले [१][२]. हासन शहरापासून ४० कि.मी. आणि बंगळूर शहरापासून २२० कि.मी. अंतरावर असलेले हे मंदिर सुंदर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. द्रविड व होयसाळ स्थापत्यकलेत घडवलेले हे मंदिर, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.\nमंदिरातील मुख्य आकर्षण सुंदर व बारकाव्याने कोरीव काम केलेल्या मानवाकृती आहेत. मंदिरातील प्रत्येक खांब आकार आणि रचनेमध्ये वेगळा आहे. मंदिराबाहेर रामायण, महाभारत, हिंदू पुराणातील आख्यायिका कोरल्या आहेत. मंदिराच्या दाराबाहेर होयसाळ राज्याचे बोधचिन्ह आहे. चेन्नकेशवा मंदिराच्या दक्षिणेकडे कप्पे चेन्निगाराया मंदिर आहे. होयसाळांमधील शांतलादेवी नावाच्या राणीने हे मंदिर बांधून घेतले. या मंदिराच्या नैऋत्य दिशेला सौम्यनायकी मंदिर आहे.\nचेन्नकेशवा मंदिर - गजासुराचा वध करताना शंकराची मूर्ति\nचेन्नकेशवा मंदिर - कैलास पर्वत डोक्यावर घेतलेला रावण\nचेन्नकेशवा मंदिर - मंदिरातील मदनिका\nचेन्नकेशवा मंदिर - मुख्य द्वारा वर\nचेन्नकेशवा मंदिर - मागील बाजू\n↑ \"अबाउट चेन्नकेशवा टेंपल बेलूर (चेन्नकेशवा मंदिराविषयी)\" (इंग्लिश मजकूर). १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n↑ शेट्टार,एस. (१२ एप्रिल, इ.स. २००३). \"होयसाला हेरिटेज (होयसाळांचा वारसा)\" (इंग्लिश मजकूर). फ्रंटलाइन (नियतकालिक). (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575831", "date_download": "2018-04-21T08:07:52Z", "digest": "sha1:PXBEVARKMSM4Q6OGG75TLXDBGEATAUKY", "length": 11489, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा भव्य समारोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा भव्य समारोप\nराष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा भव्य समारोप\nसंचलनात भारताचे नेतृत्व केले मेरी कोमने, भारताची कामगिरी उठावदार\nगोल्ड कोस्ट / वृत्तसंस्था\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा समारोप शानदार पद्धतीने करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी इतिहास आणि संस्कृतीचे भव्य दर्शन घडविण्यात आले होते, तर समारोप कार्यक्रम आधुनिकतेने गाजला. पुढील स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे.\nयेथील कॅरारा मैदानात झालेल्या या दिमाखदार समारंभाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती लाभली. त्यांनी विविध देशांमधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या खेळाडूंना घोषणा आणि आनंदाच्या चित्कारांनी निरोप दिला. गेले 11 दिवस चाललेल्या या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी उठावदार कामगिरी बजावली असून 26 सुवर्णपदकांसह एकंदर 66 पदकांची कमाई केली. यजमान ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण पदकांसह 198 पदके मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला.\nसमारोप समारंभातील संचलनात भारतीय स्पर्धकांचे नेतृत्व बॉक्सिंगमधील सुवर्णपदक विजेत्या मेरी कोमने केले. भारताच्या समाधानकारक कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 15 सुवर्णपदकांसह 65 पदके कमावली होती. यावेळी एकंदर पदकांच्या संख्येत केवळ एकची भर पडली असली तरी सुवर्णपदकांच्या संख्येत 11 ची भर पडली असून भारताच्या क्रमांकात 5 वरून 3 अशी सुधारणा झाली आहे.\nया स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वच खेळाडूंनी आपल्या अप्रतिम आणि अजोड क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडविले आहे. जागतिक विक्रमपटू आणि असामान्य प्रतिभेच्या खेळाडूंनी या स्पर्धेला वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज या स्पर्धांची समाप्ती होत असली तरी राष्ट्रकुल स्पर्धांचे भवितव्य अधिकाधिक उज्ज्वल होत आहे. आज राष्ट्रकुल आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा यांचे महत्व कधी नव्हे इतके वाढले आहे, अशा कौतुकभऱया शब्दात या राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा लुईस मार्टिन यांनी स्पर्धेचा समारोप झाल्याचे घोषित केले.\nऑस्ट्रेलियाचे अनेक नामवंत गायक आणि नर्तक यांचा सहभाग होता. त्यांनी आपल्या कलेचे मनोज्ञ प्रदर्शन घडवित समारंभाची शोभा शतगुणित केली. सर्व सहभागी देशांच्या खेळाडूंनी आपल्या देशाचे ध्वज फडकावित दिमाखदार संचलन केले. त्यामुळे उपस्थितांच्या डोळय़ांचे पारणे फिटले.\nही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 15 हजारांहून अधिक स्वयंसेवकांचे सहा महिन्यांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. या स्वयंसेवकांचाही यथोचित गौरव या समारंभात करण्यात आला. या स्वयंसेवकांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.\nअंतिम निरोप ‘मूळ समाजा’कडून\nसमारोप समारंभात आधुनिकतेवर भर दिला गेला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या मूलवासियांना विसरण्यात आले नव्हते. सहभागी खेळाडूंसाठीचा अंतिम निरोप समारंभ ‘युगांबे’ नामक मूलजमातीच्या नागरिकांकडून करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या इतिहासाचाही स्पर्श या कार्यक्रमाला झाला.\nयुसेन बोल्टची सुखद उपस्थिती\nविश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट याची उपस्थिती हा सर्वांसाठी सुखदाश्चर्याचा धक्काच होता. त्याने अगदी अंतिम क्षणी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन उपस्थितांना अभिवादन केले. आयोजकांच्या या कल्पकतेवर अनेकांनी नंतर कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या.\nमैदानात समारोपाचा भव्य कार्यक्रम सुरू असताना बाहेर मात्र मूलवासियांच्या विविध संघटनांनी निदर्शने केली. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात भरविण्यास त्यांचा प्रथमपासूनच विरोध होता. उद्घाटन कार्यक्रमातही त्यांनी आपला निषेध दाखवून दिलेला होता. ही प्रक्रिया समारोपाच्या कार्यक्रम पार पडेपर्यंत सुरू होती.\nथायलंडची अथाया थिटीकुल सर्वांत तरुण गोल्फ विजेती\nसेबालोस रियल माद्रीदमध्ये दाखल\nइंग्लंड संघात स्टोक्स दाखल होणार\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/blog/page-2", "date_download": "2018-04-21T07:35:17Z", "digest": "sha1:BJVSW26AUMJ2L5XCY6HMZZERNLHIJFTJ", "length": 10105, "nlines": 116, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "बातम्या आणि घडामोडी - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी\nजिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा \"पाश'\nजिल्ह्यात \"एड्‌स'चा पाश आवळत असून गेल्या आठ वर्षांत दोन हजार पुरुष, तर एक हजार 361 महिलांना एचआयव्ही झाल्याचे स्पष्ट झाले असून हे प्रमाण 6.19 टक्के एवढे आहे. गेल्या वर्षभरात 429 जणांना बाधा झाली असून, त्यापैकी 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंगद चाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nआंतरराष्ट्रीय युवा दिनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्टला साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य एचआयव्ही बाधित युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करून युवकांना सक्षम करणे अपेक्षित आहे. एड्‌सविरुद्धचा लढा यशस्वीपणे लढून समाजातील कलंक व भेदभावाची भावना कायमस्वरूपी मिटवून टाकण्यास युवाशक्तीचा उपयोग होईल. ही जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेने या दिनानिमित्त जिल्हा स्तरावर खास युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आले आहे. त्यामध्ये प्रभात फेरी, युवकांमध्ये एचआयव्ही चाचणी करण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रमांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील एड्‌ससंदर्भात माहिती देताना डॉ. चाटे म्हणाले, \"\"जिल्हा रुग्णालयात ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र मे 2002 पासून सुरू झाले. या केंद्रात स्वेच्छेने आलेल्यांची मोफत चाचणी केली जाते. जिल्ह्यात 2 जिल्हा रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये व 8 ग्रामीण रुग्णालये असून 1 नगर परिषद दवाखाना आहे. अशा 14 ठिकाणी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांत मे 2002 ते जुलै 2010 अखेर 54 हजार 292 जणांच्या रक्ताची तपासणी केली. यात 31 हजार 602 पुरुष, तर 22 हजार 690 महिलांचा समावेश आहे. यापैकी 2000 पुरुष आणि 1361 महिला असे एकूण 3 हजार 361 एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रमाणे 6.19 टक्के एवढे आहे. जुलै 2009 ते जुलै 2010 अखेर जिल्ह्यातील 7 हजार 66 पुरुषांची तर 6 हजार 616 स्त्रियांची तपासणी झाली. त्यामध्ये 252 पुरुष आणि 173 स्त्रिया अशा 429 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून गेल्या वर्षात 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाला आहे. एचआयव्ही बाधितांमध्ये 25 ते 55 या वयोगटातील महिला, पुरुषांचा समावेश आहे. या रोगाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी तरुण आणि इतरांमध्ये जनजागृती आवश्‍यक आहे. यासाठी युवा दिनी \"सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' हे घोषवाक्‍य ठेवून याचा प्रसार केला जात आहे.''\n'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'\nएचआयव्ही'बाबत संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर\nएचआयव्हीत बागलकोट जिल्हा देशात तिसरा\nअनिता जाधवने करायचं काय \n१० एचआयव्हीबाधित जोडपी 'रेशीमगाठी'त गुंफणार\nएचआयव्हीग्रस्त मुलीने फसवले 'स्पंदन'ने वाचवले\nएड्‌स झाल्याचे लपविणाऱ्या वराचे फोडले बिंग\nएचआयव्ही'बाधित मुलाचा विक्री'नंतर मृत्यू\nएड्‌सबाधिताच्या पाठीशी ड्रॉप इन- सेंटर\nमुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T07:20:18Z", "digest": "sha1:VBQHIDUH2NJZSAQL5H24XFJNK5HDRP6X", "length": 6188, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेलेनियम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n३४ ← सेलेनियम →\nनाव, चिन्ह, अणुक्रमांक सेलेनियम, Se, ३४\nसेलेनियम हा (Se) (अणुक्रमांक ३४) अधातु रासायनिक पदार्थ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संधगत तत्व अन्य धातू उपधातू इतर अधातू हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१७ रोजी १७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/valentine-day-marathi/funny-valentine-day-messages-117020700017_1.html", "date_download": "2018-04-21T07:49:44Z", "digest": "sha1:2W5DGF3OQ3K63AXJ42JU553Z6WHEILG6", "length": 8202, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फनी व्हॅलेंटाईन संदेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* प्रेम असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरीयस आहे का\nकुणीही Valentine Day चे मेसेज पाठवून त्रास देऊ नका,\nआधीच लग्न झालंय, त्यात जखमेवर मिठ चोळू नका.\nValentine Day ला हृदय तुटलं तर सांगून दे मित्रा, माझ्याकडे 5 रुपयाचे Fevi Quick फालतू पडलेले आहे. 3 रुपये देईन तुला.\nपैसे आणि प्रेयसी ज्याच्याकडे असते\nत्या बिचार्‍याच्या नशिबात झोप खूपच कमी असते\nआणि दिवस संपला की\nतु सिंगल मी सिंगल\n* दोन प्रकारच्या पोरींच्या मागे तुम्ही नका धाऊ\nज्यांच्या मागे मी आहे, कारण त्या तुम्हाला कधीच नाही पटणार\nज्यांच्या मागे मी नाही, कारण ज्या मला नाही पटल्या, त्या तुम्हाला काय पटणार\n* कसला आलाय व्हॅलेंटाईन\nरोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय व्हॅलेंटाईन,\nबापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन\nपिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन\nविदाऊट लायसेन्स ड्राईव्हला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन,\nरोज डे : मन जोडणारे फुल\nया राशीची मुलगी अशी देते किस\n'व्हॅलेंटाईन डे'चा खरा सुगंध\nप्रेम व्यक्त करणे झाले सोपे\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/548709", "date_download": "2018-04-21T08:08:18Z", "digest": "sha1:XFDHCMHTK3TFHEE77OJFXP7OFVMXNWRO", "length": 9731, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जीवनवाहिनी होणार गतिमान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » जीवनवाहिनी होणार गतिमान\nमुंबईसह उपनगरीय सेवा अधिक वेगवान आणि सुखकर होण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शुक्रवारी बैठक झाली. मेट्रोच्या नव्या प्रकल्पाला मान्यता तसेच उपनगरीय लोकलसेवेसह विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. मेट्रोचे विस्तारीकरण, स्थानकांच्या आधुनिकीकरणासह उन्नत मार्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो 4 प्रकल्पाचा वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुख पर्यंत (मेट्रो 4 अ) करण्यास मान्यता दिली आहे. कासारवडवली ते गायमुख या सुमारे 2.7 किमीच्या मार्गात दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे 949 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे 2021 मध्ये दीड लाख प्रवासी प्रवास करणार असल्याचा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला. तसेच 2031 मध्ये ही प्रवासी क्षमता एकूण 13.44 लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो 4 मार्ग 32.3 किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.\nएमयुटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात येणाऱया विविध रेल्वे प्रकल्पांचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेतला. उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेऊन ती कामे सुरू केली जातील, अशी ग्वाही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.\nशुक्रवारी सह्याद्री अतिथीगफहात झालेल्या एम़एमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो 4 अ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मुंबई शहराला जोडणाऱया राष्ट्रीय महामार्ग 8 हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वसई-भाईंदर खाडीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देण्यात यावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच भिवंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट हब आणि लॉजिस्टिक पार्कचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nमेट्रो रेल्वेसाठी लागणाऱया डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादक कंपन्यांबरोबर बोलणी करावी तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nवडाळा येथील अधिसूचित क्षेत्रात मल्टिमॉडेल वाहतुकीवर आधारित विकास संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे रहिवासीबरोबरच वाणिज्यिक व करमणुकीचे पेंद्र बनविण्यात येणार आहे. या पेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी मेट्रो मार्ग 2 ब च्या मंडाळे येथील डेपोच्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. संत गाडगे महाराज चौक-वडाळाöचेंबूर मोनोरेल मार्गाच्या सुधारित प्रवास भाडेदरास मान्यता दिली.\nसोलापुरातही भाजपचीच आघाडी ; काँग्रेसची पिछेहाट\nचार्जिंगला लावून फोन उचलल्याने शॉक लागून तरूणाचा मृत्यू\nकाँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा\nआयुक्त अजॉय मेहतांवर नार्को टेस्ट करा ; मागसेची मागणी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/blog/page-4", "date_download": "2018-04-21T07:45:37Z", "digest": "sha1:AVNDGPN3EPFXNEVAILZ5SA4JKTIZPN5K", "length": 24426, "nlines": 130, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "बातम्या आणि घडामोडी - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nएचआयव्ही बाधित 386 रुग्णांचा पाच वर्षांत मृत्यू\nशहरासह जिल्ह्यातील अनेक एचआयव्ही बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 2006 ते 2010 या पाच वर्षात सात हजार 740 रुग्णांची जिल्हा रुग्णालय, ए. आर. टी. सेंटरमध्ये नोंद झाली. त्यापैकी 3 हजार 482 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nजनजागृतीच्या उद्देशाने विविध कार्यक्रम जागतिक एड्‌स विरोधी जनजागृतीदिनानिमित्त एक डिसेंबरपासून आठवडाभर होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुळकर्णी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.\nअप्पर जिल्हाधिकारी एस.एस. गुंजाळ, अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, डॉ. संजय शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जे. एम. बोरसे, डॉ. एम. एम. अन्सारी, राजेश भोसले, डॉ. खान आदी उपस्थित होते. डॉ. कुळकर्णी, शिंदे यांनी सांगितले, की महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात दहा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र आहेत. तेथे गर्भवतींना स्वेच्छेने समुपदेशन केले जाते. जनजागृतीमुळे असंख्य बाधित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाविद्यालयीन तरुण- तरुणी, ग्रामीण भागातील जनताही या आजाराविषयी माहिती जाणून घेत आहे. काही वर्षात चाचणी करून घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. महाविद्यालय, ट्रकचालक, महिला यांचेही मेळावे घेतले जात असल्याने शासकीय, निमशासकीय संस्थांचा त्यातील सहभाग वाढता आहे.\nदरवर्षीप्रमाणे येथील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे एक डिसेंबरपासून जनजागृतीपर कार्यक्रम होतील. जिल्हा रुग्णालयातून सकाळी साडेआठला परिचारिकांसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व स्थानिक आयसीटीसी केंद्रातर्फे युवक- युवती मेळावा होईल. ट्रकचालक, स्थलांतरित कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी जनजागृतीपर मेळावा होईल.\nभेदभावामुळे कोमेजतेय 'एचआयव्ही' मुलांचे बालपण\nएचआयव्ही संसगिर्त मुलांच्या बाबतीत भेदभावाची सुरुवात त्यांच्या कुटुंबापासूनच होते. त्यानंतर शाळा, समाज आणि आरोग्य यंत्रणा या स्तरावर त्यांची हेळसांड सुरू होते. या वागणुकीचा मुलांच्या कोवळ्या मनावर विपरित परिणाम होतो. त्यामध्ये त्यांचे बालपण कोमेजून जाते. या कोवळ्या जीवांना साधं जगण्यासाठी एवढे धडपडावे लागते ही समाजाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा डॉ. शांता सिन्हा यांनी व्यक्त केले.\n'सेण्टर फॉर अॅडव्होकसी अॅण्ड रिसर्च' या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. एचआयव्हीग्रस्त मुख्यत: मुलांना मिळणाऱ्या भेदभावाच्या समस्येवर उहापोह करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांतील सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी परिषदेमध्ये सहभागी झाले होते. गेल्या वषीर् लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे एचआयव्हीग्रस्त मुलाबरोबर आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाझ, हक्क आणि प्रयास संस्थांच्या संयुक्त सत्यशोधन समितीने भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.\nएचआयव्ही आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो हे वास्तव खुलेपणाने स्वीकारण्याचे वातावरण समाजात निर्माण झाले पाहिजे. याबरोबर संसगिर्त व्यक्तींना आपल्या आजाराशी सामना करण्याचे तसेच आपला आजार न लपवता पुढे येण्याचे धैर्य दिले पाहिजे. तरच त्यांचे सक्षमीकरण होईल, असेही मत डॉ. सिन्हा यांनी व्यक्त केले.\nभेदभावाच्या समस्येला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्था, आरोग्य आणि शिक्षण संस्था, बाल हक्क समित्या, ग्रामस्थ यांचा फोरम तयार करण्याचा निर्णय परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी घेतला.\n'कुंपणावर'च्या माणसांना मिळाली जगण्याची उमेद\n\"\"आधी कुठलंही समुपदेशन न करता तुम्ही \"एचआयव्ही'बाधित आहात, असं डॉक्‍टरांनी थेट सांगितलं अन्‌ आभाळ कोसळल्याचा भास झाला... घरच्यांनी धसका घेतला, वडिलांनी तर बहिष्कृतच केलं... आयुष्यभराची साथ करण्याची शपथ घेतलेल्या पत्नीनेही मग समाजाच्या बोचऱ्या नजरांना कंटाळून स्वत:ची कायमची सुटका करून घेतली अन्‌ मी पोरका झालो... पण स्वत:ला सावरत, लढत माझ्यासारख्याच समदु:खी असलेल्या मैत्रिणीशी विवाह झाला अन्‌ पुन्हा जगण्याची उमेद मिळाली...\n\"एचआयव्ही'बाधित आदित्य (नाव बदलले आहे) आपल्या भावनांना वाट करून देत होते. त्याच आजाराने बाधित असलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही अशाच वेदना व्यक्त केल्या. \"एचआयव्ही'बाधित असलेल्या व पहिल्या जोडीदाराची साथ सुटलेल्या अशा एक नव्हे, तब्बल बारा जणांनी \"एचआयव्ही'बाधित जोडीदार निवडून जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे. समाजाच्या आणि जगण्या-मरण्याच्याही \"कुंपणावर' असलेल्या या माणसांशी जागतिक एड्‌स दिनानिमित्त संवाद साधला, तेव्हा स्वत:च्या लढाईबरोबरच त्यांनी आणखी एका जीवनाची लढाई जिंकल्याचे जाणवले.\nविवाहबद्ध झालेल्या या बाराही व्यक्ती पुणे जिल्हा, मुंबई आणि परिसरातील आहेत. मानव्य, अक्षदा, रोटरी क्‍लब आणि नेटवर्क ऑफ पीपल लिव्हिंग वुईथ एचआयव्ही या संस्थांनी त्यांना ही नवी उमेद दिली. या बारा जणांचे रूपांतर सहा दांपत्यांत करताना या संस्थांनी त्यांना स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे त्यामुळेच, तोपर्यंत स्वत:च्या आजाराकडे न्यूनगंडाने पाहणारी ही मंडळी त्यांच्या सामूहिक लग्नसमारंभात मोकळेपणाने बोलली. त्यांच्या विवाहाला आता चार महिने होतील, पण एकमेकांच्या आधाराने ही मंडळी इतर सर्वसामान्यांसारखा संसार करताहेत, हे त्यांच्याशी बोलल्यावर दिसले. अर्थात औषधोपचार आणि एकमेकांचा आधार सोबतीला आहेच.\nया सर्वांत ग्रामीण भागातील आदित्य (नाव बदललेले) यांचा अनुभव मात्र बोलका होता. \"1999 मध्ये मधुमेह असल्याचं प्रथम निदान झालं, पण त्यावरील गोळ्या खाऊ लागल्यावर त्रास वाढला, म्हणून रक्ततपासणी केली.\nआंध्रपाठोपाठ महाराष्ट्रात एड्‌सग्रस्तांची वाढती संख्या\nसंपूर्ण जगाला \"एड्‌स'चा विळखा करकचून आवळत असून भारतात आंध्र प्रदेशात एड्‌सचे सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे. आंध्रमध्ये \"एचआयव्ही'ग्रस्तांची संख्या 1.07 टक्के इतकी असून महाराष्ट्रात हेच प्रमाण 0.64 टक्के इतके आहे. जागतिक एड्‌स प्रतिबंधक दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत \"पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन'ने ही माहिती दिली.\nभारत येत्या काळातील जागतिक महासत्ता आणि फार्मा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दादा देश म्हणून पुढे येणार आहे. मात्र, \"एचआयव्ही'चा धोका ओळखून पालकांपासून मुलांना लागण होणाऱ्या या रोगावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना देशात होऊ शकलेली नाही, अशी खंत \"पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन'चे डॉ. आय. एस. गिल्डा यांनी व्यक्त केली.\nराष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्थेने केलेल्या पाहणीत भारतात 2009 मध्ये 65 हजार \"एचआयव्ही'बाधित मातांकडून 18 हजार नवजात अर्भकांना या रोगाची लागण लागल्याची माहिती या वेळी देण्यात आली. फक्त दहा टक्के गर्भवती महिला \"एचआयव्ही' प्रतिबंधात्मक औषधांचा डोस घेत असल्याचे डॉ. गिल्डा यांनी स्पष्ट केले. तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये \"एड्‌स'बाबत धोक्‍याच्या सीमारेषेवर असून पंजाब, ओरिसा, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यात एड्‌स वाढत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.\n\"बेल एअर' ठरतेय एड्‌सग्रस्तांसाठी संजीवनी\nएड्‌सग्रस्तांची काळजी घेत त्यांच्यावर उपचार करीत मानसिक आधार देणारे वैद्यकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील बेल एअर हॉस्पिटल एड्‌सग्रस्तांसह एचआयव्ही बाधितांसाठीही संजीवनी ठरत आहे. सन 2008- 09 मध्ये या रुग्णालयात 2015 जणांवर उपचार झाले आहेत. उपचारांबाबत जागरूकता वाढल्याने यंदा 2140 रुग्णांवर तेथे उपचार करण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, एड्‌स जनजागृतीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब ठरू लागली आहे.\nएड्‌ससारखा दुर्धर रोग जडल्यावर \"समाज काय म्हणेल' या भीतीने खंगत खंगत जीवन जगण्यापेक्षा \"बेल एअर'मधील वैद्यकीय केंद्रावर येऊन उपचार घेत आयुष्य सकारात्मतेने जगण्याचे बळ मिळत असल्याची संबंधितांची प्रतिक्रिया आहे. उपचारांकडे वाढता कल हे अवहेलना थांबवण्यासाठीची वाढती जागरूकताच समजावी लागेल.\nयाबाबत रुग्णालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन 2000- 01 मध्ये \"बेल एअर'च्या एड्‌सबाधितांवरील उपचार केंद्रात 260 रुग्ण भरती झाले होते. उपचाराबाबत जागृती वाढल्यानेच आज 2010 मध्ये या केंद्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या 2140 पर्यंत गेली आहे.\nमहाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ आदी परराज्यातूनही याठिकाणी उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचालित बेल एअर हॉस्पिटलमध्ये एचआयव्हीग्रस्तांना जगण्यासाठीची मानसिक उभारी दिली जाते. केवळ सहानुभूती न ठेवता या रोगाशी सामूहिक मुकाबला कसा करायचा व आपले उरलेले आयुष्य कसे चांगल्या पद्धतीने जगायचे याचे मार्गदर्शन तेथे केले जाते.\nएड्‌सच्या बाधेमुळे जगण्याची उमेदच गमावून बसलेल्यांना आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या बेल एअर हॉस्पिटलने सामाजिक आधार व सुरक्षिततेचा संदेश देताना त्यांच्यावर उपचारही करून जगण्याचे बळच दिले आहे.\n'एचआयव्ही'सह जगणाऱ्या गरोदर मातांच्या संख्येत घट\n'मिस्टर इंडिया'मुळे 'एचआयव्ही'बाधितांना प्रेरणा'\nएचआयव्ही'बाधित कुटुंबाचा मुक्काम रुग्णालयात\nएड्‌सग्रस्त मुलांना ओरिसात मोफत घरे\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post_8561.html", "date_download": "2018-04-21T07:49:50Z", "digest": "sha1:LXSJ4AG2SZLTEHROZKEXTZXIX4MOBS5H", "length": 6389, "nlines": 93, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कवितेची एक ओळ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १४ मार्च, २०१२\nगूढ अंधाराची रात, चांद नाही अंबरात\nचांदण्याची बात नाही, दिव्यामध्ये वात नाही\nनाही नक्षत्रांचा चुरा.. नाही हळवासा वारा\nभीव दाटली दाटली.. कशी मनात गोठली\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nकोणी येईल का दारी.. आस अधांतरी सारी\nवाट पाहतो उंबरा.. दीप उजाडेल घरा\nपानांमध्ये सळसळ.. खोल उरी खळबळ\nमनी भीतीचे तरंग.. उभी चोरुनीया अंग\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nरातकिडे किरकीर.. पाकोळ्यांची भिरभिर\nअसा जहरी फ़ुत्कार.. हाय काळोखाचा वार\nघाला घालतो जिव्हरी, मध्यरातीच्या प्रहरी\nकधी होईल पहाट, वेडी पाहतेय वाट\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nमग डोंगरापल्याड.. रवी डोकावला द्वाड\nलागलाच हळू हळू.. काळोखही विरघळू\nअंधाराच्या उरावर.. लख्ख बांधुनिया घर\nएक गिरकी घेऊन, खेळे प्रसन्न हसून\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nउंच फ़िरे आभाळात, हिरव्याश्या हिंदोळ्यात\nपायी बांधुनीया चाळ, नाच नाचे लडीवाळ\nउरले ने भय काही.. बागडते दिशा दाही\nकल्पनांचा गं शृंगार.. सृजनाचा आविष्कार\nकवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/blog/page-6", "date_download": "2018-04-21T07:40:09Z", "digest": "sha1:GKODQ3WBQPTPSVQUODBPA3CMIC2T2G3N", "length": 20728, "nlines": 123, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "बातम्या आणि घडामोडी - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nसंपत्तीच्या लालसेने आईला दिले 'एचआयव्ही'चे इंजेक्‍शन\nसंपत्तीच्या हव्यासापोटी मुलींनी जन्मदात्या आईला 'एचआयव्ही'बाधित रक्ताचे इंजेक्‍शन देण्याचा खळबळजनक प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. या कृत्यानंतर दोन्ही संशयित मुली फरारी असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.\nगुंटूर जिल्ह्यातील ब्रोडीपेठ भागात राहणारे राचकोंडा भारती (वय 65) आणि राचकोंडा रंगाराव (70) या दांपत्याला दोन मुली आहेत. दुर्गादेवी आणि कामेश्‍वरी अशी त्यांची नावे असून, काही वर्षांपूर्वीच त्यांचे विवाह झाले आहेत. दुर्गादेवी गृहिणी; तर कामेश्‍वरी एका सरकारी रुग्णालयात परिचारिका आहे. जमीनदार असलेल्या राचकोंडा दांपत्याकडे सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता असून, काही तोळे सोने आणि रोख रक्कम आहे. ही संपत्ती मिळविण्यासाठी दोन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांचा काही महिन्यांपासून छळ सुरू केला होता.\nमालमत्ता दोघींच्या नावावर करण्याचा तगादा दुर्गादेवी आणि कामेश्‍वरीने लावला होता. अनेकदा त्यांच्यात भांडणेही झाली होती. सोने आणि पैशांमध्ये वाटा देण्याचीही दोन्ही मुलींची मागणी होती. \"आमच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती तुम्हालाच मिळणार आहे, तोपर्यंत तरी थांबा' असे राचकोंडा दांपत्य त्यांना वारंवार सांगत होते. तीन महिन्यांपूर्वी भारती यांना ताप भरला होता. उपचार करण्याच्या निमित्ताने कामेश्‍वरी आणि दुर्गादेवी यांनी \"एचआयव्ही'बाधित रक्ताचे \"इंजेक्‍शन' त्यांना दिले. \"इंजेक्‍शन' लाल रंगाचे असल्याने भारती यांना संशयही आला होता. मात्र, अशक्तपणा कमी होण्यासाठी त्यात औषध सोडल्याचे त्यांना सांगण्यात आले.\nतीन महिन्यांत भारती यांना अधिकच अशक्‍त वाटू लागल्याने गेल्या आठवड्यात त्यांच्या \"एचआयव्ही' चाचण्या करण्यात आल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. हा प्रकार समजल्यानंतर रंगाराव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्गादेवी आणि कामेश्‍वरी या दोघींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. कामश्‍वेरीचे कृत्य समजल्यानंतर तिचे पती दुर्गाराव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nएचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर\nराज्यातील \"एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांमध्ये पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे. पहिला क्रमांक मुंबईचा असून, तेथेच या रोगाच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद झाल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सांगली जिल्ह्याचा मृतांमध्ये दुसरा क्रमांक आहे.\nराज्यात 1986 पासून सप्टेंबर 2009 पर्यंत 87 हजार 773 \"एचआयव्ही'चे रुग्ण असल्याची नोंद आरोग्य खात्यात आहे. त्यात एकट्या मुंबईमध्ये 41 हजार 213 रुग्ण, तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 15 हजार 414 रुग्ण आढळले आहेत. काही वर्षांपासून \"एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांच्या संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. \"एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत 57 हजार 920 पुरुष आणि 29 हजार 853 स्त्रिया आहेत.\nराज्यात \"एचआयव्ही'मुळे पाच हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार हजार 158 पुरुष असून, एक हजार 692 स्त्रिया आहेत, अशी माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. सांगलीमध्ये आतापर्यंत चार हजार 203 रुग्णांना \"एचआयव्ही' झाल्याची नोंद आहे. राज्यात \"एचआयव्ही'मध्ये या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. या जिल्ह्यातील 826 रुग्णांचा \"एचआयव्ही'ने मृत्यू झाला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.\nवेश्‍यावस्तीत उभारली शाळा (व्हिडिओ)\nव्हिडिओसाठी इथे क्लिक करा\nदेवदासींची मुले तसेच \"एचआयव्ही'ग्रस्त मुलांसाठी एका तृतीयपंथीयाने वेश्‍यावस्तीत शाळा उभारली आहे. तिचे नाव आहे पन्ना... पन्ना व तिचे सहकारी लहान मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करतात. कुठलीही प्रसिद्धी व चर्चेपासून दूर असणारी पन्ना मुलांना शिक्षणाचे धडे देण्यात व त्यांच्यात रमण्यातच आनंद मिळत असल्याचे सांगते. समाजसेवा करणाऱ्या पन्नाचे बिल गेट्‌सनेही प्रशंसा केली होती...\nएड्‌सग्रस्तांना आता युवकांचा आधार\nएचआयव्हीबाधित आणि एड्‌सग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीच्या विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी, या रुग्णांविषयी समाजात चांगली भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक- युवतींना येत्या गुरुवारी (ता. 12) एड्‌सग्रस्तांचे संरक्षण करणारी शपथ दिली जाणार आहे.\nआंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी एड्‌सविषयी जनजागृती फेरी काढली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेंद्र नगरे आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. शेंडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते.\nही फेरी गुरुवारी सकाळी नऊ वाजता शनिवारवाड्यापासून निघेल. त्यानंतर ती फडके हौद, रास्ता पेठ, के. ई. एम. रुग्णालय, लाल देऊळ, या मार्गाने जाणार असून तिचा समारोप बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे. जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि एन. सी. सी. चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. महापौर मोहनसिंग राजपाल आणि जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ केला जाणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर एक युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 12 ते 19 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणी युवक मेळावे घेतले जाणार आहेत. यंदाच्या युवा दिनाचे घोषवाक्‍य हे \"सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' असे आहे.\nएचआयव्हीग्रस्त माता-पित्याकडून अर्भकास होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी पीपीटीसीटी हा कार्यक्रम संजीवनी ठरत आहे. या उपक्रमामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील 134 नवजातांचा \"एचआयव्ही'मुक्त जन्म झाला आहे.\nसंपूर्ण देशाप्रमाणे साताऱ्यातही एचआयव्ही बाधितांची संख्या धोक्‍याच्या पातळीवर आहे. या आजाराची बाधा झालेल्या व्यक्तीला संपूर्ण बरे करण्याचे औषध अद्याप शोधण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत. अद्यापही प्रतिबंधात्मक उपायांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे या रुग्णांच्या होऊ घातलेल्या मुलांवरही शंभर टक्के मृत्यूचे सावट निर्माण झाले होते. एखाद्याचा संपूर्ण वंश संपुष्टात येण्याची भीती होती; परंतु \"पीपीटीसीटी' या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे \"नेविरॅपिन' औषध अशा मुलांसाठी जीवनदायी ठरत आहे. या औषधाच्या मोफत उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. जुलै 2003 पासून या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय व कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात या केंद्राची सुरवात झाली.\nजिल्हा रुग्णालयातील केंद्रामध्ये 2007 पासून जुलै 2010 पर्यंत 89 हजार 105 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. त्यात 712 महिलांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे आढळले. त्यापैकी 274 महिलांची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. या महिलांपैकी 244 महिलांनी त्यांना व त्यांच्या मुलाला \"नेविरॅपिन' औषध देण्यास संमती दिली होती. त्यानुसार \"पीपीटीसीटी' या उपक्रमांतर्गत समुपदेशन व नेविरॅपिन औषध देऊन होणाऱ्या अर्भकास एचआयव्हीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 18 महिन्यांनंतर त्यातील 151 बालकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यातील केवळ 17 बालकांनाच एचआयव्हीची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 134 बालकांना एचआयव्हीमुक्त जीवन देण्यात जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व समुपदेशकांना यश आले आहे.\nसिंधुदुर्गात वर्षभरात \"एड्‌स'चे 1221 रुग्ण\nजिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा \"पाश'\n'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'\nएचआयव्ही'बाबत संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/shivaji-nagar-to-hinjewadi-metro-project-in-pune-1610413/", "date_download": "2018-04-21T07:41:06Z", "digest": "sha1:CV5A2HMB436ILLDTP3NSHNSRE7XJ5J2V", "length": 18330, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivaji Nagar to Hinjewadi Metro project in pune | शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nशिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता\nशिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता\nअर्थ खात्याच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या नवीन मेट्रो धोरणानुसार राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला केंद्रीय अर्थखात्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.\nप्राधिकरणाकडून शिवाजीनगर ते हिंजवडी या या २३.३ कि.मी.च्या मार्गावर सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर मेट्रो प्रकल्प विकसित केला जाणार आहे. प्रकल्पाला ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी वीस टक्के निधीला मान्यता दिली आहे. ही मेट्रो हिंजवडी, वाकड, बालेवाडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गावरून मार्गस्थ होऊन शिवाजीनगर येथे ही मेट्रो मार्गिका शहराच्या उर्वरित मेट्रो मार्गिकांना संलग्न होणार आहे.\nहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा पूर्व व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी स्टडी) पूर्ण झाला असून प्रकल्पाची निविदा पूर्ण होऊन प्रत्यक्षात जून महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. प्रकल्पाचा हिंजवडी ते बालेवाडी हा पहिला टप्पा एप्रिल २०१९ मध्ये पूर्ण होणार असून बालेवाडी ते शिवाजीनगर हा दुसरा टप्पा एप्रिल २०२१ अखेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी हिंजवडीजवळील माण गावामध्ये ५० एकर जागेवर मेट्रोचा कार डेपो उभारण्यात येणार आहे. कार डेपोच्या जागेचा प्रश्नही अंतिम टप्प्यात आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nया मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्र पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडले जाणार आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथे होणारी वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वेळेची बचत होऊ शकणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबरोबरच उर्वरित निधी प्राधिकरणाला स्वत:कडील जमिनींच्या विकासातून उभा करावा लागणार आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या प्रवासाचे भाडे शहराच्या उर्वरित मेट्रो एक आणि दोन यांच्या प्रवासदराप्रमाणे ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने गतवर्षी १६ ऑगस्ट २०१७ रोजी नवीन मेट्रो धोरणाला मान्यता दिली.\nअर्थ खात्याच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात\nहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता\n८ हजार ३१३ कोटी खर्चाच्या प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभाग तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार\nव्यवहार्यता तफावत निधीपोटी (गॅप फंडिंग) केंद्र सरकारकडून १ हजार १३७ कोटी आर्थिक साहाय्य\nहा मेट्रो प्रकल्प महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित\nशिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हा प्रकल्प केवळ ४८ महिन्यांत (चार वर्षांत) पूर्णत्वास जाणार आहे. तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी ७६४ प्रवासी प्रवास करू शकतील. केंद्र सरकारकडून १ हजार १३७ कोटी रुपये देणार असून राज्य शासनाचा वाटा ८१२ कोटी रुपयांचा आहे. उर्वरित रक्कम खासगी भागीदारीतून उभी केली जाईल. या बरोबरच स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी हे मेट्रो प्रकल्प प्रगतिपथावर असून मेट्रो प्रकल्पांसाठी नव्या वर्षांत साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. – गिरीश बापट, पालकमंत्री\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------16.html", "date_download": "2018-04-21T07:51:40Z", "digest": "sha1:64NIKYUERZSYRKV7D25KZKDGXZPE24DE", "length": 29056, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कुलंगगड", "raw_content": "\nसह्याद्रीतील सर्वात उंच गडांपैकी ज्याची उंची ४८२२ फुट आहे असा कुलंगगड सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. सह्याद्री मधील अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट चढायला सर्वात कठीण आहे. यातील कुलंगगडावर फक्त पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे. या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग आणि इगतपुरीच्या दक्षिणेला १०-१२ किमीवर कुलंग उभा आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची कळसुबाई ही बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेची सुरुवात कुलंग गडापासून होते. या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. येथुन तसेच आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात मोठा किल्ला आहे. ह्याचे दोन भाग आहेत - कुलंग व छोटा कुलंग. छोटा कुलंग हा पश्चिमेकडील लहान भाग आहे. गडाच्या पूर्वेला मदन व अलंग किल्ले दिसतात. पायथ्याशी असलेल्या कुलंगवाडीतून खालील जंगलामधून पायवाटेने वरच्या पठारावर जाता येते. कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची पायपीट करावी लागते. पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. कुलंगच्या उजव्या बाजुने उतरणाऱ्या या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. सन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते. याच्या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात. या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा समोर येतो. या पायऱ्या चढून आपण गडप्रवेश करतो. कुलंगचा दुसऱ्या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळकड्या मध्येच दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत. गुहे जवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. यातील टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही . ही टाकी बऱ्यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते. समोर लांबवर घाटघर गावातून येणारी वाट नजरेस पडते. दूरवर विल्सन डॅमचा जलाशय दिसतो. आता कुलंगचा पश्चिम कडा पाहून दरवाजापाशी यायचे आणि डाव्या हाताची वाट धरायची. पाच मिनीटातच आपण कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी येऊन पोहोचतो. त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. टाकी पाहून समोरची दिशा धरायची २० मिनीटात आपण कुलंगवरील एका घळीपाशी येऊन पोहचतो. कुलंगच्या या घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणाऱ्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्यागमधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. हे गोमुख सद्यस्थितीत तुटुन बाजुला पडले आहे. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. किल्ल्यावर रहाणाऱ्याच्या पाण्याची निकड भागवण्यासाठी ही सोय करण्यात आली होती. हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे. येथे अनेक घरांची जोती पहायला मिळतात. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते. ह्या गडाच्या इतिहासाबद्दल फारसी माहिती उपलब्ध नाही त्यामुळे हा कोणी बांधला वगैरे आपल्याला आज तरी कळत नाही. हा किल्ला शिवाजी राजाकडे कधी नव्हता व सन १७६० मध्ये मराठ्यांनी हा जिंकून घेतला. त्यानंतर सन १८१८ मध्ये कर्नल मॅकडोव्हेल च्या सैन्याने हा जिंकला व त्यानंतर गड कायमचा निकामी करण्यासाठी गडाच्या पायऱ्या सुरंग लावून उडवल्या. प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुनेघाट सह्याद्रि रांगांमध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्यासाठी व्यापारी मार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे, बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात. सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळात या परीसराला चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली. इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल झाला नाही. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांचा अंमल येताच हेतुपूर्वक त्यांनी गडांची नासधूस केली. ह्याचेच परिणाम अलंग आणी मदनगडांना भोगावे लागले. इंग्रजांनी यात बदल करताच याचे पडसाद स्थानिक जमातीं मध्ये उमटले. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत हक्कांवर गदा आणली. जुन्नर येथे काळा चबुतरा याच आदिवासी लढ्याची आठवण करून देतो. महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेविरूद्ध लढ्याचा आरंभ आदिवासी लढ्यापासून आणी तोही प्रवरा खोऱ्यापासून सुरू झाला. १८१८ साली महादेवकोळी आणी भील्ल जमातीने पहिला लढा स्वत:च्या हक्कांसाठी उभारला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणी रामा किरवा यांनी केले. रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला. नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप या लढ्यालाही लागला आणी शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू ठेवला. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला नेहमीच भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. ह्या भटकंतीसाठी एखादा वाटाड्या घेण गरजेचं आहे, कारण येथल्या पायवाटा नवख्या माणसांना गोंधळवून टाकतात. अलंगकुलंगच्या पोटातून जाणारा मार्ग हा घनदाट जंगलातुन आणी कारवीच्या जंगलातून जातो त्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dinvishesh.com/", "date_download": "2018-04-21T07:16:00Z", "digest": "sha1:D7RENFGFNSFIRPA7EMNDTW2I3HTJZATE", "length": 5193, "nlines": 87, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "दिनविशेष, घटना, जन्म, मृत्यु - दिनविशेष", "raw_content": "\nदिनविशेष, घटना, जन्म, मृत्यु\nआपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.\nजीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘ घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, याच उक्ति प्रमाणे इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्यांच्या जन्म तारखेची माहीती.\nजन्म-मृत्यु एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत, आपल्या मृत्युनंतरही आपल्या विचारांनी, कर्तृत्वाने जगाची दशा आणि दिशा अनेक वर्षे प्रभावित करून, मृत्यु येवूनही मृत्युंजय राहीलेल्या नरविरांची माहीती.\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा - admin@dinvishesh.com\nगोपनीयता धोरण / Privacy Policy\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n२०१८ ©दिनविशेष. सर्व अधिकार राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/blog/page-8", "date_download": "2018-04-21T07:45:02Z", "digest": "sha1:WYYE456X5NIJRHQ6YO57CVPWY2TNETPZ", "length": 21223, "nlines": 123, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "बातम्या आणि घडामोडी - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nअनिता जाधवने करायचं काय \nएचआयव्हीबद्दलच्या जागरुकतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही एचआयव्हीबाधित व्यक्तींना समाजात सामावून घेणं तर सोडाच पण साधी माणुसकीची वागणूक देण्याइतकीही मानसिकता अद्याप तयार झालेली नाही, याचे भयावह उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आले आहे. पतीच्या निधनानंतर स्वत:च्या पायावर उभी राहून मुलांना जिद्दीने मोठे करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ३०वषीर्य अनिता जाधवचं(नाव बदलले आहे) जगणं गावकऱ्यांनी इतकं असह्य केलं की तीन वर्षांनंतर तिला अखेर गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.\nअनिता लोंघे गावची रहिवाशी. गगनबावडा तालुक्यातील हे पाचशे लोकवस्तीचे गाव. तीन वर्षांपूवीर् तिचे पती चंदकांत एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. दोनच महिन्यांत त्यांचे निधन झाले. पदरी १२ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी. माहेरी कुणीही नाही. पतीच्या निधनानंतर केलेल्या तपासणीत अनिता आणि तिची मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि तिची परवड सुरू झाली. अनिता अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. अंगणवाडीत गावातील ४०-४५ मुलं. मुलांना तिच्यापासून संसर्ग होऊ शकतो असे सांगत गावकऱ्यांनी तिला अंगणवाडीत येण्यास मनाई केली. तू घरी बसून पगार घे असे त्यांचे म्हणणे. मुलांना काहीही धोका नाही, हे परोपरीने विनवूनही गावकऱ्यांचा हेका कायम होता. अनिता राजीनामा देत नाही हे बघून गावकऱ्यांनी मुले पाठवणे बंद केले. गावात वेगळी अंगणवाडी सुरू झाली. गाववर्गणीतून पगार देत नवी सेविका नेमली गेली. मुलेच नसलेल्या अंगणवाडीत रोज जाऊन करायचं काय हा प्रश्ान् अनितासमोर उभा होता.\n१० एचआयव्हीबाधित जोडपी 'रेशीमगाठी'त गुंफणार\nपुणे, दि. १ (प्रतिनिधी) : 'एचआयव्ही बाधित' या नुसत्या कल्पनेनेही हादरून जाणाऱ्या समाजव्यवस्थेत अशा लोकांशी रक्ताचे नाते असणारेही जिथे दूर पळतात. तेथे अशा लोकांचे लग्न होणे किवा ते करण्यासाठी प्रयत्न करणे ही बाबच अविश्वसनीय आहे. मात्र, काही सामाजिक संस्था आणि समाजसेवी विचारांच्या लोकांच्या प्रयत्नातून या 'कम्युनिटी'चे लोक एकत्र आले आणि त्यांच्याही आयुष्याच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार असून, बदलत्या समाज रचनेचे द्योतक म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.\nआरोग्य डॉट कॉम, वेक अप पुणे, दीपगृह, पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम यांनी संयुक्तपणे एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यासाठी इंदूर, हैदराबाद, रांची, गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, धुळे, कोल्हापूर येथून सुमारे १२३ पुरुष आणि ४२ स्त्तियांची उपस्थित होती. मेळाव्यातून १० जोडप्यांनी लग्न करण्याचे जाहीर केले आहे. लग्न ठरलेली ४ जोडपी पुण्यातील असून, उर्वरित ६ जण गुजरात व गोवा येथील आहेत. यावेळी वधू-वरांसोबत आलेल्या पालकांचेही समुपदेशन करण्यात आले. तर एआरटीचे दुष्परिणाम, हेपॅटायटीस ए आणि बीसाठीचे लसीकरण, फॅमिली प्लॅनिग, एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने आहार कोणत्या प्रकारचा घ्यावा, काय काळजी घ्यावी, अशा अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांच्या प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.\nएचआयव्हीग्रस्त मुलीने फसवले 'स्पंदन'ने वाचवले\nअन्य तरुणींसारखेच तिनेही लग्नाचं स्वप्न पाहिलं. त्यानुसार तिचं लग्न ठरलं आणि ते यादी पे शादी स्वरूपात पारही पडलं. परंतु त्या मुलीच्या नातेवाइकांनी आणि तिने आपल्याला मुलीला एचआयव्हीची लागण झालेली आहे, हे मुलाला व त्याच्या कुटुंबाला समजून दिले नाही. ही माहिती जेव्हा एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या स्पंदन या संस्थेला कळाली, तेव्हा पदाधिकाऱ्यांनी हस्तेक्षप करून लग्न मोडले.\nलग्न मोडल्यामुळे त्या तरुणांचे उद्‌ध्वस्त होणारे जीवन वाचले. गोकाकनजीक काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. रितसर लग्न मोडण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे स्पदंनचे अध्यक्ष महांतेश माळी यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nगोकाकपासून पाच किलोमीटर अंतरावर मुलीचे, तर सुमारे बारा किलोमीटर अंतरावर मुलाचे गाव आहे. मुलीच्या आई-वडिलांचा दोन वर्षांपूर्वी एडस्‌ने मृत्यू झाला. त्यामुळे ती मुलगी मामाकडे राहते. तिचे शिक्षण दहावी झाले असून मुलीलाही एचआयव्हीची लागण झाली आहे. हे घरातील सर्व मंडळींना व त्या मुलीच्या नातेवाइकांनाही माहिती आहे. हे माहिती असूनही तिच्या नातेवाइकांनी त्या मुलीचे लग्न करण्याचा घाट घातला. आठवड्यापूर्वी मुलीला पाहण्यासाठी मुलगा आला. घराणे श्रीमंत व सुखी असल्याचे पाहून त्याने मुलीला पसंत केली. रात्री साडेदहा वाजता \"यादी पे शादी लग्न'ही लागले. गावातील मोजक्‍या मंडळींनी व जवळच्या नातेवाइकांनी लग्नाला हजेरी लावली होती; मात्र माहिती असूनही एकानेही लग्न ठरवताना किंवा झाल्यानंतरही त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाली आहे, असे सांगितले नाही. लग्न पार पडल्यानंतर मुलगीला काही दिवसांनंतर नांदायला सासरी पाठविण्याचे नियोजन होते.\nएड्‌स झाल्याचे लपविणाऱ्या वराचे फोडले बिंग\nनियोजित वधूसह तिच्या कुटुंबीयांना विश्‍वासात न घेता बोहल्यावर चढण्याचा \"एचआयव्ही'बाधित तरुणाचा विवाहाचा प्रयत्न आंध्र प्रदेश पोलिसांनी हाणून पाडला आहे. गुंटूर शहरात ही घटना घडली. बिंग फुटल्यानंतर या नवरदेवाने लग्नस्थळावरून पोबारा केला.\nएन. प्रसन्नकुमार असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या नात्यातील तरुणीशी तो विवाह करणार होता; परंतु विवाहाअगोदर एका अज्ञात व्यक्तीने प्रसन्नकुमारला एड्‌स असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चर्चमध्ये जाऊन प्रसन्नकुमारला ताब्यात घेतले; सरकारी रुग्णालयात त्याची लगेचच तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला तर विवाहात अडथळा आणणार नाही, असे आश्‍वासन पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना दिले.\nकाही वेळाने डॉ. कृष्णा कुमारी यांनी प्रसन्नकुमारकडे वैद्यकीय चाचणीचा अहवाल सोपविला. या विवाहाविषयी पुनर्विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. अहवालात नेमके काय आहे, याची माहिती डॉ. कुमारी यांनी इतरांना दिली नाही. दरम्यानच्या काळात आपली फसवणूक झाल्याचा आरोप करीत कॅथरिन आणि तिच्या कुटुंबीयांनी या विवाहास नकार दिला. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच प्रसन्नकुमारने वैद्यकीय अहवालासह पोबारा केला.\nएचआयव्ही'बाधित मुलाचा विक्री'नंतर मृत्यू\n\"एचआयव्ह'बाधित मुलाची बेकायदेशीररीत्या एक लाख रुपयांना विक्री करून, फसवणूक केल्याच्या आरोपावरून येरवडा पोलिसांनी गुरुकुल गोदावरी बालक आश्रम या संस्थेच्या अध्यक्षाला अटक केली आहे. या आरोपीला चार जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या मुलाचे आता निधन झाले आहे.\nया प्रकरणी अनिता अरुण यादव (रा. गोरेगाव, मुंबई) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आश्रमाचा संचालक मॅथ्यू रायप्पा यानमल (वय 39, रा. जे. जे. चेंबर्स, चित्रा चौक, येरवडा) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानमल हा गुरुकुल गोदावरी बालक आश्रम या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याने यादव यांना, गेल्या वर्षी आश्रमातून एक मूल दत्तक दिले होते. त्या बदल्यात त्याने एक लाख रुपये घेतले होते. मुलगा दत्तक देण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी आवश्‍यक होती. ती न घेताच यानमलने मुलाचा ताबा यादव यांना दिला. हा मुलगा \"एचआयव्ही'बाधित असल्याची माहिती यानमलला होती. ती माहिती त्याने यादव यांच्यापासून लपविली. हा मुलगा काही महिन्यांनंतर मरण पावला. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार यादव यांनी केली होती.\nपोलिसांनी यानमलला अटक करून, बुधवारी न्यायालयात हजर केले. यादव यांना दत्तक दिलेले मूल कोठून आणले होते, ते कोणाकडून घेतले याची माहिती आरोपीकडून घ्यायची आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयास दिली. गुरुकुल गोदावरी बालक आश्रमास मुले दत्तक देण्याची आणि सांभाळण्याचा परवाना नाही. त्या संदर्भात तपास करून संस्थेची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत, आरोपीने बेकायदेशीरपणे किती आणि कोणाला मुले दत्तक दिली याची माहिती गोळा करायची आहे, या संस्थेच्या इतर संचालक मंडळाचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे; तसेच आश्रमात असणाऱ्या बालकांविषयी माहिती गोळा करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी बेंडभर यांनी न्यायालयाकडे केली.\nएड्‌सबाधिताच्या पाठीशी ड्रॉप इन- सेंटर\nमुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले\nएचआयव्ही पॉझिटिव्हचीही 'सरकारदरबारी दखल'\nधुळे जिल्हा रुग्णालयात आता एसटीडी क्‍लिनिक\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/06/19211729/News-in-marathi-Hyderabad-techie-hangs-herself-parents.vpf", "date_download": "2018-04-21T07:56:31Z", "digest": "sha1:UYQXBC537I3OHFZUQXDBXCNMYVG3RTLB", "length": 11968, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "महिलेचा संशयास्पद मृत्यू, पतीने खून केल्याचा संशय", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त देश\nमहिलेचा संशयास्पद मृत्यू, पतीने खून केल्याचा संशय\nहैदराबाद - शहरामध्ये एका उच्चशिक्षित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. जी. पद्मजा असे या महिलेचे नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून, पद्मजाच्या पतीने हा खून केला असल्याचा आरोप केला आहे.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nमहाभियोग अत्यंत टोकाचा उपाय, प्रस्ताव टाळता आला असता - अश्वनी कुमार नवी दिल्ली - काँग्रेसचे\nडिझेल तस्कर रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक हैदराबाद - येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या चार\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली - सर्वोच्च\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/medical-courses/", "date_download": "2018-04-21T08:05:51Z", "digest": "sha1:PQBYLQILOXVJ3ADSA7GNOC4RF6WAUKVN", "length": 26716, "nlines": 403, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "वैद्यकीय अभ्यासक्रम - अभ्यास औषध / युक्रेन मध्ये एमबीबीएस. कमी शिक्षण शुल्क", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम\nदंतचिकित्सा किंवा मुखाच्या रोगांचा अभ्यास\nकोर्स कालावधी 5 वर्षे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ\nही पदवी बहाल करण्यात: दंत स्पेशॅलिस्ट\nपदव्युत्तर फार्मसी (डी फार्मसी पदवी): 2 वर्षे\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nओळख: USMLE, पोट, कोण, अमेरिकन, चर्चेअंती, PMDC, सर्व आफ्रिकन वैद्यकीय परिषदा\nशिकवणी शुल्क 1 वर्ष खाली खंडित.\n* आमंत्रण पत्र खर्च\n* कुरिअर सेवा शुल्क\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n700$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र शुल्क\nगेल्या वर्षी 2 वर्षापासून शिकवणी शुल्क 4700$अमेरिकन दर वर्षी.\nमहत्वाची सूचना: विद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही फक्त सहकार्य सरकारी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय विद्यापीठे recodnized युक्रेन. एकूण संकुल वर स्वस्त फी व मिश्र खर्च मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठ आहे. इतर वैद्यकीय विद्यापीठे एकूण पॅकेज जास्त असू शकते. दंतचिकित्सा लागू करा\nसामान्य औषध / एमबीबीएस / एमडी / बालरोग\nही पदवी बहाल करण्यात: औषध डॉक्टर\nकोर्स कालावधी 6 वर्षे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ क्रमांक संख्या 1 पूर्व युरोप मध्ये, नाही फक्त युक्रेन मध्ये.\nपदव्युत्तर औषध: 2 ते 3 वर्षे\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nओळख: USMLE, पोट, कोण, अमेरिकन, चर्चेअंती, PMDC, सर्व आफ्रिकन वैद्यकीय परिषदा. शिकवणी शुल्क 1 वर्ष खाली खंडित.\n* आमंत्रण पत्र खर्च\n* कुरिअर सेवा शुल्क\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n700$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र शुल्क\n2 वर्ष पासून अंतिम वर्ष निवास शिकवणी शुल्क 4200$अमेरिकन दर वर्षी.\nमहत्वाची सूचना: विद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही फक्त सहकार्य सरकारी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय विद्यापीठे recodnized युक्रेन. एकूण संकुल वर स्वस्त फी व मिश्र खर्च मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठ आहे. इतर वैद्यकीय विद्यापीठे एकूण पॅकेज जास्त असू शकते.\nसामान्य औषध लागू करा\nकोर्स कालावधी 5 वर्षे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ\nही पदवी बहाल करण्यात: दंत स्पेशॅलिस्ट\nपदव्युत्तर फार्मसी (डी फार्मसी पदवी): 2 वर्षे\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nओळख: USMLE, पोट, कोण, अमेरिकन, चर्चेअंती, PMDC, सर्व आफ्रिकन वैद्यकीय परिषदा\nशिकवणी शुल्क 1 वर्ष खाली खंडित.\n* आमंत्रण पत्र खर्च\n* कुरिअर सेवा शुल्क\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n700$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र शुल्क\nगेल्या वर्षी 2 वर्षापासून शिकवणी शुल्क 4200$अमेरिकन दर वर्षी.\nमहत्वाची सूचना: विद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही फक्त सहकार्य सरकारी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय विद्यापीठे recodnized युक्रेन. एकूण संकुल वर स्वस्त फी व मिश्र खर्च मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठ आहे. इतर वैद्यकीय विद्यापीठे एकूण पॅकेज जास्त असू शकते. फार्मसी लागू करा\nनर्सिंग मध्ये सहकारी पदवी (adn) कनिष्ठ स्पेशॅलिस्ट: 2 वर्षे\nनर्सिंग विज्ञान शाखेचा पदवीधर (BSC -BSN): 3 वर्षे\nआधीच प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (adn) जगातील कोणत्याही विद्यापीठातून, फक्त BSN मिळवू शकता 2 वर्षे\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी भाषेत\nइंग्रजी युक्रेन वैद्यकीय महाविद्यालयाच्या\nमान्यता : USMLE, पोट, कोण, अमेरिकन, चर्चेअंती, PMDC,युनेस्को ,युनिसेफ , भारतीय ,सर्व आफ्रिकन वैद्यकीय परिषदा\nशिकवणी शुल्क 1 वर्ष फक्त खाली खंडित .\n* आमंत्रण पत्र खर्च\n* कुरिअर सेवा शुल्क\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र शुल्क\n2 वर्ष पासून अंतिम वर्ष निवास शिकवणी शुल्क 4300$अमेरिकन दर वर्षी.\nमहत्वाची सूचना: विद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही फक्त सहकार्य सरकारी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय विद्यापीठे recodnized युक्रेन. एकूण संकुल वर स्वस्त फी व मिश्र खर्च मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठ आहे. इतर वैद्यकीय विद्यापीठे एकूण पॅकेज जास्त असू शकते.\nपदवी कालावधी: 4 वर्षे\nमास्टर्स पदवी कालावधी: 2 वर्षे\nशिकवणी शुल्क खाली खंडित 1 यष्टीचीत वर्ष.\n* आमंत्रण पत्र खर्च\n* कुरिअर सेवा शुल्क\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n600$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र शुल्क\nगेल्या वर्षी 2 वर्षापासून शिकवणी शुल्क 2900$अमेरिकन दर वर्षी.\nमहत्वाची सूचना: विद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही फक्त सहकार्य सरकारी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय विद्यापीठे recodnized युक्रेन. एकूण संकुल वर स्वस्त फी व मिश्र खर्च मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठ आहे. इतर वैद्यकीय विद्यापीठे एकूण पॅकेज जास्त असू शकते. बायोमेडिकल इंजिनिअरिंग लागू करा\nशिक्षणाचं माध्यम : इंग्रजी\nशिकवणी शुल्क 1 वर्ष खाली खंडित.\n* आमंत्रण पत्र खर्च\n* कुरिअर सेवा शुल्क\nव्हिसा समर्थन / पुष्टीकरण खर्च\n500$शैक्षणिक वर्ष प्रति अमेरिकन\nप्रवेश आणि नोंदणी फी\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र शुल्क\n2 वर्ष पासून अंतिम वर्ष निवास शिकवणी शुल्क 2300$अमेरिकन दर वर्षी.\nमहत्वाची सूचना: विद्यापीठे मध्यस्थ कंपन्या कोणतीही सूचना न शिकवणी शुल्क बदलण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही फक्त सहकार्य सरकारी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय विद्यापीठे recodnized युक्रेन. एकूण संकुल वर स्वस्त फी व मिश्र खर्च मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठ आहे. इतर वैद्यकीय विद्यापीठे एकूण पॅकेज जास्त असू शकते.\nपशुवैद्यकीय औषध लागू करा\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:21 एप्रिल 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/blog/page-9", "date_download": "2018-04-21T07:44:13Z", "digest": "sha1:5TSBZQLGSQO5XLA363UC4PIFIIETHGMS", "length": 22546, "nlines": 109, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "बातम्या आणि घडामोडी - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nएड्‌सबाधिताच्या पाठीशी ड्रॉप इन- सेंटर\nयेथे एचआयव्ही, एड्‌सनिर्मूलन- प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरात ड्रॉप इन सेंटर सुरू करण्यात आले आहे. एचआयव्हीबाधितांना जनजागृती, मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी सेंटरच्या माध्यमातून काम होत आहे.\nयेथील जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात सुमारे तीन हजार रुग्ण उपचाराखाली आहेत. केंद्रांतर्गत गेल्या वर्षात 17 हजारांवर गरोदर मातांचे समुपदेशन होऊन त्यांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात अकरा ठिकाणी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र असून, त्यात गरोदर मातांचेही समुपदेशन व एचआयव्ही चाचणी मोफत करण्यात येते. त्याचबरोबर अन्य रुग्णांचीही मोफत तपासणी होते.\nयासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षा संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी सांगितले, की जिल्हा रुग्णालयात ऐच्छिक सल्ला व समुपदेशन करण्यात येते. त्यात संबंधितांना त्यांच्या इच्छेनुसार एचआयव्ही तपासणी करवून घेण्यात येते. या केंद्रात आजाराविषयी सर्व माहिती देवून मोफत तपासणी होते. संबंधितांना चाचणीनंतर रिपोर्ट देण्यात येतो. एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झालेली असल्यास त्याला पुढील उपचारासाठी एआरटी सेंटरकडे पाठविले जाते. याबाबतची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येते. शासकीय रुग्णालयात एआरटी सेंटर सुरू आहे. तेथून सर्व एचआयव्हीबाधितांची नोंदणी होते. संबंधितांना कार्ड देऊन त्यांना टप्प्याटप्प्याने सीडी फोर तपासणीसाठी केली जाते. अडीचशेपेक्षा कमी सीडीफोर असणाऱ्यांना औषधी दिली जातात.\nबहुतांशी महिला, पुरुषांना आधार नसतो. दोघांपैकी एक दगावल्यास रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित राहतो. त्यामुळे अशा रुग्णांना एआरटी सेंटरमध्ये उपचार जरी मिळत असले, तरी त्याच्या अन्य समस्या सुटत नाहीत. त्यासाठी राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत शहरात नव्यानेच सुरू झालेल्या ड्रॉप इन सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. काही तरुण, तरुणींना एचआयव्हीची लागण झाल्यास त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जोडीदाराचे (पती किंवा पत्नी) निधन झाल्यास अन्य कुटुंबीयांकडून काहींना समाजाबाहेर काढण्यात येते. त्यावेळी या सेंटरच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संबंधितांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते.\nआजाराविषयी सविस्तर कल्पना देऊन कुटुंबीयांच्या मनातील द्वेष भावना दूर करण्यात येते. त्याचबरोबर काही जण नोकरी करत असल्यास तेथील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही माहिती देऊन रुग्णाविषयी आस्था, आपुलकी कशी टिकून राहील, यासाठी प्रयत्न होतात. काहींना रोजगार नसल्यास तो निर्माण करण्याच्या उद्देशानेही सेंटर प्रयत्न करते. एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्याला एआरटीच्या माध्यमातून अन्य सेवाभावी संस्थेत सुरू असलेल्या सीसीसी केंद्रातही उपचार दिले जातात. इच्छुकांनी न्यू डॉक्‍टर हाऊस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे असलेल्या कार्यालयात संपर्क साधावा.\nमुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले\nचिपळूण - राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र गेल्या 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्हीची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) घेतला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे, तर सांगलीतील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त केले जात आहे.\nराज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी)च्या अहवालात राज्यातील अन्य दहा जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे नमूद केले आहे. राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्ही बाधितांची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले 7.7 टक्‍यांहून हे प्रमाणे 6.1 टक्‍यांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण 1.6 टक्‍यांनी घटले आहे. यामध्ये आणखी बदल करण्यासाठी आरोग्य विभागाला जनजागृती करावी लागणार आहे.\nएचआयव्ही पॉझिटिव्हचीही 'सरकारदरबारी दखल'\nनागपूर - एचआयव्ही संक्रमितांना सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन पावले पुढे टाकून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. यात 500 अर्जधारकांपैकी 483 जणांची नोंदणी करण्यात आली. सरकारी स्तरावर त्यांनाही शासकीय योजनांचा फायदा मिळावा, हा यामागचा हेतू आहे. यानिमित्ताने या रुग्णांची सरकारदरबारी दखल घेतली जात आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालय व संजीवन बहुउद्देशीय समाज सेवा संस्थेतर्फे हे शिबिर घेण्यात आले. यात एचआयव्ही पॉझिटिव्हला बीपीएल कार्डधारकांना अंत्योदय योजनेचा फायदा मिळावा यासाठी कार्ड तयार करून दिले जाणार आहे. तत्पूर्वी, यासाठी संस्थेने पाचशे जणांचे अर्ज भरून घेतले. यापैकी 483 जणांची \"ऑन द स्पॉट' नोंदणीही करण्यात आली. या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना टोकन देण्यात आले. तर, नव्याने अर्ज करणाऱ्यांसाठी हे विशेष शिबिर घेण्यात आले.\nया शिबिरात मोठ्या संख्येत अशा रुग्णांची गर्दी झाली. त्यांना केवळ नोंदणी न करता त्यांना योजनांची माहितीही दिल्या गेली. कोणत्या योजनांचा काय फायदा होतो, याचीही माहिती प्रशासनातर्फे देण्यात येणार आहे.\nधुळे जिल्हा रुग्णालयात आता एसटीडी क्‍लिनिक\nधुळे - गुप्तरोग व एचआयव्हीबाधित तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रुग्णालयात एसटीडी क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत दोनशेपेक्षा अधिक रुग्ण गुप्तरोगाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.\nजिल्हा रुग्णालयात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व एड्‌स नियंत्रण सोसायटीतर्फे रुग्णालयामध्ये (ओपीडी क्रमांक 14) असुरक्षित शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या आजारावर (गुप्तरोग) उपचारासाठी एसटीडी क्‍लिनिक सुरू केले आहे. लैंगिक आजार व एचआयव्हीचा जवळचा संबंध आहे. लैंगिक आजार असणाऱ्या व्यक्तींने एचआयव्हीबाधित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची बाधा होण्याची शक्‍यता पाच ते दहा पटींनी वाढते. या आजाराची लक्षणे स्त्रिया व पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्यामुळे पेच वाढतो, यासाठी नैतिकता राखून आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे चांगले असते; परंतु ज्यांना गुप्तरोग झालेला आहे. त्यांनी तपासणी करून उपचार करून घेणे केव्हाही चांगलेच असते. परंतु, अनेकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजार लपविल्यास तो वाढण्याची आणि पसरण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे आजार बळावत असल्याचेही दिसून आले आहे. काही आजार वेदनादायक, तर काही वेदनारहित असतात. त्यामुळे त्यांचे गांभीर्य अनेकांना समजत नाही. यापार्श्‍वभूमीवर रुग्णांना स्वतंत्रपणे व चांगले उपचार मिळावेत, आजाराविषयी माहिती मिळावी, यासाठी ही वैद्यकीय उपचार व्यवस्था देण्यात येत आहे. क्‍लिनिकमध्ये त्वचा व गुप्तरोग विभागप्रमुख डॉ. आर. टी. बागले, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. वैशाली गावंडे, डॉ. सुजाता सोनवणे यांच्यासह समुपदेशक प्रवीण सूर्यवंशी काम पाहतात.\nदहा जिल्ह्य़ांमध्ये वाढले ‘एचआयव्ही’ चे प्रमाण\n‘एचआयव्ही’ चे राज्यात सर्वाधिक प्रमाण असणाऱ्यांपैकी पुण्या– मुंबईमधील बाधितांचे तीन वर्षांत प्रमाण घटले असले, तरी सांगलीमधील त्यांची संख्या अधिकच वाढली आहे. या शिवाय राज्यातील अन्य दहा जिल्ह्य़ांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा आणखी सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त होत आहे.\nराज्यामध्ये एचआयव्हीची सर्वाधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्य़ांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता. मात्र गेल्या २००४ ते २००६ या तीन वर्षांतील एचआयव्हीची राज्यातील जिल्ह्य़ांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एसएचआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले ७.७ टक्क्य़ांवरून हे प्रमाण ६.१ टक्क्य़ांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण सुद्धा १.६ टक्क्य़ांनी घटले असले तरी ते प्रमाण फार समाधानकारक आहे असे नाही.\nभेटीलागी जीवा अशीही लागते आस...\nओरल सेक्समुळे वाढते घशाच्या कॅन्सरची शक्यता\nएच.आय.व्ही. चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे राज्यस्तरीय संमेलन सुरू.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/crime/page/4/", "date_download": "2018-04-21T07:44:49Z", "digest": "sha1:45PFUA62W72USJVZQKP7OQQOV4W4WYOQ", "length": 11049, "nlines": 67, "source_domain": "punenews.net", "title": "गुन्हेगारी – Page 4 – Pune News Network", "raw_content": "\n पुण्यात प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच गाडीत जाळून घेत केली आत्महत्या\nApril 9, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. ९ एप्रिल : पुण्यातील हडपसरभागात कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा अपघात नव्हता हे सिद्ध झाले आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या …\nपुण्यात पुन्हा जळीतकांड; कोथरुड परिसरात दहा वाहने जाळून खाक\nApril 6, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे – कोथरुड परिसरातील किश्किंधानगर येथील वाहनांच्या जाळीतकांडाने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. नवनाथ मित्रमंडळाजवळ उभी असलेली वाहने पेटवल्यामुळे आठ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षा अशा दहा वाहनांनचे नुकसान झाले आहे. वाहनांबरोबर शेजारील वीजेचा खांब व त्यावरील दिव्याचे नुकसान झाले आहे. आज (बुधवार, दि. ६ एप्रिल) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तिने …\nपुणे महानगरपालिकेमध्ये पाच लाखांची चोरी\nMarch 31, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nमहानगरपालिकेच्या सांख्यिकी विभागामधे चोरी; टीवी,लैपटॉप चोरीला पुणे न्यूज, दि. ३१ मार्च : पुणे महापालिकेच्या सावरकर भवनमधील सांख्यिकी विभागामधे काल (बुधवारी) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संगणक विभागातील पाच टैबलेट, एक लैपटॉप आणि एक टिव्ही असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे याच सावरकर भवनमधे असणाऱ्या वाहतुक विभाग तसेच दुसऱ्या विभागां मध्येही चोरांनी तोड़फोड़ केली आहे. चोरीच्या गुह्याची …\nआक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-यांनो सावधान\nMarch 30, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nसोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीसांनी सुरू केली ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब’ पुणे न्यूज, दि. 30 मार्च : सध्याचा जमाना हा टेक्नोलॉजीचा आहे, त्यामुळे प्रत्येकाची काळा बरोबर अपडेट राहण्याची धडपड सुरु असते. सोशल मीडियाचा वापर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. काही वेळा उतावळेपणाने आपण काही पोस्ट शेयर …\nनातवाचा खून करून आजोबाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nMarch 19, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुण्यातील धक्कादायक प्रकार पुणे न्यूज, दि. 19 मार्च : घरगुती कारणातून आजोबाने दहा वर्षीय नातवाचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कोंढाव्यातील शांतीनगर सोसायटीमध्ये हि घटना घडली आहे. जिनय शहा (वय 10) असे खून झालेल्या नातवाचे नाव आहे. तर सुधीर दगडूमल …\nआईने मुलाचा खुन करुन मृतदेह ताम्हिणी घाटात फेकला\nMarch 13, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. 13 मार्च : व्यसनी मुलाच्या रोजच्या भांडणाला कंटाळून आईनेच मुलाचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईनेच लोखंडी रॉड डोक्यात घालून पोटच्या मुलाचा खून करुन मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून दिला आहे. यामध्ये वीस वर्षीय अक्षय रामदास मालपोटे हा मुलगा मयत झाला आहे. मुलाचा खून करुन पुरावा नष्ट …\nकर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक\nMarch 9, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nतब्बल ७५० नागरिकांची फसवणूक… बजाज अलायन्स व बजाज फायनान्सच्या नावाचा वापर… तिघांना पोलिसांनी दिल्लीहून अटक केली… पुणे न्यूज, दि. ९ मार्च : बजाज अलायन्स व बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून अनेक लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 750 नागरिकांची या प्रकरणात फसवणूक करण्यात आली असून एकूण 4 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक …\nजागतिक महिला दिनानिमित्त “दामिनींचे” पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन\nMarch 8, 2016\tआज पुण्यात, गुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. ८ मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त लेडीज बीट मार्शल यांचे त्यांच्या चांगल्या कारकीर्दीबद्दल आज (मंगळवारी) अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त कुशलकुमार पाठक यांच्या हस्ते पुणे पोलीस आयुक्तालयात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्व पोलीस ठाण्यात पोलीस महिला कर्मचारी यांना प्रमुख म्हणून …\nसामूहिक बलात्काराने पुणे हादरले…\nFebruary 28, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nGang Rape In Pune आयटी पार्कमध्ये काम करणा-या 24 वर्षीय तरुणीवर सहकारी मित्रांनीच केला बलात्कार पुणे, दि. 28 फेब्रुवारी : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील मुंढवा भागात हि घटना घडली आहे. ऑफिसमध्ये …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/amazaing-mind-child-12611", "date_download": "2018-04-21T07:37:23Z", "digest": "sha1:JZIXOGU3MJYFSY5PLTOYZDOJ2LEWLCT4", "length": 13302, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "amazaing mind of a child चिमुकल्यांच्या जादुई बुद्धिमत्तेने प्रेक्षक थक्क | eSakal", "raw_content": "\nचिमुकल्यांच्या जादुई बुद्धिमत्तेने प्रेक्षक थक्क\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nगुणवंत आणि होतकरू विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून \"सकाळ इंडिया फाउंडेशन‘ काम करत आहे. आर्थिक अडचणींमुळे अशी मुले विविध स्पर्धा, उच्च शिक्षण आणि संशोधनापासून वंचित राहू नयेत म्हणून समाजातील वेगवेगळ्या घटकांनी मदतीचा हात पुढे करावा. ही मदत \"सकाळ इंडिया फाउंडेशन‘ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवेल. त्यामुळे अधिकाधिक मुलांना आपले स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल.\nपुणे - रंगमंचावर जादूचे खेळ पाहून आपण थक्क होतो; असेच जादुई वाटणारे गणितावर आधारित खेळ बुद्धिमत्तेच्या जोरावर चिमुकल्यांनी सादर\nकेले आणि प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. हे खेळ सादर करत होते अवघ्या पाच ते पंधरा वर्षे वयाची मुले.\nजागतिक पातळीवरच्या \"मेंटल ऑलिंपिक्‍स‘ स्पर्धेत पुण्यातील ओम धुमाळ, प्रथमेश तुपे आणि मेघ कशीलकर हे विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्यांच्यासह\n\"जिनिअस कीड‘ या संस्थेचे प्रमुख पीटर नरोना यांना \"सकाळ इंडिया फाउंडेशन‘तर्फे प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत फाउंडेशनचे उपाध्यक्ष एस. पद्‌मनाभन यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी \"सकाळ‘चे संपादक मल्हार अरणकल्ले, फाउंडेशनचे कार्यकारी सचिव डॉ. अ. श्री. कालगावकर, प्रशिक्षक आनंद महाजन उपस्थित होते. मदतीच्या धनादेश वाटपानंतर \"जिनिअस कीड‘मधील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर येऊन आपल्यातील तल्लख स्मरणशक्तीचे दर्शन घडवले. ते अनुभवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सभागृह तुडुंब भरले होते.\nपडद्यावर धावणारे आकडे लक्षात ठेवून एका क्षणात त्या आकड्यांची बेरीज सांगणे, काही सेकंदांत क्‍युबवरील वेगवेगळे पझल्स सोडवणे, जन्मतारीख सांगताच त्या दिवशीचा वार कोणता, हे लगेचच सांगणे, पिसलेल्या 52 पत्त्यांचा क्रम अचूकपणे चुटकीसरशी सांगणे... असे जादुई वाटण्यासारखे खेळ मुले सादर करत होती. मोबाईलमधील कॅलक्‍युलेटरची मदत घेऊन या मुलांच्या आधी गणित सोडवू म्हणणारे प्रेक्षकही या \"स्पर्धे‘त मागे पडत होते. त्यामुळेच वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांमधून या चिमुकल्यांच्या प्रत्येक उत्तराला उत्स्फूर्त दाद मिळत होती.\nपद्‌मनाभन म्हणाले, ‘भारतात स्मरणशक्तीची खूप मोठी परंपरा आहे. स्मरणशक्तीवरील भारताचे वर्चस्व कायम आहे. नवी पिढीसुद्धा यात कुठेही कमी नाही.‘‘ नरोना म्हणाले, ‘भारताकडे जगाला हरवणारी हुशारी आहे. ती अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला दिसते. एका क्षणात उत्तरे देणे ही जादू नसून\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nलातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र\nलातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/classical-music/", "date_download": "2018-04-21T07:46:44Z", "digest": "sha1:DUL56ADEUBZRT2VDK3ORMOL54SDUNI7B", "length": 4172, "nlines": 42, "source_domain": "punenews.net", "title": "Classical Music – Pune News Network", "raw_content": "\nडॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार\nMay 29, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, सांस्कृतिक 0\nपुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …\nरामकृष्ण मठातर्फे रामनवमी उत्सवाचे आयोजन\nApril 7, 2016\tठळक बातमी, सांस्कृतिक 0\nपुणे, ७ एप्रिल: पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच मठातील मंदिराला १४ वर्षे झाल्याच्या निमित्ताने एका तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ११ एप्रिल ते बुधवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. हा महोत्सव मठाच्या …\n‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना जाहीर\nApril 6, 2016\tठळक बातमी, सांस्कृतिक 0\nपुणे, दि. 4 एप्रिल : पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ मेवाती घराण्याचे संगीतमार्तण्ड पंडित जसराज यांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी दिनांक 8 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5189-great-audience-response-to-18th-sanskruti-kaladarpan-natya-mahotsav", "date_download": "2018-04-21T07:48:40Z", "digest": "sha1:CCHBEQZLYUT4JK3LZZZ75DJRBKCXCORU", "length": 9577, "nlines": 214, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद\nPrevious Article ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांची यशोगाथा ‘अजिंक्य योद्धा’ येणार १२ मे ला भेटीला\nNext Article 'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकामध्ये होणार हा एक महत्वपूर्ण बदल\n‘संस्कृती कलादर्पण’ चा त्रीदिवसीय नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच माटुंगाच्या यशवंत नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन स्टार प्रवाहाच्या हेड श्रावणी देवधर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेत्री स्मिता जयकर, विजय पाटकर, मिलिंद गवळी, अनंत पणशीकर, प्रदीप कबरे, नीता लाड, अक्षय बदरापुरकर, अक्षय कोठारी आदि उपस्थित मान्यवरांनी यावेळी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यंदा नाट्यमहोत्सवाचे १८ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला.\nयंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड झाली असून, यात ‘वेलकम जिंदगी’ (त्रिकूट,मुंबई), ‘संगीत देवबाभळी’ (भद्रकाली प्रॉडक्शन्स), ‘अनन्या’ (सुधीर भट थिएटर्स), ‘माकड’ (श्री स्वामी समर्थ आर्टस), ‘अशीही श्यामची आई’ (सुधीर भट थिएटर्स) या नाटकांचा समावेश आहे. नाट्य महोत्सवातील पहिले नाट्य पुष्प ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने गुंफले असून या महोत्सवाची सांगता ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाद्वारे झाली. सर्वच नाटकांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून ‘संगीत देवबाभळी’ नाटकाला आलेल्या अनेक रसिक-प्रेक्षकांना प्रयोग हाऊसफुल्ल असल्याने परत जावे लागले.\nअगदी अल्प दरामध्ये वर्षातली सर्वोत्कृष्ट नाटकं पाहण्याची पर्वणीच ‘संस्कृती कलादर्पण’मुळे मिळते. संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष-संस्थांपक चंद्रशेखर सांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘संस्कृती कलादर्पण’ पुरस्कार सोहळा यंदाही चांगलाच रंगेल.\nPrevious Article ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांची यशोगाथा ‘अजिंक्य योद्धा’ येणार १२ मे ला भेटीला\nNext Article 'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकामध्ये होणार हा एक महत्वपूर्ण बदल\n‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------36.html", "date_download": "2018-04-21T07:22:19Z", "digest": "sha1:GLEQS7CC7776LRHIESE65TAU4HNEGLBS", "length": 20400, "nlines": 647, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "पर्वतगड", "raw_content": "\nइतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड पर्वतगड. पर्वतगड आणि सोनगड हे जोडकिल्ले असुन एका खिंडीने वेगळे झाले आहेत. एक दिवसाच्या भेटीत हे दोनही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नाशिकहून ५०कि.मी.तर सिन्नरहुन केवळ २६ कि.मी. अंतरावर असणारा हा गड सतत उपेक्षित राहिला आहे कारण या गडांची माहिती सहज सापडत नाही. पर्वतगड हा किल्ला भोजापुर गावांमागे सोनगडाशेजारी उभा आहे. स्थानिक लोक पर्वतगडाला पर्वता म्हणुन ओळखतात. आयताकृती आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची पायथ्यापासुन उंची ९५० फुट आहे. गडाची लांबी रुंदी १३०० x १००० फुट असुन गडाचे माथ्यावरील क्षेत्रफळ २५ एकरपेक्षा जास्त आहे. सिन्नरपासुन २५ कि.मी.अंतरावर भोजापुर गाव आहे. भोजापुरच्या पुढे ३ कि.मीवर कासारवाडी गाव आहे. या दोनही गावातुन पर्वतगडावर दीड तासात जाता येते. भोजापुर गावातून कासारवाडी गावाकडे जाताना कासारवाडी फाटा येण्यापुर्वी वाटेत एक हनुमान मंदीर आहे. या मंदिरासमोरून उजव्या हाताला जाणारा रस्ता या दुर्ग जोडीकडे जातो. हा रस्ता खुपच खराब असल्याने गाडी वाटेतील दर्गा अथवा शाळेकडेच ठेवावी व शाळेतील नळावरून पिण्याचे पाणी भरून घ्यावे कारण गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गाडी ठेवुन दर्ग्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सोनगड समोर ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण सोनगडा खालील पठारावर येतो. या पठारावर आपल्याला उध्वस्त घरांचे चौथरे दिसुन येतात. यातील एका चौथऱ्यावर एक शिवपिंडी व नंदी ठेवला आहे. या पठारावरून उजव्या बाजूची वाट पर्वतगडला जाते तर सरळ जाणारी वाट सोनगडवर जाते. याशिवाय भोजापूर गावातुन एका सोप्या पायवाटेने सोनगड व पर्वतगड यांच्यामधील खिंडीत येता येते. पठारावरून खिंडीकडे जाताना सर्वप्रथम आपल्याला पाच-सहा बांधीव पायऱ्या लागतात. आपण बरोबर वाटेला असल्याची हि खुण समजावी. या नंतर परत दोन ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढुन पुढे पायवाटेने सोनगडाच्या डोंगराखालून आपण अर्ध्या तासात आपण सोनगड व पर्वतगड यांच्या मधील खिंडीत येतो. खिंडीतून समोरच अस्ताव्यस्त पसरलेला पर्वतगड दिसतो. पर्वतगडावर सहसा कोणी जात नसल्याने मळलेली अशी वाट नाही. खिंडीतून पर्वत गडाच्या उत्तर दिशेला तिरकस वरवर चढत गेल्यावर आपण पर्वतगडच्या भोजापुर गावच्या दिशेने उतरणाऱ्या एका सोंडेखाली येतो. या सोंडेवरून सोपे प्रस्तरारोहण करून आपण पर्वतगडच्या माथ्यावर पोहोचतो. प्रस्तरारोहण करता येणे मात्र गरजेचे आहे. पर्वतगडाला किल्लेपणाच्या कोणत्याही खुणा दिसत नाहीत. माथ्यावर आल्यावर समोरच एक उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या डाव्या बाजुला एक मोठे बांधीव तळे आहे. तळ्याकडे जाताना वाटेत एका ठिकाणी वास्तुचा चौथरा दिसुन येत. गडावर कोणाचाही वावर नसल्याने खूप मोठया प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे असलेले अवशेष गवतात लपले आहेत. तलावाच्या खालील बाजुस उतारावर कातळात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी दिसुन येतात. हि दोनही टाकी शेवाळाने भरली आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. येथुन समोर उंचवट्यावर जाता येते. हा गडाचा सर्वोच्च भाग असुन येथुन संपुर्ण किल्ला व भोजापुर धरण तसेच दूरवरचा प्रदेश दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरतो. हे सर्व पाहुन आल्यावाटेने खाली खिंडीत उतरावे व भोजापुर अथवा सोनगडच्या दिशेने निघावे. इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही. सोनगडच्या पायथ्याशी शाळा व दर्गा असून शाळेत पाण्याची टाकी व नळ असल्याने येथे निवासाची सोय होऊ शकते. ------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_20.html", "date_download": "2018-04-21T07:26:20Z", "digest": "sha1:VRIT2KY5EV3JCFSNQ4INSCJTXJXCFTU4", "length": 6862, "nlines": 107, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: झाकड पडली, थांबू नकोस - ना. धों. महानोर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nझाकड पडली, थांबू नकोस - ना. धों. महानोर\nझाकड पडली, थांबू नकोस\nओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस\nआधीच तर तू सकवार फ़ार\nचिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी\nया जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस\nमोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत\nतुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.\nबघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,\nतुला या काळोखात कवळून घ्यायला\n- ना. धों. महानोर\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/08/blog-post_4222.html", "date_download": "2018-04-21T07:24:50Z", "digest": "sha1:MB4TYZ32UWLVO7HFADX6U43BX6PBHQH4", "length": 10004, "nlines": 139, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे- मंगेश पाडगावकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे- मंगेश पाडगावकर\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,\nतुमचं आणि आमचं अगदी सेम असतं \n या ओळी चिल्लर वाटतात\nकाव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात\nअसल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे \nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nतुमचं आणि आमचं अगदी सेम असतं \nमराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;\nउर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;\nव्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;\nकॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं \nसोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,\nजागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात \nआठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती\nहोडी सगळी पाण्याने भरली होती \nलाटांवर बेभान हो‌ऊन नाचलो होतो,\nहोडीसकट बुडता बुडता वाचलो होतो \nबुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,\nप्रेमानेच अलगद वर काढलं असतं \nतुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं \nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nतुमचं आणि आमचं अगदी सेम असतं \nप्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,\nप्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात \nअसाच एक जण चक्क मला म्हणाला,\nपाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही \nआमचं काही नडलं का\nत्याला वाटलं मला पटलं \nतेव्हा मी इतकंच म्हटलं,\nतुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं \nतिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,\nएक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने \nभर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल,\nझंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल \nप्रेम कधी रुसणं असतं,\nदोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,\nघट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं \nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nतुमचं आणि आमचं अगदी सेम असतं \nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhikalpa-news/make-useful-household-things-from-waste-1342757/", "date_download": "2018-04-21T07:58:09Z", "digest": "sha1:TOGATJSCDFCHQVARQXNC57Z7QNDTJCFL", "length": 30440, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "make useful household things from waste | सर्जनशील कल्पनाविलास | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nलोकांच्या आवडी- निवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.\nअस्तित्वात नसलेल्या वस्तू निर्माण करून किंवा बाजारात असलेल्या वस्तूंचा वापर सोपा करून, त्या सुंदर व किफायतशीर बनवून लोकांच्या आवडी- निवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.\nजॉर्ज बर्नार्ड शॉनी म्हटले आहे, ‘‘जगातल्या गोष्टी पाहून लोक विचारतात ‘त्या अशा का आहेत’ ज्या गोष्टी नाहीत त्यावर मी मनात विचार करतो आणि विचारतो ‘त्या अशा का नाहीत’ ज्या गोष्टी नाहीत त्यावर मी मनात विचार करतो आणि विचारतो ‘त्या अशा का नाहीत\nमागील लेखात चार कळीच्या प्रश्नांतून अभिकल्प प्रक्रिया कशी करतात याची माहिती आमचे सहप्राध्यापक अनिरुद्ध जोशी यांनी आपणास दिली आहे. ‘‘महत्त्वाचे काय आहे’’ ते सिद्ध झाल्यावर त्याला ‘‘प्रतिसाद कसा द्यावा’’ ते सिद्ध झाल्यावर त्याला ‘‘प्रतिसाद कसा द्यावा’’ या दुसऱ्या प्रश्नाला अभिकल्पकाने अनेक कल्पना सुचवत जावे, असे म्हटले होते. या लेखात आपण कल्पना कशा बनतात, जास्तीत जास्त कल्पनांची यादी तयार करण्याची आवश्यकता का आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभिकल्पनेतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.\nएका साध्या उदाहरणाद्वारे सर्वसामान्य माणसांची विचारशैली समजून घेऊ या. पुढील लेख वाचण्यापूर्वी लेख बाजूला ठेवून एक पाच मिनिटांचा प्रयोग करू या. एक कागद घ्या. त्यावर ‘पेपरक्लिप’च्या वेगवेगळ्या उपयोगांची यादी करा. उपयोग नावीन्यपूर्ण आणि विविध असले पाहिजेत. नवनवे उपयोग सुचायचे बंद झाल्यावर लेख परत वाचायला घ्या.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nजेव्हा हा प्रयोग आम्ही वर्गात करतो, तेव्हा सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनात साध्या सरधोपट कल्पना येतात : केसांची क्लिप, टाय क्लिप, शर्टाच्या दोन बाजू जोडण्याकरिता (बटणासारखी उपयोगी) इत्यादी. पुढे एकमेकांत अडकलेल्या क्लिपा पाहून, वेगवेगळे दागिने बनवण्याच्या कल्पना येतात. या सर्व कल्पना पेपरक्लिपच्या ‘पकडण्याच्या’ कृतीवर अवलंबून असतात. आपण पाहू शकतो की त्यांत पेपरक्लिपचा पेपरक्लिपपणा कमी झालेला नाहीये.\nमग आम्ही त्यांना आणखी विविध कल्पना सुचवायला सांगतो. मग क्लिप उघडल्यावर होणाऱ्या ‘एस’ हुकाच्या आकारावरून मासेमारीचा हुक, फोटो टांगण्याचा हुक, रुमाल/ शर्ट टांगण्यासाठी हुक यांसारख्या कल्पना येतात. तर कोणी तरी याचा कान साफ करण्यासाठीचा विचार करतो.\nअजून विचार करून आपण हा ‘एस’ हुक उघडून सरळ तार केल्यावर कुलूप उघडण्यासाठी, दात साफ करण्यासाठी, नळाची छिद्रे साफ करण्यासाठी असे पण विचार येतात. अजून डोके खाजवल्यावर लक्षात येते की, क्लिपमधील धातूची तार उष्णतावाहक, विद्युतवाहकही आहे आणि अलौकिक बुद्धिमत्ता असणारा त्याचा योग्य आणि चपखल उपयोग करून जातो. अजून बुद्धी वापरून कोणी तरी या पेपरक्लिपचे प्लास्टिकचे वेष्टन अलगद काढून त्याचा सूक्ष्म नळीसारखा (कॅपिलरी) उपयोग करतो.\nसुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेल हे विचारमंथन (ब्रेनस्टॉìमग) आणि आपल्या पौराणिक गोष्टींतील समुद्रमंथनात काही साम्य आहे. समुद्रातून लक्ष्मी वर येण्याकरिता देव-दानवांना खूपच मंथन करावे लागले होते. तसेच नावीन्यपूर्ण, विविध कल्पनांकरिता अभिकल्पकाला खूप विचारमंथनाची गरज असते. अभिकल्पकाला विचारमंथन करण्यात तरबेज करणे हेच तर अभिकल्प विद्यालयांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते.\nवरील उदाहरणात आपण पाहिले की, एकदा का ‘एस’ हुकची कल्पना आली की हुकसारख्याच इतर अनेक कल्पना येऊ शकतात. सुरुवातीला मनात येणाऱ्या कल्पना या साध्या, सोप्या, धोपट, नावीन्यता नसलेल्या, सरळ पटकन वापरात आणता येण्यासारख्या असतात. सर्जनशीलतेचे गुरू एडवर्ड डी बोनो यांनी या विचारपद्धतीला ‘व्हर्टकिल थिंकिंग’ (उभा विचार) म्हटले आहे. याउलट क्लिपवरून तार, तारेवरून उष्णतावाहक, विद्युतवाहक वगरे कल्पना सुचण्याकरिता जी एक मानसिक उडी मारावी लागते त्याला ‘लॅटरल थिंकिंग’ (आडवा विचार) हे नाव दिले आहे. या विचारपद्धतीला चौकटीच्या बाहेरचे विचार (आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग) असेही म्हणतात. नुकताच सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हेदेखील या विचारपद्धतीचेच उदाहरण आहे. अशा अपारंपरिक, वेगळ्या दृष्टिकोनातल्या कल्पना अभिकल्पकाच्या विचार करण्याच्या पद्धतीत चपखल बसतात.\nमात्र प्रत्येक चौकटीबाहेरची कल्पना चांगली असतेच असे नाही. खूप विचारांती सुचलेल्या शेकडो कल्पनांपकी एखादीच कल्पना अलौकिक (आयकॉनिक) उत्पादनाच्या रूपात, प्रत्यक्षात उतरते. मग एवढय़ा कल्पना कशासाठी\nया टप्प्यात अभिकल्पक सर्जनशीलतेकरिता वेगवेगळ्या पद्धतीने कल्पनाविलास करतात. ‘किती प्रकारे मी हे साध्य करू शकतो’ असा प्रश्न परत परत विचारीत विचारमंथन करतात. अनेक दृष्टिकोनांनी विचार करून लांबलचक बनवलेली कल्पनांची यादीच नावीन्यपूर्ण आविष्काराकरिता महत्त्वाची ठरते. त्यात काही वेडय़ा, हास्यास्पद, अशक्यप्राय वाटणाऱ्या कल्पनादेखील असू शकतात. एखाद्या समस्येवर १५-२० कल्पना शोधल्यामुळेच त्यांतून एक उत्तम, चपखल तोडगा निवडणे शक्य होते.\nकाही वेळा प्रथमदर्शी हास्यास्पद किंवा बालिश वाटणाऱ्या कल्पनाही अचाट आविष्कारास कारणीभूत ठरतात. एडवर्ड लॅण्ड या केमिकल अभियंत्याला त्याच्या लहान मुलीने विचारले की, ‘छायाचित्रे पाहण्यासाठी इतकी प्रतीक्षा का करावी लागते’ या तिच्या प्रश्नामुळेच त्याने ‘झटपट फोटोग्राफी’ तंत्र विकसित करून १९४८ मध्ये ‘पोलोरॉइड कॅमेरा’ बाजारात आणला. सोनी कॉर्पोरेशनच्या अकिओ मोरितांच्या वेडय़ा अफाट कल्पनेतून १९७८ मध्ये ‘वॉकमन’ जन्मास आला. २००७ मध्ये अशाच एका भन्नाट कल्पनेतून बनलेल्या बिनबटणाच्या फोनने (अ‍ॅपलच्या ‘आयफोनने’) जगाला चकित केले.\nकाही वेळा अभिकल्पक १०-१५ जणांचा गट करून सामूहिक विचारमंथन तंत्रही वापरतात. या गटातील लोकांचा अनुभव वैविध्यपूर्ण व समृद्ध असेल तर येणाऱ्या कल्पना अगदी निरनिराळ्या असतात. या मंथन प्रकारात सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे अनेक कल्पना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवणे, कल्पनाविस्तार करत राहणे, प्रत्येकाने स्वतंत्र विचारचक्र चालू ठेवणे, कल्पनांचे मूल्यमापन न करणे आणि कोणत्याही कल्पनेवर कोणाचाही मालकी हक्क नसणे. या सामूहिक मंथन प्रकारात तोच साधा-सरळ प्रश्न परत परत विचारला जातो- ‘किती प्रकारे, मी हे साध्य करू शकतो’ आणि शेवटी काही वेडय़ा/ हास्यास्पद कल्पनांनी हे सामूहिक मंथन संपवले जाते.\nस्केचपेन अभिकल्पित करताना, एका सामूहिक मंथनातून आम्ही आयडीसी अभिकल्प विद्यालयामध्ये अशाच काही वेडय़ा कल्पनांद्वारे काही नावीन्यपूर्ण स्केचपेन आविष्कारित केली होती.\nविचारमंथनाच्या अजून अनेक पद्धती अभिकल्पक वापरतात. त्यातील एक म्हणजे मनातल्या मनात वस्तूचे परिवर्तन करून कल्पनाशक्ती प्रेरित करणे. एखादी वस्तू अजून कुठल्या प्रकारे वापरता येईल तिची सुधारित आवृत्ती कशी करता येईल तिची सुधारित आवृत्ती कशी करता येईल ती लहान किंवा मोठी कशी करता येईल ती लहान किंवा मोठी कशी करता येईल तिचे कोणते वेगवेगळे पर्याय शोधता येतील तिचे कोणते वेगवेगळे पर्याय शोधता येतील असे अनेक प्रश्न विचारत नावीन्यपूर्ण कल्पना करीत नवीन आविष्कार करता येतात.\nअजून काही पद्धती म्हणजे एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींचा संबंध जोडून केलेले मंथन (कनेक्टग द अनकनेक्टेड), सहा विचारांच्या हॅट्स वापरून केलेले मंथन, रूपकांच्या साहाय्याने केलेले मंथन, निसर्ग-प्रेरणेतून केलेले मंथन, अशा अनेक प्रकारांनी अभिकल्पक कल्पनाविस्तार करू शकतो. यात यश मिळण्यासाठी सुरुवातीच्या फसव्या सरळ साध्या कल्पनांना न भुलता, सुंदर, नावीन्यपूर्ण कल्पनांकरिता प्रयत्नपूर्वक राहावे लागते.\nया कल्पनाविलासाच्या शेवटी नावीन्यपूर्ण, एकमेकांना पूरक, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्टय़ा व्यवहार्य अशा काही कल्पना निवडल्या जातात. ‘प्रतिसाद कसा द्यावा’ हे ठरल्यावर त्यानंतर होते ते कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे कार्य. त्याकरिता अभिकल्पक वेगवेगळ्या रेखाकृती काढतो. या वेळी तो वस्तूचा रंग, रूप, बारकावे, साहित्य, पदार्थ यांचे विविध पर्याय तयार करतो. त्या कल्पना उपयोक्त्यांच्या समस्या सोडवणाऱ्या आहेत की अजून काही दुरुस्त्या पाहिजे आहेत, यावर संशोधन करीत अभिकल्प पूर्ण करतो. वेगवेगळी परिमाणे पक्की करीत आणि ज्यापासून ती वस्तू तयार करतात ते साहित्य आणि बनवण्याची प्रक्रिया नक्की करतो. त्यानंतर ती वस्तू बाजारात येते.\nअस्तित्वात नसलेल्या वस्तू निर्माण करून किंवा बाजारात असलेल्या वस्तूंचा वापर अजून सोपा करून, त्या सुंदर व किफायतशीर बनवून लोकांच्या आवडीनिवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.\nतीनही लेखक हे आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.\nविजय बापट, उदय आठवणकर आणि अनिरुद्ध जोशी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nफार महितीपुर्ण लेख आहे लोकसत्ता ह्या प्रकारचे लेख छापते हे पाहून खूप आनंद झाला. लोकसत्तेचे कौतुक करावे तेवडे थोडेच. लेखकांना विनंती कि लेखामध्ये ह्या विशयातली चांगल्या आणि भारतात परवडणाऱ्या पुस्तकांची नावं जरूर छापावीत.\nहा लेख वाचून बराच आनंद झाला. यात आपण उदानार्थ दिले कि लॅटरल थिंकिंग कशी काई उपयोगी होऊ शकते पण बरेच दा सामान्य माण त्याच्या बॉक्स पलीकडे शोधणे अवघड जाते त्या साठी तुम्ही कुठली छोटी पद्धत तयार केली असणार किंवा एखादे नवीन छोटे उदारहन देऊन आपण ती थोडकयात समजावली तर बराच आनंद होईल. आपण केलेले अभिकल्पित स्केचपेन चे फोटो बघायला मोडेल काई \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Palghar/2017/03/21083922/News-In-Marathi-riksha-driver-hit-to-6-year-child.vpf", "date_download": "2018-04-21T08:00:44Z", "digest": "sha1:LBOBIC2WWPCR6KS3LEVKX74FOJK22XIA", "length": 11700, "nlines": 235, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "मुजोर रिक्षाचालकाची ६ वर्षाच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुजोर रिक्षाचालकाची ६ वर्षाच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण\nपालघर - ६ वर्षीय चिमुरड्याला रिक्षात खेळणे चांगलेच महाग पडले. रिक्षात खेळणाऱ्या त्या चिमुरड्याला मुजोर रिक्षाचालकाने अमानुष मारहाण केली. ही घटना वसईतील यशवंत स्नेह सोसायटीत घडली असून आयुष हेमांग मेहता असे त्या मारहाण करण्यात आलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.\nमनसेच्या दणक्याने नालासोपारा स्टेशन परिसराने...\nपालघर - रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना\nपालघर - नालासोपारा येथे एका कुटूंबीयांनी आणलेल्या मॅगीच्या\nचिमाजी अप्पांनी सुरू केलेल्या वज्रेश्वरी...\nपालघर - महाराष्ट्रातील लाखो आगरी, कोळी, भंडारी, कुणबी यांची\nमोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या जोडगोळीला...\nपालघर - जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील गाला मोबाईल\nमनसेच्या दणक्याने नालासोपारा स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास पालघर - रेल्वे स्टेशनच्या\nराष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बैठक पालघर - राष्ट्रीय\n पुन्हा आढळल्या अळ्या.. पाहा व्हिडिओ पालघर - नालासोपारा येथे एका\nचिमाजी अप्पांनी सुरू केलेल्या वज्रेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात पालघर - महाराष्ट्रातील\nमोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या जोडगोळीला अटक पालघर - जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाणे\nआरोग्य केंद्राच्या टाटा सुमोला भीषण अपघात, प्रकार सीसीटीव्हीत कैद पालघर - प्राथमिक आरोग्य\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/shah-rukh-khan-and-akshay-kumar-are-highest-paid-stars-10739", "date_download": "2018-04-21T07:32:17Z", "digest": "sha1:Y6S5TLIX43FEDLIHZJPIQ3KBZ6NK45BA", "length": 7647, "nlines": 56, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shah Rukh Khan and Akshay Kumar are highest paid stars शाहरुख व अक्षय ठरले \"हायेस्ट पेड' स्टार | eSakal", "raw_content": "\nशाहरुख व अक्षय ठरले \"हायेस्ट पेड' स्टार\nमंगळवार, 12 जुलै 2016\nन्यूयॉर्क - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान व स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगातील सेलिब्रिटींची 2016 मधील यादी \"फोर्ब्स‘ने जाहीर केली आहे. त्याच अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने पहिले स्थान पटकाविले आहे. तिचे मानधन 17 कोटी डॉलर आहे.\nन्यूयॉर्क - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान व स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगातील सेलिब्रिटींची 2016 मधील यादी \"फोर्ब्स‘ने जाहीर केली आहे. त्याच अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने पहिले स्थान पटकाविले आहे. तिचे मानधन 17 कोटी डॉलर आहे.\nशाहरुख खान तीन कोटी 30 लाख डॉलर मानधनासह यादीत 86 व्या स्थानावर आहे तर अक्षय कुमार तीन कोटी 15 लाख डॉलरसह 94 व्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले असून बॉक्‍स ऑफिसवर अजूनही त्याची चलती असल्याचे दिसते असे \"फोर्ब्स‘ने म्हटले आहे. शाहरुख एका चित्रपटासाठी लाखो डॉलर कमवीत असून चित्रपटातील भूमिकेसाठी तो कष्टही घेतो, अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. चित्रपटाशिवाय अनेक कंपन्यांच्या जाहिराती तो करीत असून त्यातील अनेक अमेरिकन ब्रॅंड आहेत. यातून शाहरुखची मोठी कमाई होते, असेही म्हटले आहे.\nचित्रपटातील स्टंटसाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारच्या क्रमांकात यावर्षी घसरण झाली आहे. 2015मधील यादीत तो 76 व्या स्थानावर होता.यंदा तो 94 व्या स्थानावर गेला आहे. अक्षय हा बॉलिवूडमधील सर्वांत व्यग्र अभिनेता असून तीन हीट चित्रपटांमधून त्याने सर्वाधिक कमाई केली असल्याचे \"फोर्ब्स‘ने म्हटले आहे.\nसलमान खानला परदेशात जाण्यास जोधपूर न्यायालयाची परवानगी\nजोधपूर : काळविट शिकारप्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला...\nपाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर...\nवॉटर कप स्पर्धेसाठी शासनाने केला मदतीचा हात पुढे\nउपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) : सध्या राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यात सिनेअभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून लोकांच्या श्रमदानातुन सुरू...\nपाणी फाउंडेशनला प्रेरणा हिवरेबाजारचीच - आमीर खान\nनगर - \"\"पाणी फाउंडेशनच्या कामाची सुरवातच हिवरेबाजार येथील कामांची प्रेरणा घेऊन झाली आहे. हे गाव आमच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे. दुष्काळमुक्त...\nश्रमदानासाठी आष्टी तालुक्यात येणार सिनेअभिनेते अमीर खान\nआष्टी (नगर) : ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठय़ा प्रमाणावर सुरू असून येथील 113 गावांसह 654 लोकांनी प्रशिक्षण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=75&product_id=446", "date_download": "2018-04-21T07:56:39Z", "digest": "sha1:MCPSN7DV7G36L7MLT4VAMSEN4YQNZ3G5", "length": 4497, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Vismarnat Geleli Natake |विस्मरणात गेलेली नाटके", "raw_content": "\nTheater Criticism | नाट्यसमीक्षा / नाट्यविचार\nVismarnat Geleli Natake |विस्मरणात गेलेली नाटके\nVismarnat Geleli Natake |विस्मरणात गेलेली नाटके\nविस्मरणात गेलेली नाटके हा डॉ. अरविंद वामन कुलकर्णी यांचा शोधमूलक, विश्‍लेषणात्मक आणि चिकि त्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या ‘तृतीय नेत्र’ (१८५५) नाटकापासून पु. भा. डोंगरे यांच्या ‘संगीत चंद्रहास’(१९०३) नाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. अरविंद वामनांनी हे लेख स्वतंत्रपणे लिहिलेले असले तरी एकोणिसाव्या शतकातील नाटक व नाट्यविचार यांचे एक समान सूत्र या सर्वच लेखामागे आहे. त्यामुळे मराठी नाटक व रंगभूमी यांचा आरंभपर्वातील अर्धशतकाचा इतिहासच येथे आलेखित झाला आहे. एकोणिसाव्या शतकात आरंभकालीन आधुनिक मराठी नाटक ‘घडत’ही होते आणि त्याचवेळी ते उग्र अशा समकालीन सामाजिक समस्यांना धीटपणे सामोरेही जात होते. त्या शतकात महाराष्ट्रामध्ये नाटक व रंगभूमी यांविषयी जे एकूण घनघोर असे मंथन झाले, त्याचा आवाका केवढा थोरला होता हे अरविंद वामनांच्या येथील विवेचनावरून कळत राहते. त्या काळात समाजाच्या विविध स्तरांतील शिक्षित, अर्धशिक्षित मंडळी नाटके लिहीत व करीत होती; समीक्षक मंडळी त्यांची कसून समीक्षा करीत होती आणि या आंतरक्रियेत रसिकवर्गही मनापासून सामील होत होता. या साऱ्यांतून नाटक व रंगभूमीविषयक चळवळीचे जे एक सळसळते वातावरणच त्या आरंभपर्वात तयार झाले होते. त्याचा फार चांगला अनुभव अरविंद वामनांचा हा लेखसंग्रह देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=75&product_id=447", "date_download": "2018-04-21T07:56:31Z", "digest": "sha1:5HLZUC5PAOWOHA6XQJQ25JBXPSWGW62Z", "length": 3043, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "'Na' Natakatla | 'ना' नाटकातला", "raw_content": "\nTheater Criticism | नाट्यसमीक्षा / नाट्यविचार\nनाटक बघताना, वाचताना आणि करताना मनात अनेक प्रश्न येतात. जितक्या विविध तर्‍हेची नाटकं अनुभवू, तेवढे प्रश्न वाढत जातात. नाटकाचे निरनिराळे प्रकार कुठले आहेत, ते सादर कसे होतात आणि त्यांचा परिणाम काय होतो ह्याविषयी प्रतिक्रिया देऊन, त्यातून उद्भवणार्‍या प्रश्नांची चर्चा ह्या पुस्तकात केली आहे. नाट्यसंहिता-चिकित्सेबरोबर नाट्यप्रयोग-विश्लेषणालाही तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे. निर्मिती आणि आस्वादाशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना व विचारव्यूह ह्याबद्दलचं हे विवरण नेमक्या उदाहरणांमुळे बळकट आणि सुस्पष्ट झालं आहे. नाटकाच्या सौंदर्यशास्त्रीय प्रश्नांपर्यंत पोचण्याचा हा एक आस्थेने केलेला प्रयत्न आहे. नाटककार, नाट्याभ्यासक, नाट्यशिक्षक डॉ. राजीव नाईक ह्यांचा हा नाट्यविषयक लेखसंग्रह मननीय आणि संग्राह्य ठरावा असा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=75&product_id=448", "date_download": "2018-04-21T07:56:12Z", "digest": "sha1:QQY7ZTVPEYLPSHFKHUW6EOQDYPCXE7UI", "length": 3643, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Hindi Aani Marathi Vyavasaik Rangabhoomiche Janak Vishnudas Bhave | हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे", "raw_content": "\nTheater Criticism | नाट्यसमीक्षा / नाट्यविचार\n२६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी विष्णुदास भावे यांनी ‘राजा गोपीचंद’ हे नाटक हिंदीतून सादर केले. हिंदी आणि भारतीय रंगभूमीच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे. तत्कालीन वृत्तपत्रे, बातम्या व इतर माहितीच्या आधारे डॉ. चंदूलाल दुबे यांनी ह्या घटनेचा व भावेंच्या पूर्ण जीवनाचा शोध घेतला आहे. त्यातून भावेंचे चरित्र व प्रातिभ व्यक्तिमत्व वाचकांना समजून घेता येते. भावेंचा हा नाट्यप्रवास तितका सोपा नव्हता. भावेंच्या\nभ्रमंतीचा व अडचणींचाही उल्लेख ह्या पुस्तकात आहे. भावे यांनी केलेले बाहुल्यांचे खेळ व त्यासंबंधी रामदास पाध्ये यांचे विचार अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत. एकूणच भावे हे केवळ मराठीच नाही तर हिंदी रंगभूमीचे आद्य जनक आहेत, हे ह्या पुस्तकातून स्पष्ट होते. भारतीय रंगभूमीच्या नाट्य अभ्यासात मौलिक भर घालणारे हे पुस्तक सर्वार्थाने महत्त्वाचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:44:09Z", "digest": "sha1:WNOD34WMMWG6KUIYUKU3LIMEWSJQSLIM", "length": 29818, "nlines": 206, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "इतर विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nलोकशाही दिन/तक्रार विभाग/भ्रष्टाचार निर्मलन विभाग\nजनगणना :जनगणना हे एक राष्ट्रीय महत्वाचे कार्य असुन जनगणनेचे मुख्य वैशिष्टय म्हणजे जनगणनेच्या ठरावीक कालावधीत देशातील सर्व व्यक्तींची गणना करणे आणि गणना करत असतांना कुठल्याही व्यक्तीला न वगळता तसेच कुठल्याही व्यक्तीची पुन्हा गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.\nजनगणना ही शासन स्तरावर निर्देशित झाल्यानंतर तहसिल कार्यालय अंतर्गत कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेतले जाते. शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित होणा-या अधिसुचनेनुसार तहसिल कार्यालयातील व नगर पालिका कार्यालयातील संबंधित नस्ती हाताळणारे लिपीक यांच्यामध्ये समन्वय साधला जातो. शासन स्तरावरुन वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय व अधिसुचनेनुसार जनगणनेची कामे केली जातात\nराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावतीकरण :राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अदयावतीकरण करण्यासाठी विहीत पुस्तकामधुन माहितीची नोंदणी करण्याचे काम राज्य शासनामार्फत निर्गमित झालेल्या शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावरुन पुर्ण करण्यात आले असुन सदर एन.पी.आर.पुस्तकामधील माहीती संगणक प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे.\nशासकीय निवासस्थान :जिल्हयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान मिळण्यासाठी संबंधितांकडुन आलेले विनंती अर्ज कार्यवाही करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांना पाठविण्यात येतात.\nअल्पबचत निवासस्थान :जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावरुन नियमानुसार आदेश केले जातात.\nमहिला लैगिक छळाबाबत :कामाचे ठीकाणी महिलांचे होणा-या लैगिक छळापासुन प्रतिबंध करण्यासाठी महिलांच्या होणा-या लैगिक छळापासुन संरक्षण(प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दिनांक 9 डीसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम 6(1) नुसार ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती प्राधिका-याच्या विरुध्द तक्रारी आहेत अशा तक्रारीसाठी जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याबाबत दि.11/9/2014 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.\nराष्ट्रीय सन :शासन स्तरावर वेळोवेळी निर्गमित होणा-या निर्देशानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 1 मे महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन तसेच स्वातंत्र दिनाचा वर्धापन दिन 15 ऑगष्ट साजरे केले जातात. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता या कार्यालयाचे स्तरावरुन ध्वजारोहणाचा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाची छपाई करुन लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण पत्रिका वाटप केल्या जातात.\nसमन्वय समिती :जिल्हा समन्वय समिती सभा दर महिन्याच्या पहील्या सोमवारी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येते. सदर सभेमध्ये सर्व विभागातील नविन विषयावर चर्चा केली जाते.\n1 माहीती अधिकार अधिनियम 2005 अंमलबजावणीच्या नियमाबाबत. शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.315/05/5 दि.14-10-2005\n2 माहीती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जन माहीती अधिकारी अपिलीय अधिकारी नियुक्ती बाबत शासन आदेश क्र. संर्कीण1020/1027/प्र.क्र.40/12003/5 दि.10-8-2005\n3 मा.अ. अ. 2005 चे कलम 4 नुसार 1मे 17 मुदयांची माहीती प्रसिध्द करणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2009/631/प्र.क्र.267/09/6 दि.24-7-2009\n4 मा.अ.अ. 2005 नुसार प्राप्त अर्जावरील फीचा भरणा करुन घेणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.34/07/5 दि.9-5-2007\n5 नागरीकांची सनद तयार करुन प्रसिध्द करणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.नासद/2007/115प्र.क्र.18/07/18अ दि.13-8-2007\n6 मा.अ.अ.२००५ अन्वये प्राप्त अर्जान्वये मासिक विवरणे मा. आयुक्त, अमरावती यांना सादर करणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.430/05/5 दि.20-1-2006\n7 मा.अ.अ.२००५ अन्वये प्राप्त अर्जान्वये, वार्षिक विवरणे/अहवाल मा.आयुक्त/शासनास सादर करणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.430/05/5 दि.20-1-2006\n8 मा.अ. अ. 2005 मधील कलम 19(1) अन्वये प्राप्त होणारे अपिल अर्ज विहीत मुदतीत निकाली काढणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2007/1182 प्र.क्र.65/07/6 (मा.अ) दि.6-11-2007\n9 मा.आयुक्त/शासनाकडून मा.अ.अ.२००५ अन्वये प्राप्त अर्जान्वये वेळेच्या आत माहिती अर्जादारास पुरवणे/ मा.अ.अ कलम 6(3) संबंधित प्राधीकरणास 5 दिवसाचे आत हस्तांतरीत करणे शासन परीपत्रक क्र.केमाअ/2005 प्र.क्र.315/05/5 दि.14-10-2005\n10 मा.अ. अ. 2005 मधील प्राप्त होणारे अर्ज विहीत मुदतीत निकाली काढणे शासन अधिसुचना क्र.RTI-2005/सी/आर-315//05/05 दि.11-10-2005\n11 मा. राज्य माहीती,आयुक्तांकडील पारीत होणारेनिर्णय,निर्देश इत्यादीचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2008/688प्र.क्र.219/08/6 (मा.अ) दि.10-6-2008\n12 दि.6 ते 12 ऑक्टोंबर हा सप्ताह मा.अ.सप्ताह म्हणुन साजरा करणे सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2008/प्र.क्र.378/06/6 (मा.अ) दि.20-9-2008\n13 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्टीय माहीती अधिकार दिन म्हणुन साजरा करणे बाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र.केमाअ/2008/प्र.क्र.378य/08/6 दि.20-9-2008\n14 Online RTI व्दारे प्राप्त झालेले अर्ज विहीत मुदतीत निकाली काढण्याबाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्र. संकीर्ण/2016/प्र.क्र.161/2016/6 दि.20-10-2016\n15 माहीती अधिकार अधिनियम 2005 अन्वये जन माहीती अधिकारी अपिलीय अधिकारी नियुक्तीचे नावे फलक लावणे बाबत सा.प्र. विभाग शासन परीपत्रक क्रअहत 1008/ प्र.क्र.18/08/11अ (मा.अ) दि.15-5-2008\n1 आंग्लभाषा अभिलेख विभागात आलेल्या नस्त्या तपासून्यात येतात महाराष्ट्र शासन राजपत्र दि. १७ जानेवारी २००६ सन २००६ चा महाराष्ट्र् अधिनीयम क्रमांक -४\n2 सर्व नस्त्या वर्गवारी प्रमाणे रजीस्टर मध्ये नोंदविल्या जातात महाराष्ट्र शासन राजपत्र महाराष्ट्र सार्वजनीक अभिलेख अधिनीयम-२००५ दिनांक १५ फेब्रवारी-२००६\n3 कालबाहय नस्त्यांची यादी करण्यात येते न्डरसन मॅन्युअल १९६७\n4 कालबाहय प्रकरणे पुर्नर्विलोकनासाठी संबंधित शाखेकडे पाठविणे –\n5 इतर विभागांना फाईल्स काढून देणे –\n6 विविध विभागाकडून आलेली फाईल्स जमा करणे –\n7 कालबाहय प्रकरणे नष्ट करणे –\n8 प्रभारी अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेले आदेश पाळणे –\nलोकशाही दिन/तक्रार विभाग/भ्रष्टाचार निर्मलन विभाग\nलोकशाही दिन/तक्रार विभाग/भ्रष्टाचार निर्मलन विभाग\nलोकशाही दिनांत प्राप्त तक्रारी वर कार्यवाही करणे.\nविभागीय लोकशाही दिनांत प्राप्त तक्रारी वर कार्यवाही करणे.\nआपले सरकार पोर्टल प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करणे.\nभ्रष्टाचार निर्मुलन समिती प्राप्त तक्रारी वर कार्यवाही करणे.\nशासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समुळ निर्मुलन करण्याचे धोरण राबविण्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांची रचना करणे.\n1 तालुका,जिल्हा/महानगरपालिका ,विभागीय,मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दिनांक:- 26 सप्टेंबर,2012\n2 विभागीय,जिल्हा व तहसिल स्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समित्या व दक्षता पथके याबाबत शासन परिपत्रक क्रमांक.अहत 1610/प्र.क्र.64/10/11-अ दिनांक:- 04 फेब्रुवारी,2011\n3 आपले सरकार-तक्रार निवारण प्रणालीसाठी कार्यपध्दती विहीत शासन निर्णय क्र.संकीर्ण-2016/प्र.क्र.130/18 (र.व.का.) दिनांक:-24 ऑगस्ट,2016\nजिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होणा-या गावांचे पुनर्वसनाचे अनुषंगाने पुढीलप्रमाणे पुनर्वसनाची कार्यवाही करणे\nकलम ११(१), कलम १३(३), ची अधिसुचना केली जाते\nव्यपगत झालेली कलम ११(१) चे प्रस्ताव सादर करणे\nप्रकल्पग्रस्ताने मागणी केल्यास नियमानुसार पर्यायी जमीन देण्याबाबतची कार्यवाही केली जाते\nप्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमिनीच्या खरेदी विक्री तसेच वाटणी इ. व्यवहारांबाबतची परवानगी मा.अपर जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात येते\nतसेच लाभक्षेत्रातील अकृषक परवानगी देणेबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र देणे\nपुनर्वसीत गावठाणातील देय असलेल्या १८ नागरी सुविधांबाबत यंत्रणेकडून प्रस्ताव मागवुन त्याबाबतची कार्यवाही कार्यकारी यंत्रणांमार्फत पार पाडली जाते\nप्रकल्पग्रस्ताकडुन भुखंडांच्या कब्जाहक्काची रक्कम वसुलीबाबतची कार्यवाही केली जाते\nबाधित गावासाठी नवीन पुनर्वसीत गावठाणात भुखंड वाटपाची कार्यवाही केली जाते\nत्यानुसार प्राप्त झालेल्या भुखंड मागणीबाबतचे अर्ज निकाली काढले जातात\nभुखंड वाटपानंतर त्याबबतचे नमूना-ब अदयावत केले जातात\nप्रकल्पांतर्गत नवीन गावठाणात असलेल्या अभिन्यासाबाबतची कार्यवाही केली जाते\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रविषयक माहिती –\nपुनर्वसन विभागामार्फत जिल्हयातील प्रकल्पबाधितांना शासन नियमानुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले जातात\nतसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरीत करुन देण्याची कार्यवाही केली जाते\nप्रकल्पग्रस्त आरक्षणांतर्गत एखादी व्यक्ती शासकीय सेवेत लागल्यास त्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र संबंधित विभागास दिले जाते\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्याविषयी पुढील निकष विचारात घेतले जातात –\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे पुढील व्यक्तींना निर्गमित करता येते-\nमुख्य प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यासोबत त्या व्यक्तीचा मुलगा/ मुलगी / नात/ नातू/ विवाहित मुलगी/ प्रकल्पग्रस्ताला मुलगा नसल्यास मुलीचा मुलगा किंवा मुलगी / पत्नी/ सून/ भाऊ/ दत्तक मुलगा (कायदेशीर दत्तकपत्र आवश्यक)\nप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कुटुंबातील एका व्यक्तीस निर्गमित करता येते\n0.20 हे.आर. पेक्षा जास्त शेती संपादीत झालेली असणे आवश्यक आहे\nतसेच जमीन महसूल नियम 1971 भाग 1(10) (तीन) नुसार पुढीलप्रमाणे निर्वाहक क्षेत्र शिल्लक असल्यास शासकीय/ निमशासकीय नोकरीसाठीचे प्रमाणपत्र देता येत नाही –\nकोरडवाहू पिकांच्या व जिराईत जमिनीच्या बाबतीत 6.47 हे.आर. किंवा\nहंगामी ओलीताच्या जमिनीच्या किंवा साळीच्या किंवा भाताच्या जमिनीच्या बाबतीत 3.24 हे.आर. किंवा\nबागायती किंवा बारमाही ओलीताच्या जमिनीच्या बाबतीत 1.62 हे.आर.\nघराची जागा संपादीत झाल्यास क्षेत्राची अट नाही\nगाव तलावासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देता येत नाही\nप्रकल्पाच्या कालव्यासाठी/ पाटासाठी जमीन संपादीत झाल्यास उर्वरित क्षेत्र 1.00 हे.आर. पेक्षा कमी शिल्लक राहात असेल तरच प्रमाणपत्र देता येते\nसेवानिवृत्ती प्रकरण मा.महालेखाकार नागपूर यांना सादर करणे\nसेवानिवृत्तीविषयक लाभ प्रदान करणे\nसेवानिवृत्तीविषयक इतर सर्व पत्रव्यवहार\nविभागीय चौकशी प्रकरण व त्याअनुषंगाने इतर सर्व पत्रव्यवहार\nमुख्यलेखाशिर्ष २०५३०१९१, २०५३००८२, २०५३०४४९ व २०२९०३०४ अंतर्गत निधीचे वितरण करणे, खर्चाचा आढावा घेऊन समर्पित अहवाल सादर करणे.\nमुख्यलेखाशिर्ष २०५३०१९१, २०५३००८२, २०५३०४४९ व २०२९०३०४ अंतर्गत वार्षिक, चारमाही, आठमाही व नऊमाही अंदाजपत्रक सादर करणे\nगटविमा योजनेअंतर्गत बचतनिधी/विमानिधीची प्रकरणे अंतिम करणे.\nसामान्य आस्थापना विभागाशी संबंधीत लेखापरिक्षण अहवालावर कार्यवाही करणे.\nभविष्य निर्वाह निधी परतावा/नापरतावा अग्रीम मंजूर करणे व भविष्य निर्वाह निधी संदर्भातील सर्व पत्रव्यवहार\nवैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देयकांना मंजूरी प्रदान करणे\nवेतन देयके, रजा रोखीकरण देयके व अतिकालीक भत्ता देयके आहरीत करणे\nलेखाशिर्षनिहाय खर्चाचा ताळमेळ घेणे व विनियोजन लेखा तयार करणे.\nप्रवासभत्ता व प्रवासभत्ता अग्रीम देयके, इंधन व दुरुस्ती देयके, कार्यालयीन खर्चाची देयके, स्वग्राम/रजा प्रवास सवलत देयके, दुरध्वनी, मोबाईल व विद्युत देयके आहरीत करणे\n३९ ब अंतर्गत मंजूरीकरीता प्राप्त प्रकरणांवर कार्यवाही करणे.\nठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत प्रकरणे मंजूरीकरीता शासनास सादर करणे.\nनगर परिषद मालमत्ता कराची देयके\nचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे.\nनवीन परिभाषीत अंशदायी निवृत्तीवेतन योजनेअंर्गत पत्रव्यवहार हाताळणे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/sharad-pawar-interview-postponed-bhima-koregaon-violence-1611007/", "date_download": "2018-04-21T07:54:55Z", "digest": "sha1:UCBCXQMBTVRMJGBWXYT74DQPTOV65MJN", "length": 12468, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sharad pawar interview postponed bhima koregaon violence | शरद पवार यांची मुलाखत पुढे ढकलली | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nशरद पवार यांची मुलाखत पुढे ढकलली\nशरद पवार यांची मुलाखत पुढे ढकलली\nसंसदेच्या अधिवेशनामध्ये पवार व्यग्र असल्याने ही मुलाखत तीन दिवस पुढे ढकलावी लागली होती.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार\nभीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेत असलेली मुलाखत पुढे ढकलली आहे. हा मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारी (६ जानेवारी) बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार होता.\nजागतिक मराठी अकादमी आणि बी. व्ही. जी. ग्रुपतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या तीन दिवसांच्या जागतिक संमेलनाची बुधवारी राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीने सांगता होणार होती. मात्र, संसदेच्या अधिवेशनामध्ये पवार व्यग्र असल्याने ही मुलाखत तीन दिवस पुढे ढकलावी लागली होती. त्यानुसार ६ जानेवारी रोजी ही मुलाखत होणार होती. मात्र, भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिर आणि अस्वस्थ वातावरणाचा विचार करून शनिवारी होणारी मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सांगितले. ही मुलाखत तूर्त पुढे ढकलण्यात आली असली, तरी ही मुलाखत आता नेमकी केव्हा होणार हे लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\n काय पराक्रम गाजविला मुलाखत पुढे ढकलून खाल्लं खात्याक फेम दंगल फेम ची मुलाखत घेणार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post_07.html", "date_download": "2018-04-21T07:52:01Z", "digest": "sha1:J5PKSWDY7COXQW4AHNYLJEYXXLQPZBN6", "length": 5361, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: एक अधुरे स्वप्न या डोळ्यांत तू..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२\nएक अधुरे स्वप्न या डोळ्यांत तू..\nधुंद हळव्या चांदण्याची रात तू\nझिंगणारी वीज आभाळात तू..\nसोनचाफ़्याच्या खुळ्या गंधात तू\nझोंबरा थैमान वारा तू कधी...\nशीळ घुमणारी कधी रानात तू\nआणि ओलेती कळी पानांत तू\nआठवूनी चिंब व्हावे मी, अशी\nश्रावणाची लाघवी बरसात तू\nभैरवीची साद गहिरी पण तरी\nसोवळ्या नखरेल सारंगात तू\nतू मनाच्या आरही अन पारही\nएक अधुरे स्वप्न या डोळ्यांत तू\n१६ फेब्रुवारी, २०१२ रोजी १:५६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=75&product_id=449", "date_download": "2018-04-21T07:56:21Z", "digest": "sha1:JZSSDPC3QUNCU3CK4XIWGRH5AJEDJ34L", "length": 3548, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Sangeet Sharada: Ek Vangmayin Ghatana| संगीत शारदा : एक वाङ्‌मयीन घटना", "raw_content": "\nTheater Criticism | नाट्यसमीक्षा / नाट्यविचार\nगोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूर येथे झाला. ह्या गोष्टीला आता एकशे दहा वर्षे पूर्ण झाली. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे ‘संगीत शारदा’ या नाटकाचा सुमारे एकशे दहा वर्षांतील टीकेचा समग्र अभ्यास आहे. देवलांनी ‘संगीत शारदा’ हे नाटक का लिहिले समीक्षकांनी त्या संबंधी वेळोवेळी काय म्हटले, याचा समग्र अभ्यास हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. ‘संगीत शारदा’ या नाटकावर सर्वाधिक आणि सातत्याने समीक्षा होत असल्याने ‘ही मूल्यगर्भ कलाकृती’ आहे असे डॉ. अंजली जोशी म्हणतात. या सर्व अभ्यासाचा, मत-मतांतराचा सापेक्ष परामर्श अत्यंत सुबोध रीतीने, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मुद्देसूद पद्धतीने, नेमकेपणाने या ग्रंथात आलेला आहे. हे सर्व लेखन सखोल विचार आणि चिकित्सक दृष्टीने केलेले असल्याने वाचनीय झाले आहे. या सर्व अभ्यासाचा निष्कर्ष म्हणजे ‘संगीत शारदा’ हे १८९९ सालचे नाटक, ‘एक वाङ्‌मयीन घटना’ आहे, हा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sindhdurg", "date_download": "2018-04-21T08:08:32Z", "digest": "sha1:DKOJ27Y5Q3JRNEA3T3BMR2DOSH2ODNYT", "length": 10317, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्ग Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग\nधामापूर तलाव ‘वेटलँड’ घोषित होणार\nकोकण आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासनाची कार्यवाही सुरु ः जलसाठा, जैवविविधता वाचविण्याचा प्रयत्न शेखर सामंत / सिंधुदुर्ग: वेटलँड म्हणजे पाणथळ भाग आणि त्या परिसरातील जैवविविधता. भविष्यातील भूगर्भातील पाण्याचा साठा व वातावरणातील वाढता उष्मा रोखण्यासाठी तसेच शेती, बागायती व पिण्यासाठी मुबलक पाणी राखण्यासाठी जागतिक स्थरावर मोहीम सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून धामापूर येथील स्यमंतक या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ...Full Article\nअंगणवाडी कर्मचाऱयांनी एकजूट कायम राखावी\nकमलताई परुळेकर यांचे आवाहन प्रतिनिधी / सावंतवाडी: अंगणवाडी कर्मचाऱयांच्या एकजुटीमुळे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आता अंगणवाडी कर्मचाऱयांच्या समस्या उरल्या नसल्या तरी त्यांनी अशीच एकजूट कायम ठेवावी. तसेच डीएड, बीएडधारक ...Full Article\nआता कायदाच हाती घेऊ\nदोडामार्गला दारुबंदीसाठी पुन्हा पोलीस ठाण्यात धडक प्रतिनिधी / दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील दारुधंदे बंद करण्यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा त्याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी तालुक्यातील महिला व ...Full Article\nआत्माराम बांदेकर यांचे उपोषण स्थगित\nप्रतिनिधी / सिंधुदुर्ग: पोलीस भरतीत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळविण्यासाठी आत्माराम बांदेकर यांनी मुंबई आझाद मैदान येथे सुरू केलेले उपोषण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. याप्रकरणी ...Full Article\nविर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला\n27 जणांना भूखंडांचे वितरण : आता सुविधांची प्रतीक्षा प्रतिनिधी / दोडामार्ग: तालुक्यातील विर्डी येथे साकारत असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी पुनर्वसन करण्यात आलेले ‘प्रकल्पग्राम’ गेली 14 वर्षे भूखंडांच्या प्रतीक्षेत होते. आता प्रकल्पग्रस्तांना सोडत पद्धतीने ...Full Article\nमाणगावच्या व्यापाऱयाचा अपघातात मृत्यू\nमहामार्गावर साळगाव येथील घटना : संतप्त ग्रामस्थांनी वाहतूक रोखली प्रतिनिधी / कुडाळ: मुंबई-गोवा महामार्गावरील साळगाव-जांभरमळा येथे बुधवारी सायंकाळी गोव्याकडे जाणारा कॅन्टर व कुडाळच्या दिशेने येणारी मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात ...Full Article\nजिल्हाधिकारी उदय चौधरी यांची औरंगाबादला बदली\nप्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची औरंगाबाद जिल्हय़ाच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. गेली दोन वर्षे चौधरी यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ात उल्लेखनीय असे काम केले आहे. मात्र पालकमंत्री दीपक ...Full Article\n‘एनएचएम’ संपाचा सर्वसामान्यांना फटका\nसहा दिवसांत 120 रुग्ण डायलेसीसपासून वंचित ः जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस विभागाला चक्क टाळे नवजात अर्भकांसाठीचा अतिदक्षता विभागही बंद फार्मसिस्ट संपावर गेल्याने देवगड रुग्णालयालाही फटका जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था ...Full Article\nगव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर\nफोटो घेणे पडले महागात : आजरा फाटय़ाजवळ घटना वार्ताहर / आंबोली: आंबोली आजरा फाटय़ाजवळ बेळगाव रोडवर गवारेडय़ाचा फोटो काढण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराच्या अंगाशी आला. दुचाकीचालक गवारेडय़ाचा फोटो काढण्यासाठी थांबला असता ...Full Article\n‘रिफायनरी’ला स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेचा विरोध\nप्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प उभारला गेल्यास कोकणी जनता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. कोकणचे सौंदर्यच नष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5222-bigg-boss-contestants-bring-some-weird-things", "date_download": "2018-04-21T07:38:19Z", "digest": "sha1:MERM5VE7B2RSLDZTLNCUVOFOHSBR32NV", "length": 11882, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nPrevious Article बिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले \nNext Article महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nकलर्स मराठीवरील बिग बॉस या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. याचवेळेस बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकांची एन्ट्री घरामध्ये झाली. ज्यामध्ये पुष्कर जोग, सरस्वती मालिकेमधील राघव म्हणजे आस्ताद काळे तसेच देविका ही भूमिका साकारलेली आवडती जुई गडकरी, रेशम टिपणीस, मेघा धाडे, आरती सोलंकी, सई लोकूर हे कलाकार होते. घरामध्ये जाण्यापूर्वी या सगळ्यांच्या सामानांची तपासणी झाली. या तपासणीमध्ये काही अतरंगी गोष्टी मिळाल्या. प्रत्येक कलाकार आपल्या फिटनेस बद्दल तसेच आपण कसे दिसतो आहे याबद्दल खूपच सतर्क असतात. बिग बॉसच्या घरामध्ये १०० दिवस रहायचे म्हणजे हे कलाकार सगळ्या छोट्या – मोठ्या गोष्टी घेऊन येणार हे तर नक्कीच पण या घरामध्ये तुम्ही आणलेल्या सगळ्याच गोष्टी घरामध्ये घेऊन जाण्यास परवानगी नसते. कलाकारांनी आणलेल्या काही गोष्टी त्यांना घरामध्ये घेऊन जाण्यास मनाई केली गेली तर काही त्यांच्यासोबत पाठविण्यात आल्या.\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nकलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेतील आस्ताद काळे याने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आणल्या ज्यामध्ये २० हून अधिक perfumes चा समावेश होता. तसेच पुष्कर जोग याने भरपूर Hair Products आणले होते. याच बरोबर कार्यक्रमधील मुलीदेखील बऱ्याच गोष्टी बरोबर घेऊन आल्या होत्या. मुलींना soft toys किती आवडतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही, जुई गडकरी हिला बिग बॉसच्या घरामध्ये एक मोठा तिला प्रिय असा Soft Toy घेऊन जायचा होता तर ऋतुजा धर्माधीकारीला तिचा एक जुना चमचा घेऊन जाण्याची इच्छा होती, कारण ती दुसऱ्या कोणीही वापरलेला चमचा वापरत नाही. अनिल थत्ते यांनी एक वेगळ्याच प्रकारची टोपी आणली आहे जी त्यांना घरामध्ये घेऊन जायची होती, आणि घराचा जो कोणी captain होईल त्याला ते ही कॅप देणार होते. अशाप्रकारच्या अनेक गोष्टी या स्पर्धक कलाकारांच्या bag मध्ये सापडल्या होत्या.\nबिग बॉसच्या घरामध्ये यातील काही गोष्टी त्यांना परत मिळतील देखील पण, मोबाईल, टेलिव्हीजन, वर्तमानपत्र, त्यांची घरातील प्रिय मंडळी या व्यतिरिक्त हे कसे रहातील हे बघण्यासारखे असेल \nतेंव्हा बघायला विसरू नका महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री बिग बॉसमध्ये आणि बिग बॉसच मराठमोळं रुपं १५ एप्रिल रोजी संध्या. ७ वा. तसेच त्यानंतरचे भाग दर सोम ते शनि रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा.फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article बिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले \nNext Article महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nबिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/04/blog-post_15.html", "date_download": "2018-04-21T07:39:19Z", "digest": "sha1:VYA32YOIAYLCRNWEF7IGUCJC3UCGY4YU", "length": 25730, "nlines": 311, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: हरी नरके याना जाहीर विनंती.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १५ एप्रिल, २०१३\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nलक्ष्मण माने नावाच्या बौद्ध विचारवंतावर बलात्काराचे अरोप झाले आहे उभा महाराष्ट्र ढवलून निघाला. बहुजन विरोधी मिडीयाच्या हातात जणू कोलीतच मिळाले अन सर्व स्थारातून मानेच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीवर वार घातले गेले. नितिमत्ता व नैतिकतेच डोस पाजणे सुरु झाले. एकंदरीत वातावर्ण असे तापविले गेले की हा जणू आंबेडकरी जनतेचाच व चलवळीतल्या कार्यकर्त्यांचा गुन्हा आहे. कुठल्याही वृत्तपत्राने या प्रकरणाला वयक्तीक प्रकरण आहे असे न घेता तो थेट आमच्या समूहावर मारण्याचा प्रयत्न केला गेला. हा माझा व माझ्या समाजाचा घोर अपमान आहे. एखाद्या व्यक्तीच्या वयक्तीक गुन्हयाला ईतकं व्यापक रुप देण्याच कारण का विचार करायची वेळ आली आहे, आपण सगळ्यानी यावर विचार केला पाहिजे. पोलिस गुन्हयाचा तपास करीत असून न्यायालयात काय तो निर्णय लागेल अन जर माने खरच दोषी असतील तर त्याना काय व्हायची ती शिक्षा होईलच. आपले काम काय तर आता न्यायनिवाडा येईस्तोवर शांत बसून वाट पहावे. शांत बसणे हेच शहाणपणाचे व पुरोगामित्वाचे लक्षण आहे.\nमाने प्रकरणात हात धूवून घेण्यात सगळ्यात अग्रणी जर कुणी असतील तर लोकसत्ता-विद्याबाळ-रेणके हे त्रिकूट. या त्रिकूटानी जणू काही मानेंचे अपराध सिद्ध झाले आहेत असा आव आणत नुसतं मानेनाच नाही तर समस्त बौद्धांची व बौद्द विचारवंतांची निंदा नालस्ती चालविली आहे. लोकसत्ताने तर चक्क “साडेतीन टक्क्याचा पदमश्री उपरा” अशी हेडींगच छापली. खरं तर ही हेडींग अत्यंत आक्षेपार्ह आहे. साडेतीन टक्याचा पदमश्री काय अधोरेखीत होतं यातनं काय अधोरेखीत होतं यातनं कोणाचा अपमान केला जात आहे कोणाचा अपमान केला जात आहे जरा तुम्ही नीट विचार करा. या हेडींगमधे बरच काही दडलं आहे. बहुजनांची बदनामी करण्याची नामी संधी चालून आल्यामुळे आनंदाच्या भरात लोकसत्तानी गरळ ओकली. वरील हेडींग मानेंचा नाही तर पदमश्री या सन्मानाचा अपमान करते आहे. उद्या मानेंवर अरोप सिद्ध झाले तरी पदमश्री या पुरस्काराचा असा अपमान करता येणार नाही. म्हणे काय तर साडेतीन टक्क्याचा पदमश्री... जरा तुम्ही नीट विचार करा. या हेडींगमधे बरच काही दडलं आहे. बहुजनांची बदनामी करण्याची नामी संधी चालून आल्यामुळे आनंदाच्या भरात लोकसत्तानी गरळ ओकली. वरील हेडींग मानेंचा नाही तर पदमश्री या सन्मानाचा अपमान करते आहे. उद्या मानेंवर अरोप सिद्ध झाले तरी पदमश्री या पुरस्काराचा असा अपमान करता येणार नाही. म्हणे काय तर साडेतीन टक्क्याचा पदमश्री... अरे राग कुणावर अन काढताय कुणावर. मानेना बोला ना अरे राग कुणावर अन काढताय कुणावर. मानेना बोला ना पद्मश्रीवर घसरण्याचे कारण काय. काय झोंबलं होतं एवढं की तुम्ही थेट पदमश्रीवर घसरलात पद्मश्रीवर घसरण्याचे कारण काय. काय झोंबलं होतं एवढं की तुम्ही थेट पदमश्रीवर घसरलात\nअसो... त्या त्रिकूटाकडून मला फार अपेक्षा नाहीतच मुळी...\nपण हरी नरके हे मात्र आंबेडकरी चळवळीतले. त्यांच्याकडून मलाच नाही तर समस्त आंबेडकरी समाजाला फार अपेक्षा आहेत. मानेवर नुसते आरोप झाले असून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. गुन्हा सिद्ध होईस्तोवर त्यानी शक्यतो “नो कमेंट्स” असं म्हणत या वादात न पड्ता ईतर सगळे आंबेडकरी कसे दूर आहेत तसे दूर राहायला हवे होते. प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊन न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट पाहायला हवे होते. पण या वेळेस मात्र नरके सर बहुजनांच्या विरोधात रान पेटविणा-या मिडीयाच्या सुरात सूर मिळवून माने विरोधी राग आळवायला लागलेत. का बरं याचं कारण आहे पल्लवी रेणके....\nकोण आहे पल्लवी रेणके\nनरके सरांची साली आहे पल्लवी रेणकेचे वडील बाळकृष्ण रेणके हे भटक्या-विमुक्तांचे कालचे नेते (मागच्या ३० वर्षापासून ते या चळवळीत नाहित असे मानेनी जाहीरपणे म्हटले होते) होते. मागच्या आठवड्यात पल्लवी रेणकेचा एक लेख आला होता त्यात पल्लीवीनी असा अरोप केला की मानेनी त्याच्या वडलांकडून चळवळ पळवून नेली. म्हणजे दोन्ही विधानांतून हेच सिद्ध होते की बाळकृष्ण रेणके चळवळीतून बाहेर फेकले गेले अन चळवळ मानेंच्या हातात गेली. हे आहे खरं दुखनं त्या रेणके कुटूंबाचं\nमग काय, मानेंवर झालेला हा बलात्काराचा अरोप म्हणजे रेणकेंना पोरीला चळवळीत घुसळविण्य़ाची संधीच चालून आल्याचे वाटले अन त्यानी मनूवादी व्यक्ती(बाळ वगैरे) व वृत्तपत्राच्या सहाय्याने माने विरुद्ध मोहीम उघडली. हे सगळं ठीक आहे.\nपण नरके सरानी मानेविरुद्धच्या मोहीमेत सामिल होण्य़ाचे कारण काय\nमानेंवर अजून कसलेच अरोप सिद्ध झाले नसताना नुसतं सास-याला व सालीला मदत म्हणून माने विरोधी मोहिमेत नरकेनी उडी टाकायला नको होती. आजकाल सगळ्य़ा वृत्तपत्रातून जणू अरोप सिद्धच झाले असल्याचा आव आणत लेख लिहले जात आहेत. त्यात नरके सरांचे लेख अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. ओघानेच निकाला आधी मानेंची बदनामीचे काम नरकेंच्या हातून घडत आहे. अरे पण एवढी घाई कशाला जरा धीर धरा ना जरा धीर धरा ना कोर्टाचा निकाल येईस्तोवर वाट पाहायला नको का कोर्टाचा निकाल येईस्तोवर वाट पाहायला नको का पण नाही... नरके सराना दाखवायचं आहे की ते कसे सच्चे व अच्चे जावई आहेत. पण यात एक मोठा धोका आहे तो त्याना दिसलाच नाही.\nसमजा उद्या माने निर्दोष सुटले तर...\nतर मात्र आंबेडकरी समाजातून चहू बाजूनी नरकेंवार वार होईल. मानेंवर नुसते आरोप झाल्या झाल्या आततायीपण केल्याची जी किंमत त्याना मोजावी लागेल ती काय असेल याचा अंदाज आजतरी बांधता येणार नाही. नरके सराना आज आंबेडकरी चळवळीत सर्वत्र मान सन्मान मिळतो आहे याचे मुख्य कारण म्हणजे ते आंबेडकरी तत्वानूसार वागतात असाच सगळ्यांचा समज आहे. पण माने प्रकरणात न्यायालयाची वाट न पाहता स्वत:च मानेना अरोपी ठरविल्यामुळे नरके सरानी ईथे आंबेडकरी तत्व मोडीत काढला आहे. सालीच्या हितासाठी जर आंबेडकरी तत्व अशा प्रकारे धाब्यावर बसवल्या गेला तर उद्या आंबेडकरी समाज त्याना धाब्यावर बसविणार यात तिळमात्र शंका नाही. किंबहूना या प्रकरणामूळे नरकें आंबेडकरी चळवळीतून बाहेर फेकले जाऊ शकतात. असे झालीच तर पुढच्या पाच वर्षा नंतर त्यांची ओळख \"माळी विचारवंत\" अशी बनायला वेळ लागणार नाही.\nशेवटी नरके सराना एवढीच विनंती करेन. माने प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. ते दोषी आढळल्यास कात ती शिक्षा त्याना होईलच पण निर्दोष सुटल्यास तुम्ही केलेले सगळे अरोप तुमच्या विरोधात रान उठवायला पुरावा म्हणून व आग तेवती ठेवायला ज्वलंत तेल म्हणून वापरले जाऊ शकते. मित्र म्हणून एक सल्ला देतो. न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट पहा. नंतर काय लिहायचे ते लिहा...बघा पटतं का\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: लक्ष्मण माने प्रकरण\nडा.मेजर मधुसूदन चेरेकर २१ एप्रिल, २०१३ रोजी ७:०७ म.पू.\nगांधी हत्येच्या आरोपातून सावरकरांना न्यायालयाने सन्मानाने निर्दोष म्हनून मुक्त केले,पण तो आरोप काही लोकांच्या मनातून जात नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान\nशरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nशरद पवार : भाग-०३ पाझर तलाव\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहे...\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nमी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.\nदिवसभर झाडू मारुन थकलो बघा\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nएल.बी.टी वाद: रेशनिंग दुकानाची साखळी हाच पर्याय\nरेणके आयोगावरील मानेंचे भाष्य\nलक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...\nअजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का\nअसं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय सं...\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मा...\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/handloom-business-existence-issue-handloom-corporation-1610412/", "date_download": "2018-04-21T07:36:56Z", "digest": "sha1:6WNBDZPIIECUAWETKBC3MJCBGXQGTYEC", "length": 17855, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Handloom business existence issue Handloom Corporation | हातमाग व्यवसायाची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nहातमाग व्यवसायाची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड\nहातमाग व्यवसायाची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड\nविदर्भातील हातमाग व्यवसायाची आता अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.\nविदर्भातील निम्म्या सहकारी संस्था बंद\nविदर्भातील सहकारी हातमाग संस्था बंद पडण्याचे सत्र सुरूच असून गेल्या काही वर्षांत ४१० पैकी तब्बल १८७ संस्था बंद पडल्या आहेत. तोटय़ातील संस्थांची संख्या देखील पन्नास टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. विदर्भातील हातमाग व्यवसायाची आता अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.\nमोठय़ा कुटीर उद्योगांमध्ये मोडणाऱ्या हातमाग व्यवसायासमोरील संकटे वाढली असून हातमागांवरील उत्पादनांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. विणकरांच्या कल्याणासाठी अनेक घोषणा केल्या जातात, निधीचीही तरतूद करण्यात येते. मात्र, हा निधी विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संघामार्फत उत्पादनांची विक्री केली जाते. त्यातही गेल्या तीन वर्षांपासून घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१५-१६ मध्ये २० कोटी ५४ लाख रुपयांचे साहित्य विकल्या गेले होते. २०१६-१७ मध्ये १४ कोटी २४ लाख रुपयांवर विक्री झाली.\nसध्या विदर्भातील १८७ सहकारी हातमाग संस्था आपले अस्तित्व टिकवून असल्या, तरी त्यापैकी निम्म्या संस्था तोटय़ात आहेत. सहकारी हातमाग संस्थांच्या सभासदांची संख्या देखील झपाटय़ाने कमी होत चालली असून पाच वर्षांपूर्वी राज्यभरात या संस्थांचे ९२ हजार ८०० सभासद होते, त्यांची संख्या ८० हजारांपर्यंत खाली आली आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nहातमाग उद्योगात काम करणारे बहुसंख्य विणकर हे दुर्बल घटकातील आहेत. हातमाग व्यवसायात अल्पभांडवली खर्चात जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असली, तरी यांत्रिकीकरणाचे प्रस्थ वाढल्याने या उद्योगावर मर्यादा आल्या. तरीही काही खास प्रकारच्या हातमाग कापडाला मागणी आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून विणकरांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातात. हातमाग सहकारी संस्थांना अर्थसहाय्यही दिले जाते. एकात्मिक हातमाग विकास समूह योजनेसाठी सर्वाधिक निधी देण्यात आला होता. तरीही सहकारी हातमाग संस्थांची पडझड थांबू शकलेली नाही. यंत्रमाग संस्थांचीही अशीच परवड सुरू आहे. अनेक शहरांमध्ये यंत्रमाग संस्थांमधून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होत होती, पण ती आता मंदावली आहे. या क्षेत्रातील अनेक कामगारांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. हातमाग किंवा यंत्रमागावरील कापडाला फारशी मागणी नाही, अशी ओरड आहे.\nहातमाग व्यवसायावर सूताच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला आहे. सूत पुरवठय़ातील अनियमिततेमुळे विणकरांच्या अडचणी वाढतात. हातमागावर साडी, धोतर, सतरंजी, चादरी, टॉवेलचे उत्पादन करण्याची क्षमता आहे, या उत्पादनासाठी लागणाऱ्या सूताचा पुरवठा स्थानिक बाजारातून होतो, सूताच्या किमती वाढल्यास बाजारातील स्पध्रेत टिकाव धरणे विणकरांसाठी कठीण होऊन बसते. केंद्र सरकारच्या एकात्मिक हातमाग विकास योजनेचा हातमाग व्यवसाय समूहांना फायदा झाला असला, तरी सहकारी संस्थांसमोरील संकटे संपलेली नाहीत. राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक हातमाग विणकर संस्थांना ५० टक्के कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून गेल्यावर्षी दिलासा मिळवून दिला होता. हातमाग उद्योगांचे पुनरुज्जीवन, सुधारणा आणि पुनर्रचना ही योजना राज्यात राबवण्यात येत आहे, तरीही हातमाग संस्था बंद पडण्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे का दिसत नाही, हे कोडे विणकरांसह नियोजनकर्त्यांनाही पडले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/06/16164652/News-in-Marathi-Aadhar-Card-Compulsory-to-Opening.vpf", "date_download": "2018-04-21T07:56:23Z", "digest": "sha1:KHC4Z4URGFATD5Q3DDQPL5AZUQTNOYU7", "length": 11074, "nlines": 231, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "नवीन बँक खात्याला ‘आधार’ आवश्यक ! केंद्र सरकाराचा निर्णय", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nनवीन बँक खात्याला ‘आधार’ आवश्यक \nनवी दिल्ली - नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या या नवीन निर्णयानुसार, ५० हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँक व्यवहारांसाठीही आधार कार्ड क्रमांक सांगणे बंधनकारक असेल.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\n'क्रिप्टोकरन्सी' आणताना माहितीच्या सुरक्षिततेची गरज - चेंबर्स ऑफ कॉमर्स नवी दिल्ली - देशामध्ये\nसेझची १० हजार हेक्टर जमीन उद्योगासाठी उपलब्ध होणार - सुभाष देसाई नाशिक - सेझसाठी निश्चित\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/st-worn-two-million-diwakar-raote-21311", "date_download": "2018-04-21T07:28:20Z", "digest": "sha1:337CUTZJO32FIFG2AEB3PQ4BVTAPIXTF", "length": 10855, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "ST worn two million - Diwakar Raote एसटीचे दोन कोटी थकले - दिवाकर रावते | eSakal", "raw_content": "\nएसटीचे दोन कोटी थकले - दिवाकर रावते\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nनागपूर - राज्य परिवहन महामंडळाचे विविध खात्यांकडे तब्बल दोन हजार कोटी रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याची जबाबदारी परिवहन विभागाने स्वीकारली आहे. कोणत्या विभागाला कोणत्या सवलती द्यायच्या याबाबत आराखडा तयार केला जात असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.\nनागपूर - राज्य परिवहन महामंडळाचे विविध खात्यांकडे तब्बल दोन हजार कोटी रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याची जबाबदारी परिवहन विभागाने स्वीकारली आहे. कोणत्या विभागाला कोणत्या सवलती द्यायच्या याबाबत आराखडा तयार केला जात असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.\nभाई गिरकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर रावते म्हणाले, \"\"राज्यात साडेतीन हजार चालकांची भरती केलेली आहे. कोकणासाठी वेगळी स्वतंत्र भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधीही एक वर्षाचा केला आहे. पूर्वी तो दोन वर्षांचा होता. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी रुजू होण्यास वेळ होत असल्याने हा कालावधी कमी केला आहे.'' लांब पल्ल्याच्या कोणत्याही बस बंद केलेल्या नाहीत. त्यात सुधारणा करण्यात येत आहे. जिल्ह्यात अधिकाधिक गाड्या सोडल्या जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या वातानुकूलित होत असून, अशा दोन हजार बस घेण्यात येणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत परिवहन ंमंडळाच्या ताफ्यात या गाड्या येतील, असेही परिवहनमंत्री यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nलातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र\nलातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T07:33:55Z", "digest": "sha1:KCHTGKTU7PIH3W7TQXRCMNPLEEO75MXJ", "length": 4103, "nlines": 104, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार\nहेल्पलाईन नंबर : 011-1078\nटोल फ्री – 1077\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2018-04-21T07:26:26Z", "digest": "sha1:RXFPGUHWBKEBCUIHVI5XQMC7L6O2RKNC", "length": 6983, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेंकुलू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबेंकुलूचे इंडोनेशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २१,१६८ चौ. किमी (८,१७३ चौ. मैल)\nबेंकुलू (देवनागरी लेखनभेद: बंकुलू, बेंग्कुलू ; बहासा इंडोनेशिया: Bengkulu), किंवा नैऋत्य सुमात्रा हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१५,५६८ होती.[१] यांपैकी ८,७५,६६३ पुरूष तर ८,३७,७३० स्त्रीया होत्या.[२]\nस्रोत: बाडान पुसाट स्टाटिस्टिक २०१०\nआचे • उत्तर सुमात्रा • पश्चिम सुमात्रा • बेंकुलू • रियाउ • रियाउ द्वीपसमूह • जांबी • दक्षिण सुमात्रा • लांपुंग • बांका-बेलितुंग द्वीपसमूह\nजकार्ता • पश्चिम जावा • बांतेन • मध्य जावा • योग्यकर्ता • पूर्व जावा\nपश्चिम कालिमांतान • मध्य कालिमांतान • दक्षिण कालिमांतान • पूर्व कालिमांतान • उत्तर कालिमांतान\nबाली • पश्चिम नुसा तेंगारा • पूर्व नुसा तेंगारा\nपश्चिम सुलावेसी • उत्तर सुलावेसी • मध्य सुलावेसी • दक्षिण सुलावेसी • आग्नेय सुलावेसी • गोरोंतालो\nमालुकू • उत्तर मालुकू\nपश्चिम पापुआ • पापुआ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१६ रोजी ०९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/devdatt-will-come-back-with-new-role-117051900011_1.html", "date_download": "2018-04-21T07:37:15Z", "digest": "sha1:E3TYFIJFGM2RBGLSH6AJNU3UXNG2OQFB", "length": 7930, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Devdatt नागे ‘वेलकम टू पट्टाया’ चित्रपटात झळकणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nDevdatt नागे ‘वेलकम टू पट्टाया’ चित्रपटात झळकणार\nखंडेराया अर्थात देवदत्त नागे लवकरच चित्रपटात झळकणार आहे. गेली 3 वर्षे देवदत्तने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे.\nमालिका संपल्यानंतर काही दिवसांतच देवदत्त त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटात देवदत्तची वेगळी भूमिका असणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘वेलकम टू पट्टाया’ असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात देवदत्त नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबतचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. तसेच, यात देवदत्तसह वरद चव्हाण आणि विजय चव्हाण हेदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा प्रशांत नेमण याची आहे, तर संगीत आनंद मेनन यांचे आहे. चित्रपटातील संवाद संजय सावंत यांचे आहे.\nमल्हारी नवरात्र : मार्तंडभैरव षड:रात्रोत्सव\n'अंड्या चा फंडा' मांडणार मैत्रीचा गूढ फंडा\nसलमानने फक्त 45 मिनिटात रेकॉर्ड केले मराठी गीत\nपत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या\nरामूने केले रितेशच्या आगामी शिवाजीचे कौतुक\nयावर अधिक वाचा :\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/india-will-have-face-serious-consequences-china-11420", "date_download": "2018-04-21T07:46:49Z", "digest": "sha1:U4FJMT27OE2ZYQWCYNDJBX4N3R5BMZZR", "length": 14487, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "... India will have to face serious consequences: China ...भारतास गंभीर परिणाम भोगावे लागतील: चीन | eSakal", "raw_content": "\n...भारतास गंभीर परिणाम भोगावे लागतील: चीन\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nनवी दिल्ली - वेगवेगळी नावे धारण करुन भारतातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करणाऱ्या तीन चिनी पत्रकारांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी करण्यात आल्यासंदर्भात संताप व्यक्त करत चीनने \"भारतामधील सरकार संशयी असून; भारतास या कृतीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,‘ असा इशारा दिला आहे. याचबरोबर, भारताच्या या कृतीस चीननेही \"जशास तसे‘ उत्तर द्यावे, अशी मागणी ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - वेगवेगळी नावे धारण करुन भारतातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करणाऱ्या तीन चिनी पत्रकारांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी करण्यात आल्यासंदर्भात संताप व्यक्त करत चीनने \"भारतामधील सरकार संशयी असून; भारतास या कृतीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,‘ असा इशारा दिला आहे. याचबरोबर, भारताच्या या कृतीस चीननेही \"जशास तसे‘ उत्तर द्यावे, अशी मागणी ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून करण्यात आली आहे.\nआण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) प्रवेश मिळविण्यास अपयश आल्यामुळेच भारताकडून \"सूड‘ घेतला जात असल्याची टीका या लेखाच्या माध्यमामधून करण्यात आली आहे. आता भारतीयांना व्हिसा देण्यासंदर्भातही अशाच स्वरुपाचे धोरण अंमलात आणले जावे, असे या लेखामधून ध्वनित करण्यात आले आहे. \"\"भारताचे अशा स्वरुपाचे धोरण हे येथील राष्ट्रवादाच्या वाढत्या प्रमाणाचे फलित आहे. भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असल्याच्या पाश्‍चिमात्य देशांमधील जनमतामुळे भारतीयांमध्ये अभिमानाची बलिष्ठ भावना विकसित झाली आहे,‘‘ असे या लेखामध्ये म्हटले आहे.\nदिल्लीमधील शिन्हुआचे शाखाप्रमुख (ब्युरो चीफ) वु किआंग आणि मुंबईमधील त्यांचे लु तांग आणि शे योंगगांग यांना सरकारने 31 जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे. हे तीन पत्रकार वेगवेगळी फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांस भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या तीनही पत्रकारांचा व्हिसा रद्द करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून वु यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे; तर इतर दोन पत्रकारांनाही व्हिसा मुदतवाढ देण्यात आली होती.\nचीनमधून पत्रकारांची हकालपट्टी होणे, ही फारशी आश्‍चर्यकारक बाब नाही. सहा महिन्यांपूर्वीच चीनमधून एका फ्रेंच महिला पत्रकाराची हकालपट्टी करण्यात आली होती. शिनजियांग प्रांतामधील मुस्लिमांसंदर्भातील चीनकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांवर या पत्रकाराने टीका केली होती. यासंदर्भात माफी मागण्यास नकार दिल्यामुळे या महिला पत्रकाराची हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून परदेशी माध्यमांची गळचेपी करण्यात येत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.\nमुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना...\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nमध्य रेल्वेवर फुकटे वाढले\nमुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत यंदा फुकटे प्रवासी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/04/blog-post_10.html", "date_download": "2018-04-21T07:19:37Z", "digest": "sha1:LJJAMVWH2YELHRM5JC2WWB7HDZNRNDNJ", "length": 28234, "nlines": 291, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: टोपीसूर - विलास मुत्तेमवार", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, १० एप्रिल, २०१४\nटोपीसूर - विलास मुत्तेमवार\nहिंदू धर्मग्रंथ व पुराणांमधून दिसणारे समाजघातकी प्राणी जसे की बकासूर, मैशासूर वगैरे होते तसे आजच्या काळात पक्षासूर(हायकमांड) व टोपीसूर(नेते) आपल्या आसपास पहायला मिळतात. सध्या असाच एक टोपीसूर नागपुरात हिंडतो आहे... तो म्हणजे विलास मुत्तेमवार. मुस्लीम मतदाराना आकर्षीत करण्यासाठी अशा अनेक टोपीसुरांचा निवडणूकीच्या काळात अनौरस जन्म होत असतो. सध्या नागपुरात अशाचा एका अनौरस इस्लामपुत्राचा जन्म झाला असून तो नमाजाची टोपी घालून तुफान पळतो आहे. नागपुरातील मुस्लिमांचे वोट डोळ्यापुढे ठेवून जन्म घेतलेला हा अनौरस मुस्लीमपुत्र जिंकण्याचा दावा करतो आहे. गंमत म्हणजे आपण सगळे मुर्खासारखे अशा अनौरसाना मत देतो व स्वत:ची लूट करण्याची सनद बहाल करुन \"हाय मै लुटगयी\" टाईप किंचाळत पुढचे पाच वर्षे काढतो. खरं तर अशा पक्षासुराना व टोपीसुराना ठेचण्याचे काम करायला हवे पण आपल्याला कीस सापने सुंघा अल्ला जाणे... आम्ही याना सत्तेत बसवून मोकळे होते. मग हातात काहीच नाही म्हटल्यावर शिव्याशाप करण्याची पंचवार्षीक योजना दर पाच वर्षानी रिपीट करत बसतो.\nखरंतर मुत्तेमवारनी कुठली टोपी घालावी हा त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याशी निगडीत वयक्तीक विषय आहे. तरी लोकप्रतिनिधी म्हणून मत मागताना गैरमुस्लीमांबद्दल दाखविलेली ही बेफिकीरी नागपूरकर खपवूनच कसे घेतात यातील एक गोष्ट मला अजिबात कळत नाही ती म्हणजे मुस्लीमांची टोपी घातल्यास गैर मुस्लीम (हिंदू, बौद्ध, शीख, ख्रीश्चन इ.)मतदार नाराज होतील ही गोष्ट मुत्तेमवारना शिवतही नाही याला जबाबदार कोण यातील एक गोष्ट मला अजिबात कळत नाही ती म्हणजे मुस्लीमांची टोपी घातल्यास गैर मुस्लीम (हिंदू, बौद्ध, शीख, ख्रीश्चन इ.)मतदार नाराज होतील ही गोष्ट मुत्तेमवारना शिवतही नाही याला जबाबदार कोण एखाद्या राजकारण्यामध्ये एक विशिष्ठ समाजाप्रती एवढे उमाळे फुटावे नि इतर समाजाप्रती पराकोटीची बेफिकीरी असावी हे कशामुळे घडत असेल एखाद्या राजकारण्यामध्ये एक विशिष्ठ समाजाप्रती एवढे उमाळे फुटावे नि इतर समाजाप्रती पराकोटीची बेफिकीरी असावी हे कशामुळे घडत असेल शांतपणे विचार केल्यास याच्या मुळाशी मतदार म्हणून सर्वसाधारण माणूसच जबाबदार असल्याचे दिसते. मुस्लीमांचे लाड करणा-या राजकारण्यांचे आपण सर्वानी जे लाड चालविले आहे त्यामुळे हे राजकारणी असा मस्तवालपणा करण्याची हिंमत दाखवू शकतात. आपण सर्वानी लाड बंद केले की ही बेफिकीरी व मस्तवालपणा एका झटक्यात उतरेल. भारतीय राजकारणातील सर्वात मोठे दुर्दैव काय तर ईथे लोकशाही असली तरी त्याला कायम जातीची व धर्माची किनार राहिलेली आहे. त्यामूळे लोकशाहीच्या शुद्ध कसोट्या लावल्यास भारतीय लोकशाही ही लोकशाही ठरतच नाही. ब्रिटीशांच्या आधी धर्मपंडीत व पुरोहितांच्या कंपुने हा देश चालविला... ब्रिटिशांच्या काळात कंपनी व नंतर ब्रिटीश सरकारने चालविला तर स्वातंत्र्योत्तर काळात जातीच्या कंपुनी व पक्षांच्या हायकमांडसनी हा देश चालविला.\nविलास मुत्तेमवार सारखे लोक जेंव्हा मुस्लीमांची टोपी घालून हिंडतात तेंव्हा खरे तर आमच्यापेक्षा मुस्लीम समाजानीच पुढाकार घेऊन त्याचा निषेध करायला हवा. कारण ती टोपी म्हणजे उन्हाच्या चटक्यांपासून बचावासाठी घातलेली टोपी नसते काही... मुस्लीम समाजात असा समज आहे की इस्लामचे संस्थापक मो. पैगंबर यांचं डोकं कायम कापडानी बांधलेलं असे. त्यातूनच या टोपीची प्रथा पडली. त्यामुळे इतर वेळी नसली तरी पाच वेळा नमाज पडताना मुस्लीम बांधव ही टोपी आवर्जून घालतात. अल्लाच्या बंधगीचं प्रतिक म्हणून घातली जाणारी ही टोपी धार्मिकतेच्या नि थेट पैगंबरांच्या मुळाशी नेऊन जोडणारी आहे. ही टोपी घालताना अल्लाच्या प्रती असलेली भावना सच्ची असावी ही त्यातील पहिली अट असून अल्लाच्या नियमांचे पालन करण्यास कटीबद्द असणेही तेवढेच अनिवार्य असते. एकूण काय तर मुस्लिमांची ही टोपी नुसती टोपी नसून अल्लाचा सेवक म्हणून आतून सच्चा असल्याचा बाह्य पुरावा असतो. ती घातलेला माणूस हा अल्लाच्या नियमांचे पालन व इस्लामिक पद्धतीचे जिवन जगत असल्याची जाहीर कबूली असते. इस्लामच्या जाडजूड धर्मग्रंथातील तत्वज्ञानाचा बाह्याविष्कार व त्यांच्या प्रतिची कटिबद्धता अधोरेखीत करते ही टोपी...\nपण लांड्या लबाड्या करणारे राजकारणी मात्र त्या मागची ना भावना जाणून घेत ना इतिहास... त्यान फक्त मतांचे समिकरण तेवढे दिसते. मग काय उचलली टोपी अन घातली डोक्यावर... ती टोपी डोक्यात घातल्यावर कसे वागावे काय करावे याशी काही देणंघेणं नसतं. बरं मुस्लीम नेत्यानी व धर्मगुरुनी यावर मौन बाळगताना स्वत:च्या समाजाच्या पदरी काहीतरी पडते तर पडू दे... अशी भावना मनाशी बाळगून ही लबाडी खपवून घेतलेली असते. पण नेमका ईथेच त्यांचा घात होतो हे त्याना कळत नाही हे दुर्दैव. कारण एखादया राजकारण्याला तुमच्या दारात येताना तुमची टोपी घालावी लागते याचा अर्थ तुमच्या समाजाच्या उत्कर्षासाठी त्यानी काहीच केलं नसते हा त्याचा पुरावा असतो. अन गंमत म्हणजे मुस्लीमांसाठी काहीच केले नाही असा जो पुरावा देतो त्यावरच मुस्लीम मतदार भाळतो हा अजुन एक विनोद.\nमुस्लीम समाजाचा उत्कर्ष व्हावा अशा योजना, तरुणाना शिक्षण व रोजगाराच्या संध्या, स्त्रीयांना सुरक्षा, गरीबाला अन्न व तुमच्या वस्तीतील पायाभूत सुविधा या सर्व आघाड्यावर काम करुन त्या भांडवलावर जर कोणी तुमचे मत मागायला येत असेल तर त्याला टोपीची गरज पडणार का अजिबात नाही. अन असा माणूस टोपी घालत नसला तरी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यायला मुस्लीमाना आवडायला हवा. पण या सगळ्या कसोट्या नदीत बुडवून टोपीसूराना निवडून देताना मुस्लीम समाज स्वत:चे वर्तमान तर खराब करतोच पण अनावधाणानेच का असेना, येणा-या पिढ्यांसाठी उध्वस्थ भविष्याची तरतूद करुन ठेवतो आहे. जगातील प्रत्येक माणसाची आपल्या अपत्यासाठी एक नैसर्गिक भावना असते ती म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या पुढच्या पिढीचे आयुष्य सुसाह्य असावे... नव्या पिढीच्या हातात मी सुदॄढ व्यवस्था देऊन जाईन. माझ्या वाट्याला आलेले दु:ख व कष्ट माझ्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये...वगैरे भावनेने प्रत्येक माणूस वर्तमानाशी झगडत असतो. पण भविष्यातील या गोंडस स्वप्नाला सुरुंग लावणारा राक्षस मात्र मतदानाच्या रुपातून पोसत असतो. त्यामुळे आज स्वातंत्र्या नंतर तीन पिढ्या उलटल्या तरी नव्या पिढीच्या हातात एक सुदृढ देश नि प्रभावी व्यवस्था देण्यात मागच्या पिढ्या अपयशी ठरल्या आहेत. आम्ही असेच उदासीन राहिलो तर पुढच्या पिढ्या भिकेला लागल्या शिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं.\nमुत्तेमवार सारखा माणूस जेंव्हा गोल टोपी घालतो तेंव्हा फक्त तोच अपराधी असतो असे नाही. तर मुस्लीमांच्या स्वार्थी वृतीला राजकारण्यानी दिलेला तो प्रतिसाद असतो. भ्रष्ट व जातीयवादी नेत्यांच्या मुळाशी स्वार्थी नि एकगठ्ठा मतदानाचे समिकरण आहे. अन हे एकगठ्ठा मतदानाचे निर्माते कोण आहेत ते सांगणे न लगे... म्हणजे राजकारण्याचे जातीयवादी वागणे वरवर तो कसा वाईट आहे असे दिसणारे असले तरी मुस्लीम मतदारांच्या स्वार्थी वृत्तीने जन्मास घातलेले हे मुस्लीमांचेच पाप आहे. आतातरी मुस्लीमानी असा स्वार्थ पेरू नये ज्यातून भ्रष्ट राजकारण्यांचा जन्म होईल. हीच गोष्ट एकगठ्ठा मतदान करुन तिडीक मिडीक मिळविणा-या आंबेडकरी समाजालाही लागू आहे. सामाजिक धृवीकरणातून मुस्लीम व आंबेडकरी समाज असुरक्षीततेच्या जाणेवेतून जात असतो. त्यातूनच मग एकगठ्ठा मतदान होत असते. राजकारण्यानी नेमकं हेच हेरलं असून या दोन समाजाना जास्तीत जास्त असुरक्षीततेच्या जाणिवेत जगायला भाग पाडत आहेत. याचा परिणाम काय तर... या दोन्ही समाजाच्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. आता मात्र ही असुरक्षीतता झटकून उभे राहण्याची वेळ आली आहे. एकदा हा मतदार ताठ उभा राहिला कि सगळे लबाड-लांडगे एका झटक्यात व्यवस्थे बाहेर फेकले जातील. एकदा हे लांडगे पिटाळले गेले की विकास होणारच.... नागपुरात आज मतदान होत आहे... नागपुरची जनता या टोपीसुराला निवडते की लाथ घालते ते १६ मे ला कळेलच.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी, रणशिंग-२०१४\nabhaytarange ११ एप्रिल, २०१४ रोजी १२:०९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n’महापुरुषांचा पराभव’ कधीच होत नसतो.\nमोदीची बायको, इत्ता गहजब कायको\nटोपीसूर - विलास मुत्तेमवार\nग्रेट माडिया : गायीचे दूध न काढणारा समाज.\nकॉंग्रेसचा डाव, बाळासाहेब घर जाव\nस्वराज : जाती बळकटीकरणाचा जाहीरनामा (भाग- १)\nआपचा देडफुट्या : अरविंद केजरीवाल\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/567620", "date_download": "2018-04-21T08:02:29Z", "digest": "sha1:PUJ2VWCRH47RUIJ5R7HSB2X3INEAD6ZZ", "length": 5754, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सध्या शिकारीचीच चर्चा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सध्या शिकारीचीच चर्चा\nसिनेप्रेमींच्या पारंपरिक संवेदनांना मराठी चित्रपट शिकारीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवडय़ात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची जिज्ञासा निर्माण केली आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे सादरीकरण केले आहे. त्यामुळे ही जिज्ञासा अधिकच ताणली गेली. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे.\nमहेश मांजरेकर यांचे चित्रपट हे वैविध्यपूर्ण कथानकासाठी ओळखले जातात तसेच ते एक वेगळी वाट चोखाळतात. त्याचमुळे मग शिकारी हा चित्रपट एक हास्यपट आहे की सेक्स कॉमेडी आहे की एक गंभीर सामाजिक नाटय़ आहे याबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता आहे. नेहा खान या पदार्पण करणाऱया अभिनेत्रीचा कमनीय बांधा आणि तिने या टीजरमध्ये साकारलेल्या अदा यामुळे रसिकांना अधिकच प्रश्नांकित केले आहे. हा चित्रपट म्हणजे नेहमीप्रमाणे एक बोल्ड चित्रपट असेल की त्याचा गाभा अगदीच वेगळा असेल की मग मराठीतील हा एक अभूतपूर्व असा हा चित्रपट असेल याबद्दल रसिकांमध्ये चर्चा रंगत आहे. तसे प्रश्नच या चित्रपटाबद्दल विचारले जाऊ लागले आहेत. ‘शिकारी’ या चित्रपटात नेहा खान हिने मध्यवर्ती भूमिका पार पाडली असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेटच्या विजय पाटील यांनी त्याची निर्मिती केली आहे.\nभारती सिंग लवकरच लग्नाच्याबंधनात अडकणार\nआदर्श शिंदेने गायलं विठूमाऊलीचं शीर्षक गीत\nदशक्रिया जगभरात प्रदर्शित होणार\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/caste-cheaking-stop-man-power-19613", "date_download": "2018-04-21T07:23:16Z", "digest": "sha1:AOK6QGFYVLVFIO3GS5RGE256TY4XCYPR", "length": 13827, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "caste cheaking stop by man power मनुष्यबळाअभावी जातपडताळणी ठप्प | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 10 डिसेंबर 2016\nमुंबई - निवडणुका, सरकारी नोकऱ्या, शिक्षण आदींमध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर जातपडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केले असले, तरी राज्यभरात जातपडताळणीची कामे मनुष्यबळाअभावी जवळपास ठप्प झाली आहेत. जातपडताळणीला वेग यावा, यासाठी राज्यभरात 36 समित्या स्थापन करण्यात आल्या असल्या, तरी या जातपडताळणीसाठी असलेल्या इतर 74 कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्यात आल्याने जातपडताळणीला अद्याप वेग आलेला नाही.\nमुंबई - निवडणुका, सरकारी नोकऱ्या, शिक्षण आदींमध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर जातपडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केले असले, तरी राज्यभरात जातपडताळणीची कामे मनुष्यबळाअभावी जवळपास ठप्प झाली आहेत. जातपडताळणीला वेग यावा, यासाठी राज्यभरात 36 समित्या स्थापन करण्यात आल्या असल्या, तरी या जातपडताळणीसाठी असलेल्या इतर 74 कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्यात आल्याने जातपडताळणीला अद्याप वेग आलेला नाही.\nराज्यभरातील अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गातील जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हानिहाय जातपडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने गेल्याच महिन्यात घेतला; मात्र समित्यांच्या सदस्यांवर अतिरिक्‍त काम, कर्मचाऱ्यांचा तुटवडा, यामुळे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र देण्याच्या कामाची गती कमी झाली आहे. त्यातच अर्ज केल्यापासून सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केल्याने समित्यांवरचा ताण अधिकच वाढला आहे. समित्यांच्या दहा अध्यक्षांकडे दोन ते चार जिल्ह्यांची अतिरिक्‍त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nयाविषयी समाजकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, एका अधिकाऱ्यावर इतर दोन, तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात जातपडताळणी अधिकाऱ्याकडे पूर्णवेळेसाठी ते एकच काम असायला हवे. इतर जिल्ह्यांच्या जातपडताळणीच्या कामाबरोबर सर्वच अधिकाऱ्यांकडे त्यांच्या विभागांची कामे असल्याने केवळ अधिकाऱ्यांच्या समित्या करून जातपडताळणी प्रमाणपत्रांचा प्रश्‍न मिटणारा नाही.\nजातपडताळणीसाठी जिल्हानिहाय समित्या स्थापन केल्यानंतर जातपडताळणीची कामे करणाऱ्या प्रत्येक समितीतील एक प्रमुख लिपिक, 2 कनिष्ठ लिपिक, 2 शिपाई, 1 जनसंपर्क अधिकारी आणि 1 विधी अधिकारी ही पदे रद्द करण्यात आली आहेत. जातपडताळणी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कामे इतर कंत्राटी कामगारांकडून करून घेण्यात येत आहेत, याकडे या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. जातपडताळणी प्रमाणपत्र अतिशय जबाबदारीचे काम आहे; मात्र कंत्राटी कामगारांवर ही जबाबदारी देणे धोकादायक आहे, असे ते म्हणाले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nपाकिस्तानला हवी पुण्याकडून मदत\nपुणे - सिंधू संस्कृतीमधील आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो या जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर...\nअबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती\nमुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/man-anand-sawanand-news/dhanashree-lele-2017-last-marathi-articles-in-chaturang-1607550/", "date_download": "2018-04-21T07:55:55Z", "digest": "sha1:SNH74GRLHBRMLTKQ5L5XW2LYC2P3ATJU", "length": 27637, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dhanashree Lele 2017 Last Marathi Articles In Chaturang | आनंदयात्रा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमन आनंद स्वानंद »\nमय्यसर डोर से एक मोती झड रहा है\nमय्यसर डोर से एक मोती झड रहा है\nतारीखों के जीने से दिसम्बर उतर रहा है\nकाळाच्या माळेतला एक एक वर्षरूपी मोती घरंगळत चाललाय.. खरंतर रोजच तो घरंगळतो.. मावळणारा सूर्य रोजच एक मोती घेऊन जातो.. आयुष: खंडं आदाय रवि: अस्तं गमिष्यति.. पण वर्ष संपताना मात्र त्याची जाणीव प्रकर्षांने होते. आता तर सुरू झालं ना वर्ष.. आत्ता कुठे २०१७ हा आकडा सवयीचा झाला होता.. असं वाटत असतानाच नवीन वर्ष समोर येऊन उभं राहतं..\nखरंतर ३१ डिसेंबरनंतर येणारा प्रत्येक १ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच. नवीन वर्षांचा नवीन दिवस म्हणून तो काही वेगळा उगवत नाही. पण आपल्यासाठी मात्र तो दिवस नवीन असतो, वेगळा असतो. जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे, क्षणाक्षणाला बदलणारी आहे, नावीन्य हा जगाचा प्राण आहे. आकाश जुनं आहे, पण त्यावर येणारे मेघ नवीन आहेत. समुद्र शतकानुशतकं तोच आहे, पण त्यावर येणारी प्रत्येक लाट नवीन आहे. वृक्ष तेच आहेत, पण पालवी नवीन आहे. आणि अध्यात्मातलं उदाहरण द्यायचं तर आत्मा तोच आहे, देह मात्र नवीन आहे. हा जुन्या- नव्याचा संगम आहे. शायरा संगीता जोशी यांची ओळ आठवते – ‘तू भेटशी नव्याने.. बाकी जुनेच आहे..’ सगळं तेच आहे, पण दररोज आपण नवीन आहोत की नाही आपलं मन नवीन आहे की नाही आपलं मन नवीन आहे की नाही आपला उत्साह नवीन आहे की नाही आपला उत्साह नवीन आहे की नाही आपण नव्या दमाने नवीन दिवसाचं स्वागत करायला तयार आहोत की नाही आपण नव्या दमाने नवीन दिवसाचं स्वागत करायला तयार आहोत की नाही आपण नवीन होऊन या जगाला भेटायला तयार आहोत की नाही आपण नवीन होऊन या जगाला भेटायला तयार आहोत की नाही हे तपासून पाहायला हवं. नवीन वर्षांचं स्वागत नव्या उत्साहाने, नवीन आशेने, नवीन स्वप्नांनी आणि नवीन संकल्पांनी करायला हवं. जणू मागचं विसरून पुन्हा नवीन होण्याची संधी म्हणजे नवीन वर्षांचा पहिला दिवस. नवीन संकल्पांची नवीन संधी.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nही नवीन संधी या सरत्या वर्षांत मला ‘लोकसत्ता-चतुरंग’ने दिली. दर पंधरा दिवसांनी नवीन विचारांसह ‘मन आनंद स्वानंद’ म्हणत माझ्या वाचकांना भेटण्याची.. जानेवारी २०१७ मध्ये नवीन वाटणारी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्र समूहातली मंडळी, वाचक मंडळी डिसेंबर २०१७ पर्यंत जवळची, आपली, अगदी हक्काची वाटायला लागली. लेख प्रकाशित झाल्यानंतर येणारे पत्र, मेल, मेसेजेस म्हणजे जणू नवीन शिदोरीच मिळत होती. वाचकांच्या पत्रातून एक गोष्ट लक्षात येत होती ती म्हणजे महाराष्ट्र हा फक्त चांदा ते बांदा इतकाच पसरलेला नाहीये तर तो कच्छ ते कोलकाता आणि काश्मीर ते कन्याकुमारी पसरलेला आहे. नव्हे तर संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे. मराठी माणूस वाद घालायला पुढे असतो, असं म्हणतात, पण तो दाद द्यायलाही मागे नसतो. हेही या पत्रातून विशेष रीतीने अधोरेखित झालं. कित्येक वाचकांनी त्यांचेही त्या त्या विषयावरचे अनुभव सांगितले. कित्येक तरुण मंडळींनी त्यांच्या भावविश्वाशी निगडित विषय सुचवले, ‘प्रेम केले’ लेखानंतर तर महाविद्यालयातल्या एका विद्यार्थिनीच्या आलेल्या पत्राने, पत्रातल्या त्या वाक्याने.. ‘मॅडम, तुमच्या या लेखाने माझा आत्महत्येचा विचार कुठच्या कुठे दूर पळून गेला..’ मला स्तंभित केलं. ‘कान सांभाळा’, ‘होईल’, ‘भूतकाळातली वांगी’, ‘मी हरले’, ‘चूकभूल’, ‘बोच’, ‘मौन’, ‘स्वत्त्व’, ‘अलगद’, ‘निव्र्याज’ या आणि अशा अनेक लेखांवर वाचक मंडळींनी अगदी मनापासून संवाद साधला.\n‘इच्छापूर्ती’सारख्या काही लेखांतून मांडलेल्या विचारांना काही वाचकांनी ३६ चा आकडा दाखवला. आकडा ३६ असो वा ६३.. मी मात्र ही लेखन प्रक्रिया अगदी आनंदाने अनुभवली. खूप माणसं या सदरामुळे जोडली गेली, अनेक कर्तृत्ववान, प्रसिद्ध, विचारवंत मंडळींनीही वेळोवेळी या सदराबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि अंगावर मूठभर मास चढवलं. काही वाचकांच्या प्रतिक्रिया इतक्या निर्मळ आणि प्रांजळ होत्या की त्या वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावायच्या. साधारण आलेल्या प्रत्येक मेलला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न होता. अर्थात काही मेलना उत्तर द्यायचं राहिलं असेल तर त्या वाचकांची इथेच क्षमा मागते. इतके सुंदर आणि वेगळे अनुभव मिळाले. एका विद्यार्थी वाचक मित्राने सगळ्या लेखांचं एक कोलाज करून पाठवलं, तर काही अमराठी वाचकांनी या लेखांमधले त्यांना अडलेल्या मराठी शब्दांची यादी करून पाठवली आणि त्या शब्दांचे अर्थ, संदर्भ विचारले. काहींनी आपण हे लेख आपल्या घरातल्या कामवाल्या बाईलाही आवर्जून वाचून दाखवतो, असं लिहून कळवलं.\nमाणदेश एफ.एम. नावाची एफ. एम. वाहिनी सातारा आणि माणदेश परिसरात, विशेष करून ग्रामीण भागात ऐकली जाते, त्या वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी या सदरातल्या काही लेखांचं वाचन या वाहिनीवर केलं. जे वृत्तपत्र वाचू शकत नाहीत अशा ज्येष्ठ मंडळींना किंवा निरक्षर मंडळींना हे लेख ऐकायला मिळावेत हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. एकंदरीत हे सगळं खूप आनंददायी होतं. या लेखांचा छोटय़ा परिच्छेदात काढलेला गोषवारा आणि चित्रकार नीलेश जाधव यांची अतिशय बोलकी चित्रं यातून लेखाचा विषय सुंदर रीतीने पोहोचायचा. या चित्रकारांचा लेखकांना हेवा वाटतो तो उगाच नाही. साधारण १२०० शब्दांत मांडला जाणारा विषय केवळ काही रेषांतून मांडणारे हे कलावंत खरंच किती प्रतिभावान संस्कृतातल्या एका कोडय़ात एक ओळ येते ती आठवतेय.. ‘अमुखं स्फुटवक्ता च’ तोंड नाही पण सगळं स्पष्टपणे बोलणारा. इथे ‘अशब्द: स्फुटवक्ता च’ असं या चित्रकाराचं वर्णन करायला हवं.\nखरंच अतिशय समृद्ध करणारा हा प्रवास होता. मुख्य म्हणजे अधिक सजग करणारा. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे डोळे उघडे ठेवून बघायला शिकवणारा. लेखाचे विषय आपल्या अवतीभोवतीच असतात. फक्त डोळे उघडे हवेत आणि मन जागं हवं, याचं भान या प्रवासाने दिलं. एका इंग्रजी कवीने म्हटलं होतं मला तुम्ही विषय सुचवा मग बघा मी माझ्या कवितेतून काय जादू करतो ते.. तेव्हा जगाने सांगितलं, असं जर असेल तर तुला विषयाची नाही तर विषय जाणवणाऱ्या हृदयाची गरज आहे. ‘यू नीड हार्ट..’ रोजच्या विषयावरचे हे लेख लिहिताना हृदय अधिक संवेदनशील होत गेलं. छोटय़ा छोटय़ा गोष्टींत लेखाचा विषय जाणवायला लागला. याच पानावर अंजली पेंडसे आणि सुहास पेठे यांची सदरं प्रसिद्ध होतात तीही वाचनीय. कधी कधी तर आम्हा तिघांचे विषयही एकमेकांच्या जवळ जाणारे, पण तरी प्रत्येकाचा विचार वेगळा, शैली वेगळी.\nवर्षभराचा हा प्रवास शेवटच्या टप्प्यावर आला. नवीन वर्ष सुरू होतंय, उत्तरायण सुरू झालंय.. या उत्तरायणाचा महिमा केवढा. इच्छामरणी भीष्म थांबले होते प्राण सोडायचे. उत्तरायणात मरण आलं तर चांगली गती मिळते म्हणे. मरणानंतर कशाला जगतानाही चांगली गती मिळण्यासाठी उत्तरायणच हवं.. हे उत्तरायण भौगोलिक नाही तर मानसिक हवं. उत्तर हा किती सुंदर शब्द.. तृ म्हणजे तरणे आणि उद् म्हणजे वरच्या दिशेला वरच्या दिशेने तरून जाणे म्हणजे उत्तर आणि असा कायम वरच्या दिशेने चालायचा मार्ग (अयन) म्हणजे उत्तरायण. सतत वरच्या दिशेने, सतत प्रगतिशील, सतत आपल्यात सुधारणा करीत उच्च ध्येयाच्या उत्तर दिशेने एक एक पाउल टाकणे म्हणजे मानसिक उत्तरायण जगतानाही चांगली गती मिळण्यासाठी उत्तरायणच हवं.. हे उत्तरायण भौगोलिक नाही तर मानसिक हवं. उत्तर हा किती सुंदर शब्द.. तृ म्हणजे तरणे आणि उद् म्हणजे वरच्या दिशेला वरच्या दिशेने तरून जाणे म्हणजे उत्तर आणि असा कायम वरच्या दिशेने चालायचा मार्ग (अयन) म्हणजे उत्तरायण. सतत वरच्या दिशेने, सतत प्रगतिशील, सतत आपल्यात सुधारणा करीत उच्च ध्येयाच्या उत्तर दिशेने एक एक पाउल टाकणे म्हणजे मानसिक उत्तरायण असं उत्तरायण दर दिवशी, दर क्षणीही होऊ शकतं. मानसिक उत्तरायण घडलं की चैतन्याच्या नद्या प्रवाहित होतात, निरुत्साहाचं बर्फ वितळतं, हिरव्यागार विचारांची पालवी फुटत आणि मुख्य म्हणजे आनंदाचा सूर्य उगवतो. आनंद हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपल्या अध्यात्म संकल्पनेनुसार आपल्यात वास करणारं ते चैतन्य म्हणजे सत् चित् आनंद आहे. आपण आहोत म्हणजे सत्, आपण चैतन्ययुक्त आहोत म्हणजे चित् आणि आपल्या सगळ्यांना हवा असतो तो आनंद. प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळं, त्याचं प्रमाण वेगळं. पण सगळ्यांना आपली ओंजळ आनंदानं भरून जावी असंच वाटतं आणि हा आनंद आपला आपल्यालाच मिळवायला लागतो. छोटे छोटे खडे भरलेल्या माठात पाणी घातलं तर आधी ते पाणी खाली जातं आणि मग खडय़ांच्या फटीतून वाट काढत काढत ते हळूहळू पृष्ठभागावरती येतं. आनंदाचंही असंच आहे. प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे या साऱ्या खडकांच्या फटीफटीतूनच तो शोधावा लागतो. मग तो आपसूक मनभर पसरतो, चेहऱ्यावर दिसतो. स्वानंद हाच खरा आनंद. आपल्या अंगणातलं आनंदाचं झाड सतत बहरत राहो ही शुभेच्छा .. नवीन वर्षांच्या शुभेच्छांसहित\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtracivilservice.org/janpith?janid=4778", "date_download": "2018-04-21T07:53:24Z", "digest": "sha1:FT6NLA4XBFTGGBDDNHR5TFIKOBET672J", "length": 101993, "nlines": 655, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nजनपीठ - प्रश्न जनतेचे\nसध्या online ७/१२ उतारा मिळतो (काही app) आहे . माझा प्रश्न आसा होता कि जेव्हा मी या app मध्ये माझ्या आजोबांचे नाव सर्च करतो तर ते शिवा सहादु यादव . असे येते कि मुळात सातबारावर शिवराम सहादु असे नाव आहे तर हे असे असल्यामुळे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही का . आणि जर ऑनलाईन ७/१२ ची दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येऊ शकते.\nहे नाव दुरुस्त करता येईल . आपले तलाठी यांचेकडे संपर्क साधा .\nज्या गावात जमीन आहे , ते गावाचे ३ नम्बरचे declaration झाले नसेल तर , re edit या utilitychya माध्यमातून दुरुस्ती करता येते .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nजर मूळ जागा मालकाने एका व्यक्तीशी रजिस्टर साठेखत सम्पूर्ण जागेचा(५५ गुंठे ) करार केला आहे .आणि त्या साठेखत कराराच्या आधारे त्याने दुसऱ्यास नोटरी करारच्या आधारे त्यातील काही जागा (२ गुंठे ) विकली आहे परंतु साठेखत धारक मालकाने त्याचे साठेखत रद्द करून संपूर्ण जागा (५५ गुंठे ) मूळ मालक व तिसरा यांच्यात व्यवहार घडवून नोटरी करार धारकाची २ गुंठे जागा कब्जा करून फसवणूक केली आहे तर नोटरी धारकास जागेचा ताबा मिळू शकतो का \nसाठे खताचे आधारे , मालकी प्राप्त होत नाही अथवा मालकी हस्तांतरण होत नाही .त्यामुळे वरील प्रश्नातील , २ गुंठे जागा खरेदी करणाऱ्यास , कोणतीही मालकी प्राप्त झालेली नाही .\nसाठे खत जर नोंदणीकृत असेल तर , ते नोंदणीकृत दस्ताद्वारेच व दोघांचे संमतीनेच रद्द करता येऊ शकते . एकतर्फी साठेखत रद्द करता येत नाही .\nनोटरीधारक ज्याच्याकडून त्याने जमीन घेतली आहे त्या विरद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो मात्र त्यातून त्यास २ गुंठे जाडा मिळणार नाही मात्र खरेदी पोटी दिलेली रक्कम मिळू शकते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nशेतजमीन मोजणी करत असताना लगतचे शेतकरी अडथळा आणत असतील तर मोजणी कशी पूर्ण करता येईलअतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईलअतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईल मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का\nशेतकरी मोजणीस अडथळा आणत असतील तर , आपले मागणीप्रमाणे , पोलीस सौरक्षण मिळू शकेल . अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाल्यास आपण , The Speccific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या गावामधे पाटबंधारे विभागाच्या् कालव्याच्या भुसंंपादनाचं काम २००८ साली पुर्ण होऊन कालवा खुदाईचं काम २०१२ ला पुर्ण झाले व प्रत्यक्ष कालव्यात पाणी २०१४ साली आले.दरवर्षी पाणी आवर्तनावेळी मा.जिल्हाधिकारी कालवा परीसरात कलम १४४ लागु करतात याचा अर्थ कालव्याचा मालकी शासनाकडे आहे हे सिद्ध होते.माञ काही तांञिक अडचणींमुळे भुसंपादनाचे प्रस्ताव व्यपगत झाले असल्यामुळे नुकसान भरपाई प्रलंबित आहे.परंतु आता मा.जिल्हाधिकारी यांनी नवीन भुसंपादन कायद्यान्वये वैयक्तिक वाटाघाटीतुन भुसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार कलम ११ ची अधिसुचना नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.त्यामुळे भुसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सदरच्या रकमेवर पुर्वलक्षी प्रभावाने भुमी संपादन २०१३ कलम ८०नुसार सण २०१२ ते २०१८ पर्यंत सदर मोबदला व्याजासहित मागु शकतो का किंवा मी त्यास पाञ आहे का याबाबत संविस्तर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती....\nकलम ८० खाली जाहीर निवाडा रकमेचेया प्रथम वर्षासाठी ९ % तर पुढी वर्षासाठी १५ % दराने व्याज देण्याची तरतूद आहे . वरील प्रश्नात , निवाडा व्यपगत झालेला आहे . व कलम २४(२) अन्वये राज्य शासनाने , नव्याने भू संपादनाची प्रक्रिया सुरु केलेली आहे . त्यामुळे कलम ८० खाली व्याज मिळणार नाही .\nकलम ८१ खाली तात्पूत्या कालावधीसाठी जमीन ताब्यात घेण्याचे राज्य सरकारला अधिकार आहे . मात्र सदर जमीन केवळ ३ वर्ष कालावधीसाठी घेता येते . कलम ८१ खाली या प्रकरणाचा विचार केला जाऊ शकतो किंवा सानुग्रह अनुदान देणे हा एक पर्याय असू शकतो .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमि राहनारा मुं आडिवली उर्फ किरवली पों तलोजा तां पनवेल जिं रायगड या गावात्ल्या जमिनिवर\nसर्वे नंबर जुना 1/ब/ नवीन 90/ब/1/ या जमिनीवर\nतारिख 26/09/1957 मध्ये साधे कुल दाखल आहे फेरफार\nमध्ये नोंद आहे जुना सातबारा तलाठी कडे भेटत नाय\nतहसील दार कडे आर्ज केले तीतही भेटत नाय त्यांच्याकडे नवीन 90/ब /भेटतो पन जुना 1/ब / हा सातबारा भेटत नाय आणी नवीन सातबारावर माझे आजोबा कै पांडु आंबो पाटिल यांचे नाव दिसत नाय त्या सातबारावर आर्विंद प्रों लीं अहमदाबाद असा नाव आहे परंतु मीझे आजोबांचे कुला मधले नाव दाखल नाय सातबारावर इत्तर हक्कात नाव लावन्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन द्या\n१. जुना ७/१२ मिळत नसेल , ज्या फेरफाराने आपले आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून दाखल करण्यात आले , तो फेरफार शोधा.\n२. जर फेरफारही मिळत नसेल\nअ. जमीन सध्या कोण कसत आहे \nब. ७/१२ चे कसणाराचे सदरी आपले आजोबा , त्या नंतर आपले वडील - आपण यांची नावे आहेत का\n३. अनु क्र २ मधील सर्व उप प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण सध्या हि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ व ७० ब अन्वये , आपण या मिळकतीचे कुल आहेत म्हणून दावा दाखल करू शकता .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री. किरण पानबुडे साहेब,\nकृपया मी विचारलेल्या प्रश्नांची आपल्या कडून उत्तरांची वाट पाहत आहे. मागे ३-४ प्रश्न मी आपल्या जानपीठ माध्यमातून विचारले आहेत तरी आपल्याकडून त्याच्या वर मार्गदर्शन मिळेल अशी आशा ठेवून आपणास नम्र विनंती करत आहे.\nमाझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती\nमाझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,\n१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,\n२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला\nहोय सर ८ अ चा उतारा म्हणजे ग्रामपंचाय घर पट्टी उतारा,\nग्रामपंचायत अजून पण म्हणत आहे की सिटी सर्वे झालेला नाही, जेव्हा होईल तेव्हा आम्ही माहिती सिटी सर्वे ला देऊ,\nपण सिटी सर्वे तर १९८२ ला झालेला आहे\nग्रामपंचायत घरपट्टी ला नोंद खरेदी खताद्वारे केलेली आहे,\nमी परत सिटी सर्वे ऑफिस ला चॉकशी केली ते म्हणत आहेत ८ अ उतारावरून काही होत नाही तुमचं नाव सिती सर्वे ला लागत नाही ,\nसर प्लीज मदत,मार्गदर्शन करा\nथोडक्यात आपण जमीन खरेदी करताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतलेली नाही . जमीन , मिळकत खरेदी करताना , जमिनीचा Title Search ( मालकी हक्क ) शोध घेणे व वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक आहे . हे केले असते तर आपण Bonafide purchaser झाला असता व आपण त्या आधारे दिवाणी दावा दाखल करून , प्रॉपर्टी कार्डला नाव दाखल करू शकला असता .\nया बरोबरच , विकणाऱ्यानेही , आपणास संपूर्ण माहिती देणे आवश्यक होते . आपणास जमिनीचे सिलेले पैसे हवे असतील तर आपण , फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता मात्र आपणास जमीन मिळणार नाही\nजमीन हवी असल्यास बहिणींशी तडजोड करावी लागेल .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआदरणीय सर क्रुपया सहकार्य करावे.माझे नाव.विलास मिसाळ शेत मालकाने प्लॉटिंग करून रजेस्ट्रि खरेदीखत विकली व घेणारा .अ. ह्याने खरेदी खत केले पण फेर नावे घेतला नाही.व त्याने 3वर्षा नंतर .ब.ह्या व्यक्तीस विकले व त्याचाही नावे फेर झाला नाही.व 7/12 नाव आले नाही.व त्यानेही 5 वर्षा नंतर माझ्या वडलांना रजेस्ट्रि खरेदी खत करून विकले.व मला माझ्या वडलांच्या नावे 7/12 घायचा आहे.त्यास काय करावे लागेल.व माझ्या कडे सर्व झालेला व्यवहार खरेदी खत आहे.पण प्लॉटिंग करून (विकणारा)आणि (अ) ह्या दोघांचा खरेदी खत माझ्या कडे नाही.व मी त्यांचे खरेदीखत काढण्यास पात्रं ठरतो का व ते मला कश्या आधारे मिळेल.सहकार्य करावे धन्यवाद.\nसर्व खरेदी खते गाव कामगार तलाठी यांचे कडे द्या . आपले नाव दाखल होईल\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,\n१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,\n२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला\nया प्रश्नाचे उत्तर दिले आहे .\nत्यात पुढील बाब समाविष्ट करत आहे\n१. ८ अ ला केव्हापासून नाव लागले आहे \n२. १२ वर्षाहून अधिक काळ नाव लागले असेल त्या बहिणीनं विरद्ध , adverse possession चा दावा दाखल करू शकता\n३. जेवढे क्षेत्र विकणाराचे हिस्स्यात येईल , तेवढ्या क्षेत्रास , मिळकत पॅट्रिक्स आपले नाव दाखल होऊ शकते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,\n१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,\n२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला\nआपण जो ८ अ चा उतारा म्हणत आहे तो कोणता ग्रामपंचायती चा घर पट्टी उतारा आपल्याला म्हणायचे आहे का \nगावठाणाचा सर्वे झाला असल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड आवश्यक .\nमात्र घर पट्टी रजिस्टरला ला आपले वडिलांचे नाव कसे लागले कारण आपले म्हणण्यानुसार जागा , विकत देणाऱ्याच्या वडिलांची आहे .\nReply By - श्री. किरण पानबुडे\n१) आमची वर्ग २ ची जमीन आहे आम्हाला जमिनीची मोजणी करून घ्यायची आहे ,परंतु भूमी लेखा ऑफिस मध्ये फाळणी उपलब्ध होत नाही,\n२) फाळणी नसताना आमचे शेत्र बरोबर निघेल का \n3) व मोजणी कश्या प्रकारे करतील \nकृपया मार्गदर्शन करावे हि विनंती\nसर ऑनलाईन फेरफार काढता येतात का \nनोंदणीकृत साठे कराराची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेता येते का\nजर घेता येत असेल तर कोणत्या कायद्याने किंवा शासन निर्णयानुसार घेता येते.\nनोंद घेता येत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nगावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन\nआम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.\nसध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.\nमाझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.\nमाझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.\nकृपया पर्याय सांगावे हि विनंती.\nबक्षीस पत्र करा अथवा वाटप पत्र करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nप्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार\nगावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का\nगावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:\n१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).\n२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)\n३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)\n४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.\n५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).\n७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.\n६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.\n८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.\nजमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.\n१. संपादित जागेवर , भूखंड तयार केले आहेत म्हणजे , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी करण्यात येत आहे . भू खंडाचे वाटप झाले म्हणजे , त्याचा वापर झाला आहे असे आहे . त्या वर , लोकांनी घरे बांधली नाहीत म्हणून वापर झालेला नाही असा निष्कर्ष काढता येणार नाही . प्रांताधिकारी कार्यालयाकडून असे भूखंड काढून घेण्यात येऊन , गरजू लोक्कांना वाटप केले जाऊ शकतात\n२. जमिनीचे संपादन जुन्या कायद्यानुसार झालेले आहे . त्यामुळे मा न्यायालयाने , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नाही असा निष्कर्ष जरी काढला तरी , जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी वापरण्याची आहे . अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी आवश्यक नसल्यास , त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nएखाद्या व्यक्तीस धरणग्रस्त/प्रकल्पग्रस्त असल्याने पुनर्वसनात जमीन मिळाली असल्यास तिची विक्री करणेकामी शासकीय परवानगीची आवश्यकता असते काकिंवा कसे कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..\nआपली संपादित झालेली जमीन वर्ग २ ची असल्यास , आपणास शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीचा धारणा प्रकार हा वर्ग २ असतो व पर्यायाने आपणास विक्री परवानगी आवश्यक असते . मात्र जर आपली संपादित जमीन वर्ग २ ची नसल्यास , परवानगीची गरज नाही .( पुनर्वसन कायदा १९९९)\nमात्र काही प्रकरणात जमीन , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत जमीन प्रदान करण्यात आलेली आहे ( ज्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता - कोयना प्रकल्प ग्रस्त अथवा पुनर्वसन कायदा लागू केला नाही ) त्या अंतर्गत , जमीन वाटप झाल्यापासून १० वर्षापर्यंत , हस्तांतरण न करणे बाबत अट आहे . १० वर्षानंतर , जमिनीचा धारणाधिकार वर्ग २ जाऊन , जमीन वर्ग १ होते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझ्या वडिलांचा लांबचा चुलत भाउ यांनी त्यांचा लाबचा नात्यातील व्यक्तींकडून जमीन विकत घेतली होती १९९० साली परंतु शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे\nतसेच मग त्यांचाकडून माझ्या वडिलांनी तीचापैकी काही भाग विकत घेतला १९९२ साली तो पण शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे\nआणि वरील दोघेही अडाणी आहेत व जमीन ही नवीन शर्तीची आहे व त्या वेळेस वर्दी वरून नोंदी व्हायचा तर जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांचा वर्दीवर सह्या देखील आहेत\nआता २०११ पासून मूळ मालक यांनी जमिनीची नोंद चुकीची आहे ती रद्द व्हावी म्हणून खटला चालवलेला आहे त्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी मूळ मालक यांचा बाजूने निकाल दिलेला आहे\nसदर बाबतीत आता उच्च न्यायालय येथे खटला चालू आहे सदर बाबतीत आम्ही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे\nमूळ मालका कडून ज्यांनी जमीन घेतली ते आता मयत आहेत व त्यांचा कडून माझ्या वडिलांनी घेतली होती\nजर का नोंद बोगस होती तर मूळ मालक यांनी 20 वर्ष का नोंद रद्द करणेस सांगितले नाही\nअडाणी पण हे कारण होऊ शकत नाही .जमीनखर्डेची करून किती दिवस झाले आहेत \nReply By - श्री. किरण पानबुडे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर, 'अ' यास तहसीलदार धुळे. यांचे कडून 6 -8 -१९८१ ला रहिवासी एन ए ऑर्डर ची परवानगी मिळाली आहे. वरील जमिनीचा लेआउट नगर रचनाकार यांचे कडून मंजुरी न घेता तहसीलदार धुळे यांनी लेआऊटला विनातारखेची मंजुरी दिली आहे व त्या प्रमाणे प्लॉट पाडून तलाठी यांनी सात -बारा उताऱ्यावर भोगवटादार सदरी प्लॉट नंबर व मालकाचे नाव आले आहे, उताऱ्या वर रहिवास प्रयोजना करिता लिहिले आहे.\nवरील प्लॉट नगर रचनाकार यांचे कडून मंजुरी नसतांना विकत घेतल्यास.प्लॉट चे टायटल क्लीयर राहील का व सरकारी बँकेतून कर्ज घेता येईल का.\nकर्ज मिळण्यास हरकत नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाननीय श्री पाणबुडे सर\nआमच्या गावाशेजारी मोठे डोंगर आहे काही लोक तो डोंगर खोदून माती विकतात . तो डोंगर फॉरेस्टर च्या आरक्षणात असेल तरीहि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीची हानी होत आहे , झाडे तोडली जातात, तर ह्या लोकांची तक्रार कुठे करावी कि काय करू माती विकणे थांबवण्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन करावे ...\nआपण उप वनसौरक्षक/ परिक्षेत्र वन अधिकारी यांचेकडे तक्रार करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआमच्या वडिलांनी १९८६ मध्ये आम्ही ३ भावांच्या नावे एक बखळ जागा विकत घेऊन ठेवली आहे.त्या जागेच्या खरेदीखतात रुंदी २९ फूट आणि लांबी ९० फूट असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र एकूण ११२.५ चो.मी.क्षेत्रफळ असे लिहिले गेले आहे.प्रत्यक्षात ती जागा २९ x ९० असून आमचे तब्यत आणि वहिवाटीखाली आहे. उतरल्यावर २४८.५ चौ मी. ऐवजी ११२.५ चौ.मी. दिसते. आता त्या जागेच्या क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी काय करावे लागेल कोणत्या कलमाखाली आणि कोणाकडे अर्ज करावा लागेल या संदर्भात मार्गदर्शन व्हावे हि महोदयास विनंती.\n१. जागा गावठाणातील आहे का \n२. गावठाणातील जागा असल्यास जागेचा सिटी सर्वे झाला आहे का \n३. जागा गावठाणातील व सिटी सर्वे झालेली नसल्यास , संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्राम पंचायतीकडे अर्ज करा\n४. सिटी सर्वे झालेला असल्यास , उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nउल्हासनगर येथे असलेल्या जीन्स कारखाने कोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आले पण ते कारखाने तेथून स्थलांतरित होऊन आमच्या गावाच्या आत आले आहेत त्या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे आमची जमीन पूर्णतः\nनापीक होईल, जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट होतील सूक्ष्मजीव जमीन सुपीक करण्याचे काम करतात , जर तेच नष्ट झाले तर जमीन नापीक होईल , काही लोकांचा उदरनिर्वाह शेतीमुळे होतो , पावसाळ्यात सगळेच भात लागवड करतात, तर त्या जीन्स कारखान्याची तक्रार कुठे करावी व आम्ही काय करावे कि जेणेकरून तो कारखाना बंद होईल व आमच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचतील, आपण मार्गदर्शन करावे.\nगावात आलेल्या जीन्स कम्पनी बंद करणे हे या वर उपाय हाऊ शकत नाही\nमात्र या कम्पनी यांना Consent to Establish व consent to operate या परवानग्या घेणे आवश्यक आहे . या परवानगी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळातर्फे दिल्या जातात . तसेच या कम्पनी यांनी Effulent treatment plant बसवणे आवश्यक आहे .\nप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे अर्ज करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती\nनमस्कार सर , माझ्या वडिलांची व काकांची सामाईक एन ए जमिन आहे त्यातील २ गुंठे जमिन काकांनी वडिलांची बनावट सही करुन बक्षीसपत्राने सार्वजनिक विहीरीसाठी दिली ग्रामपंचायतीला १९८३ मध्ये दिली.तरी सदर जमिन माझ्या वडिलांना परत मिळू शकते का\n१९८३ पासून आपण काय करत होता \nवडील हयात असतील तर , फौजदारी तक्रार दाखल करा\nNA मिळकत परवानगी शिवाय विभागणी करता येत नाही मात्र आता त्या जागेवर सार्वजनिक विहीर आहे त्याचे काय करणार\nआपण त्याची नुकसान भरपाई मिल्ने बाबत दिवाणी दावा दाखल; करू शकता\nReply By - श्री. किरण पानबुडे\nद्रुतगती महामार्गावरील ज्या जाहिराती असतात त्या जागेवर कोणाचा अधिकार असतो जाहिरात त्या ठिकाणी लावण्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते यासाठी काही रक्कम भरावी लागते का कृपया सविस्तर माहिती देण्यात यावी\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझा प्रश्न असा आहे कि , आम्ही दोघे भाऊ आमची सामाईक मधील आणेवारी घर मिळकत आहे ,परंतु माझा मोठा भाऊ २००३ ला मयत झाले ,त्यानंतर त्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव ८ अ ला लागले ,पत्नी १६-०२-२०१६ ला मयत झाली ,त्यांना कोणी वारस ,मुलबाळ नाही ,आम्ही ग्रामपंचायतिला अर्ज दिला त्यानी नाव कमी करून दिले व नावापुढे कंस केले परंतु ,८ अ च्या उतार्यावर पूर्ण नाव कधी कमी होणार ,आणि ग्रामपंचायत कर भावाच्या पत्नीच्या नावानेच देत आहेत,,८ अ च्या उतार्यावर पूर्ण नाव कधी कमी होण्यासाठी काय करावे लागेल ,कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती\nमयत व्यक्तीचे नाव कंसात टाकले म्हणजे त्या व्यक्तीचे नाव कमी झाले असा होता .\nग्राम पंचायतीचे निदर्शनास आणून देऊन , घरपट्टी आपले नावावर पाठविण्याबाबत अर्ज करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nकोकण -1 व कोकण-2 यांच्या नोटीफिकेशन\n१.वडिलोपार्जित जमीन , भावाचे हिस्स्याप्रमाणे त्याचे नावावर करुणदेने आवश्यक आहे .\nघरी मिटवून घेण्यास का तयार होणार नाही जर तुम्ही त्यास त्याचे हिस्स्याची जमीन त्याचे नावावर करून दिल्यास .\nवडिलांचे स्व कष्टार्जित जमिनीवर त्याचा कोणताही हक्क नाही . अनु कर १ ची पूर्तता करूनही , तो आपणास शेती कास्म्यास अडथळा अनंत असेल तर , त्याचे विरुद्ध The Specific Relief Act खाली दावा दाखल करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझे दिवंगत पणजोबांचे नावे इनाम वर्ग ६ब ची जमिन आहे. भुधारणा पद्धती् भोगवटादार वर्ग १ आहे. मागिल वर्षी माझे वडिलांनि त्यावर स्वतःची वारसनोंद करुन घेतली आहे.\nसदर जमिनीच्या सात बारा उतार्यावर इतर हक्का मधे कुळाची नोंद असुन ४३ ला् पात्र व इनाम वर्ग ६ ब कुळाची खरेदी घेता येत नाही असे दोन शेरे आहेत.\nअसे असताना कुळाने ३२ग खाली तीस वर्षापुर्वी अर्ज करुन खरेदी किंमत ट्रेझरी मधे भरली. व आत्ता माझे वडीलांनि स्वतःची वारसनोंद करुन घेतल्या नंतर ३२म प्रमाणपत्रा साठी अर्ज केला आहे.\n\"एकदा इनाम वर्ग ६ब कुळाची खरेदी घेता येत नाही\" असा शेरा असताना तसेच आमचे नावे भुधारणा प्रकार वर्ग १ असताना त्या कूळास असे ३२म प्रमाणपत्र मिळु शकते का...\nसर, जमीन एन.ए करण्यासाठी कोणाची परवानगी आणि किती दिवसात जमिण एन.ए. करता येते.याची सखोल माहिती दया. आणि एन.ए.च्या प्रक्रीयेमध्ये झालेले बदल आणि एन.ए. ची सोपी प्रक्रिया सांगा. आणि त्यासाठी लागणारा खर्च किती येईल याचीही माहिती दया\nआता जमीन NA करण्याची गरज नाही / जमीन NA करणे हि संकल्पना अस्तित्वात राहिलेली नाही . ( नवीन कलम ४२ बी, ४२ क व ४२ ड )\nआपण नियोजन प्राधिकरणाकडे बांधकाम परवानगी मागा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमी एका गावात शेतजमीन खरेदी केली आहे. त्या जागेत जाणेंयेणेंसाठी लागतच्या शेतकऱ्याकडून मोबदला देऊन कायमस्वरूपी वाहीवाट करारनामा केला. सदर करारनामा स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला. आता मला ह्याची नोंद त्या जागेच्या ७/१२ मधील इतर हक्कात \"वहिवाईटीच्या रस्त्याचा हक्क\" ह्या अधिकारात नोंद करायची आहे. तेथील तलाठी साहेबानी मला सांगितलं कि अशी नोंद होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.\nतहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे\nजर ज्याचे शेतातून रस्ता घेतला आहे तो जर अडवणूक करत नसेल तर ७/१२ वर नोंद करण्याची गरज काय \nअडवणूक केल्यास दिवाणी दावा दाखल करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nसाहेब आमचे कौलारू मातीचे सामाईक मध्ये घर आहे ,घर मिळकती वरती आमच्या 3 जनाची नावे, त्यामधील १ नं चा मोठा भाऊ सन २००३ ला मयत झाले ,त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव लागले ,नंतर मोठ्या भावाची पत्नी १५.०२.२०१६ ला मयत झाली ,त्यानंतर ,माझ्या २ न भावाची मुले व माझे नाव लागले आहे ,परंतु माझ्या भावाच्या पत्नीच्या नावापुढे कंस आहे ,पण उतार्यावरील नाव कमी का झाले नाही ,व अजून ग्रामपंचायातीच कर ,त्यांच्या नावावर येतो ,ते नाव उतार्यावरून हटवण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा हि विनंती\nमला वाटते या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे\nनावापुढे कंस आहे म्हणजे भावाचेपत्नीचे नाव कमी झाले आहे\nग्राम पंच्यातीस घर पट्टी आपले नावावर पाठवण्यास अर्ज करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nगावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन\nआम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.\nसध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.\nमाझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.\nमाझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.\nकृपया पर्याय सांगावे हि विनंती.\nवाटप पत्र करा अथवा बक्षीस पत्र करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमी मौजे म्हसा ता. मुरबाड जी. ठाणे येथे शेत जमीन औद्योगिक वापरासाठी खरेदी केली आहे. ह्या जागेत जाण्यासाठी लगतच्या शेतकऱ्या कडून कायमस्वरूपी वहिवाट करारनामा केला. शेतकऱ्याला रीतसर मोबदला दिला नि करार स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला आहे.\nआता मला ह्या वहिवाट करारनाम्याची रीतसर नोंद त्या शेतकऱ्याच्या ७/१२ मधील इतर हक्कात करायची आहे.\nअशी नोंद करण्यासाठी लागणारी प्रोसेस कृपया मला समजावा. तसेच अशी नोंद करण्यासाठी कुठला कायदा वापरावा लागेल.\nमाझ्या जमिनीसाठी औद्योगिक अकृषिक करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जात वरील नोंदीची आवश्यकता आहे. तशी अटच आहे.\nमहाराष्ट्र जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४८ मध्ये\nअधिकार अभिलेख म्हणजे काय याचे वर्णन दिले आहे . त्यानुसार ज्या बाबीचा त्यात समाविष्ट होतात त्यांचीच ७/१२ वर नोंदी घेता येते. अन्य बाबीची नाही\nरास्ता बाबतची नोंद ७/१२ वर घेता येत नाही . अर्ज समवेत करार पात्र सादर करा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार माझा असा प्रश्न आहे की माझ्या शेजारी ल शेतकऱ्यांचे त्या नी विकले ले कमी झालेले नाही त्यामुळे त्याचे क्षेत्र वाढलेले आहे ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल\nसर माझं अलिबाग तालुक्यातील एका गावठाणांत राहतं घर आहे.सन 1975ला वडिलांनी ती जागा विकत घेतली होती तसा वकिलांमार्फत बॉंड पेपर केला होता.त्यावेळी सिटी सर्वे नसल्यानं रजिस्टरखत झाले नसावे.नंतर सदरील गावांत सन 1984ला सिटी सर्वे लागू झाला व गावठाणची मोजणी झाली.परंतु त्यावेळी वडील नोकरी निमित्त मुम्बईला होते व मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरपट्टी प्रमाणे नाव न लिहिता माझ्या आजीचे नाव व पुढे वडिलार्जित असा शेरा मारला.आता सन 2016ला शेजारील चूलत्याने वडिलार्जित या शब्दाचा अर्थ काढून आपलाही या मालमत्तेवर हक्क असलेचा दावा दाखल केला आहे.सदर दावा अनुषंगानं फेरचौकशी पण झाली.माझे वडील सन 2003मयत व ज्या चूलत्याने दावा दाखल केला त्याचे वडील सन 2000मयत माझा प्रश्न असाकी दोन्ही व्यक्ती जर फार पूर्वीच मयत असतील तरीही आताचे वारस कसा काय दावा दाखल करू शकतो.कृपया उत्तर मिळालं तर बरं होईल.\nजरी असा शेरा असला तरी , बॉण्ड पेपर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना दाखवून कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती करून घ्या\nReply By - श्री. किरण पानबुडे\nप्रॉपर्टी कार्ड वर वडिलोपार्जित असा शेरा आहे हे पटत नाही . प्रॉपर्टी कार्ड नीट पहा\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर , माझे राहते घर गावठाण जातेगाव खुर्द , तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे येथे आहे. माझ्या वडिलांनी हि मिळकत २००१ साली खरेदी केली आहे. शेजारील लोकांनी अतिक्रमण करून व मी obc कुटुंबातला असून जाणूनबुजून मला जाणे - येणे साठीचा कुठलाही रस्ता ठेवला नाही. जुन्या घर मालकास हि बाब सांगितली असता जुना घर मालक सांगतो कि हि जागा विकून खूप दिवस झाले माझा काहीही संबंध नाही व खरेदीखता मध्ये रस्ता नमूद केलेला नाही, माझ्या वडिलांना फसवून जुन्या घर मालकाने आमची शेतजमीन खरेदी करून भूमिहीन केले व त्याचे घर आम्हास विकले आहे त्यावेळी आम्ही लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काही समाज नव्हती.\nरस्ता मिळणेबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक/सरपंच यांना ७ महिन्या पूर्वी व आत्ता पुन्हा १ महिन्या पूर्वी अर्ज केला होता परंतु मला रस्ता मिळत नाही. ग्रामपंचायत मधून फक्त पाहणी करतात या व्यतिरिक्त कुठलीही कार्यवाही होत नाही, ग्रामपंचायत मधून कुठलीही माहिती वा कागदपत्र मला मिळत नाही .\nमाझ्या शेजारील व्यक्तीने बखळ जागा खरेदी केली व त्याचे मोजमाप चुकीच्या पद्धतीने नोंदविले आहे ज्या वक्तीने बखळ जागा विकली तो सांगतो कि मी जागा मोजून दिलेली नाही परंतु आता ज्या वक्तीने ती जागा खरेदी केली आहे तो सांगतो संपूर्ण जागा माझी आहे त्याने अतिक्रमण व गुंडगिरी करून रस्ता बंद केला आहे . व दुसऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायत जागेत जनावरांसाठी गोठा बांधला आहे. या दोन व्यक्तीं कडून माझा रस्ता बंद झाला आहे . या दोन्ही वक्तींवर राजकीय व आर्थिक वरदहस्त असल्याने या वक्ती गरिबांना त्रास देत आहे .\nकृपया आपण यासाठी योग्य तो उपाय सुचवावा आणि मला रस्ता कसा, किती फूट व किती दिवसात मिळेल याबद्दल माहिती मिळावी हि विनंती .\nशेत खरेदी च्या फेरफार वर आक्षेप प्राप्त झाला तो खालील प्रमाणे\n1.मूळ शेत मालकाने पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा सौदा अ बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि तुकडा पडत असल्यामुले याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सदर पूर्ण शेत ब ला खरेदी करून दिले\n२.परंतु मूळ मालकाचे वारसाने त्यावर आक्षेप घेतला कि फेरफार मंजूर करू नये म्हणून\nतेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले तेव्हा सर या मध्ये कसा निर्णय देणे अपेक्षित आहे\n३.तत्पूर्वी याच शेत मालकाने या पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा दुसऱ्या व्यक्ती ब बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सादर पूर्ण शेत अ ला खरेदी करून दिले\nतेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले या मध्ये निर्णय कसा देणे अपेक्षित आहे\nजमीन मालकाने अ बरोबर केवळ सौदा केला आहे .विक्री केलेली नाही . ब ला विक्री केली आहे . ब चा फेरफार मंजूर करणे आवश्यक\nवारसांचे आक्षेपाचे कारण काय आहे \nReply By - श्री. किरण पानबुडे\nशेत खरेदी च्या फेरफार वर आक्षेप प्राप्त झाला तो खालील प्रमाणे\n1.मूळ शेत मालकाने पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा सौदा अ बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि तुकडा पडत असल्यामुले याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सदर पूर्ण शेत ब ला खरेदी करून दिले\n२.परंतु मूळ मालकाचे वारसाने त्यावर आक्षेप घेतला कि फेरफार मंजूर करू नये म्हणून\nतेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले तेव्हा सर या मध्ये कसा निर्णय देणे अपेक्षित आहे\n३.तत्पूर्वी याच शेत मालकाने या पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा दुसऱ्या व्यक्ती ब बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सादर पूर्ण शेत अ ला खरेदी करून दिले\nतेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले या मध्ये निर्णय कसा देणे अपेक्षित आहे\nया पूर्वी उत्तर दिले आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nगट विकस अधिकारी यांचे कडून प्राप्त पत्रा नुसार मिळकत पत्रिका तयार झालेला मालकी हक्क असलेला भूखंड वाढीव गावठाण करीत देण्या यावा असे म्हटले सबब तलाठी व मंडलाधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल मागितला असता सदर गावाला सरकारी शेत फ वर्ग लागून आहे असे म्हटले तेव्हा सर सदर खाजगी भूखंड वाढीव गावठाण करीत घेता येतो काय\nनमस्कार सर माझ्या मीञाने त्याच्या शेजारच्याला जायला रस्ता नाही म्हणून रस्ता दिला.मीञाचा सातबारा स्वतंञ आहे.पण अता तो माणूस त्या जागेवर हक्क दाखवतोय. माझ्या मीञाला शिवीगाळ करतोय. माझ्या मीञाने काय करावे.सर कृपया सल्ला दया. माझा मीञ साधा सरळ माणूस आहे.\nरस्ता दिला म्हणजे नेमके काय केले \nखरेदी खताने रस्ताखालील जागा दिली असल्यास त्या जागेवर त्याचा हक्क आहे . मात्र केवळ जाणे येणेसाठी रास्ता दिला असल्यास त्याला मालकी हक्क दाखवता येणार नाही\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार सर,मला आपणास असे विचराययचे आहे कि माझे आजोबा व त्यांचे दोन भाऊ होते आमची गावातील जमीन होती व १९८८ साली माझ्या आजोंबानी फक्त ५ एकर जमीन विकली आहे परंतु बाकीची जमीन भावकीच्या नावाने गटवारीमध्ये गेली आहे व त्यानी ती विकली आहे .ह्या प्रकरण मध्ये पुढे काय करता येईल .\nमाझे आजोबा व त्यांचे बंधु यांनी सन १९६५ रोजी एक जमीन खरेदीखताने विकत घेतली होती. त्या जमिनीच्या खरेदीखतामध्ये असा उल्लेख आहे की गणपत शिर्के व शिवराम शिर्के यांनी सदरहु जमीन विकत घेतली आहे. आणि खरेदि खताप्रमाणे फेरफार सुद्धा तसाच तयार झालेला आहे.\nएकुण जमीन २० एकर असल्याने माझे आजोबा १० एकर व चुलत आजोबा १० एकर अशी सध्या वहिवाटत आहेत. परंतु कोणाच्या नावावर किती जमीन आहे याचा उल्लेख खरेदीखतात व फेरफारात नसल्यामुळे आम्हांला आज रोजी आणेवारी ठरविता येत नाही. चुलत आजोबा असे म्हणतात की, मला १५ एकर जमीन हवी आहे आणि तुम्हाला फक्त ५ एकर देतो.\n१.\tतरी आम्हांला सध्या हि जमीन माझ्या आजोबांच्या नावे निम्मी दाखल होण्यासाठी काय करावे लागेल.\n२.\tपूर्वी जरी खरेदीखतात क्षेत्राचा उल्लेख नसला तरी आणेवारी ठरविण्यासाठी काही नियम किंवा कायदा होता का \nआपण मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ चा आधार घ्यावा .\nया कलमानुसार खरेदी किंमत ज्या प्रमाणात , दोन्ही भावांनी दिली आहे त्या प्रमाणात , मिळकतीचे वाटप होईल . मात्र जर खरेदी किंमत कोणी किती दिली या बाबत माहिती ,पुरावा नसल्यास , सॅम प्रमाणात म्हणजे १० एकर प्रत्येकी नावावर राहील\nReply By - श्री. किरण पानबुडे\nनमस्कार माझे चिराग चौधरी आहे पारोळा जिल्हा जळगाव तालुक्यात ७० चौ.मी. घर आणि ४ एकर शेती ७/१२ मध्ये मध्ये माझ्या आजोबा च्या नावावर आहे जी शेती आणि जमनी माझ्या आजोबाला वडिलोपार्जित हिस्सा द्वारा प्राप्त झाली असून जी स्वपार्जीत मिळकत असून माझ्या आजोबांनी खरेदी खत करून ७/१२ वर माझ्या काकांच्या नावावर करून दिले आम्हाला तक्रार टाकू शकता एणार का \nआजोबांना जी जमीन त्याचे वडिलांकडून मिळाली , ती नंतर ( वाटपणानंतर ) त्या हिस्स्यापूर्ती स्वकष्टार्जित होते . त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nआम्ही राहत असलेली जमिनीचा खरेदी दस्त आहे पण ७/१२ ला नाव मूळ मालकाचेच आहे . सिटी सर्वे ला कुणाचेच नाव नाही . तरी उपाय काय\nCTSO कडे दस्त सादर करा व नाव लावून घ्या .\nReply By - श्री. किरण पानबुडे\nकिरण सर माझा प्रश्न असं आहे कि जर इनाम जमीन असेल व ती ६ ब ची इनाम (गाव सरकारी चाकरी इनाम ) असेल तर त्या जमिनीला कुल कायदा लागू होतो का \nहा इनाम रद्द ( Abolish ) झालेला आहे .\nकेवळ देवस्थान , किरकोळ व सरंजाम इनाम अस्तित्वात आहे\nReply By - श्री. किरण पानबुडे\nमाझा प्रश्न असा आहे की, हैद्राबाद अतियात कायदा नुसार ईनाम जमिनीची विरासत कार्यवाहीसाठी विलंब नसल्यास कोणती कागदपञे देणे आवश्यक असते , क्रुपया कागदपञांची माहीती मिऴावी ही नम्र विनंती.\nजर शासनाने एखाद्या व्यक्तीस ९९ वर्षाच्या कराराने जमीन कसण्यास दिली असेल आणि ति व्यक्ती ९९ वर्षाचा करार संपण्यापूर्वी मयत झाली व त्याला कोणीही पत्नी किंवा मुलबाळ नसेल तर त्या जमिनीचे पुढे काय होते.\n१.\tजमीन शासन जमा होते का \n२.\tति जमीन त्या व्यक्तीचे इतर कोणत्याही नातेवाईकाला कसता येते का \n३.\tजमीन शासन जमा होण्यासाठी काय करावे लागेल \n४.\tति जमीन एखादी व्यक्ती खरेदी करण्यास इच्छुक असेल व त्याप्रमाणे त्याने त्या जमिनीचा मोबदला शासनाकडे जमा केला तर त्याला ति जमीन खरेदी करता येऊ शकते का \nइतर वारसांचे नाव भाडेपट्टा धारक म्हणून परवानगीने लावू शकते\nReply By - श्री. किरण पानबुडे\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/12/blog-post_3385.html", "date_download": "2018-04-21T07:47:27Z", "digest": "sha1:M4LUJMFRYYWMYJUCA6JSNOBLHMW3ZBMX", "length": 19123, "nlines": 285, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: ’भगवद गीता’ वर रशियात बंदी.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २० डिसेंबर, २०११\n’भगवद गीता’ वर रशियात बंदी.\nभगव्या आतंकवादाचे बुरखे उतरण्यास सुरुवात झाली ती साध्वी प्रज्ञा पासून. आज पर्यंत मुस्लिमांवर आतंकवादाचे आरोप ठेवणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही एक महत्वाची घटना होती. त्या नंतर एक एक करुन भगव्या आतंकवादाचे अनेक रुप सातत्याने पुढे येत राहीले. ही झाली भारतातली अवस्था. पण आता मात्र आंतराष्ट्रीय पातळीवरही भगव्या दहशतीची दखल घेणे सुरु झाले आहे. भगवद गीता हा समाजीक सलोखा बिघडविणारा व समाजात दुही तयार करणारा ग्रंथ आहे असा रशीयाच्या न्यायालयाने काल सोमवार १९ डिसे २०११ रोजी घोषीत केले व २८ डिसे. २०११ ला या संदर्भात अंतीम निर्णय येणार आहे.\nहिंदू समाज ज्या ग्रंथाला पुज्य मानतो त्या ग्रंथाला एखाद्या देशाच्या न्यायव्यवस्थेने अशा प्रकारे फटकारणे ही अपूर्व अशी घटना आहे. त्याच बरोबर या निंदणीय ग्रंथाचं समर्थन करणारा हिंदू समाजही आत्मघातकी नि देशहिताच्या व समाज हिताच्या विरोधात कृतीशील असणारा घातकी समाज असल्याचे अधोरेखीत होते. हिंदू धर्म अत्यंत घातकी, समाज द्रोही व मानवी मुल्याची पायमपल्ली करणारा एक कडवट व कट्टरपंथी धर्म आहे हे सर्वज्ञात आहे. पण त्याची झड आता पर्यंत फक्त भारतीय लोकानाच बसल्यामूळे विदेशात मात्र या धर्माचे सदैव गुणगाणच चालले होते.\nपण हळू हळू हिंदू धर्मानी आपला मुळ रंग दाखविला नि त्याच्या विरोधात पहिला प्रतिध्वनी उठला तो रशीयामधे. आता युरोपातील ईतर सर्व देशातूनही हा विरोधाचा, निषेधाचा व प्रतिकाराचा सूर उठेल यात शंका नाही. हिंदू धर्मानी कित्येक वर्षे सज्जनतेचा बुरखा घालून जगभर प्रवास केला खरा पण शेवटी तो रशीयात जाऊन फाटलाच. आता रशीयाच्या विरोधात आवाज उठविताना हिंदूच्या सहिष्णूवृत्तीची कसोटी लागणार आहे. सहिष्णूतेचा आज पर्यंतचा दिखावा खरा की खोटा ते लवकरच सिद्ध होईल.\nभगवद गीता हे जगातील अलौकिक तत्वज्ञानानी संपन्न असा धर्मग्रंथ असल्याचा आज पर्यंतचा दावा मोडीत काढणारा रशीयन न्यायालयाचा कालचा निकाल हिंदू धर्माच्या जागतीक किर्तिला खिंडार पाडण्यास पुरेसं आहे. मनूवादाचा प्रसार जगभरात करण्यासाठी रान पेटवून उठलेला हा सनातनी धर्म शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडला तेवढे बरे झाले.\nईस्कॉनचे वाभाडे: International Society for Krishna Consciousness (ISKCON). ही सस्था जगभर पसरली असून आज पर्यंत भगवद गीतेचा प्रसार करण्यात सर्वात अग्रणी संस्था म्हणून गणली जाते. देश विदेशात गीतेचा प्रसार करण्यात झोकून देणारी एक कट्टर संस्था असून अवाढव्य माया गोळा करण्यातही ईस्कॉन अग्रणी आहे. गीतेचे तत्वज्ञान जगात सर्वात्तोम आहे असा हिंदू व त्यातल्या त्यात ईस्कॉनचा प्रबळ दावा आहे. पण रशीयन न्यायव्यवस्थेच्या कसोट्या लावल्यावर ही गीता सर्वोत्तम तत्वज्ञान तर ठरणे दूर पण मानवी मुल्यास घातक असल्याचे सिद्ध झाले. सहा महिन्या पासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबीत होते. सहा महिन्याच्या अभ्यासांती न्यायालयाने गीतेस घातक ठरवून एकदाची बंदी घातली. याच बरोबर ईस्कॉनचाही निकाल लावला. आता नजर लागली आहे ईतर युरोपीयन व अमेरीकन देशांकडे. या सर्व पश्चीमी देशानी सुद्धा लवकरात लवकर गीतेचा व ईस्कॉनचा बंदोबस्त केल्यास नवल वाटू नये.\nहिंदू संघटना मात्र क्रोधाने चरफडल्या, शंकराचार्य तर बहुतेक थडग्यातच() चडफडला असावा. अत्यंत घातकी अशा गीतेवर बंधी घालणा-या या निर्णयाचे समस्त समतावाद्यांच्या तर्फे मी मनोभावे स्वागत करतो. असा हा अभूतपूर्व निर्णय देण्याचे नितीधैर्य दाखविल्यामूळे मी रशीयन न्यायालयाचे अनिभंदन करतो. आता भारतीय हिंदू २८ च्या आता हा निर्णय फिरविण्यासाठी रशीयावर दबाव आणतात की गीतेच महत्व सिद्ध करतात ते आपण सर्व पाहणारच आहोत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nपुस्तक परिक्षण:- महार कोण होते\nदलित उद्योगपती - कल्पना सरोज\n’भगवद गीता’ वर रशियात बंदी.\nइंदू मीलची जागा फुकट नको विकत हवी.\nआनंदराज यशवंत आंबेडकर - एक नवे नेतृत्व\nतसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/gujarat-sbi-cashier-commits-suicide-21909", "date_download": "2018-04-21T07:24:49Z", "digest": "sha1:N2P52YIW3XS4EHCJ6WLSQOQXQOAKIY6T", "length": 10415, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gujarat: SBI cashier commits suicide कामाच्या ताणामुळे बँक कॅशियरची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकामाच्या ताणामुळे बँक कॅशियरची आत्महत्या\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nगुजरातमधील थराड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे कॅशियर प्रेम शंकर प्रजापती (वय 33) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रजापती यांची पत्नी मंजुळा यांनी कामाचा ताण अती असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.\nअहमदाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांच्या रांगेत मृत्यू झाल्याचे समोर येत होते, पण आता बँकच्या कॅशियरनेच कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.\nगुजरातमधील थराड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे कॅशियर प्रेम शंकर प्रजापती (वय 33) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रजापती यांची पत्नी मंजुळा यांनी कामाचा ताण अती असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझे पती खूप तणावात होते. त्यांच्यावर कामाचा ताण खूप होता. त्यामुळे ते आमच्याशीही जास्तवेळ बोलू शकत नव्हते, असे मंजुळा यांनी म्हटले आहे.\nपोलिसांनी मात्र प्रजापती यांनी अन्य कोणत्या कारणामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आत्महत्येच्या ठिकाणी चिठ्ठी सापडली नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nधर्मांध संघटनांबाबत सरकारचे बोटचेपे धोरण - अशोक चव्हाण\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात केंद्रीय अन्वेषण...\nआता कसोटी चित्रपट प्रेक्षकांची\nया वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या वर्षी पुरस्कार समितीच्या प्रथम फेरीच्या विभागात एक परीक्षक म्हणून मी काम पाहिले. . या वर्षी ‘...\nनाशिक - वणी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित\nवणी (नाशिक) : येथील बसस्थानकावर रोडरोमिओेंसह पाकीट व सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा तिसरा डोळा कार्यान्वीत...\nनरोदा पाटिया हत्याकांडप्रकरण ; माया कोडनानी निर्दोष\nअहमदाबाद : 2002 मधील बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली. तर बाबू बजरंगीची जन्मठेपेची...\nयवतमाळात आढळला दुर्मिळ कंठेरी चिखल्या\nयवतमाळ - बोरगाव धरणावर आढळलेला दुर्मिळ कंठेरी चिखल्या. यवतमाळ - मोठा कंठेरी चिखल्या (कॉमन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5225-day-02-bigg-boss-marathi-medha-dhade-makes-some-bold-confessions-which-make-aarti-solanki-cry", "date_download": "2018-04-21T07:40:08Z", "digest": "sha1:LTTXLIFAQI4P34RZXWGWZSTXSZYPH242", "length": 12730, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले ? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले \nPrevious Article बिग बॉसच्या घरामध्ये 'पुष्कर जोग' ला झाली दुखापत\nNext Article बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nबिग बॉसच्या घरातील दुसरा दिवस एका नव्या गाण्याने सुरु झाला. काल झालेल्या नॉमिनेशन मुळे सगळेच सतर्क झाल्यामुळे आज स्वयंपाक घरातील दृश्य जरा वेगळच दिसणार आहे. स्वयंपाक घरामध्ये तसेच ईतर छोट्या – मोठ्या बाबींमध्ये मदत करताना सगळेच दिसणार आहेत. सई लोकूर आणि सुशांत शेलार यांनी स्वयंपाक घरामध्ये बरीच मदत केली. दरम्यान सगळ्यांच्या आवडत्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांनी स्वयंपाक करत असताना दरम्यानच्या काही टिप्स मुलींना दिल्या. बिग बॉसच्या घरामध्ये घरातील पुरुष मंडळी देखील काम करताना दिसणार आहेत.\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nविनीत भोंडे हा बिग बॉसच्या पहिल्या सीझनचा कॅप्टन बनल्या नंतर स्पर्धकांना त्याने जबाबदाऱ्या वाटून दिल्या. एकचं दिवस घरामध्ये येऊन झाला आहे पण स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आज अंताक्षरी आणि डमशराजचा खेळ रंगणार आहे... ज्यामुळे घरामध्ये बरेच खेळीमेळीचे वातावरण बघायला मिळणार आहे. स्पर्धकांमध्ये भूषण कडू, आस्ताद काळे यांनी त्यांच्यासोबत घडलेले बरेच मजेदार किस्से घरच्यांना सांगितले.\nरेशम टिपणीस आणि मेघा धाडे यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रामधील प्रवासाबद्दल घरच्यांना माहिती दिली. मेघा धाडे हिने तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, तिचा जळगाव ते मुंबई पर्यंतचा प्रवास घरच्यांना सांगितला. मेघा हे सांगताना खूपच भाऊक झाली तिला रडू कोसळले. घरातील सगळ्यांनीच मेघाला आधार दिला, पण आरतीला हे सगळे ऐकून रडायला आले... मेघाने असे काय सांगितले कि आरती आणि घरातील सगळेच भाऊक झाले \nबिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवस्यापासूनच खटके उडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अनिल थत्ते आणि उषा नाडकर्णी या दोघांमध्ये बरेच मतभेद आहेत, या दोघांचे एकमेकांशी पटत नसून त्यांच्यामध्ये आता खटके उडायला सुरुवात झाली आहे. अनिल थत्ते यांनी केलेल्या आत्महत्याच्या वक्तव्यामुळे घरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनिल थत्ते घरामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर चर्चमध्ये असतात. मग ते त्यांचे कपडे असो वा टिकली असो वा त्यांची प्रकृती असो वा त्यांचे विचार असो. दुसरीकडे रेशम आणी आस्ताद काळे या दोघांना उषा नाडकर्णी यांच्या प्रकृतीविषयी बरीच काळजी असल्याचे त्यांनी सांगितले. घरामध्ये ईतकी लोकं एकत्र रहाणार म्हणजे भांड्याला भांड हे लागणारच.\nपण, नॉमिनेशेन झाल्यानंतर नक्की कोण कोणाबरोबर आहे कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत काय आहे कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत काय आहे हे कळेल. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर\nPrevious Article बिग बॉसच्या घरामध्ये 'पुष्कर जोग' ला झाली दुखापत\nNext Article बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nबिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/514", "date_download": "2018-04-21T07:37:22Z", "digest": "sha1:QYSKCKBAJ6MGN3M255V4UA3MYXYK3GRU", "length": 5067, "nlines": 47, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संकेतस्थळ विकास प्रस्ताव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली. सॉफ्टवेअर डेवलपमेन्ट हा माझा प्रान्त नाही. परंतु सॉफ्टवेअर कंपन्यांनी दिलेले आराखडे जेंव्हा आम्हाला पसंत पडले नाहीत, तेंव्हा मीच याचे संकल्पन करायचे ठरवले. वेगवेगळ्या प्रणांलींची चाचणी घेऊन मी आंम्हाला हवा तसा आराखडा बनविला आहे. आता याचा प्रत्यक्ष विकास करायचा आहे.\nथोडक्यात याचे स्वरुप सीएमएस (Content Management System) वर आधारित एक्स्ट्रानेट संकेतस्थळ असे आहे.\nइथे याबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे उपक्रमाच्या माध्यमातून जर कुणा होतकरु मराठी तरुणास किंवा समुहास हा प्रकल्प विकसित करण्याची संधी देऊ शकलो तर निव्वळ चर्चेपेक्षा कृती केल्याचे समाधान लाभेल. इच्छुकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.\nही जाहिरात नाही, परंतु उपक्रमाच्या माध्यमातून कुणास जर काम मिळाल्यास काही रक्कम उपक्रमास देणगी म्हणून देण्याची मात्र त्यांना नक्की विनंती करेन.\nयानिमित्ताने उपक्रमवर उद्देश सुसंगत जाहिराती असाव्यात का अशी चर्चा होऊ शकते. आपले काय मत आहे \n(सदर लेखन उपक्रमाच्या उद्देशाला पुरक नसल्यास संपादक मंडळाने काढून टाकावे)\nउपक्रमवर उद्देश सुसंगत जाहिराती असाव्यात का\nजरूर असाव्यात. त्यामुळे मराठी संकेतस्थळ चालवणं हा ही एक commerically viable प्रकल्प बनू शकतो\nआपल्या प्रकल्पाची प्रगती कळवा.\nया शिवाय आपण म्हणाल्यप्रमाणे आपल्याला इतरांचे काय आवडले नाही आणी आपण नक्की काय सुचवले त्यात असावे हे वाचायला आवडेल.\nआशा आहे यावर काही लिहु शकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/10/", "date_download": "2018-04-21T07:43:32Z", "digest": "sha1:XGPJBECY4QHELQZ6PQUJULSX4PCWKD4F", "length": 12253, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "ठळक बातमी – Page 10 – Pune News Network", "raw_content": "\nनिरगुडी गावात ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविले\nMay 1, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे 0\nदेवाज् ग्रुप ऑफ फांउडेशनच्या पुढाकाराने ग्रामस्वच्छता अभियान पुणे, दि. 30 एप्रिल : आळंदि देवाची पासून जवळच असलेल्या निरगुडी गावात आज (शनिवार, दि. 30 एप्रिल) ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. इंद्रायणी नदिकाठी वसलेले हे जवळपास 200 घरांचे आणि 800 लोकसंख्या असलेले गाव अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात …\nपुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या…\nApril 30, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क, दि. 30 एप्रिल : हडपसर येथील प्रेमी युगलाने पहाटे 3 वजण्याच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम चव्हाण (वय:21) आणि अश्विनी गावडे (वय:18) असे या आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. शुभमचे लग्न येत्या 8 मे ला ठरले होते, त्यामुळे पळून जाऊन त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या …\n५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे\nApril 29, 2016\tठळक बातमी, शैक्षणिक 0\nपरीक्षेला पूर्ण तयारीनिशी बसण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन मुंबई दि २९- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पुर्ण …\nजाळ अन् धूर संगटच… सैराटची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक तिकीटविक्री…\nApril 29, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nरविवारपर्यंतचे सगळेच ‘शो’ हाऊसफुल पुणे न्यूज, दि. 29 एप्रिल : बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपट ‘सैराट’ आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध सिनेमागृहात प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपापली तिकीटे बुक करुन ठेवली आहेत. त्यामुळे ऐनवेळी ज्यांनी तिकीटे बुक केली नाहीत त्यांची मात्र निराशा झालेली पहायला मिळत …\nपुण्यातल्या मुलीवर पोलिसाने केला बलात्कार…\nApril 28, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज, दि. 28 एप्रिल: मुंब्रा पोलीस स्टेशन येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यातील एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी संतोष सोनवणे (वय 30) या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलीस व कळवा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. सोनवणे याने पुण्यातील मुलीवर 13 एप्रिल …\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली; दिनेश वाघमारे नवे आयुक्त…\nApril 28, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. 28 एप्रिल : राजीव जाधव यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी बदली झाली असून दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. वाघमारे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून यापुर्वी काम पहात होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाघमारे हे …\nकात्रजमध्ये घरफोडी दरम्यान खून करणा-या व्यक्तीला अटक\nApril 28, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nभारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत कात्रज परिसरात घरफोडी करुन खून करणा-या व्यक्तीला अटक केली आहे. संदीप उर्फ संदीपा उर्फ जयकुल नमाशा भोसले (वय 28) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध गुन्ह्यात तो आठ वर्षापासून फरार होता. त्याच्यावर राज्यातील अन्यही ठिकाणी दरोडा, खुनाचा …\nगावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…\nApril 26, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nमराठी चित्रपट स्षृटीला नवं वळण देणारा ‘सैराट’ सध्या तरूणाईला ‘याड लावलय’ ते नागराज मंजुळे यांच्या येणार्‍या नव्या चिञपटाने अर्थात सैराट ने, सोशल मिडीयावर तर या चिञपटाची गाणी सध्या धूमाकूळ घालत आहेत.चिञपटाची कथा ही प्रतेक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडलेली कथा आहे असे ट्रेलरवरून जाणवते. आर्ची उर्फ अर्चना पाटील गावतील राजकीय पुढारी …\nएका ह्रदयाचा प्रवास… (ग़्रीन कॉरिडॉर) [Video]\nApril 26, 2016\tआज पुण्यात, आरोग्य, ठळक बातमी, पुणे 0\nरुबी हॉस्पिटल ते पुणे विमानतळ ७.५० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६.३० मिनीटात पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे हृद्य दिल्लीला ट्रान्सप्लान्टसाठी एम्स हॉस्पिटलला रवाना करण्यात आले आहे. काल रात्री रूबी हॉल मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका मुलाचं हृद्य दान करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला …\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुटण्याच्या प्रकारात वाढ;\nApril 26, 2016\tआज पुण्यात, गुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nफसवणूकीसाठी मेट्रोमोनी वेबसाईटचा वापर… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यातील एका महिलेला मेट्रोमोनी वेबसाईट वरुन लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या महिलेला तब्बल 38 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भारत मेट्रोमोनी या वेबसाईटवरून हि फसवणूक करण्यात आलीये. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanskrit4marathimanoos.wordpress.com/", "date_download": "2018-04-21T07:16:43Z", "digest": "sha1:KMA74WUYZSQODVX6RCNIV7HWETY7JXSJ", "length": 7838, "nlines": 98, "source_domain": "sanskrit4marathimanoos.wordpress.com", "title": "चला, संस्कृत शिकूं या ! – आपला सांस्कृतिक वारसा आपणच जतन करायचा आणि पुढील पिढीलाही द्यायचा. त्यासाठी हा एक नम्र उपक्रम.", "raw_content": "चला, संस्कृत शिकूं या \nआपला सांस्कृतिक वारसा आपणच जतन करायचा आणि पुढील पिढीलाही द्यायचा. त्यासाठी हा एक नम्र उपक्रम.\nकां बरं शिकायचं संस्कृत \nपाठ १ ते १०\nपाठ ११ ते २०\nकां बरं शिकायचं संस्कृत \nकां बरं शिकायचं संस्कृत \n(१) संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. आपला हजारो वर्षांचा सर्व सांस्कृतिक वारसा संस्कृतमध्येच आहे.\n(२) जगभर कित्येक लोकांना देखील मान्य करावं लागतं, कीं जगातील कुठलीच भाषा संस्कृतसारखी सुसंस्कृत नाहीं.\n(३) ज्या भाषेबद्दल जगभरातील लोक कौतुकानं पाहतात, ती भाषा आपल्या मराठी भाषेची जननी आहे. तर मग, आपल्यालाही तिचा अभ्यास नको कां करायला \n(४) संस्कृतचं जितकं शिक्षण जनमानसात रुजेल, तितका समाजातला सुसंस्कृतपणाही अधिक चांगला असेल. पर्यायानं सारं समाजजीवनच तितकं सुसंस्कृत असेल, याबद्दल शंकाच ठेवायची जरूर नाहीं.\nकसं आणि कितपत शिकायचं संस्कृत \n(१) हा ब्लॉग सुरूं करण्यामागे माझी इतकीच अपेक्षा आहे, कीं जनमानसांत संस्कृत रुजायचं म्हणजे संस्कृतमधली सुवचनं, सुभाषितं ह्यांची तरी त्यांच्या अर्थासह अशी ओळख व्हावी, कीं वाचकांमधें संस्कृतची गोडी रुजेल. एकदा गोडी रुजली, कीं “आणखी पाहिजे” अशी आंस आपोआप वाढेल आणि वाढतच जाईल.\n(२) कुठलीही भाषा नीट समजून घेण्यासाठी व्याकरण समजणं देखील आवश्यक असलं तरी, सुरवातीपासून त्याचा फार उहापोह करायचा नाही, हें धोरण मनांत आहे. तसा प्रयोग आधीच चार पाठ इंग्रजीत तयार करून माझ्या http://slabhyankar.wordpress.com ह्या दुस-या ब्लॉगवर यशस्वी झाले आहेत, असं म्हणणं अवास्तव होणार नाहीं\n(३) हा ब्लॉग आहे. तेव्हां वाचकांच्या प्रतिक्रिया, सूचना या सर्वांचा मोलाचा वांटा असणार आहे. सर्वांच्या सहकार्यानंच हें शिक्षण समृद्ध व्हायचं आहे. आपण सर्वांनी मिळूनच शिकायचं आहे. मीही एक विद्यार्थीच आहे, ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. गीतेत भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, “तुला फक्त निमित्त व्हायचं आहे.” तसा मीही केवळ निमित्तमात्र आहे.\nचला, तर संस्कृत शिकूं या.\n8 thoughts on “कां बरं शिकायचं संस्कृत \nतुमच्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.\nआपला उपक्रम चांगला आहे हे दँया\nयाचा वापर मी व्हाट्स अप वर केला तर चालेल का\nslabhyankar अभ्यंकरकुलोत्पन्नः श्रीपादः says:\nभद्राः क्रतवो यन्तु विश्वतः हे व्हायला हवं \nसंस्कृतानुरागिनः माद्शस्य बहु उपकाराय \nखूपच छान उपक्रम. शुभेच्छा\nशशांक शंकरआप्पा येरुळे says:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-urun-islampur-sangli-gerbera-cultivation-success-story-of-vikas-salunkhe-23-10-2017-470876", "date_download": "2018-04-21T07:37:59Z", "digest": "sha1:A2SNKXDZ3S7OZQQVK4UO24NCMFCIPQAG", "length": 14031, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 सांगली: आधुनिक तंत्रज्ञानाने फूलशेती, विकास साळुंखे यांची यशोगाथा", "raw_content": "\n712 सांगली: आधुनिक तंत्रज्ञानाने फूलशेती, विकास साळुंखे यांची यशोगाथा\nसांगली जिल्ह्याची आता हळूहळू फुलशेतीचं हब अशी ओळख निर्माण होतेय. त्याला कारणीभूत आहेत आधुनिक तंत्रज्ञानानं फुलशेती करणारे शेतकरी. त्यापैकीच एक आहेत उरुण इस्लामपूरचे विकास साळुंखे. पाहूय़ा त्यांची यशोगाथा..\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n712 सांगली: आधुनिक तंत्रज्ञानाने फूलशेती, विकास साळुंखे यांची यशोगाथा\n712 सांगली: आधुनिक तंत्रज्ञानाने फूलशेती, विकास साळुंखे यांची यशोगाथा\nसांगली जिल्ह्याची आता हळूहळू फुलशेतीचं हब अशी ओळख निर्माण होतेय. त्याला कारणीभूत आहेत आधुनिक तंत्रज्ञानानं फुलशेती करणारे शेतकरी. त्यापैकीच एक आहेत उरुण इस्लामपूरचे विकास साळुंखे. पाहूय़ा त्यांची यशोगाथा..\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/07/10174841/News-in-marathi-nse-resumes-trading-after-3-hour-shutdown.vpf", "date_download": "2018-04-21T08:02:34Z", "digest": "sha1:M2KKITXDR75QT4XW2XXWH5AJPTKUNVSE", "length": 12021, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ३ तास ट्रेडिंग बंद, अर्थमंत्रालयाने मागविला अहवाल", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nनॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ३ तास ट्रेडिंग बंद, अर्थमंत्रालयाने मागविला अहवाल\nमुंबई - काही तांत्रिक अडचणींमुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सोमवारी जवळपास ३ तास ट्रेडिंग बंद राहिली. इतिहासात पहिल्यांदाच एनएसईमध्ये इतका मोठा घोळ झाला.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nमहाभियोग अत्यंत टोकाचा उपाय, प्रस्ताव टाळता आला असता - अश्वनी कुमार नवी दिल्ली - काँग्रेसचे\nतीन देशांच्या दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी भारतात परतले नवी दिल्ली - युरोपच्या तीन देशांचा\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली - सर्वोच्च\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/30/", "date_download": "2018-04-21T07:42:33Z", "digest": "sha1:43GXEMO6TMSBQYKKKV4C54YARGHGHR5P", "length": 12406, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "ठळक बातमी – Page 30 – Pune News Network", "raw_content": "\nएनएसएसच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा\nJanuary 6, 2016\tठळक बातमी, पिंपरी-चिंचवड 0\nपिंपरी: पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) शेळकेवाडी गावातील हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश दिला. श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबवत गावासाठी एक बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर ग्रामस्वच्छता …\n पुण्यात जेष्ठ नागरिकांना चोरांकडून ठराविक वेळेतच केलं जातंय “टार्गेट”\nरविवारी सायंकाळी 5 ते 9 वेळेत लुटण्याचे प्रमाण जास्त… पुणे, दि. 5 जानेवारी- पुण्यातील जेष्ट नागरिकांना रविवारी सायंकाळी 5 ते 9 वेळेत लुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये मोटार सायकलवरुन लुटण्याचे प्रमाण अधिक आहे. पायी येवून जबरी चोरी करण्याचे गुन्हे 24 दाखल …\nपुण्यात बलात्कारांच्या घटनात वाढ… 2014च्या तुलनेत 2015 मधील गुन्ह्यांत 7 टक्क्यांनी वाढ…\nपुणे, दि. 5 जानेवारी- पुण्यात बलात्कारांच्या घटनांत तब्बल 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 2014च्या तुलनेत 2015 मधील गुन्ह्यांत 7 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्यावर्षीच्या(2015) गुन्हेगारी आढाव्यासंदर्भात आज पोलीस आयुक्तालयात पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. पुण्यामध्ये 2015 साली खुनाचे 125 गुन्हे …\n‘वसंतोत्सव’ १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार…\nरसिक श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षीचा ‘वसंतोत्सव’ असणार विनामूल्य पुणे, ४ डिसेंबर : अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीत डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ‘वसंतोत्सव’ यावर्षी १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे सायंकाळी ५.३० ते १० …\nआकाशवाणीच्या पुणे केंद्रात घडला इतिहास… अंध व्यक्तीने आजच्या बातम्या सादर केल्या…\nब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे निमित्त… धनराज पाटील ठरले पहिले अंध वृत्तनिवेदक… पुणे, दि. ४ डिसेंबर : पुणे केंद्रावरील सकाळी सात दहाचे बातमीपत्र चक्क एका दृष्टीहीन निवेदकाने वाचून आकाशवाणी बातम्यांच्या जगात आज इतिहास घडला आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रात हा इतिहास घडला आहे. धनराज पाटील या निवेदकाने ब्रेल लिपीच्या …\nनिगडीतील बडिंग बोनसाइ प्री-स्कुलचे महापौर शकुंतला धराडे यांच्याहस्ते उद्घाटन…\nJanuary 3, 2016\tठळक बातमी, पिंपरी-चिंचवड 0\nनिगडी, दि. 2 डिसेंबर 2015 – प्री-स्कुल आणि पालकांमध्ये खुला संवाद हवा तसेच प्री-स्कूलचा दरवाजा पालकांसाठी नेहमी खुला असणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले. निगडी येथील हुतात्मा चौक येथे असणा-या “बडींग बोनसाइ” या प्री-प्रायमरी शाळेचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते आज (शनिवार, दि.2) झाले. वेळोवेळी पालक सभा …\n३१ डिसेंबरसाठी पुणे वाहतूक पोलिसांची तळीरामांवर कारवाई करण्यासाठी जय्यत तयारी…\nपुणे, दि. ३१ डिसेंबर २०१५ – मद्य पिऊन भरधाव वाहने चालवून सरत्या वर्षांला निरोप देणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी पोलिसांनी अपघातमुक्त नववर्षांचे स्वागत असा निर्धार केला आहे. याकरिता पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून शहरात अपघातग्रस्त वाहनाचा रथ तयार करून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. त्याचबरोबर आज गुरुवार ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच शहरात चोख बंदोबस्त तैनात …\nज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन\nDecember 30, 2015\tठळक बातमी, महाराष्ट्र 0\nमुंबई : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी पाडगावकरांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला. सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, पाडगावकरांच्या …\nकोथरुड येथे दुचाकी जळीतकांड, पाच दुचाक्या जाळल्या\nपुणे, दि. २९ डिसेंबर २०१५ – कोथरुड येथे पहाटे पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जळीतकांडामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळीतकांडा प्रकऱणी कोथरुड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कोथरुड पोलीसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे आरोपींचा शोध घेतायत. …\nहिंजवडीतल्या आयटी कंपनीत महिलेवर बलात्कार\nकंपनीच्याच बाथरूममध्ये महिलेवर बलात्कार फोटो नेटवर आणि सोशल मिडीयावर टाकून बदनामीची धमकी पुणे, दि. २९ डिसेंबर २०१५ – हिंजवडीतल्या एका नामांकित आयटी कंपनीच्या बाथरूममध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. परितोष सुभाष बाग (वय-21, रा. हिंजवडी, मूळ – पश्चिम बंगाल) व प्रकाश किसन …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575845", "date_download": "2018-04-21T08:07:38Z", "digest": "sha1:I4JJSI4QDYLCWCI3IC4JDUE6JJPJSCSU", "length": 7621, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात\n‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात\n‘जोतिबा’च्या नावानं चांगभलं’च्या गजरात जोतिबा डोंगरावर रविवारी तिसरा पाकाळणी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. यानिमित्त श्रींस महाअभिषेक, महापोषाख, धार्मिक विधी, धुपारती सोहळा व पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.\nयावेळी दख्खनचा राजा श्री जोतिबाची खडी राजेशाही आकर्षक, सुवर्णालंकारीत महापूजा बांधण्यात आली. ही पूजा दत्तात्रय नवाळे, दिनकर नवाळे, प्रकाश सांगळे, आनंदा नवाळे, सोमनाथ नवाळे, अनिल मिटके, मनिष मिटके यांनी बांधली. धार्मिक विधी व मंत्रोपच्चार केरबा उपाध्ये, प्रकाश उपाध्ये, कमलाकर उपाध्ये, बंडा उमराणी, शरद बुरांडे, विष्णू उपाध्ये यांनी केले.\nदरम्यान पहाटे घंटानाद होवून श्रींच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी श्रींची पाद्यपुजा व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर 8 वाजता श्रींबरोबर नंदी, महादेव, चोपडाई देवी, काळभैरव, यमाई, रामलिंग, दत्त या देवांना अभिषेक घालून सुवर्णालंकारीत महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर आरती करून महानैवेद्य दाखवून धुपारती सोहळा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.\nरात्री साडेआठ वाजता निघालेल्या पालखी सोहळय़ात उंट, घोडा, वाजंत्री, म्हालदार, चोपदार, देवसेवक, हुद्देवाले, ढोली, डवरी, कैचाळ वादक, पुजारी, देवस्थान समिती अधिकारी, सिंधीया समिती अधिकारी सहभागी झाले होते. पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सदरेवर बसविण्यात आली. त्यानंतर डवरी गीते, ढोली यांचे झुलवे मानपान सोहळा झाल्यानंतर तोफेची सलामी होताच पालखी मंडपात आणण्यात आली. त्यानंतर उत्सवमूर्ती मंदिरात नेण्यात आली.\nतिसऱया पाकाळणी सोहळय़ानिमित्त व चैत्री यात्रेsची सांगता म्हणून मंगळवार 17 रोजी ग्रामस्थ, पुजारी यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.\nभारिप बहुजन महासंघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nगोकुळमध्ये 50 कोटी 25 लाख रुपयांचा आर्थिक गैरवापर\nगडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची राष्ट्रीय परिषदेला निवड\nख्रिस्ती बांधवांची सुवार्ता रॅली उत्साहात\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE-mr/", "date_download": "2018-04-21T07:38:10Z", "digest": "sha1:MZCFNQ2IS6GET6CRVAQ3HPXTK4KDSCTW", "length": 4230, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जनगणना | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या सूचना\nबुलढाणा जिल्हा जनगणना – 2011 पुस्तिका, 01/03/2018 डाउनलोड(4 MB)\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/04/20162651/News-In-Marathi-couple-parade-in-Banswara-Rajasthan.vpf", "date_download": "2018-04-21T08:02:02Z", "digest": "sha1:ETNDATSHKSHOVZWOQYF4VZ45ING6UOZ6", "length": 12385, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "प्रेम केल्याची 'सैराट' शिक्षा; बापानेच मुलीची काढली नग्न धिंड", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त देश\nप्रेम केल्याची 'सैराट' शिक्षा; बापानेच मुलीची काढली नग्न धिंड\nप्रेमीयुगुलाची मुलीच्या बापानेच गावात काढलेली नग्न धिंड\nजयपूर - राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्या मुलीला प्रेम केल्याबद्दल विचित्र शिक्षा देण्याची घटना घडली. ही घटना ऐकणाऱ्याच्या अंगावर काटे उभे करतात. एवढेच नाही तर या विचित्र शिक्षेचा व्हिडिओ बनवून गावातील काही तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nमहाभियोग अत्यंत टोकाचा उपाय, प्रस्ताव टाळता आला असता - अश्वनी कुमार नवी दिल्ली - काँग्रेसचे\nतीन देशांच्या दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी भारतात परतले नवी दिल्ली - युरोपच्या तीन देशांचा\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली - सर्वोच्च\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/TENALIRAMCHYA-CHATURYA-KATHA/", "date_download": "2018-04-21T07:25:53Z", "digest": "sha1:P7W46I7L622I6EAY6LUFODVMZQZVD4ZF", "length": 3028, "nlines": 50, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "TENALIRAMCHYA CHATURYA KATHA", "raw_content": "\nतेनालीरामच्या चातुर्य कथा\t-\nतेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद. तसाच बुद्धिमान, चतुर, हजरजबाबी नि तल्लख. तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही; ऐतिहासिक आहे. ऐकुया ऑडिओबुक स्वरूपात ...\nतेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद. तसाच बुद्धिमान नि चतुर, हजरजबाबी नि तल्लख. तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही; ऐतिहासिक आहे. विजयनगरचे सम्राट राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारी नवरत्ने होती; अकबर बादशहाप्रमाणेच त्यांतील तेनालीराम हे एक आपल्या बुद्धिचातुर्याने शोभणारे रत्न तेनालीरामच्या अनेक चातुर्यकथा विशेषतःदक्षिण भारतातील लोकांच्या तोंडी पिढ्यान्पिढ्या घोळत आलेल्या आहेत. त्यांतीलच या काही कथा मी माझ्या भाषेत लिहिलेल्या आहेत. अशा कथांच्या श्रवण-वाचनाने मनोरंजन होतेच होते, पण बुद्धिलाही खाद्य मिळते. ती सतेज, टवटवीत बनते. लहान-थोरांना या कथा आवडतील अशी आशा आहे.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: तेनालीरामच्या चातुर्य कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/tracker?page=7", "date_download": "2018-04-21T07:41:59Z", "digest": "sha1:ZNVLXWVEWD24M4DYOUAWBCIXIMXIB56B", "length": 3685, "nlines": 67, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Recent posts | Majestic Prakashan", "raw_content": "\nअंतर्यामी सूर गवसला दत्ता मारुलकर 0 8 years 24 weeks ago\nसण वर्षाचे आणि त्याची पक्वान्ने वैजयंती केळकर 0 8 years 24 weeks ago\nमोटर ड्रायव्हिंग तंत्र आणि मंत्र दीपक हजारे 0 8 years 24 weeks ago\nउन्नती आपल्या हाती हि. मा. ओसवाल 0 8 years 42 weeks ago\nस्वरगंगेच्या तीरी जी. एन. जोशी 0 8 years 42 weeks ago\nशिवराय प्रा. नामदेवराव जाधव 0 8 years 42 weeks ago\nखरा संभाजी (मोठी साईज) प्रा. नामदेवराव जाधव 0 8 years 42 weeks ago\nखरा संभाजी (छोटी साईज) प्रा. नामदेवराव जाधव 0 8 years 42 weeks ago\nसुन जा दिल की दास्तां… जयंत विठ्ठल कुळकर्णी 0 8 years 42 weeks ago\nमी `बॅरिस्टरचं कार्टं’ बोलतोय\nकेशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ संपादकः विलास खोले 0 8 years 42 weeks ago\nग्रंथांच्या सहवासात संपादनः सारंग दर्शने 0 8 years 42 weeks ago\nवीणा’ज् वर्ल्ड कॅरिबिअन वीणा पाटील 0 8 years 42 weeks ago\nएका शहराचं शूटिंग अनंत सामंत 0 8 years 42 weeks ago\nघरचे मत्स्यालय एस. व्ही. जोशी 0 8 years 42 weeks ago\nबेस्ट ऑफ जयवंत दळवी संपादनः सुभाष भेण्डे 0 9 years 4 weeks ago\nगंगा आये कहाँ से विजय पाडळकर 0 9 years 4 weeks ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://nisargtours.net/terms-and-conditions", "date_download": "2018-04-21T07:17:49Z", "digest": "sha1:HFSVPKG5L5P7IBP2JWZHMIWE5ASK6BKR", "length": 14881, "nlines": 56, "source_domain": "nisargtours.net", "title": "Terms and Conditions Nisarg Tours - Home", "raw_content": "\nनियम व सूचना :\nसंचालक आणि सदस्य यांचात गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून ही स्पष्ट नियमावली आम्ही आपणास सादर करीत आहोत . नियमावली कोणत्याही प्रकारे जाचक होणार नाही, याची आम्ही दक्षता घेतली आहे,कृपया गैरसमज नसावा. आम्ही सहल आयोजक आहोत, कोणतीही विमान , शिपिंग कंपनी ,रेल्वे ,बस हॉटेल्स आम्हीं चालवत नाही किंवा त्यावर आमचा मालकी हक्क नाही.त्यांच्या व्यवस्थापनावर आमचा हक्क किंवा ताबा नसल्याने त्यांच्या व्यवस्थापनाद्वारे उध्दभवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस निसर्ग टुर्स व्यवस्थापक किवा सहल असिस्टन्ट कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.\n१ .सहलीचा खर्च सोबतच्या पत्रकाप्रमाणे असून या खर्चात बस/ जीप/कँटर प्रवास, ,प्रतिदिन दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा, निवसखर्च ,जीप्सीने , कँटरने जंगल सफारी ,गाईड ,प्रवेश फी समाविष्ठ आहे. त्याचप्रमाणे रेल्वे तिकीट भाडे , रेल्वेतील खानपान , सहल काळातील वैयक्तिक खर्च , कपडे धुलाई खर्च, वैद्यकीय मदत खर्च, शीत पेये, मिनरल वॉटर ,कँमेरा, हँडीकँम फी समाविष्ठ नाही .\n२. वैयक्तिक रित्या विमानाने सहभागी होणाऱ्या सदस्यानी स्वखर्चाने नियोजित स्थळी यावे. विमानास व त्यांना येण्यास विलंब झाल्यास, सहल सदस्य नियोजित स्थळी , नियोजित वेळेस पोहोचू शकले नाही तर , अशा वेळेस नियोजित पुढच्या स्थळी सहल सदस्यांनी स्व खर्चाने पोहोचावे.\n३. प्रत्येकी ५०% आगाऊ रक्कम भरून आपले नाव नोंदविता येईल. बाकी सगळी रक्कम सहलीपूर्वी ३० दिवसात भरणे आवश्यक आहे.\n४. सहलीमध्ये नाव नोंदवल्यानंतर कोणत्याही कारणास्तव रद्द करावयाचे झाल्यास तसे लेखी विनंती पत्र दयावे. ६०, ४५ व ३० दिवस आधी नाव रद्द झाल्यास एकूण खर्चाच्या अनुक्रमे २०%, ४०% व ६०% रक्कम cancellation पोटी जमा करून उरलेली रक्कम सहलीनंतर Account Payee चेक द्वारा परत केली जाईल. २० दिवस आधी नाव रद्द झाल्यास सहलीचा कोणताही रिफंड दिला जाणार नाही.\n५. सहलीचा तपशीलवार कार्यक्रम व बरोबर आणयाचे सामान याची माहिती सहलीपूर्वी ७ दिवस अगोदर/ आधी देण्यात येईल\n६. आपल्या सामानाचे सर्व ठिकाणचे लोडिंग अनलोडिंग आपले आपणच करायचे आहे. त्या दृष्टीने आपले सामान आपणास उचलता येईल एवढ्याच आकाराचे व वजनाचे असावे.\n७ .सहल काळात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व मद्यपानास सक्त मनाई राहील.\n८. सहल काळात सदस्यांना कोणत्याही कारणामुळे आजार , जिवीत अपघात , सामान हरवणे , चोरी होणे इत्यादी यांची कोणतीही जवाबदारी मदतनीस किंवा संचालक यांच्यावर नाही .कोणत्याही स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्ती, तसेच अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही अपरिहार्य कारणांमुळे राजकीय, सामाजिक अशांतता, संप यामुळे मार्ग बदलावा लागणे अथवा सहल लवकर संपवणे व त्यामुळे प्रवाशांना मुंबईला लवकर परत आणणे ह्या घटनांमुळे सहल सदस्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा (रिफंड) मिळणार नाही. तसेच वरील बाबींमुळे मार्ग बदलावा लागणे, सहल कार्यक्रम वाढवणे वा बदलणे इत्यादीमुळे येणारा ज्यादा खर्च देण्याची जबाबदारी सहल सदस्यांची राहील.\n९. एखादी सहल काही नैसर्गिक आपत्ती , राजकीय परिस्थिती अथवा कुठल्याही कारणांमुळे निघण्यापूर्वी रद्द अथवा पुढे ढकलणे क्रमप्राप्त होत असल्यास त्या सहली संबंधीचा निर्णय संयोजकांमार्फत घेतला जाईल व तो सर्व सभासदांना बंधनकारक राहील .\n१०. संस्थेने प्रवासासाठी ठरवलेल्या गाडी व्यतिरिक्त सभासदाने रेल्वे प्रवासासाठी दुसरी कोणतीही गाडी निवडल्यास व ती गाडी मुक्कामाच्या ठिकाणी उशीरा पोहचल्यास किवा रद्द झाल्यास त्या सभासदास स्वखर्चाने सहलीच्या ठिकाणी यावे लागेल . त्या सभासदाला कुठल्याही प्रकारचा रिफंड दिला जाणार नाही .\n११. प्रवासाची नियोजित गाडी अथवा आरक्षित शयनयान रेल्वे प्रशासन अनपेक्षित पणे अगदी आयत्यावेळी सुद्धा विना पूर्व सूचना रद्द करते . अशा संपूर्ण सहल रद्द करणे सर्वांच्याच दृष्टीने प्रचंड तोट्याचे असते . त्या करिता सहल सदस्यांना थोडा त्रास सोसून विनाआरक्षण प्रवास त्याचा वा त्या नंतर दुसऱ्या गाडीने अथवा अन्य वाहनाने करावा लागेल . उपरोक्त कारणास्तव कोणीही सदस्यास सहलीत भाग घेणे रद्द करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी . सभासदांनी सहलीत सहभागी होण्याचे रद्द केल्यास त्यांनी भरलेली रक्कम त्या रकमेचा कोणताही भाग सभासदास परत केला जाणार नाही.\n१२. सहल काळात एखाद्या व्यक्तीच्या गैरवर्तनाने इतर सभासदास त्रास होत असल्यास त्या सभासदास सहलीतून बाद करण्याचा अधिकार संयोजकांस राहील व त्या सभासदास कुठल्याही प्रकारची रिफंड दिला\n१३. सहलीच्या ३० दिवस अगोदर बाकीची रक्कम न भरल्यास विना सूचना सभासदांचे नाव रद्द करण्याचा अधिकार संयोजकाकडे राखीव राहील व भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.\n१४. सहल कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अथवा फेरफार अथवा सहल रद्द करण्याचा अधिकार संचालक राखून ठेवत आहे.\n१५. सहलीसंबंधी कोणत्याही स्वरूपाचे कायदेशीर कार्यक्षेत्र मुंबई पुरतेच मर्यादित राहील. (Subject to Mumbai Jurisdiction only.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575848", "date_download": "2018-04-21T08:07:23Z", "digest": "sha1:YYAVVMTIFRN2OKHNL22LHRYU2RT2LLRC", "length": 9542, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उर्वरीत आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उर्वरीत आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच\nउर्वरीत आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच\nआमदार गणपतराव देशमुख यांचे प्रतिपादन\nधनगर समाज आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्टया मागसलेला आहे. इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करणे गरजेचे आहे. यशवंत सेनेतर्फे यशवंतराव होळकर यांच्या नावाने दिलेल्या जीवनगौरव पुरस्कारामधून उर्मी मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असून यासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.\nयशवंत युवा सेनेतर्फे यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातंर्गत आमदार गणपतराव देशमुख यांना यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच यावेळी धनगर समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडी, माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, अमरजीतराजे बारगळ, भुषणसिंह होळकर, प्रा. शिवाजी दळणार, रेणुका शेंडगे, बबन रानगे आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवातंर्गत शाहीरी पोवाडा, ओवी, मर्दानी खेळ आणि गजनृत्याचे सादरीकरण करत धनगर समाजाच्या सांस्कृतिचे दर्शन घडविण्यात आले.\nपुरस्काराला उत्तर देताना आमदार देशमुख म्हणाले, धनगर समाज हा जास्त करुन डेंगराळ भागात राहतो. उदरनिर्वाहासाठी हा समाजा घोडय़ावरच आपला संसार थाटून गावोगावी फिरत असातात. त्यामुळे हि एकप्रकारे भटकी जमातच असल्याने धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश होणे आवश्यक आहे. इतर सामाजाच्या बरोबरीने येण्यासाठी धनगर समाजाला आरक्षण मिळाणे गरजेचे आहे.\nआमदारकीच्या 55 वर्षांच्या कालावधीत केवळ साडेतीन वर्ष सत्ताधारी बाकावर बसलो. उर्वरीत काळ विरोधक म्हणून काम केले. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विधानसभेत नेहमीच प्रश्न मांडत आलो आहे. भविष्यातही मांडत राहणार आहेच पण लोकशाहीमध्ये संख्याबळावर प्रश्न सुटतात. पण हे संख्याबळ नसल्याने येथ आरक्षणाची केवळ घोषणा बाजीच होते. त्यामुळे आरक्षणासाठी प्रचंड लोकांदोलन उभारण्याची गरज आहे. या लोकशाहीमध्ये एक दिवस कष्टकरी जनतेचे राज्य येणार, यावर विश्वास ठेवूनच राजकारणात टिकून आहे. त्यामुळे आता उर्वरित आयुष्य समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खर्च करणार आहे. यासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचेही आमदरा देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले.\nमाजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, सत्ताधारी भाजप सरकारने निवडणुकीपुर्वी धनगर समजाला सत्तेवर आल्यानंतर लगेचच आरक्षण मिळवून देवू असे आश्वासन दिले होते. आरक्षणाचे गाजर दाखवत समाजाची मते मिळवली. पण आज चार वर्ष होत आली तरी सत्ताधारी सरकार समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अगामी निवडणूकांमध्ये सरकारला समाजाची ताकत दाखवून देण्याचा इशारा दिला.\nपंतप्रधान मोंदींच्या निर्णयाचा गडहिंग्लज काँग्रेसने केला निषेध\nकागलमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखला\n‘परिवर्तन’तर्फे संविधान दिन, संत रोहिदास स्मृतिदिन\nराष्ट्रपतींना रायगड विकास प्राधिकरण दिनदर्शिका\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/dushkal-bhedsavtoy-upay-tumche-tumchech-pani", "date_download": "2018-04-21T07:48:33Z", "digest": "sha1:ZVJLMK37RVBDWWZP3UNVE4FHTJNPAV5E", "length": 16249, "nlines": 341, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Rajendra Barveचे दुष्काळ भेडसावतोय? उपाय तुमचे.. तुमचेच पाणी पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\n उपाय तुमचे.. तुमचेच पाणी\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\n‘पाणी...’ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक पाण्याचा अभाव दुष्काळ म्हणजे जीवनव्यापी संकट पाण्याचा अभाव दुष्काळ म्हणजे जीवनव्यापी संकट जीव पाणी पाणी करणारे जीव पाणी पाणी करणारे त्यावर मात करायला पाणीच हवे. सर्वसाधारण देशस्थितीचा अभ्यास केला तर हे पाणी दुर्मिळ नाही. पाऊस पुरेसा पडतो. फक्त तो आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका आणि हवा तेवढाच पडतो असे घडत नाही. त्यामुळे पडलेले पावसाचे पाणी अडविले नाही तर ते वाहून जाते आणि उरते ती फक्त पाणी टंचाई त्यावर मात करायला पाणीच हवे. सर्वसाधारण देशस्थितीचा अभ्यास केला तर हे पाणी दुर्मिळ नाही. पाऊस पुरेसा पडतो. फक्त तो आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका आणि हवा तेवढाच पडतो असे घडत नाही. त्यामुळे पडलेले पावसाचे पाणी अडविले नाही तर ते वाहून जाते आणि उरते ती फक्त पाणी टंचाई ही टंचाई संपविणे आणि दुष्काळी स्थितीवर निदान काही अंशी तरी मात करणे शक्य आहे. व्यक्तीगत आणि ग्रामपातळीवर सामुहिकरित्या असे प्रयत्न केले तर फार मोठे यश मिळू शकते. हे पाणी कसे अडवावे ही टंचाई संपविणे आणि दुष्काळी स्थितीवर निदान काही अंशी तरी मात करणे शक्य आहे. व्यक्तीगत आणि ग्रामपातळीवर सामुहिकरित्या असे प्रयत्न केले तर फार मोठे यश मिळू शकते. हे पाणी कसे अडवावे त्याच्या पद्धती कोणत्या त्या किती परिणामकारक आहेत असे प्रयत्न यापूर्वी कुणी केले आहेत का असे प्रयत्न यापूर्वी कुणी केले आहेत का त्याना कितपत यश मिळाले त्याना कितपत यश मिळाले त्यासाठी कुठून आर्थिक मदत मिळते त्यासाठी कुठून आर्थिक मदत मिळते किती त्यासाठी तुम्ही स्वत: काय करू शकता... ह्या सगळ्याचे निवेदन आणि विवेचन म्हणजेच हे पुस्तक. त्यानुसार करून तर पहा... दुष्काळ भेडसावणार नाही अगदी निश्‍चित आपल्या अभ्यासाने आणि आजवरच्या अनुभवाने हा दिलासा श्री. मुकुंद धाराशिवकरांनी ह्या ग्रंथाद्वारे आपणास दिला आहे.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/importance-of-good-sleeping-habits-1609795/", "date_download": "2018-04-21T07:47:40Z", "digest": "sha1:2HUSE6LZA4WKLVXI6H34S2XTVATZPGE2", "length": 20303, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Importance of good sleeping habits | झोप | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nचांगल्या झोपेसाठी व्यायाम, आहार आवश्यक\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसुदृढ आरोग्य आणि उत्तर काम करण्यासाठी शरीराला पुरेशी झोप आवश्यक असते. बदललेल्या जीवनपद्धतीमुळे तरुणाईला अपुरी झोप ही भेडसावणारी समस्या आहे. सर्वसाधारणपणे रात्रीची ६ ते ८ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कामाच्या व्यग्र वेळा, अतिरिक्त ताण, स्पर्धा आणि बदललेल्या जीवनपद्धतीमध्ये रात्रीच्या वेळी ६ ते ८ तास झोप घेणे शक्य होत नाही. अशा वेळी पावर नॅप किंवा काही मिनिटांची डुलकी मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.\nअनेकदा कामाच्या वेळांप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात बदल होत असतो. अनेकदा झोपण्याची संधी मिळाल्यावर भरपूर झोप काढण्याची मानसिकता असते. मात्र असे न करता शरीराला आवश्यक तितकीच झोप घ्यावी. जास्त वेळ झोपल्यास कंटाळलेपणा किंवा आळस भरण्याची शक्यता असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपण्याचे टाळावे.\nचांगल्या झोपेसाठी व्यायाम, आहार आवश्यक\nव्यायाम हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. दिवसभर कामाची ऊर्जा मिळण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. सकाळी किंवा वेळ मिळेल तसा दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे, योगासने याचा दररोजच्या जीवनात अंतर्भाव आवश्यक आहे. व्यायामाला चौरस आहाराची जोड हवी. फास्टफूड खाण्यापेक्षा घरगुती जेवण चांगले. जर तेही शक्य नसेल तर फळे, सँडविज, सलाड यांचा आहारातील अंतर्भाव वाढवा. मिळेल तेव्हा खूप खाण्यापेक्षा थोडय़ा थोडय़ा अंतराने खा. चहा, कॉफी यांचे प्रमाण कमी करा. रात्रीचा आहार हलका असावा. जर रात्री उशिरा घरी जात असाल तर रात्री ८ च्या दरम्यान खाणे चांगले. रात्री घरी जाऊन दूध किंवा फळे खा. दिवसभराच्या तणावामुळे मानसिक शांती नसेल मिळत तर कमी प्रमाणात अल्कोहल घेण्यात हरकत नाही, त्याने तणाव कमी होऊन शांत झोप लागेल. मात्र त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nजेवल्यानंतर लगेचच झोपू नये. किमान २ ते ३ तासानंतरच झोपणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. चांगली झोप हवी असेल तर खोलीत पिवळा मंद प्रकाश असणे योग्य आहे. अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय असते. अशा वेळी टेबल लॅम्पचा वापर करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी दिवा बंद करावा. रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल आणि टीव्ही पाहणे टाळा. मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात आपला बराच वेळ वाया जात असतो. त्या वेळात चांगली झोप होऊ शकते. अनेकदा यातून आपले लक्ष विचलित होते आणि झोप उडून जाते. झोपताना दिवसभर घडलेल्या गोष्टींवर विचार न करता उद्या काय करता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.\nनिद्रानाशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी सातत्याने झोपेच्या गोळ्यांचे अवलंब टाळावा. किंवा घ्यावयाच्या असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. झोपेच्या गोळ्यांमधील घटक मज्जासंस्थेवर परिणाम करतात. या गोळ्यांचा अतिरेक झाल्यास यकृत, मूत्रपिंड यांवर दुष्परिणाम होतो. या परिणामाबरोबर झोपेच्या गोळ्यांची सवय लागते. अनेकांना या गोळ्यांशिवाय झोप येत नाही. त्यामुळे थेट गोळ्यांकडे न वळता व्यायाम, आहार यांमध्ये बदल करावा आणि चहा, कॉफी यांसारख्या कॅफीनयुक्त पदार्थ पिऊ नये.\nएक छोटी डुलकी किंवा पावर नॅप मेंदू ताजा तरतरीत करणारी असते. मात्र ही डुलकी १५ ते २० मिनिटांची असावी. पॉवर नॅपमध्ये काही काळ विचार बंद करण्याची क्रिया घडत असते. रात्रीची झोप ही दीर्घ तासांची असते. त्यामुळे अनेकदा सकाळी आळसटल्यासारखे वाटते. मात्र पॉवर नॅपमुळे तरतरी येते. दिवसातील कामाच्या ताणामुळे थकवा आल्यास किंवा आळसटल्यासारखे वाटत असेल तर पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही. यामुळ शरीर नैसर्गिकरीत्या जी झोपेची किंवा आरामाची मागणी करत असते ती पूर्ण होते.\nदिवसभर आळस, निरुत्साह, चिडचिडेपणा येणे, नैराश्य, लक्ष केंद्रित न करता येणे, वाचलेले किंवा ऐकलेले लक्षात न राहणे, एका वेळी अनेक कामे न करता येणे. सातत्याने पुरेशी झोप होऊ शकली नाही तर रक्तदाबातील चढउतार, चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढणे, विस्मरणाचा अधिक परिणाम जाणवू लागणे, रोजच्या कामात लहान-लहान चुका होणे, पोटाचे विकार, मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास अडचणी होणे, केस गळणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, चेहऱ्यावर थकवा जाणवणे आदी लक्षणे दिसतात. मात्र गरजेपेक्षा अतिझोप त्रासदायक ठरू शकते. अतिरिक्त झोपणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा सरास दिसतो. स्नायू दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, नैराश्य, पोटाचे विकार, लक्ष केंद्रित न होणे आणि विस्मरण हे परिणामही जास्त झोपेमुळे दिसतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-6-%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-116041300010_1.html", "date_download": "2018-04-21T07:42:54Z", "digest": "sha1:T27R2GIGCIMYDL7YECQHXA2ZGDX4CKZZ", "length": 6146, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डोळे आहे मौल्यवान, 6 ‍सोपे उपायाने घ्या काळजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडोळे आहे मौल्यवान, 6 ‍सोपे उपायाने घ्या काळजी\n* दिवसातून 3 ते 4 वेळा गार पाण्याने डोळे धुवावे.\nएका दिवसात कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी प्यावे.\nदृष्टी कमजोर असेल तर हे करा...\nउन्हाळ्यात मोसंबी खा आणि निरोगी रहा\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nपाण्यात पाय बुडवून ठेवण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------37.html", "date_download": "2018-04-21T07:43:33Z", "digest": "sha1:UHRE2Q3GPNL7PHXDZ7NDPXXQKIBIOCTG", "length": 19345, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कोकणदीवा", "raw_content": "\nरायगडावरून आजुबाजुला नजर फिरवली की सह्याद्रीच्या बुलंद डोंगररांगा दृष्टीस पडतात. देशावरून कोकणात उतरणाऱ्या पायवाटा आणि दळणवळणा साठी वापरल्या गेलेल्या अनेक घाटवाटा रायगड परिसरात आहेत. सह्य़ाद्रीच्या रांगांतुन रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावले घाट. याच कावले घाटाच्या तोंडाशी असणारी कावला-बावला खिंड हि मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्ष आहे. २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी शहाबुद्दीन खानाचे तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी उपदुर्गांची साखळी तयार केली व जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण झाले होते. यापैकी एक दुर्ग कोकणदिवा हा कावळ्या घाटाच्या माथ्यावर या घाटाचा व रायगडचा संरक्षक दुर्ग म्हणुन रायगडाच्या उत्तर दिशेला पुणे आणि रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवर उभा आहे. कोकणदिव्याची समुद्रसपाटीपासुन उंची २५०० फुटाच्या आसपास आहे. कोकणदिव्याला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक कोकणातील महाडमार्गे सांदोशी गाव गाठायचे. तेथील विरगळी व उध्वस्त शिवमंदिर पाहुन कावळ्या घाटाचा खडा पहाड चढून वर खिंडीत जायचे व तेथुन पठार व उभा चढ चढुन कोकणदिव्यावर दाखल व्हायचे तर दुसरा देशावरून म्हणजे पुण्याजवळील पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर घोळ नावाचे एक गाव आहे. या गावापासून घोळ-गारजाईवाडी-कावले खिंड-कोकणदिवा अशी भटकंती करत यायचे. गारजाईवाडीत पाणी चांगले नसल्याने सोबत भरपूर पाणी बाळगावे. कावले घाटाच्या अस्तित्वाच्या खुणा आजही इथे सापडतात. इथे खिंडीत एका दगडाला शेंदूर फासुन त्याची देव म्हणुन स्थापना केली असुन येन खिंडीत वरील बाजुने घसरून येणारी माती अडवण्यासाठी दोनही बाजुला दगडी भिंत घातलेली आहे. येथुनच गडावर जाणारी वाट सुरु होते. कारवीच्या झाडांच्या दाट जंगलातुन गडावर जाणारी मुरमाड व घसरडी पायवाट आहे. येथुन वर माथ्यावर चढताना काळजी घेणे महत्वाचे आहे. शेजारच्या झाडांचा आधार घेतच गडावर जाता येते. वाटेत बरीच झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. गडमाथ्यावर जाताना अर्धा तास चढाईनंतर वाटेत एक कातळटप्पा लागतो. या कातळ टप्प्यातच पश्चिम बाजुला एक गुहा आहे. या गुहेत ७-८ जणांना सहजपणे रहाता येईल. गुहेशेजारीच पाण्याची ४ टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी स्वच्छ असुन पिण्यायोग्य आहे. हे टाके उघडे असुन त्यातुन पाणी काढायला कडयाच्या बाजुने हात जाण्याइतपत दगडात छिद्र ठेवलेले आहे. उर्वरीत ३ टाक्यांपैकी एक टाके जोडटाके असुन या टाक्याकडे जाण्याची वाट मात्र बरीच कठीण आहे. गुहेच्या पुढे वाटेला लागुनच अजुन एक कोरडे पडलेले टाके आहे. येथुन १० फूटाचा कातळटप्पा चढून गेल्यावर थोडीशी घसाऱ्याची वाट लागते. हि वाट पार केल्यावर आपण गडमाथ्यावर प्रवेश होतो. समोरच भगवा डौलाने फडकताना दिसतो. गडमाथ्यावरून दक्षिणेकडे किल्ले रायगडावरील भवानी कडा, टकमक टोक, नगारखाना हि ठिकाणे,पुर्वेला तोरणा किल्ला तर आग्नेयेला लिंगाणा व पश्चिमेला कावळ्या घाट ह्यांचे सुरेख दर्शन होते. रायगड व त्यावरील अवशेष लांबुनही स्पष्ट दाखवणारा कोकणदिवा हा पुणे जिल्ह्यातला एकमेव किल्ला असावा. कोकणदिव्याचा मुख्य उपयोग हा रायगडाच्या प्रभावळीतील दुर्ग आणि या परिसरातील एक मोक्याचे टेहळणीचे ठिकाण म्हणून केला जात असे. कोकणदिव्याचे किल्ला म्हणुन इतिहासात संदर्भ कुठेही सापडत नाही. नीट नियोजन केल्यास एका दिवसात किल्ला पाहुन मुंबई अथवा पुण्याला परत जाता येईल. -------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------5.html", "date_download": "2018-04-21T07:42:57Z", "digest": "sha1:OJEBAPR4Z24CF3FNJK6NSKS2WHX72KE3", "length": 20101, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "रिवा किल्ला", "raw_content": "\nमध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरुन पूर्वेकडील डाव्या हाताच्या फुटपाथने चालत गेल्यावर आपण शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ पोहोचतो. ह्या परिसरात टेकडीच्या उतारावर आयुर्वेदिक वनस्पतींची बाग केलेली आहे. येथे थोडे पुढे गेल्यावर आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी बागेचे फाटक लागते त्याच्यातूनच आपण रीवा किल्ल्याला जातो. या टेहेळणीच्या बुरुजाकडे जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे सायन वरून चुनाभट्टीकडे जाण्याकडे जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एक तळे आहे व या तळ्यासमोरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेची सुरवात होते. या मार्गावरुन जाताना टेकडीच्या पायथ्याशी एक जुनाट दरवाजा लागतो. हा दरवाजा अगदी पोर्तुगीज पद्धतीशी मिळताजुळता आहे. हा दरवाजा ज्या भिंतीत आहे ती भिंत विटांची असली तरी तटबंदीसारखी वाटते. हा दरवाजा ओलांडून आत गेल्यावर काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या बाजूस काही घरे लागतात. थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वर जाणाऱ्या घडीव पायऱ्यांची वाट आहे. या पायऱ्यांना दोन्ही बाजूंनी कठडे आहेत. हे कठडे मुंबईतील इतर अन्य ब्रिटिश किल्ल्यातील पायऱ्यांच्या कठड्यांसारखे आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर एक सपाट भाग लागतो व त्यापलीकडे टेकडीचा उंच भाग आहे. या सपाट भागातून आधी वर्णन केलेल्या पायवाटेकडे जाता येते. ह्या बागेतच टेकडीच्या माथ्यावर असलेला रिवा किल्ल्याचा एकमेव अवशेष म्हणजे काळ्या पाषाणात उभा असलेला टेहेळणी बुरुजच काय तो शिल्लक आहे. आसपासच्या स्थितीची व बुरुजाची पाहणी केली तर हा बुरुज कोणत्याही तटाला जोडून नव्हता हे अगदी सहजपणे लक्षात येते म्हणूनच या बुरुजाला टेहेळणीचा बुरुज असे संबोधले जाते. किल्ल्याच्या इतर वास्तुचा केवळ अंदाजच बांधावा लागतो. टेकडीच्या पायथ्याजवळ वस्ती व आयुर्वेदिक महाविद्यालय इमारत आहे पण टेकडीच्या मध्यापासून माथ्यापर्यंत झाडेझुडुपे वाढलेली आहेत. खुद्द टेहेळणी बुरुजाजवळच एक मोठे झाड वाढलेले आहे. त्यामुळे या बुरुजाची नीटपणे पाहणीही करता येत नाही. जवळ जवळ १० फुट उंचीचा गोलाकार असा हा बुरुज असुन त्याच्यावर चढण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. पुर्वी शिडी किवा दोरी लावुनच वर चढावे लागत होते पण आता थोडेसे प्रस्तरारोहण करून बुरुजाच्या माथ्यावर जाता येते. पुर्णपणे भरीव असा हा दगडी बुरुज असुन ह्या बुरुजाचा पहारेचौकी सारखा उपयोग होत असावा. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातून आसपासच्या परिसराचे अगदी माहिम पर्यंतचे विहंगम दृश्य दिसते. माहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. १६६५ साली मुंबई बेट ब्रिटिशांच्या ताब्यात आले. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरेकडून होणाऱ्या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज अधिकारी जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला. इ.स. १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्दीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी जे नविन किल्ले बांधले त्यात सायनच्या टेकडीवर असणाऱ्या रिवा किल्ल्याचा समावेश होतो. १७३९ साली मराठ्यांनी साष्टी जिंकल्यानंतर मराठ्यांची सरहद्द मुंबईला भिडली. त्यावेळी सरहद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी माहीम, काळा किल्ला, रीवा, शीव व शिवडी या किल्ल्यांवर पडली. नंतरच्या काळात मुंबईवर कोणतेही आक्रमण झाले नाही उलट ब्रिटिश साम्राज्यात भर पडत गेली. १९व्या शतकात संपुर्ण भारतभर ब्रिटिश सत्ता आली. या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे युद्धतंत्र पूर्णत: बदलून गेले व किल्ल्यांचे संरक्षण म्हणून असलेले महत्त्व नष्ट झाले. परिणामत: काळाच्या ओघात किल्ल्याची पडझड होऊन किल्ला जवळपास नष्ट झाला आहे. बुरुजाच्या माथ्यावरून अगदी माहिम पर्यंतचा परिसर ठळकपणे दिसून येतो. हे पाहिल्यानंतर टेहेळणीच्या व संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याची उपयुक्तता लक्षात येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T07:35:50Z", "digest": "sha1:J5IS6PWQNILVGU27CJDS7ZLOTIO5PCA3", "length": 8844, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गेरार्ड पिके - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगेरार्ड पिके २००९ चँपियन्स लीग फायनल मध्ये\nगेरार्ड पिके या बर्नाबू\n२ फेब्रुवारी, १९८७ (1987-02-02) (वय: ३१)\n१.९२ मीटर (६ फूट ४ इंच)[१]\nमँचेस्टर युनायटेड एफ.सी. १२ (०)\n→ रेआल झारागोझा (लोन) २२ (२)\nएफ.सी. बार्सेलोना ११० (८)\nस्पेन १६ ७ (२)\nस्पेन १७ ८ (३)\nस्पेन १९ ८ (३)\nस्पेन २० ५ (१)\nस्पेन २१ १२ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:४७, १८ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्पेन संघ – २०१० फिफा विश्वचषक (विजेता संघ)\n१ कासियास (क) • २ अल्बिऑल • ३ पिके • ४ मार्चेना • ५ पूयोल • ६ इनिएस्ता • ७ व्हिया • ८ झावी • ९ फर्नंडो टॉरेस • १० सेक फाब्रेगास • ११ जोन कॅपदेविला • १२ विक्टर वाल्डेस • १३ माटा • १४ अलोंसो • १५ सेर्गियो रामोस • १६ बुस्कुट्स • १७ आर्बेलो • १८ पेड्रो • १९ लोरेंट • २० झावी मार्टीनेझ • २१ सिल्वा • २२ नवास • २३ रीना • प्रशिक्षक: डेल बॉस्क\nस्पेन संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ कासियास (क) • २ [राउल अल्बिऑल • ३ पिके • ४ मार्टीनेझ • ५ हुआनफ्रान • ६ इनिएस्ता • ७ व्हिया • ८ झावी • ९ तोरेस • १० फाब्रेगास • ११ पेद्रो • १२ दाव्हिद दे जिया • १३ माता • १४ अलोन्सो • १५ रामोस • १६ बुस्केत्स • १७ कोके • १८ अल्बा • १९ कोस्ता • २० काझोर्ला • २१ सिल्वा • २२ अझ्पिलिक्वेता • २३ रैना • प्रशिक्षक: व्हिसेंते देल बोस्क\nइ.स. १९८७ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:52:16Z", "digest": "sha1:36CKFRG4BFB7HK6OD6NSLOG524C2UBL2", "length": 5866, "nlines": 62, "source_domain": "punenews.net", "title": "विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव. – Pune News Network", "raw_content": "\nHome / गुन्हेगारी / विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.\nविमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.\nपुणे न्यूज़ नेटवर्क – दोन दिवसांपूर्वी आंबेगाव पठारवर अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेला असल्यामुळे मृत व्यक्तिची ओळख होउ शकत नसताना ही या खुनाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. दरम्यान तपास करत असताना विम्याचे पैसे मिळावे यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव या आरोपीने केला असल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याने मित्राचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.\nअविनाश मरळ (वय 25 वर्ष रा. जनता वसाहत) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून सतीश बाबू भालेराव (वय 35 रा. अपर इंदिरानगर बिबवेवाडी) असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.\nसतीश भालेराव हा मयताला दांडेकर पुलावरून सोबत घेऊन आंबेगाव येथे गेला. आणि त्याच्या डोक्यात दगड घालत खून करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तोंडावर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. आरोपीने मृताचे कपडे काढून जाळून टाकले आणि त्यांनतर स्वतःचे कपडे मृतदेहावर चढवले, त्याच्या खिशात स्वतःची ओळख असणारी कागदपत्रे ठेवली. अश्या प्रकारे एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी प्रमाणे स्वतःचा खून केल्याचा बनाव भालेराव याने रचला. कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आसुंन पुढील तपास चालु आहे.\nPrevious नगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.\nNext किशोर मारणे खून प्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ ला जन्मठेप\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vishalsmsguru.blogspot.com/", "date_download": "2018-04-21T07:23:13Z", "digest": "sha1:VPZCIL6GTQYY47EW7YP3FIT2GURP4WG4", "length": 14486, "nlines": 258, "source_domain": "vishalsmsguru.blogspot.com", "title": "Vishal SMS Guru | SMS Guru Vishal | Vishal SMS Collection", "raw_content": "\nतु नसतेस मात्र तुझ्या\nअरे शेवटी तर दिवेही\nतुझ्या मान्य न करण्याने\nमला डोळ्यांवर विश्वास आहे\nशब्दांवर मी भाळणार नाही\nतु मध्येचं स्तब्धं होतेस\nनजरेचा एक कटाक्ष टाकुन\nमला कोणत्या विश्वात नेतेस\nमाझा अबोला तु कधी\nतो सुध्दा माझ्या प्रेमाचाचं\nभाग होता जो तुला समजला नाही.\nआता किनारयावर आदळायला लागल्यात\nतुला फुलं आवडतात ही\nमला त्यांचाही हेवा वाटतो\nमाझं प्रेमं येवढं स्वार्थी आहे\nपण येवढ तरी बरं होतं\nतुझं नाही पण निदाण\nमाझं प्रेम तरी खरं होतं\nतुला माझं म्हणता म्हणता\nमीच तुझा होवुन गेलो\nआपण दोघ म्हणता म्हणता\nमी एकटाच राहुन गेलो\nतुझी एक नजर मागतं\nतु जर मला पुष्कळ\nसावलीही जपुन ठेवली असती\nडोळ्यांना डोळ्यांची भाषा कळते\nडोळे मिटल्यवरही त्यांना स्वप्नांची आवड जडते\nभाव कळल्यावरही पाणावनं त्यांच\nह्या डोळ्यांच त्या डोळ्यांसाठीच असते\nपाऊसात तुला भिजतांना पाहीलं\nपाऊसाला असं पहील्यांदा जळतांना पाहीलं\nकेसांना तुझ्या वारयावर उडतांना पाहीलं\nतुझ्या डोळ्यात उसळणारया माझ्या भावनांना पाहीलं\nती येते म्हणाली होती.\nवाटेवर डोळे लाऊन होतो.\nमातीचा सुगंध घेत होतो.\nती ओढच ऊरली नाही\nतू माझी वाट पहाताना पहायचंय\nकी मझ्यात राहुन तु\"\nअन क्षणात जपतोय मी\nपुन्हा नव्याने शोधतोय मी.\nशब्द ते तुझे कधी कडू भासलेच नाही\nमधुर ती वाणी मी सदा ऐकत राहिली\nदु:खाशी त्या आता मी लढणार आहे\nस्पर्श ही त्याचा तुला होऊ देणार नाही\nतू दूर असतानाही सोबत\nरुसवा, फुगवा हा प्रेमाचा\nमला स्वःतापासुन दुर नेन\nखरचं ही जादु तुझी की\nअसचं असत प्रेम होणं\nआहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला\nसारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला \nआहे ती सुंदर, दिसते ती मस्त,\nमाहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त\nतुझ्यात आणी माझ्यात एका\nहाकेच अंतर उरल आहे\nखर्याला खोटे मानून जगताना\nआज जीवन थोडे सुखी आहे\nएक पाटी लावून जगतोय\nतुझ्या इतके जवळ असून हि\nतुझ्यावर खूप खूप प्रेम असून हि\nफक्त कोणाला तरी दिलेल्या एका वचानापायी\nमी जरी असेल तुझ्यासाठी शून्य\nतरी मी माझी एक वेगळी ओळख निर्माण करणार\nत्या निळ्या आकशात पुन्हा झेप घेणार\nतुला माझे अस्तित्व पटवून देणार\nमी थांब म्हणून म्हंटले\nपण तू थानब्लीच नाहीस\nमी मजेत जा म्हणून म्हणालो\nआणि तू खरच खूप लांब निघून गेलीस\nस्वप्नं हि खरी होतात\nहे मला आज पटले\nकारण माझ्या स्वप्नातले माणूस\nआज मला वास्तवात भेटले\nहो आलड होते मी\nजेव्हा तुझ्यावर प्रेम केले\nपण मला हे माहिती नव्हते\nकि ते सर्व एक नाटक होते\nविसरून कोणाला विसरता येत नाही\nदिलेले सर्व परत घेता येत नाही\nएखाद्यावर जीव ओवाळून टाकणं\nजीवन माझे गाणे झाले\nसूर त्यात तू भरले\nमैत्री एक अलगद स्पर्श मनाचा , मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची , मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा , मैत्री एक अत...\nस्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते , जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात , ...\nमोत्यांना काय माहित , शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय , मोत्यांच्या केवळ नाजुकपनासाठी त्यांनी आपल आयुष्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/there-was-a-double-increase-in-cyber-crimes-in-pune-says-rashmi-shukla-1615337/", "date_download": "2018-04-21T07:55:16Z", "digest": "sha1:IKIKMP7GNMP7FXWFZPPUDCHC54XHVYLT", "length": 14683, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "There was a double increase in cyber crimes in Pune says Rashmi shukla | पुण्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये दुप्पट वाढ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nपुण्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये दुप्पट वाढ\nपुण्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये दुप्पट वाढ\nविनयभंग, बलात्काराच्या घटनाही वाढल्या\n२०१७ पुणे पोलिसांनी चांगली कामगिरी बजावत अनेक गुन्ह्यांवर वचक बसवला. २०१७ हे वर्ष पुणे पोलिसांनी शोध, कारवाई आणि गुन्हेगारांना शिक्षा देणारे वर्ष ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कुख्यात जाफर इराणीला अटक करण्यात आली. तसेच इतर गुन्ह्यांमध्येही महत्त्वाची कारवाई करण्यात आली. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून आली यावर्षी ५ हजार ७४१ तक्रार अर्ज आले. ज्यापैकी १६३ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१६ च्या तुलनेत हे आकडे दुप्पट आहेत अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आयटी अॅक्ट अंतर्गत ३२५ गुन्हे दाखल झाले ज्यामध्ये एकूण ९७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ९७ पैकी ९ आरोपी विदेशी होते अशीही माहिती शुक्ला यांनी दिली.\nनार्कोटिक्स अंतर्गत ७२ गुन्हे दाखल झाले. ज्यामध्ये १ कोटी पेक्षा जास्त रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आली. तर १०६ आरोपींना अटक करण्यात आले. २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी १ हजार ७७२ किलो अंमली पदार्थ नष्ट केले. मागील २८ वर्षातला हा सर्वात मोठा आकडा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\n२०१७ या वर्षात १९ गँगमधील १२५ गुन्हेगारांवर MCOC अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर ३० आरोपींवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली. बलात्काराच्या घटना वाढल्या असून त्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना ही गंभीर बाब आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने या विषयी काय चूक काय बरोबर हे सांगणे जरुरीचे आहे असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी केले. तसेच प्रामुख्याने सोसायट्या,शाळा आणि महाविद्यालयामध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\n१० खूनाचे गुन्हे,फसवणूक ९६९ गुन्हे,विनयभंगाच्या ६९९ या घटना 2017 मध्ये घडल्या आहेत. एकूण १३ हजार ८८५ गुन्हेगारीच्या घटना घडल्या. ज्यापैकी ८ हजार ९६१ प्रकरणे उघडकीस आली. अशीही माहिती शुक्ला यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/travels-are-running-city-12922", "date_download": "2018-04-21T07:45:15Z", "digest": "sha1:Q3E5WEKLOQTX5FUK5WMBG2YJGERKJO5N", "length": 13709, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Travels are running the city बंदीच्या वेळातही ट्रॅव्हल्स सुसाट! | eSakal", "raw_content": "\nबंदीच्या वेळातही ट्रॅव्हल्स सुसाट\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nऔरंगाबाद - ट्रॅव्हल्सला नियोजित वेळेत शहरात बंदी असताना सर्रास आदेश धुडकावत ट्रॅव्हल्स शहरातून धावत आहेत. रस्त्यावरच ट्रॅव्हल्स पार्क होत असल्याने वाहतूक समस्या वाढत असून मोठ्या अपघातालाही चालना मिळत आहे.\nऔरंगाबाद - ट्रॅव्हल्सला नियोजित वेळेत शहरात बंदी असताना सर्रास आदेश धुडकावत ट्रॅव्हल्स शहरातून धावत आहेत. रस्त्यावरच ट्रॅव्हल्स पार्क होत असल्याने वाहतूक समस्या वाढत असून मोठ्या अपघातालाही चालना मिळत आहे.\nजड वाहनांसह रस्त्यावर कोंडी करणाऱ्या ट्रॅव्हल्सना शहरात नो एंट्री करण्यात आली आहे. दीड वर्षांपासून हे आदेश असून रात्री अकरानंतर सकाळी सातच्या आत त्यांना शहरात येण्यास मुभा आहे. असे असतानाही काही ट्रॅव्हल्स शहरात अकरापूर्वीच गर्दी करतात. सिडको उड्डाणपुलालगत एका महाविद्यालयाजवळ भररस्त्यातच ट्रॅव्हल्स उभ्या लावल्या जातात. रात्री अकरानंतर मात्र या ट्रॅव्हल्सचा वेग सुसाट असतो. औरंगाबादशिवाय अन्य शहरांतून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वाऱ्याच्या वेगाने जालना रस्त्याने धावतात. यामुळे रहदारीला धोका निर्माण होत असून बहुतांश चालक व क्‍लिनर मद्य पिऊन ट्रॅव्हल्सची वाहतूक करतात. गुरुवारी झालेल्या अपघातात शहरातून ट्रॅव्हल्स दर्गा चौकाकडे येत होती. सकाळी सातनंतर अपघात घडला, अर्थातच शहरात बंदी असतानाही ट्रॅव्हल्स सुसाट धावत असल्याचे स्पष्ट होते. विशेषत: या वेळात वाहतूक पोलिस नसल्याने या ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावते.\nदर्गा चौकातील ट्रॅव्हल्स हटवा\nपोलिस विभागाने दर्गा चौकातील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये ट्रॅव्हल्स थांबा दिला आहे. मात्र, रात्री नऊपासून सकाळपर्यंत या चौकातील रस्त्यावरच ट्रॅव्हल्स उभ्या असतात. परिणामी रस्ता व्यापत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. येथे उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स हटवा अन्यथा त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.\nदर्गा चौक परिसरात सोमवारी बाजार भरतो. त्यामुळे मोठी गर्दी होते. त्यातच भरबाजाराशेजारीच ट्रॅव्हल्स उभ्या लावल्या जातात. त्यामुळे बाजारात येणाऱ्यांसह वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. तसेच येथील कॉलनीतल्या रस्त्यावरही ट्रॅव्हल्स उभ्या राहत असून चालकांना सांगून, समज देऊनही हे ट्रॅव्हल्सवाले रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने नागरिकांत संताप आहे.\nकंपन्यांच्या वाहनांचा वेग आवरा\nमॉर्निंग वॉकला पहाटे अनेक लोक जातात. तसेच शालेय मुलेही पायी, सायकलने जातात. याच वेळात कंपन्यांची वाहने, खासगी बसेस तसेच ट्रॅव्हल्स सुसाट धावतात. त्यांना ना पादचाऱ्यांच्या जिवाची तमा, ना शाळेत जाणाऱ्या मुलांची. वेगामुळे अनेक अपघात घडत असून यांच्या वेगाला पोलिस विभागाने वेसण घालण्याची गरज आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nभिवंडीत रिक्षाचालकाची पोलिसाला मारहाण\nभिवंडी - भिवंडी-कल्याण रोडवर भादवड नाका येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला मुजोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/man-anand-sawanand-news/kathakathan-by-dhanashree-lele-part-5-1601653/", "date_download": "2018-04-21T07:54:12Z", "digest": "sha1:PNGTR6KJEAYKMJUPAARNO6F5UPIWPOKR", "length": 27593, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan by Dhanashree Lele part 5 | भय इथले.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमन आनंद स्वानंद »\nही भीतीची भावना नेमकी शिरते कधी मनात\n‘‘आई तू ये ना, भीती वाटतेय..’’ रात्री सगळे गाढ झोपले असताना स्वयंपाकघरात एकटीने जाण्याचा प्रसंग आला की, मधल्या दोन्ही खोल्यांतले दिवे लावत लावत लहानपणी दबक्या आवाजात आईला हाक मारली जायचीच. दिवसभर त्याच खोल्यांमध्ये खेळलेलो, वावरलेलो असूनसुद्धा रात्री मात्र भीती वाटायची.. आपलंच घर आहे, दाराला बाबांनी व्यवस्थित कडी लावलेली आहे.. हे सगळं माहीत असायचं तरीही रात्री अंधारात एकटीने दुसऱ्या खोलीत जायची भीती वाटायची मला. बरं साधं तीन खोल्यांचं घर, तो काही राजप्रासाद नव्हता मोठमोठी दालनं, महाल असायला.. नुसतं कुजबुजलं तरी पलीकडे आवाज जायचा.. तरीही भीती वाटायची..\nही भीतीची भावना नेमकी शिरते कधी मनात\nमाझी आजी तिच्या लहानपणाबद्दल सांगताना नेहमी तो किस्सा सांगायची.. की आजी तान्हंबाळ असताना तिच्या आईने तिला दुपटय़ावर ठेवलं आणि काही तरी कामासाठी ती स्वयंपाक घरात गेली, बाहेर येऊन पाहते तो त्या बाळा शेजारी एक मोठा नाग होता.. आणि ते बाळ आपल्या निसर्गसुलभ वागण्यानुसार हात-पाय हलवत, हसत त्याच्याकडे एकटक पाहत होतं..\nइतक्या लहान मुलांच्या मनात भीतीची भावना नसते. पण हेच बाळ थोडं मोठं होतं तेव्हा साधा मुंगळा, मोठी माशी, छतावरची पाल बघून किती घाबरतं. वास्तवाचं भान यायला लागल्यावर मग भीतीची भावना जागृत व्हायला लागते का नेमकी कधी शिरते ही भीती आपल्या मनात नेमकी कधी शिरते ही भीती आपल्या मनात की आपण जन्माला येतानाच भीतीची भावना बरोबर आणतो की आपण जन्माला येतानाच भीतीची भावना बरोबर आणतो किती प्रश्न पडतात ना भीतीबाबत किती प्रश्न पडतात ना भीतीबाबत या प्रश्नांची उत्तरं मानसशास्त्रज्ञच देऊ शकतील, पण कळायला लागल्यापासून भीतीच्या भावनेचा आपल्या मनात शिरकाव होतो हे नक्की आणि ती बऱ्याचदा शेवटपर्यंत साथीला असते. एकनाथ तर म्हणतात, शेवट या शब्दाचीच तर खरी भीती असते.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nलहानपणी चारचौघांत बोलण्याची भीती वाटते तर म्हातारपणी बोलायला चारचौघं तरी आपल्याबरोबर असतील की नाही या विचाराने भीती वाटते. वयानुसार, अनुभवानुसार, प्रसंगानुसार भीतीची कारणं बदलत जातात पण भीतीची भावना मात्र अधूनमधून डोकावत राहतेच. भय इथले संपत नाही..\nकाही अभ्यासकांनी म्हटलंय, भीती ही विकासामागची प्रेरणाही असू शकते. माणूस अनेक गोष्टी भीतीपोटी करतो. चांगले गुण मिळावेत या इच्छेने अभ्यास करणारी मंडळी जशी असतात तशी आपल्याला एकटय़ालाच वर्गात पेपर सोडवता आला नाही तर.. या भीतीनेही अभ्यास करणारी मुलं असतात. भविष्याच्या भीतीने माणूस अधिक प्रयत्नशील होतो. स्थान, सत्ता, पद, पैसा, नावलौकिक उद्या टिकेल ना ही भीतीही अनेकांना ग्रासून टाकते. या भीतीतून सुरू होते ती हे सारं टिकवण्यासाठीची धडपड. संन्यासी मंडळी निर्भय असण्यामागचं हेही एक कारण आहे. ज्यांनी सगळंच त्यागलंय त्यांना कसली भीती ही भीतीही अनेकांना ग्रासून टाकते. या भीतीतून सुरू होते ती हे सारं टिकवण्यासाठीची धडपड. संन्यासी मंडळी निर्भय असण्यामागचं हेही एक कारण आहे. ज्यांनी सगळंच त्यागलंय त्यांना कसली भीती घरात तिजोरी असली तर चोरीची भीती. संन्यासी मंडळींचं जाऊ दे. ते काही आपल्याला जमणारं नाही. आपल्याला सगळं मिळवत, सांभाळतच जगायचंय. त्यामुळे कसली ना तरी कसली भीती आपल्या मनात असणारच. त्याला भीती म्हणा, चिंता म्हणा, काळजी म्हणा.. परीक्षेला जाण्यापूर्वी थोडीशी भीती वाटणारच, मोठी झेप घेताना, जमिनीवरचे पाय सोडताना थोडी भीती असणारच.. काळोख्या रात्री, अनोळखी प्रदेशात एकटय़ाने वावरताना भीतीने हृदयाची धडधड वाढणारच. धडधड वाढवण्याएवढी भीती स आहे, पण हृदय बंद पाडणारी भीती नको..\nभीती वाटली तरी त्या भीतीवर मात करण्याची शक्ती आपल्यात आहे हे विसरता कामा नये. तेवढा स्वत:वरती विश्वास असेल तर उत्तम नाहीतर ‘रामरक्षा’ हाताशी असतेच. भीती वाटली की ‘राम राम राम राम’ म्हणायचं हे लहानपणीच कळलेलं असतं. त्याच वयात वाल्याकोळी आणि नारद ही गोष्टही वाचलेली असते. त्यातला मरा मरा म्हणणारा वाल्या कोळी आपल्या लक्षात राहतो पण आपल्या निर्भयत्वाने त्याच ‘मरा’चं रामनामात रूपांतर करून वाल्याचा वाल्मीकी करणाऱ्या नारदांचं निर्भयत्व मात्र आपण अलगद विसरून जातो.. खलत्वाला निर्भयत्वानेच जिंकता येतं.\nरवींद्रनाथांचा एक प्रसंग फार बोलका आहे. लहान होते रवींद्र, त्यांच्या वडिलांबरोबर प्रवासाला निघाले होते.. पायी.. एके ठिकाणी त्यांचा मुक्काम होता. तिथल्या एका सप्तपर्णीच्या झाडाखाली रवींद्रांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसले. ते झाड म्हणजे दरोडेखोरांच्या वाटमारीचं ठिकाण होतं. दरोडेखोरांना पाहून देवेंद्रनाथ अजिबात घाबरले नाहीत उलट त्यांच्या चेहऱ्यावरची निश्चलता पाहून दरोडेखोरच भांबावले. हळूहळू दरोडेखोरांना वाटणारी भीती कमी झाली ते या महर्षीच्या जवळ बसून आपली सुखदु:खं सांगू लागले. दरोडेखोरांच्या वृत्तीतही बदल झाला. त्याच परिसरात मोठेपणी रवींद्रांनी शाळा सुरू करण्याचं ठरवलं. कारण उपनिषदातल्या ‘मा भैषी:’ (भिऊ नकोस) या वाक्याची प्रत्यक्ष साधना त्या ठिकाणी रवींद्रांनी पहिली. शिक्षण हे निर्भयत्वाच्या पायावर उभं राहायला हवं आणि निर्भयत्व शिकवणारंच हवं. हा त्यांचा विचार होता. भीतीशिवाय मन, ही अशी अवस्था कधी तरी प्राप्त होईल का आपल्याला\nभिऊ नको मैने भय पाचवीला पूजलं\nहाती गं धीराचं शस्त्र माउलीनं दीधलं..\nपाठवणीच्या वेळेला आपल्या लाडक्या लेकीला भिऊ नको सांगणारी ही निरक्षर मालन किती सुज्ञ आहे, भीतीसाठीचं शस्त्र धीर. धीर म्हणजे धैर्यही आणि धीरजही.. म्हणजे शांत राहण्याची, वाट बघण्याची शक्ती. बऱ्याचदा भय हे केवळ कल्पनेतून निर्माण होतं, संकट येण्यापूर्वीच आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. त्याचा विचार करून उपाययोजना काय करता येईल याचा विचार जरूर करावा पण, आधीच हातपाय गाळून कसं चालेल. त्यामुळे तो प्रसंग येईपर्यंत धीरज आणि आल्यावर धैर्य असं ते शस्त्र वापरावं. काही वेळा तर प्रसंग आल्यावर माणूस जास्त खंबीर होतो तर काही वेळा प्रसंग येऊन गेल्यावर. ‘छे जेवढी भीती वाटली तेवढं काहीच नव्हतं,’ असं ही वाटून जातं, म्हणूनच धीर धरणं उत्तम. रामदास स्वामी हेच सांगतात ना.. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्टय़ पाहे.. म्हणून भय वाटलं तरी उभं राहावंच. भय समोर आलं की दोन मार्ग असतात. फाइट ऑर फ्लाइट – लढा किंवा पळा, पण एकदा भयाला पाठ दाखवली की भय आपली पाठ सोडत नाही. भित्यापाठी ब्रह्मराक्षस, म्हणून कधी तरी संपूर्ण शक्ती एकवटून ठामपणे उभं राहावंच लागतं. आणि एकदा भयाला सामोरं जाण्याची शक्ती आपल्यात आहे याची जाणीव झाली की निर्भयत्वाची दिशा सापडते. भय हीसुद्धा भावनाच आणि आपल्यात शक्ती आहे या विचाराने निर्माण झालेला धीर हीसुद्धा भावनाच. आपल्याच दोन्ही भावना, म्हणून आपणच आपल्याला उभारी द्यायला हवी.. आणि दुसरं कोणी जर भीतिग्रस्त असेल तर त्यालाही धीर द्यायला हवा. काही मंडळींना इतरांना घाबरवण्यातच आनंद मिळतो. म्हणजे गोष्ट छोटीशी असली तरी ती इतकी मीठ मसाला लावून सांगतात की, ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठोका चुकलाच समजावा किंवा एखाद्या गोष्टीची भीती आयुष्यभरासाठी त्याच्या मनात निर्माण झालीच म्हणून समजावी.\nआपल्या संस्कृतीने ‘अभयदान’ ही महत्त्वाची गोष्ट मानलीय. भगवंताचा एक हात वर किंवा अभय देणारा असतो, असं मानलं जातं. गीतेत १६व्या अध्यायात दैवीगुणांची यादी सांगताना अग्रस्थानी मान मिळालाय तो ‘अभय’ या गुणाला. अर्थात तिथे तो आध्यात्मिक संदर्भात वापरला असला तरी अभयच अग्रस्थानाचा मानकरी आहे. कारण चित्त भयमुक्त असेल तरच माणसाच्या स्वतंत्र विचारांचं कमळ फुलतं. भयमुक्त माणूसच खरी प्रगती करू शकतो, भयमुक्त देशच खऱ्या अर्थाने सर्वागीण विकासाला पात्र ठरू शकतो. जीझसच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे.. ‘सकाळी फुलणारी फुलं संध्याकाळी कोमेजतात, पण त्या कोमेजण्याचं भय न बाळगता ती पूर्णत्वाने फुलतात, आनंदाने वाऱ्यावर डोलतात. माणसानं तसं जगावं.’ आता कोणी म्हणेल की, फुलांना या कशाचंच ज्ञान-भान नसतं. पण माणसाला ते असतं म्हणून भयही असतं.\nअगदी खरं, पण रात्री अंधारात दुसऱ्या खोलीत जाताना आई आपल्या मागे आहे या विचाराने जसं भय पळून जातं तसं कुठल्याही सत्शक्तीवरचा विश्वास मनातलं भय दूर सारू शकतं. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’.. आपला विश्वास मात्र दृढ हवा..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/jobs/graduation/", "date_download": "2018-04-21T07:51:56Z", "digest": "sha1:EKVVZ2DVPVKPLXMY3SZKYHBTVOA4A2OB", "length": 11729, "nlines": 139, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Graduation सरकारी नौकरी - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nकव्हर्जन्स ऑफ ऍग्रीकल्चर इंटरव्हेन्शन्स इन महाराष्ट्र (CAIM) मध्ये विविध पदांची भरती\nConvergence of Agriculture Interventions in Maharashtra (CAIM) मध्ये Contractual Staff च्या एकूण रिक्त 25 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी Convergence of Agriculture Interventions in Maharashtra (CAIM) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक […]\nमिनिस्ट्री ऑफ शिपिंग (Ministry of Shipping) मध्ये विविध पदांच्या भरती\nमिनिस्ट्री ऑफ शिपिंग (Ministry of Shipping) मध्ये कन्सल्टंट (Consultant) च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी मिनिस्ट्री ऑफ शिपिंग (Ministry of Shipping) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक […]\nपुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) मध्ये विविध पदांची भरती\nपुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) मध्ये लिपिक- टंकलेखक, तलाठी च्या एकूण रिक्त 84 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या […]\nसहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय (Regional Directorate of Technical Education, Nagpur) पदभरती\nसहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये विविध पदांच्या च्या एकूण रिक्त 21 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर […]\nसिंडिकेट बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदभरती\nसिंडिकेट बँक (Syndicate Bank) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) च्या एकूण रिक्त 400 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी सिंडिकेट बँक (Syndicate Bank) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक […]\nनॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये फेलोशिप पदाची भरती\nनॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये फेलोशिप (Fellowship) च्या एकूण रिक्त 214 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू […]\nविश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) नागपूर पदभरती\nविश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) मध्ये प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून दिनांक 19 डिसेंबर 2016 ला मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. […]\nजिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा (Collector Office, Buldhana) मध्ये विविध पदांची भरती\nबुलढाणा जिल्हा सेतू समितीनि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक अभियंता पदाच्या एकूण 5 जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखती साठी 20 डिसेंबर 2016 रोजी […]\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) पदभरती\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 06 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक […]\nभारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये विविध पदांच्या भरती\nभारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये मुख्य कोषागार अधिकारी (Chief Treasury Officer), कोषागार अधिकारी (फॉरेक्स )Treasury Officer (Forex), उप कोषागार अधिकारी (Deputy Treasury Officer) (Forex ) च्या एकूण रिक्त 05 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A5%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7/", "date_download": "2018-04-21T07:52:58Z", "digest": "sha1:Q2VJ5FQBXGAI546ZAMITHMIVVYFSPNX5", "length": 6666, "nlines": 63, "source_domain": "punenews.net", "title": "करोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक – Pune News Network", "raw_content": "\nHome / गुन्हेगारी / करोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक\nकरोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक\nपुणे न्यूज नेटवर्क : 4 कोटी 92 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका महिलेची 16 लाख 18 हजारांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे सायबर क्राईम सेलकडून एका नायजेरीन तरुणाला अटक करण्यात आली आहे.\nपुण्यातील फसवणुक झालेल्या महिलेला ई-मेलवरुन मेल आला होत. “तुम्हाला 4 कोटी 92 लाखांची लॉटरी लागली आहे” पैश्याच्या आमिष्याने महिलेने तात्काळ या ई-मेल ला रिप्लाय दिला. तसेच सोबत नाव, पत्ता, फोन नंबर, बैंक अकाउंटची माहिती दिली. आरोपीने दुसऱ्या दिवशी डॉ.रिचर्ड नावाने फ़ोन करुन सदर महिलेस लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी 25 हजार रूपये भरण्यास सांगितले. त्या महिलेने तात्काळ रक्कम भरलीदेखील. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगुन तब्बल 15 बैंक अकाउंटचा वापर करत 16 लाख 18 हजार रूपये महिलेकडून घेण्यात आले.\nयादरम्यान हा नायजेरियन तरुण पुण्यात येऊन महिलेला भेटला देखील. त्यावेळी त्याने महिलेला एक सुटकेस दाखवली, त्यामध्ये एक सेलो टेपने रॅप केलेली काचेची बॉटल होती. हिरव्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये रॅप केलेले 16 बंडल होते. सदर बंडल हे डॉलरचे असल्याचे सांगून बंडलमधून चार नोटा काढल्या आणि केमिकलमध्ये धुतल्या. त्यानंतर नोटा धुण्यासाठी लागणारे केमिकल बॉटल फूटल्याचे सांगून तो निघून गेला. त्यानंतर महिलेने बाकीची रक्कम मिळण्यासाठी फ़ोन, ई-मेल वरुन संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपली फसवणुक केली गेल्याचे महिलेच्या लक्षात आले.\nपोलिसांनी तपास करून आरोपीला दिल्लीहुन अटक केली. त्यामुळे शहरात दुस-या कोणाची अशीच फसवणूक झाली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.\nPrevious बारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…\nNext डी.एस.कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात; चालक ठार तर डीएसके जखमी…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/man-vikor-vichar-news/dr-nandu-mulmule-article-about-love-part-2-1576442/", "date_download": "2018-04-21T07:54:33Z", "digest": "sha1:P2IJD4ZFQCAIAEU5HT7J4JUEJZOFT336", "length": 25891, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr Nandu Mulmule article about Love part 2 | प्रतीक्षा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमन विकार विचार »\nएखाद्यासोबत राहणं, हे त्याच्याशिवाय राहण्याइतकंच वेदनादायी असेल तर\nएखाद्यासोबत राहणं, हे त्याच्याशिवाय राहण्याइतकंच वेदनादायी असेल तर .. जेमतेम तिशी गाठलेली प्रतीक्षा माझ्यासमोर येऊन बसते तेव्हा दरवेळी तिच्या फसलेल्या लग्नाची कहाणी मला अस्वस्थ करते; ती मात्र शांत असते. ती तिची शांती कडवट असते, पण त्यात दु:ख, अपयशातून येणारी उदासी असते की नाही याबद्दल मी पहिल्यापासूनच साशंक आहे.\nमी वैवाहिक समुपदेशक नाही, पण अनुभवानं एवढं जाणतो की, ताणतणाव असलेल्या जोडप्यात एक जुळवून घेण्याची, तो/ती मुळात चांगली असल्याची सजग जाणीव असल्याशिवाय ते समुपदेशन यशस्वी होणं कठीण. ‘जुळवून घ्यायचं आहे, घेण्यायोग्यही आहे, पण कसं जुळवायचं समजत नाही’ अशा स्वरूपाची विचारसरणी असलेली जोडपी असतील तरच समुपदेशन सफल होईल. प्रतीक्षा एक डॉक्टर आहे. महाविद्यालयात नोकरी करते. तिचा नवराही डॉक्टरच आहे, मात्र तो खासगी व्यवसाय करतो. लग्नाला पाच वर्षे झालीत, तिला दोन वर्षांची एक मुलगीही आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशीच आपलं रसायन विद्राव्य नाही हे दोघांच्याही लक्षात आलं. त्याच्या असंख्य मावशा-आत्यांच्या पाया पडून ती कंटाळली आणि चेहऱ्यावरची नाराजीची छटा तिने लपविण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. जिच्या पाया ती पडली नाही ती त्याची सगळ्यात ‘प्रेस्टिजस’ आत्या होती आत्याला विशेष काही वाटलं नाही. तोच दुखावला, कारण त्याचा अहंभाव दुखावला (हा अहंभाव फार भाव खाणारी गोष्ट आहे. ज्यांच्याजवळ ती असते ती थोडय़ा थोडय़ा गोष्टीने दुखावण्यासाठीच असते.) आपल्या सासरचे लोक ‘कर्मठ’ आहेत असा तिने ग्रह करून घेतला आणि आपले संरक्षक अस्त्र पाजळले- आक्रमक असहकार आत्याला विशेष काही वाटलं नाही. तोच दुखावला, कारण त्याचा अहंभाव दुखावला (हा अहंभाव फार भाव खाणारी गोष्ट आहे. ज्यांच्याजवळ ती असते ती थोडय़ा थोडय़ा गोष्टीने दुखावण्यासाठीच असते.) आपल्या सासरचे लोक ‘कर्मठ’ आहेत असा तिने ग्रह करून घेतला आणि आपले संरक्षक अस्त्र पाजळले- आक्रमक असहकार लहानपणीही, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की, ती ओठ आवळून, हात बांधून कासवासारखी घट्ट बसायची. आईने तिची खूप मनधरणी केल्यावरच तिचा असहकाराचा विळखा सुटायचा. सासरी कुणी मनधरणी करण्याचा प्रश्नच नव्हता. तो कुणी कालांतराने केलाही असता, जर तसा मातृभाव तिने कधी कुणात जागवला असता तर. म्हणतात ना, मुलाला जन्म देते ती आई, आईपण जन्माला घालते ते मूल. मात्र सासरी गेल्यावर तिने नवा जन्म घेतला नाही, अन् कुणाच्या मातृभावाला जन्म दिला नाही. सासरी ती पूर्वजन्म आणि पूर्वग्रहच घेऊन आली होती, तिथे कुणाचं आईपण जागं होणार\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nसुरुवातीचे शारीर जवळीकीचे सोपस्कार आटोपले, अन् दोन पूर्वग्रहांचा संसार सुरू झाला. खरे तर या जवळीकीतून प्रेमाचं एक अस्तर विणायला सुरुवात व्हायला हवी. ते नसेल तर जवळीक फक्त शारीर उरते आणि कालांतराने अस्तराशिवाय कपडा फाटून जावा तसे ती ओढही विरून जाते. लहानसहान गोष्टींवरून खटके उडायला लागतात. ‘तुम्ही बेडवर ओले टॉवेल का टाकून ठेवता’, किंवा ‘आई आजारी आहे माहीत असून तिची फोनवर साधी विचारपूस केली नाहीस’, किंवा ‘आई आजारी आहे माहीत असून तिची फोनवर साधी विचारपूस केली नाहीस’ हे खटके ओला टावेल किंवा फोनपुरते मर्यादित नसतात, नात्याच्या मुळांना दुराव्याची कीड लागल्याची ती लक्षणे असतात.\nपुढली तीन वर्षे दोघांचा प्रवास खाचखळग्यांतून झाला. त्यात सासू-सासरा-दीर म्हणजे दोघांच्या नाटकात रंगमंचावर चढून भाग घेणारे प्रेक्षक ही आढय़ताखोर आहे, चढेल आहे, आपल्या घराविषयी हिला प्रेम नाही, ही नवरा पार्टीची झालेली घट्ट समजूत, आणि आपलं सासर जुनाट मतांचं आहे आणि नवरा त्यांचीच री ओढून बायकोला महत्त्व देत नाही हे प्रतीक्षाचं मत. एकदा मत तयार केलं की मग प्रत्येक क्षुल्लक, वरवर निरुपद्रवी प्रसंगांना आपल्या पूर्वग्रहांच्या रंगात रंगवून ते अधिक घट्ट करणं ही अपरिहार्य, सहजतेने घडणारी क्रिया. मानसिक दुरावा वाढला तशी प्रतीक्षाने दोन वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरगावी बदली करून घेतली. माझ्यासमोर एकटीच बसली होती. ‘ते यायला तयार नाहीत, माझं काही चुकलं नाही, तुला गरज असेल तर तू जा,’ हे बोलणं म्हणजे नातेसंबंधातील दुराव्याचं गंभीर लक्षण.\n‘‘हे बघ,’’ तिच्या नवऱ्याविषयीच्या तक्रारींची जंत्री ऐकून घेतल्यावर मी म्हटलं, ‘‘तुझंच सगळं चुकतं आहे असं नाही, पण हे नातेसंबंध टिकवण्यासाठी एक प्रयोग करू या. कुठलाच वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, तसा प्रसंग आलाच तर उलट उत्तरं टाळायची. त्यांचं चुकतं आहे, असं वाटलं तरी त्या क्षणी ऐकून घ्यायचं. कोऱ्या पाटीनं संसाराच्या या शाळेत प्रवेश घ्यायचा. तुमच्या दोघांत फार मोठे वाद आहेत असे मला वाटत नाही. तू इथे निघून आल्यापासून तुझे सासरे दोनदा येऊन गेले, तुझा नवरा मुलीला रोज आवर्जून फोन करतो या सकारात्मक गोष्टी आहेत.’’\n‘‘म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचं चुकत असलं तरी मीच ऐकून घ्यायचं’’ प्रतीक्षाच्या आक्रमक असहकाराने फणा काढला. ‘‘हे बघ, जशास तसे हा व्यूह शत्रूसोबत वागताना ठीक पण स्वकीयांबाबत नाही’’ प्रतीक्षाच्या आक्रमक असहकाराने फणा काढला. ‘‘हे बघ, जशास तसे हा व्यूह शत्रूसोबत वागताना ठीक पण स्वकीयांबाबत नाही उत्तराला उत्तर देण्यानं तात्कालिक समाधान मिळेल, पण दीर्घकालीन संबंधासाठी ते ठीक नाही. आपल्याला आयुष्याची एक मोठी, आनंदाची खेळी खेळायची तर सुरुवातीचे काही चेंडू नुसते सोडून द्यावे लागतील, काही शांतपणे खेळून काढावे लागतील उत्तराला उत्तर देण्यानं तात्कालिक समाधान मिळेल, पण दीर्घकालीन संबंधासाठी ते ठीक नाही. आपल्याला आयुष्याची एक मोठी, आनंदाची खेळी खेळायची तर सुरुवातीचे काही चेंडू नुसते सोडून द्यावे लागतील, काही शांतपणे खेळून काढावे लागतील’’ सचिनची चाहती असलेल्या प्रतीक्षाला मी क्रिकेटची उपमा दिल्याने ती थोडी विचारात पडली. पण काहीच दिवसांत परतली तो जुनाच पवित्रा घेऊन. ‘‘नाही सर, तो बदलायला तयार नाही. त्याच भाषेत बोलतो. इच्छा असली तर ये म्हणतो. मग आमची भांडणं होतात. थोडक्यात माझं तुझ्याशिवाय अडत नाही असाच त्याचा सूर असतो.’’ हा सूर प्रतीक्षाने आपल्याच पूर्वग्रहात भिजवून काढला आहे हे मी ओळखलं. हे पूर्वग्रह प्रतीक्षासारख्या असंख्य जोडप्यांना सुसंवादापासून वंचित ठेवतात.\nजोडप्यातला प्रत्येक संवाद गोड गोड असावा असं नाही, ते कुठे घडतही नाही. भांडणं होतात, व्हावीही. कारण भांडणं एकमेकांना जोडणारा एक सेतूच असतो भांडणातही एक प्रकारचा संवाद असतो. मात्र शेवटाला येता येता ती निवळावी. अशी भांडणं म्हणजे घरातला केरकचरा काढण्यासारखं. तो रोज काढावा लागतो. एका पिशवीत भरून बाहेर टाकावा लागतो. रोजच्या रोज केर काढलेलं घर स्वच्छ राहातं भांडणातही एक प्रकारचा संवाद असतो. मात्र शेवटाला येता येता ती निवळावी. अशी भांडणं म्हणजे घरातला केरकचरा काढण्यासारखं. तो रोज काढावा लागतो. एका पिशवीत भरून बाहेर टाकावा लागतो. रोजच्या रोज केर काढलेलं घर स्वच्छ राहातं\nआता मी तिच्यासमोर या प्रश्नाकडे एक वेगळ्या अँगलने बघण्याचा कॅमेरा लावला. ‘‘समजा तू एक समुपदेशक आहेस आणि तुझ्यासारखी समस्या घेऊन एक मुलगी तुझ्याकडे आली, तर तू तिला काय सांगशील’’ एका अर्थाने स्वत:कडे अलिप्तपणे पाहण्याचा हा सराव होता. समस्याग्रस्त माणूस हा प्रवाहात असतो. तो जोवर त्याच्यापासून वेगळा होत नाही, किनारा गाठून क्षणभर दम घेत नाही, तोवर त्याला समस्येचा आवाका लक्षात येत नाही.\n‘‘मी काय सांगणार तिला’’ बोलता बोलता प्रतीक्षा केविलवाणे हसू लागली. तिच्या त्या हसण्यानेही मला थोडा हुरूप आला. हाच मुद्दा रेटून मी तिला प्रयत्न करायचा सल्ला देऊन पाठवलं, अन् विचार करू लागलो, स्वत:विषयी, स्वत:च्या अस्तित्वाविषयी विचार करूशकणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस.\nवयाच्या तिसऱ्या वर्षीच मी आणि हे जग वेगळं आहे ही जाणीव माणसाला येते. मात्र या जगण्यापासून ‘मी’ला वेगळं करण्याची सुप्त शक्ती माणसं वापरत नाहीत. माणसं अनुभवातून शिकत नाहीत यापेक्षा जास्त दु:खं, माणसं अनुभवापासून वेगळी होत नाहीत हे आहे. ही अलिप्तपणे स्वत:कडे पाहण्याची वृत्ती नुसत्या शिक्षणाने येत नाही. साऱ्या समस्याचं मूळ तेच आहे. ती सुप्त शक्ती अंगी येण्यासाठी किती काळ ‘प्रतीक्षा’ करावी लागेल कोण जाणे\n– डॉ. नंदू मुलमुले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/07/17173006/Sonam-dumped-her-first-boyfriend-because-he-body-shamed.vpf", "date_download": "2018-04-21T08:03:14Z", "digest": "sha1:PJYHO77UW6KFB3X5NHEUJWNWNXLBBFXC", "length": 12158, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "खिल्ली उडवल्याने सोनमने बॉयफ्रेंडला दिला होता डच्चू !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nखिल्ली उडवल्याने सोनमने बॉयफ्रेंडला दिला होता डच्चू \nमुंबई - अभिनेत्री सोनम कपूरने दिल्लीचा बिझनेसमॅन आनंद आहुजासोबत लग्न करण्याचे ठरवले आहे. त्याला अनिल कपूरने पाठिंबादेखील दिला आहे. आनंद आहुजा हा तिच्या आयुष्यत आलेला पहिल्या प्रियकर नाही. यापूर्वीदेखील तिने २ - ३ जणांसोबत डेटिंग केले आहे. मात्र तिचा अनुभव फार चांगला नव्हता.\nफक्त पाचवीपर्यंत शिकली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री\nबॉलिवूडच्या कलाकारांची राहण्याची, बोलण्याची स्टाईलचे नेहमी\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने करिना कपूर...\nसोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी काहीना काही कारणामुळे ट्रोल\nसुश्मिता सेनने शेअर केला आपल्या 'एक्स...\nकोणताही व्यक्ती असो त्याला आयुष्यात कधीतरी आणि केव्हातरी\n'वतन मेरे आबाद रहे तू' हे आलिया भट्टवर...\nमुंबई - बहुप्रतीक्षिक 'राजी' या चित्रपटातील पहिले गाणे\nभूमिकेची लांबी महत्त्वाची नाही - सोनाली कुलकर्णी मुंबई - चित्रपटात आपली भूमिका किती\n'नानू की जानू' : जेव्हा भूत प्रेमात पडते तेव्हा.. बरेच चित्रपट एखाद-दुसरा जॉनर वापरून\nस्टॅन्ड अप कॉमेडियन बनला बॉलिवूडचा सिंगर 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम'\nनागार्जुनाने चाहत्यांना केले निराश, पण का मुंबई - दक्षिणेचा सुपरस्टार आणि 'शिवा' या\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nमाधुरी दीक्षितने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:45:03Z", "digest": "sha1:CFBSYP2KUHLYROX4QEOBGR6UVFBODPR5", "length": 5809, "nlines": 99, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ..वाट पहाणे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२\nहळवी हळवी होत मनाने\nलंघून सार्‍या दिव्य चौकटी\nखोल उमटला ठसा मनावर\nकोण छेडते व्याकुळ होउन\nझिरपत जातो खोल उरी अन\nअज्ञात दिशांचे हाकारे का\nदूर निघुनी जातो जोगी\nजपून ठेवी रात मनाशी\nकोण छेडते व्याकुळ होउन\nझिरपत जातो खोल उरी अन\nकिती दर्द आहे शब्दात\n६ फेब्रुवारी, २०१२ रोजी १०:०७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T07:50:38Z", "digest": "sha1:3Y5F65GSYRW7DMEYKZZZION25UYLT7Y3", "length": 6772, "nlines": 140, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "शांतीपूरचे निसटते धागे", "raw_content": "\nपश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या शांतीपूरचे हातमावर काम करणारे विणकर यंत्रमाग आणि ढासळत्या उत्पन्नामुळे संकटात आहेत – अनेकांनी हे काम सोडलंय आणि बाकीचे कायम कर्जाच्या ओझ्याखाली आहेत\nव्हिडिओ पहाः शांतीपूरचे काही शेवटचे माग चालवणारे विणकर\nपश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातलं शांतीपूर शहर कोलकात्यापासून ९० किलोमीटरवर आहे. शांतीपूर आणि आसपासची गावं त्यांच्या मऊसूत आणि सुरेख साड्यांसाठी बऱ्याच काळापासून प्रसिद्ध आहेत.\nभारतभर आणि इतरही देशात हातमागाच्या कापडाची मागणी भरपूर आहे. मात्र यंत्रमागांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि खालावत जाणारं उत्पन्न या आणि अशा काही कारणांमुळे देशभरातले कुशल विणकर आता टिकून राहण्यासाठी झगडत आहेत. शांतीपूरमधलेही अनेक जण आता विणकाम सोडून चरितार्थाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत.\nअशा धाग्यांपासून, बऱ्याच गुंतागुंतीच्या प्रक्रियांनंतर देखण्या शांतीपुरी साड्या तयार होतात\nपश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात विणल्या जाणाऱ्या साड्या शांतीपुरी साड्या म्हणून ओळखल्या जातात. शांतीपूर-फुलिया भागातली हजारो हातमाग केंद्रं शांतीपुरी तंत, टंगाई आणि जामदानी साड्या सुती, टसर आणि रेशमामध्ये विणतात\nअसे छिद्रांची नक्षी असणारे कागद विणकरांना दिले जातात, त्याप्रमाणे ते मागावर धाग्यांची जुळणी करतात.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nसिंचिता माजी पारीची व्हिडिओ समन्वयक आहे, ती एक मुक्त छायाचित्रकार आणि बोधपटनिर्माती आहे. सुमन पर्बत कोलकात्याचा ऑनशोअर पाइपलाइन अभियंता आहे, सध्या तो मुंबईत आहे. त्याने दुर्गापूर, पश्चिम बंगालच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेतून बी टेक पदवी प्राप्त केली आहे. तोदेखील मुक्त छायाचित्रकार आहे.\nम्हणे बाया नाजूक असतात\nमाथेरानचे घोडे आणि घोडेवाले\nबासुदेब बउलः बंगालच्या मातीतल्या गाण्यांचे साधक\nकलेच्या प्रेमात, रोज नवनव्या सोंगात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/promoted", "date_download": "2018-04-21T08:08:45Z", "digest": "sha1:IZN5I26QBTNNM5QW4BXV4W2SBV6XYOOM", "length": 9613, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विशेष वृत्त Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअक्षयतृतीयनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवैद्य\nऑनलाईन टीम / पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षतृतीया निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 11 हजार आंब्यांचे महानैवेद्य दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवाले यांच्यावतीने ...Full Article\nमुंबई- कोल्हापूर उद्यापासून ‘हवाहवाई’\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई ते कोल्हापूर विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबई- कोल्हापूर आणि कोल्हापूर- मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान येजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत. गेल्या ...Full Article\nचांदोलीच्या जंगलातील खुंदलापुरात नशामुक्तची अनोखी यात्रा\nऑनलाईन टीम / सांगली : शिवराज काटकर भिकाजी बुवाचं ऐकून 45 वर्षापूर्वी आम्ही मारूतीची शप्पत घेतली. तवापासनं दारू, ताडी, माडी, गांजा असली कुठलीच नशा आमच्या खुंदलापुरात अन् मुंबईत कामाला असल्याली ...Full Article\nऑनलाईन टीम / पुणे शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी व शेतकऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. ऐतिहासिक शेतकरी संपाला एक ...Full Article\nदेशभरात यंदा शतप्रतिशत मान्सून\nसरासरी पर्जन्यमान, दुष्काळाचे सावट नाही; शेतकऱ्यांना दिलासा : स्कायमेट संस्थेचा अंदाज ऑनलाईन टीम / पुणे : पावसाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजासाठी अन् उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी ...Full Article\nसमाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचा जीवन प्रवास\nऑनलाईन टीम / पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, माजी मंत्री भाई वैद्य यांचे पुण्यात दीर्घ आजाराने सोमवारी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत मा. भाई ...Full Article\nसचिन तेंडुलकरकडून जम्मू- काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकरने जम्मू – काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रूपयांची मदत केली आहे. आपल्या खासदार निधीतून सचिनने ही मदत जाहीर केली आहे. ...Full Article\nरामनवमी उत्सवात साईंचरणी सव्वा चार कोटींचे दान\nशिर्डी / प्रतिनिधी श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने आयोजित श्री रामनवमी उत्सवात साईचरणी 4 कोटी 33 लाख रुपयांची देणगी जमा झाली असल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल ...Full Article\nनिसर्गसंपन्न जुन्नरला पर्यटनदर्जाचे कोंदण, शिवरायांची जन्मभूमी पर्यटनाच्या नकाशावर\nऑनलाईन टीम /पुणे राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जुन्नर तालुका ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून जाहीर केल्याने छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया व निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या ...Full Article\nअन् त्याच्या खात्यात जमा झाले तब्बल 9,99,99,999 रूपये\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यात 9,99,99,999 इतके रूपये जमा झाल्याचा मसेज आला तर नक्कीच धक्का आणि आश्चर्य बसेल ना. मात्र अस प्रकार दिल्लीतील ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_9445.html", "date_download": "2018-04-21T07:30:11Z", "digest": "sha1:I5G6UYENIYK5VDYAT7A2TFOYUDG4UYI2", "length": 8051, "nlines": 118, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: शूद्राचं जीवन घेऊन- नामदेव ढसाळ", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nशूद्राचं जीवन घेऊन- नामदेव ढसाळ\nशूद्राचं जीवन घेऊन जन्माला आलो\nअनायासे मुकलो सगळ्याच गोष्टींना\nजे जे माझं होतं , होणार होतं माझं\nत्यावर सांगू शकलो नाही पहाडी अधिकार\nहक्काचा वारसदार होतो पण अनाम\nओठ शिवलेले, हात बेड्यांनी जखडलेले\nपांधरया कातडीच्या माद्यांनी घातला सभोती पिंगा\nस्खलित होता आलं नाही- हाही असावा शरीरनियमांचा पराभव\nकाळजाच्या घडास डसू लागला माझ्या\nभावनेचा व्यापार करणारया घाऊक बाया\nपैशाच्या राशीवर हुंदडणारया त्याच्या मडक्यातला\nत्यांच्या एकेक स्पर्शासाठी मरण तोलणारे माझे बापजादे\nअतिरिक्त विरहाच्या अग्नीनं जळून शेवटी अस्पृश्य\nराहिलेले, वर्गास हरवून बसलेले\nज्यांच्या घरातून विझलेले दिवे\nफ़िरलेले नांगर, आजही एकोणीसशे ७४ सालातल्या\nजानेवारीपर्यंत पुढे सरळ धावत राहणारे रुळांच्या\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T07:29:03Z", "digest": "sha1:FV3ARQUQ47GBMABEZRSQW2FUBH4X2D2E", "length": 36258, "nlines": 303, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nयाच दरम्यान बाबासाहेब मुंबईत बसुन परत वकिलीचा अर्धवट सोडलेला अभ्यासक्रम कसा पुर्ण करता येईला याच्या विचारात होते. नोकरी मिळने तर कठिण काम होते. त्यांचा अमेरीकेतील शिक्षणात सोबत असलेला मित्र नवल भथेना यानी दोन शिकविण्या मिळवुन दिल्या. किती हा संघर्ष बघा. अमेरीकतुन शिक्षण घेऊन आलेल्या उच्च विद्याविभुषीत माणसाला शिकवणी घेऊन जगावे लागत होते. याच दरम्यान बाबासाहेबनी “स्टॉक्स आणि शेअर्स” संबंधी लोकाना सल्लादेणार कंपनी काढली. बाबासाहेबांचा अभ्यास इतका सखोल होता की त्यांच्या मार्गदर्शनामुळे लोकाना फायदा होऊ लागला. त्यामुळे बाबासाहेबांचीही चांगली कमाई होऊ लागली. पण शेवटी हा जातियवादी लोकांचा देश, एक दिवस एकानी त्यांची जात विचारली अन महार आहे कळल्यावर त्याचा भोबाटा केला. त्यानंतर तो धंदा बंद पडला. आता खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. इतक्यात परत त्याच पारशी मित्राच्या ओळखिने एका धनिक पारशी गृहस्थाचा हिशेव व पत्रव्यवहार करण्याचे काम मिळाले. ईकडे १० शिकलेला ब्राह्मण मलाई खात होते पण जातीच्या नावाखाली एक महान विद्वानाची अशी दशा करुन ठेवणारी ही व्यवस्था किती मानवतेवर शाप होती. याच दरम्याना रसेल यांच्या “सामाजिक पुनर्रचनेची तत्वे” या ग्रंथावर जर्नल ऑफ दी ईंडीयन ईकॉनॉमिक्स सोसायटी च्या अंकात परिक्षणात्मक लेख लिहला. व “भारतातील जाती” हा निबंध पुस्तक स्वरुपाने प्रसिद्ध केला.\nएवढ्यात बाबासाहेबाना खबर मिळाली की, सिडनहॅम महाविद्यालयात एका प्राध्यापकाची जागा खाली झाली. बाबासाहेबानी त्या जागेसाठी अर्ज भरला. मुंबईचे माजी राज्यपाल लॉर्ड सिडनहॅम यांच्या प्रयत्नाने ती जागा मिळाली. लंडनला जाऊन अर्धवट सोडलेले शिक्षण पुर्ण करण्यासाठी या नोकरीतुन मिळणारा पैसा कामी येईल या विचाराने बाबासाहेबानी हि हंगामी नोकरी धरली.\nव्यासंग, ज्ञाननिष्ठा, विद्यादानाची तळमळ अन शिकविण्याची हातोटी या विविध गुणानी परिपुर्ण असे हे व्यक्तिमत्व जेंव्हा महाविद्यालयात प्रवेशते तेंव्ह महार म्हणुन सुरुवातील जरी मानहानी होते पण वरिल गुणांच्या प्रभावानी सगळा कॉलेज भारावुन जातो. विद्यार्थी बाबासाहेबांचे फॅन बनतात. यापेक्षा उत्तम गुरु लाभणे अशक्य आहे याची जाण होते. अन बाबासाहेबांची ख्याती दिवसेंदिवस वाढत जाते. ईतर महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या सिमिनारसाठी येऊ लागले. ज्याच्या त्याच्या तोंडी यांचं कौतुक हे सगळं चालु होतं. बाबासाहेबही या प्रेमामुळे भारावुन जातात. पण त्याच महाविद्यालयातील शिक्षकानी मात्र त्यांच्या पिण्याच्या पाण्याला स्पर्श करायचा नाही असा दम भरलेला असतो. जो प्राध्यापक विद्यार्थ्यांमधे अत्यंत प्रिय असतो, महाविद्यालयाची शान असतो त्याच महाविद्यालयातील उच्च वर्णीय प्राध्यापक मात्र त्याना हीन वागणुन देत असतात.\nयाच दरम्याना बाबासाहेबानी मृतप्राय झालेल्या अस्पृश्यांच्या हृदयात धगधगती आग पेटविण्याच्या कार्यशील होतात. प्राथमिक प्रयोग म्हणुन अस्पृश्यांना गुलामगिरीची जाणिव करुन देण्याच्या दिशेनी पाऊल टाकायला सुरुवात केली. मतचाचपणी सुरु झाली अन आपल्याला यश येत आहे हे कळले. त्या काळचे प्रसिद्ध क्रिकेट पटु पी. बाळु हे रोहिदास समाजातुन आलेले हे महान खेळाडु पण जातीपातीच्या लढाईत त्यांचाही नेहमी पायऊतार झालेला. त्यांच्या क्षमतेवर जातीच्या मर्यादा आड आल्यामुळे प्रगती खुंटलेली. बाबासाहेबानी रोहिदास समाजाकरवी या पी. बाळूंचा सत्कार घड्वुन आणला. त्या नंतर मुंबई नगरपालीकेत अस्पृश्यांसाठी एक जागा मिळविली. त्या जागी पी. बाळु यांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे महार समाजात खळबळ माजते, महाराला डावलुन एका चांबाराला ती जागा दिल्यामुळे सगळ्या महारांमधे असंतोष पसरतो. लोकं बाबासाहेबांवर नाराज होतात. पण बाबासाहेबानी सगळ्यांची समजुत काढुन नवा लढा उभारण्यावर लक्ष केंद्रित केले.\nयाच दरम्यान अस्पृश्यांसाठी कळकळीने झटणारे एक महान विभुती, कोल्हापुरचे मराठी संस्थानीक छत्रपती श्री शाहु महाराज हे अस्पृश्यांच्या विकासासाठी पुढे येतात. अस्पृश्याना आपल्या संस्थानामधे नोक-या दिल्या. जमेल तसं मदत करतात. जे थोडेफार शिकलेले अस्पृश्य होते त्याना वकिलीच्या सनदा दिल्या. अस्पृश्यांच्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मोफत वसतीगृह अन शाळा उघडल्या. सगळा अस्पृश्यसमाज कसा विकसीत होईल याचे धोरणात्मक पाऊल उचलणारे हे महान संस्थानीक अंतकरनातुन दलित उद्दारासाठी झटु लागले. त्यांच्या अंबारीचा माहुत हा महार होता. ते स्वत: अस्पृश्यांसोबत बसुन सहभोजन करित असत. बाबासाहेबांचं हे सौभाग्यस म्हणावं लागेल की शाहु महाराजासारखं महान व्यक्तिमत्व ह्या त्यांच्या समकालीन होतं.\nतिकडे कोल्हापुरात महाराजानी अस्पृश्यांच्या विकासासाठी पाऊल उचलले अन त्याच काळात मॉंटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणाच्या अनुषंगाने साऊथ बरो समीती भारतात निरनिराळ्या जातीची मताधिकाराविषयी चौकशी करित होती. अस्पृश्यांच्या वतिने कर्मवीर शींदे अन बाबासाहेबांची या समितीपुढे साक्ष झाली. त्यानंतर बाबासाहेबानी टोपण नावानी टाईम्समधे आपले मत मांडले. “ स्वराज्य ज्या प्रमाणे ब्राह्मणांचा जन्म सिद्ध हक्क आहे त्याच प्रमाणे महारांचाही जन्म सिद्ध हक्क आहे.” हा टिळकाना ईशारा होता. या काळात टिळक टवाळक्या करत हिंडत होते. गल्लो गल्ली स्वराज्य माझा....... वाली डायलॉग मारत फिरत असतं. त्यावर त्याना स्वराज्याचा आजुन एक दावेदार ईथे उभा आहे याची जाणिव व्हावी म्हणुन हि चेतावणी वजा सुचना करणारा लेख सोडण्यात आला होता. हे वाचुन दुसरा दावेदार उभा राहतो म्हणुन टिळक चवताळला. पण उपाय नव्हता. ते या आधी वेदोक्त प्रकरणात हरले असल्यामुळे वचवच करण्यापलीकडे काहिच करु शकले नाही.\nया व्यक्तिबद्दल मला नितांत आदर आहे. ते बाबासाहेबांच्या फार जवळचे होते. अस्पृश्यांची चळवळ उभी करताना सगळ्यात जास्त झिजलेल्या अनेक माणसांपैकी हे एक. ते बाबासाहेबांची फार चांगले स्नेही होते. तिकडे शाहु महाराज जोमाने अस्पृश्य निवारणावर लक्ष केंद्रीत करत होते अन ईकडे बाबासाहेब नुकतेच त्या मैदानाची चाचपणी करित होते. आजुनतरी बाबासाहेब नावारुपाला यायचेच होते. अन दत्तोबा पवारानी बाबासाहेबांची छत्रपती शाहु महाराजांशी भेट घडवुन आणली. बाबासाहेबाना भेटुन महाराज भारावुन गेले. एक महार जातीत असा तेजोमय पुरुष आहे, याचे त्याना नवल वाटले. एवढं तेज, डोळ्यात आत्मविश्वासाची चमक, शब्दा शब्दातुन सांडणारी विद्वत्ता. एक एक वाक्य म्हणजे एक एक ग्रंथच जणू. विषय समजावुन सांगताना दिसणारी ज्ञानाची खोली. एकंदरीत महाराच्या रुपात शाहुंच्या पुढे एक फरिश्ता उभा होता. सगळ्या विद्वनाना लोळविण्याची बौद्धिक ताकत बाळगणारा असा महाबली भीम बघुन शाहु थक्क होतात. एकदा नजर भरुन बाबासाहेबांकडे बघतात. त्याना जाणवतं की हे साधारण व्यक्तिमत्व नव्हेच, ते ओळखतात त्यांच्या समोर उभा असलेला माणुस जरी इतरांसारखा हाडामासाच दिसतोय तरी तो तसा नाहीच. त्याच्या प्रत्येक हाडामासात ज्ञानाचे झरे वाहताहेत, त्याच्या वाणिमधे युगप्रवर्तकाचा ध्वनी निनादतो आहे. त्याच्या नजरेत हजारो वर्षाचा अंधकार झटकुन टाकण्याचं तेज आहे. हा पुढे असलेला माणुस महान विद्वान असुन दलिताना ईतक्या शतकानंतर आज युगप्रवर्तक सापडल्याचं शाहु महाराजाना साक्षात्कार होतो. अन महाराज बाबासाहेबाना म्हणतात, आंबेड्कर तुम्ही ज्ञानी आहात, दलितांचे खरे कैवारी आहात. मी तुम्हाला अर्थसहाय्य करतो तुम्ही पाक्षिक काढावे अन समाजाची सेवा करावे. हे वाक्य ऐकुन बाबासाहेब आनंदाने न्हाऊन निघतात. कारण त्याना माहित होतं, वृत्तपत्राशीवाय कुठलिही चळवळ हि लंगडी असते अन आज त्याना चळवळीला गतिमान करण्यासाठी एक महान कर्तुत्वानी पुढकार घेऊन मदतीचा हात दिला.\n३१ जानेवारी १९२० साली मूकनायक सुरु केले. अन हाच तो दिवस जेंव्हा भारताच्या राजकिय व सामाजीक नभात आंबेडकर नावाचा तारा उगवला.\nपण बाबासाहेब प्राध्यापक म्हणुन नोकरी करित असल्यामुळे त्याना स्वत:च्या नावाने हे पाक्षिक चालविता येणार नव्हते. म्हणुन त्यानी पांडुरंग नंदराम भटकर याना संपादक नेमले. भटकर जातीने महार होते. ते बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे होते. त्यांच पुण्यातील डी. सी. मिशनमधुन मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं होतं. त्यांची बायको ब्राह्मण होती. म्हणुन ईतर महार जरा नाराजच होते. भटकर हा जरी महार असला तरी ब्राह्मण बायकोमुळे एकंदरीत तो ब्राह्मणी विचाराच आहे किंवा तसा त्याच्यावर प्रभाव आहे असा एकंदरीत समज होता. पण बाबासाहेबानी याही वेळी कार्यकर्त्यांची समजुत घालुन हे सगळं ईथेच मिटवलं. पण आग आतुन धगधगत होती.\nमूकनायकच्या पहिल्या अंकात बाबासाहेब सडेतोड लेख लिहतात. ब्राह्मणी व्यवस्थेवर ताशेरे ओढतात. हिंदुस्थाना हा देश म्हणजे विषमतेचे माहेर घर आहे. अन हिंदु हा समाज अशी ईमारत आहे जिथे वेगवेगळ्या जातीचे मजले आहेत. अन एका मजल्या वरुन दुस-या मजल्यावर जाण्यासाठी शिडी नाही. जो जिथेल्या मजल्यात जन्मला तो तिथेच मरतो. या ईमारतीचा सगळ्यात वरचा मजला ब्राह्मणानी काबिज केला आहे. नंतरचा मजला क्षत्रिय, वैश्य अन सगळ्यात खाली शुद्रांचं वास्तव्य आहे. शुद्राना या ईमारतीत कायमचे बंदिस्त केल्या गेले आहे. असा रखरखीत लेख लिहुन बाबासाहेबानी वर्णव्यवस्थेचा समाचार घेतला.\nया दरम्याना बाबासाहेबानी मूकनायकांमधुन हजारो वर्षाच्या मूक दलितांच्या किंकाळ्याना वाट करुन दिली. त्याना ईमाने इतबारे दलितांचे प्रतिनिधीत्व केले. ते स्वत: जाती पातीच्या चटक्यानी पोळुन निघालेले होते म्हणुन सगळी ताकत एकवटुन मूकनायकातुन हा दलितांचा नायक आता बोलु लागला होता. आज पर्यंत मूक असलेले विचार ईथुन मांडु लागला अन या विचारानी प्रेरीत होऊन तळागळातुन दलित बांधव बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहु लगला. याच वर्षी मार्च महिन्यात माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरली. छत्रपती शाहु महाराजांचे या परिषदेस आगमन झाले. त्यानी भाषणात दलिताना उद्देशुन म्हटले, “ माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजनानो, तुम्ही तुमचा पुढारी शोधुन काढलाय, तुमचे दु:खाचे दिवस आता फार लवकर संपणार आहेत. आंबेडकर नावाचा एक विद्वान तुमच्यासाठी या भुतलावर आलाय. तुमच्या गुलामगीरीच्या बेड्या कापुन तुम्हाला मुक्त करण्यास एक अन तुमच्य आयुष्यात नवचैतन्य भरण्यास एक युगप्रवर्तक आला आहे. तोच तुमचा खरा नेता आहे. आज तुमचा नेता असलेले हे विद्वान फार लवकरच उभ्या भारताचा नेता म्हणुनही स्विकारले जातील.” अन एक शब्दानी परिषदेतील दलित बांधव पुनर्जन्म घेत होता. हे नुसते शब्द नव्हतेच, या पुनर्जन्माच्या कळा होत्या. गुलामगिरी झिटकारुन आत्मसन्मानाने जगण्यासाठी दिलेली ती क्रांतीकारी हाक होती. गुलामगिरीची जाणीव होऊ लागली, अन बाबासाहेबांच्या साथीने ही गुलामगीरी कायमची संपविण्याच्या दिशेनी हे पहिले वहिले जाहीर पाऊल टाकताना अस्पृश्य समाज फार सुखावुन गेला होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/carolina-marin-premier-badminton-league-1615494/", "date_download": "2018-04-21T07:39:55Z", "digest": "sha1:S3CI6HMCDFUB6AAJ7NMO46NVCUX42RAW", "length": 19224, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Carolina Marin Premier Badminton League | विजयाची भूक कायम राखणे अवघड! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nविजयाची भूक कायम राखणे अवघड\nविजयाची भूक कायम राखणे अवघड\nविजयाची भूक कायम राखणे, ही गोष्ट फारच अवघड आहे. मी आता फक्त २४ वर्षांची आहे.\nऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मरिनचे मत\nविजयाची भूक कायम राखणे, ही गोष्ट फारच अवघड आहे. मी आता फक्त २४ वर्षांची आहे. आतापर्यंत मला एकदाही ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्याचबरोबर विश्व अजिंक्यपद, ऑलिम्पिक स्पर्धेत एखादे पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे अजून बरीच स्वप्ने साकार करायची आहेत, असे रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिन मरिनने सांगितले.\nबॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये हैदराबाद हंटर्स संघाकडून खेळणारी मरिन आपल्या वाटचालीबाबत म्हणाली, ‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी मला अतीव आनंद झाला होता. पण त्यानंतर मला दुखापत झाली. त्यानंतर मी पीबीएल खेळायला आली होती. पण तुम्ही जर अजून एक स्वप्न पाहत असाल तर ती स्वप्नपूर्ती करणे नक्कीच सोपे नाही.’’\nमरिनच्या नावावर आतापर्यंत २२ जेतेपदे आहेत. यामध्ये रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा समावेश आहे. त्याचबरोबर २०१४ आणि २०१५मध्ये मरिनने विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही सोनेरी कामगिरी केली होती. युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्णपदक तिच्या नावावर आहेत. सध्याच्या घडीला मरिन जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे, पण नोव्हेंबर २०१६मध्ये ती अव्वल स्थानावर होती.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nबॅडमिंटनची फुटबॉलशी तुलना नको\n‘‘काही जण म्हणतात की, या लीगला जास्त लोकप्रियता मिळत नाही. जास्त चाहते येत नाही. माझ्या मते तुम्ही बॅडमिंटनची तुलना फुटबॉलसारख्या खेळाशी करू नये. कारण फुटबॉल हा खेळ म्हणून फारच वेगळा आहे. प्रत्येक खेळाची भिन्न प्रकृती असते. त्यांचे चाहतेही वेगळे असतात. त्यामुळे एका खेळाची दुसऱ्याबरोबर तुलना करणे योग्य नाही,’’ असे मरिनने सांगितले.\nविजय कसा मिळाला हे महत्त्वाचे\n‘‘विजय मिळाल्यावर नक्कीच आनंद होतो. पण हा विजय कसा मिळाला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जर मी पराभूत झाली, तर का झाली, त्याची कारणे काय आहेत, हे शोधण्याचा मी प्रयत्न करत असते,’’ असे मरिनने सांगितले.\nपीबीएलचे जेतेपद पटकावण्याचे ध्येय\n‘‘बाद फेरीत पोहोचल्याचा आनंद आहेच. लीग सुरू होण्यापूर्वी आम्ही एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवले होते, ते म्हणजे प्रथम उपांत्य फेरी गाठायची. त्यानंतर अंतिम आणि सर्वात मोठे लक्ष्य म्हणजे जेतेपद पटकावण्याचे. आमच्या संघाचा त्या दिशेने प्रवास सुरू आहे. लीगमध्ये प्रत्येक संघ चांगल्या ताकदीचा आहे. त्यांच्याबरोबरचे सामने अटीतटीचे झाले आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी आम्हाला गाफील राहून चालणार नाही. पण घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. संघात चांगले वातावरण आहे. प्रत्येक जण एकमेकांना मदत करत आहे. संघात चांगला समन्वय असल्यामुळेच आतापर्यंत आम्ही जिंकत आलो आहोत,’’ असे मत मरिनने व्यक्त केले.\nअव्वल दहा खेळाडू तगडय़ा प्रतिस्पर्धी\nमाझ्यासाठी अव्वल तीन प्रतिस्पर्धी कोण, असा विचार मी कधीच करत नाही. माझ्या मते क्रमवारीतील अव्वल दहा खेळाडू तगडय़ा प्रतिस्पर्धी आहेत. कारण या अव्वल दहा खेळाडूंबरोबरचा सामना म्हणजे निकराची झुंज असते, असे मरिनने सांगितले.\nआता लक्ष्य ऑल इंग्लंड स्पर्धा\n* ‘‘सध्याच्या घडीला मी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. कारण हाँगकाँगमध्ये मला दुखापत झाली होती. या दुखापतीतून मी सावरले आहे. आता बॅडमिंटन कोर्टवर उतरल्यावर चांगले वाटत आहे. या लीगमध्ये खेळण्याचा नक्कीच चांगला पाठिंबा मिळत आहे. आता यापुढे माझे ध्येय असेल ते ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा. कारण ही स्पर्धा मला अजूनही जिंकता आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी मी अथक मेहनतही घेत आहे. दुखापतीनंतर कोर्टवर उतरणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सोपे नसते. पण आताच्या घडीला सारे काही आलबेल आहे,’’ असे मरिन म्हणाली.\n* आतापर्यंत खेळलेल्या लीगमध्ये पीबीएल ही सर्वात चांगली आहे. कारण या स्पर्धेत जवळपास सर्वच अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे सामनेही चांगले रंगतदार होत आहेत, असे मरिन म्हणाली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5218-marathi-serial-vithu-mauli-getting-popular-in-maharashtra", "date_download": "2018-04-21T07:28:21Z", "digest": "sha1:7SHFZB5EVCI66VHIXGAGN4VLBVEL36R4", "length": 10949, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमहाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nPrevious Article बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nNext Article बिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nमहाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, गावांपासून शहरांपर्यंत सगळेच विठ्ठलभक्त 'विठूमाऊली' मालिकेमुळे विठूनामाचा गजर करत तल्लीन होत आहेत.\nलोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या पौराणिक मालिकेतून सादर करण्यात आली आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडत आहे. त्याशिवाय पंढरपूर क्षेत्राची निर्मिती, विठ्ठल पालखी सोहळा, विठ्ठलाचं मुकुट आणि आभूषणे यांच्याही रंजक कथा या मालिकेतून पहायला मिळत आहेत. उत्तम निर्मितीमूल्य, कसलेले कलाकार आणि अभ्यासू लेखनामुळे या मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 'विठूमाऊली' साकारणाऱ्या अजिंक्य राऊतला अनेक प्रेक्षकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे मेसेज करून मालिका आवडत असल्याचं कळवलं आहे. 'विठूमाऊली' दिसत असललेल्या टीव्हीला किस करणाऱ्या लहान मुलाचा फोटो अजिंक्यनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो अजिंक्यला त्याच्या एका फॅननं पाठवला होता.\nपौराणिक मालिकेचं कथानक, भव्यदिव्यतेला प्रेक्षकांची पसंती\nमालिकेला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीविषयी अजिंक्य म्हणाला, \"खूप ठिकाणचे तरूण मला 'विठूमाऊली' मालिका आवडत असल्याचं कळवतात. त्यांना शीर्षक गीत आवडतं, गोष्टीची मांडणी आवडते, मालिकेची भव्यता आवडते. कित्येक ज्येष्ठ प्रेक्षक दर्शन घेण्याच्या भावनेतून संध्याकाळी टीव्हीसमोर येऊन बसतात. माझ्या ओळखीतल्या एक गुजराती आजी आहेत. त्यांना नीट मराठी कळत नाही. मात्र, 'विठूमाऊली' मालिकेत कृष्णाचं दर्शन होतं म्हणून त्या आवर्जून मालिका बघतात.\"\nस्टार प्रवाहची 'विठूमाऊली' ही मालिका पाहण्याची प्रत्येक प्रेक्षकाची भावना वेगळी आहे. मात्र, प्रत्येकाला 'विठूमाऊली' आवडते हेच यातून दिसून येतं. मालिकेत या पुढील काळात अनेक नवनव्या घटना, कहाण्या पहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची भव्यदिव्य कहाणी पहा 'विठूमाऊली' या पौराणिक मालिकेत सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nPrevious Article बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nNext Article बिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nमहाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/due-strike-doctors-private-health-services-jam-36610", "date_download": "2018-04-21T07:19:28Z", "digest": "sha1:BZ3ZYSF75HXKK4L3COHC6PFPROKH5IIX", "length": 13448, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to the strike of doctors in private health services jam डॉक्‍टरांच्या संपामुळे खासगी आरोग्य सेवा ठप्प | eSakal", "raw_content": "\nडॉक्‍टरांच्या संपामुळे खासगी आरोग्य सेवा ठप्प\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nबीड - निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी व डॉक्‍टर संरक्षण कायदा अधिक कडक करावा या मागणीसाठी गुरुवारी (ता. 23) इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला. संपाला होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, दंत, निमा आदी संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे जिल्ह्यातील खासगी आरोग्य सेवा पुरती ठप्प झाली. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू होती.\nबीड - निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी व डॉक्‍टर संरक्षण कायदा अधिक कडक करावा या मागणीसाठी गुरुवारी (ता. 23) इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला. संपाला होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, दंत, निमा आदी संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे जिल्ह्यातील खासगी आरोग्य सेवा पुरती ठप्प झाली. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू होती.\nशासकीय सेवेतील डॉक्‍टरांना मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. सरकार शासकीय डॉक्‍टरांना संरक्षण पुरवू शकत नसेल तर खासगी डॉक्‍टरांचे काय, असा सवाल संघटनेने केला. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शासनाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी गुरुवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला. या संपाला जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांसह विविध वैद्यक संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प झाली. संपात साधारण दीड हजार डॉक्‍टर सहभागी झाल्याचा अंदाज आहे. दोनशेवर तज्ज्ञांचाही यामध्ये समावेश होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप खरवडकर, डॉ. पारखे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. अनिल बारकुल, डॉ. हनुमंत पारखे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. महादेव चिंचोले, डॉ. शेंडगे, डॉ. अशोक उनवणे, डॉ. विनीता ढाकणे, डॉ. घुगे आदींची उपस्थिती होती. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले.\nडॉक्‍टर संरक्षण कायदा अजामीनपात्र करून त्याची कडक अंमलबजावणी करावी, या कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींवर तत्काळ कडक कारवाई केली तरच हल्ले करणाऱ्या समाज कंटकांवर जरब बसेल व डॉक्‍टरांवरील हल्ले थांबतील.\n- डॉ. दिलीप खरवडकर (अध्यक्ष, आयएमए, बीड)\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5223-pooja-sawant-honoured-with-dadasaheb-phalke-excellence-award-for-lapachhapi", "date_download": "2018-04-21T07:39:12Z", "digest": "sha1:E3QIG7ZJG72BGSGTT2CJO7X72RIVYYJM", "length": 9486, "nlines": 214, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'पूजा सावंत' दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'पूजा सावंत' दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित\nNext Article ‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nमराठीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील होणार आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादा साहेब फाळके यांच्या १४९ व्या जयंतीप्रित्यर्थ स्माईल फाउंडेशनद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजण्यात येणार आहे. येत्या २१ एप्रिल रोजी वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पूजाला हा पुरस्कार प्रधान करण्यात येईल.\nस्माईल फाउंडेशन अखत्यारीत देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान 'लपाछपी' सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पूजाला मिळाला.\nकेवळ भारतातूनच नव्हे तर, जगभरातून ‘लपाछपी’ आणि पूजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली जात आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज , निळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तु पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले. नैसर्गिक अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर पूजाने मराठी चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले असून, तिच्या चाहत्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.\nNext Article ‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\n'पूजा सावंत' दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:35:37Z", "digest": "sha1:E2OIQZQIE6JHEWGA6ALQJQDTG4CAPVSO", "length": 54019, "nlines": 325, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: निळे तालिबानी...", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२\nनुकतीच सम्राट मधून बातमी वाचण्यात आली की बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यानी दैववादी(आस्तिक) आंबेडकरावाद्यांची शोधमोहिम सुरु केली आहे(याना हा अधिकार कुणी दिला). ज्याच्या घरात देव-देवतांच्या मुर्त्या सापडल्या अश्याना गद्दार आंबेडकरवादी ठरवत त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या बहिष्काराचा आवाका ईतका प्रचंड आहे की मला तर हे महासभेवाले निळे तालिबानी वाटत आहेत. एखाद्याला बौद्ध महासभेनी बहिष्कृत घोषीत केले ईतर कुठल्याही बौद्धाने अशा बहिष्कृतांकडे जाऊ नये, बौद्ध महासभेच्या व्यतिरिक्त दुस-या कुठल्याही धार्मिक संघटनांच्या धम्मगुरुनी अशा गद्दारांच्या घरी कुठलेही कार्य बौद्ध पध्दतीने करु नये, ईतर धम्म बांधवानी विवाह, गृहप्रवेशादी कार्यावर बहिष्कार टाकावा. समाजानी अशा गद्दाराना धडा शिकविण्यासाठी शक्य तितक्या कठोर पद्धतीने वर्तन करावे अन चहुबाजूनी अशा गद्दारांना सामाजिक व धार्मिक पातळीवर घेराबंदी करत जेरीस आणावे असा हा एकंदरीत बहिष्काराचा आवाका...\nकोण टाकतोय हा बहिष्कार ... बौद्ध महासभा कोण आहे ही बौद्ध महासाभा खुद्द बाबासाहेबानी धम्म प्रसारार्थ स्थापन केलेली व समस्त बौद्धाना पुज्य नि वंदनीय अशी ही संस्था आहे. अशा या सर्वज्ञात बौद्ध महासभेच्या परिचायाची अजिबात गरज नाही. म्हणून मी आता थेट विषयाकडे वळतो.\nगद्दार आंबेडकरवादी एक चिंतन...\nबाबासाहेबांच्या महान कार्यातुन उभी झालेली समतेची चळवळ अनेक वळसे घेत कुठे फिरतेय याचा वेध घेतल्यास असे दिसेल की आंबेडकरी चळवळ पुढे जाऊन तीन भागात विभागल्या गेली त्या तीन आघाड्या म्हणजे राजकीय़ आघाडी, सामाजीक आघाडी व धार्मिक आघाडी. आंबेकरी चळवळीतील राजकीय़ आघाडी अत्यंत स्वार्थी लोकानी व्यापली गेली. बाबासाहेबांचं नाव वापरत स्वत:ची पोळी भाजण्या व्यतिरिक्त राजकीय पात्राना आजून काहीच करता आले नाही. राजकीय आघाडीने स्वत:ला गहान टाकत बाबासाहेबांच्या आदर्शाची, तत्वज्ञानाची व कार्यप्रणालीची सर्वादेखत धींड काढली व ४८+ (हे + याच्यासाठी कारण हा आकडा असाच पुढे सरकणार आहे याची १००% खात्री आहे) पक्षात विभागणी करत जमेल तिकडे गुलामी स्विकारत आंबेडकरी विचारधारेशीच खेळ-खंडोबा केला. पण नवल बघा यातील कुणीच गद्दार ठरत नाही, ते का याचं उत्तर कुणीतरी दिलेच पाहिजे. पण जे बिचारे स्वभावानी गरीब आहेत, शिक्षणानी उच्च शिक्षीत आहेत पण मनानी कमकूवत असल्यामूळे वा ईतर कुठल्याही कारणास्तव देवभक्त आहेत ते मात्र गद्दार याचं उत्तर कुणीतरी दिलेच पाहिजे. पण जे बिचारे स्वभावानी गरीब आहेत, शिक्षणानी उच्च शिक्षीत आहेत पण मनानी कमकूवत असल्यामूळे वा ईतर कुठल्याही कारणास्तव देवभक्त आहेत ते मात्र गद्दार आहे की नाही कमाल. निळा झेंडा घेऊन राजकारणात वावरणा-यानी हेतुपुरस्सरपणे केलेला आंबेडकरघात गद्दार ठरविण्यास पुरेसं नाही... का नाही आहे की नाही कमाल. निळा झेंडा घेऊन राजकारणात वावरणा-यानी हेतुपुरस्सरपणे केलेला आंबेडकरघात गद्दार ठरविण्यास पुरेसं नाही... का नाही कारण ते सत्तेचे भागिदार आहेत. ते मांडतील तेच समिकर आंबेडकरवादी ठरविण्याचे प्रमाण असणार. जर नाही तर मग प्रश्न असा उरतो की आंबेडकरवादी ठरण्याचे मापदंड काय कारण ते सत्तेचे भागिदार आहेत. ते मांडतील तेच समिकर आंबेडकरवादी ठरविण्याचे प्रमाण असणार. जर नाही तर मग प्रश्न असा उरतो की आंबेडकरवादी ठरण्याचे मापदंड काय हा आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न. आंबेडकरी समाज आज संभ्रमावस्थेत आहे की आंबेकरवादी म्हणजे नेमकं काय हा आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न. आंबेडकरी समाज आज संभ्रमावस्थेत आहे की आंबेकरवादी म्हणजे नेमकं काय आंबेडकरवादी ठरण्याच्या कसोट्या काय आंबेडकरवादी ठरण्याच्या कसोट्या काय मापदंड काय ईथे चिंतनाची गरज आहे.\nआंबेडकरवादी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न निकाली काढल्या शिवाय गद्दार कोण व आंबेडकरवादी कोण हे सिद्ध करता येणे नाही. मग कसा काढायचा हा प्रश्न निकाली. कोणत्या कसोट्या वापरायच्या आंबेडकरवादी ठरविण्यासाठी हा प्रश्न उभा राहतो. खरतर हे काम खूप सोपंही आहे अन महाकठिणही आहे. अगदी एका वाक्यातही ते सिद्ध करता येऊ शकतं वा हजार पानी पुस्तक लिहून यथासांग चर्चा करत हा विषय निकाली काढता येईल. पण १००० पानी पुस्तक वाचणार कोण आम्हाला थोडक्यात पटणा-या मार्गानी सांगता येईल का ते बघा आम्हाला थोडक्यात पटणा-या मार्गानी सांगता येईल का ते बघा मग अगदी सोपं आहे. आपल्या वर्तनात मुलभूत बदल घडवून आणायचा आहे. बरं मग ते बदल कोणते मग अगदी सोपं आहे. आपल्या वर्तनात मुलभूत बदल घडवून आणायचा आहे. बरं मग ते बदल कोणते हे बदल दोन भागात विभागले आहेत. एक आपण ईतरांशी कसं वागायचं व दुसरं म्हणजे आपण स्वत:शी कसं वागायचं. ईतरांशी वागताना स्वातंत्र्य, समता व बंधुता पाळायची. व स्वत:शी वागताना पंचशिलाचे पालन करावयाचे आहेत. काय आहेत हे पंचशील हे बदल दोन भागात विभागले आहेत. एक आपण ईतरांशी कसं वागायचं व दुसरं म्हणजे आपण स्वत:शी कसं वागायचं. ईतरांशी वागताना स्वातंत्र्य, समता व बंधुता पाळायची. व स्वत:शी वागताना पंचशिलाचे पालन करावयाचे आहेत. काय आहेत हे पंचशील १) प्राणी मात्राची हत्या करु नका. २) चोरी करु नका ३) विषयवासनांचा त्याग करा ४) खोटे बोलू नका ५) मद्यपान( धुम्रपान आजुन जे काही पान असतील ते) करु नका. झालं... एवढं केलात की तुम्ही आंबेडकरवादी झालात. हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आंबेडकरवादी ठरता. मग तुम्हाला कुणी गद्दार बिद्दार म्हटलं की त्यालाच वरील कसोट्यात लावून तपासा अन तो खरा आंबेडकरवादी आहे का बघा. पितळ उघड पडायला वेळ लागणार नाही. तुमच्याशी एखादी व्यक्ति बंधुत्वाने वागत नसेल तर ती व्यक्ती आंबेडकरवादी असूच शकत नाही ये त्याना ठामपणे सांगा. वेळ पडलीच तर ठणकावून सांगा. बौद्ध महासाभावाले असो वा आजून कोणी असो तुम्हाला जर कोणी गद्दार म्हणत असतील तर आधी त्यानाच वरील कसोट्यात घालून पाहा. बघा ते किती सच्चे आंबेडकरवादी ठरतात. खूप सोपं उत्तर आहे, तुमचा द्वेष करणारा व तुमच्याशी बंधूत्वाने न वागणारा तो मग कुणीही असो तो आंबेडकरवादी ठरतच नाही. मग त्याच्या गळ्यात महासभेचा बिल्ला असो व खुद्द बाबासाहेबांच्या रक्तातला असो. तुमचा तिरस्कार(फक्त तुम्ही देवभक्त आहात यावरुन) जर कोणी करत असेल तर तो आंबेडकरवादी नाहीच मुळी.\n या झाल्या आंबेडकरवादी असण्याच्या मुलभूत कसोट्या. पण एक प्रश्न उरतोच तो म्हणजे जे महार (हा शब्द जाणीवपुर्वक घेतला आहे. कारण आजून महाराना आंबेकरवादाचा गुंता सुटलेला नाहीये) बाहेरच्या खोलीत बाबासाहेबांचा फोटो लावतात व आतल्या खोलीत देव ठेवतात त्यांचं काय वर वर तो बौध्द असल्याचं दाखवतो पण आतून त हिंदू असतो. ते आंबेडकरवादी की गद्दार वर वर तो बौध्द असल्याचं दाखवतो पण आतून त हिंदू असतो. ते आंबेडकरवादी की गद्दार कारण बौद्ध महासभेनी त्याना गद्दार ठरविताना फक्त देव हीच कसोटी लावून त्याना गद्दार व हिंदु-महार ठरविले आहे (ईतर कसोट्यांचं काय कारण बौद्ध महासभेनी त्याना गद्दार ठरविताना फक्त देव हीच कसोटी लावून त्याना गद्दार व हिंदु-महार ठरविले आहे (ईतर कसोट्यांचं काय ज्या कसोट्या त्यांच्यावरच उलटणार आहेत त्या कसोट्यांचं काय करायचं. स्वत: बंधूत्वापासून दूर दूर जात आहेत ते बौद्ध कसे असे अनेक प्रश्न पडतात) अन एखादा स्वत:ची जात हिंदु महार लावतो म्हणून तो आंबेडकरवादी नाही अस म्हणने कितपय योग्य आहे ज्या कसोट्या त्यांच्यावरच उलटणार आहेत त्या कसोट्यांचं काय करायचं. स्वत: बंधूत्वापासून दूर दूर जात आहेत ते बौद्ध कसे असे अनेक प्रश्न पडतात) अन एखादा स्वत:ची जात हिंदु महार लावतो म्हणून तो आंबेडकरवादी नाही अस म्हणने कितपय योग्य आहे हिंदु-महार कि बौद्ध याचं मुल्यांकन कोण करणार हिंदु-महार कि बौद्ध याचं मुल्यांकन कोण करणार त्याच्या कसोट्या काय एखाद्या आंबेडकरवाद्यानी घरात देव ठेवले म्हणजे तो गद्दार ठरतोच का अन एखाद्या वरील पंचशीलाचे पालन न करताही बौद्ध कसा काय ठरु शकतो अन एखाद्या वरील पंचशीलाचे पालन न करताही बौद्ध कसा काय ठरु शकतो पंचशीलाचे पालन न करणारे आंबेडकरवादी कसे काय बुवा पंचशीलाचे पालन न करणारे आंबेडकरवादी कसे काय बुवा असे अनेक प्रश्न आहेत.\nमाझं तर स्पष्ट मत आहे की मुळात एखादी व्यक्ती देवांची पूजा अर्चा करत असल्यास तेवढ्या कारणा वरुन त्याला गद्दार ठरविता येणार नाही. हे वाक्य वाचल्या वाचल्या स्वत:ला आंबेडकरवादी समजणारे २२ प्रतिज्ञांकडे बोट दाखवून देवाचा समाचार घेण्यास तुटून पडतील पण तो केवळ उताविळपणा ठरेल. आंबेडकरवाद स्विकारताना आज पर्यंत हाच उताविळपणा आपला घात करुन गेला. आंबेडकरवादी बनणे ही एक प्रदिर्घ अशी प्रक्रिया आहे. तो संस्कार आहे, भावना, विचार व श्रद्धा यांच्या स्थीत्यांतराची ती प्रक्रिया आहे. थेट मनावर आघात घालायचा आहे अन हे एवढं सोपं नाही. रातो रात बदलण्याची प्रक्रिया तर नक्कीच नाही. मनाच्या अवस्थांवर काम होणे गरजेचे आहे. त्याला खूप मोठा कालावधी लागणार आहे. हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माकडे जाण्याची अवस्था म्हणजे वर वर पाहता वाटणारी ही धार्मिक संक्रमणावस्था असली तरी मुळात ती मानसीक संक्रमणावस्था आहे. त्याला किमान काही पिढ्यांचा कालावधी जाव लागतो. ईथे प्रश्न उठतो तो असा की शिकल्या-सवरल्यानी एवढा वेळ का घ्यावा अरे ते काय खायचं काम आहे का अरे ते काय खायचं काम आहे का शिकलेला माणूस का भावूक नसतो का शिकलेला माणूस का भावूक नसतो का असतो भावनांचा व शिक्षणांचा काय संबंध. देव पुजा करणारा माणूस ज्याला बाबासाहेबां बद्दल अत्यंत आदर आहे सर्वांशी तो बंधुत्वाने वागत असेल तर तो कुठल्याही आर.पी.आय. ब्रॅंडच्या राजकारण्यापेक्षा अनेक पट्टीने शुद्ध आंबेडकरवादीच ठरतो. जो उच्च शिक्षित आहे पण मनानी कमकूवत असल्यामूळे देव-भक्तीच्या आहारी गेला पण समतेचा, स्वातंत्र्याचा व बंधुत्वाचा वसा जर जपत असेल तर असा देवभक्त आंबेडकरवादीच ठरतो. केवळ तो देवपूजा करतो म्हणून त्याच्यातील स्वातंत्र्य-समता-बंधुता या गुणांचं अवमुल्यांकन नाही करता येणार. एखादा माणूस(आपला बरं का) पंचशिलांचे पालन करत असेल व तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येत असेल अशा माणसाला आंबेडकरवादी म्हणायचे की गद्दार माझ्या मते तो आंबेडकरवादीच. तो देव मानतो एवढ्या कारणावरुन त्याच्या आंबेडकरवादावर बोट उचलता येणार नाही. अन एखाद्याला बाबासाहेबांचे सर्व आदर्श पायदळी तुळविल्यावरही फक्त तो देव मानत नाही एवढ्या कारणावरुन आंबेडकरवादी ठरविता येणार नाही. हे जर सत्य असेल तर मी ठामपणे असे म्हणू शकतो की आंबेडकरवादी ठरविण्याची कसोटी देव नाहीच मुळी. देवाच्या पलिकडे अनेक गोष्टी आहेत ज्यावरुन आमच्या माणसांचा आंबेडकरवाद अधोरेखित होते. देवाची कसोटी लावून आंबेडकरवाद तपासणे केवळ हास्यस्पदच नाही तर मुर्खपणा आहे. कसोट्या लावायच्याच तर तत्वज्ञानाच्या लावा. बघा मग कसे सगळे (बौद्ध महासभेवाले सुद्धा) बाद ठरतात.\nबर आंबेडकरवादाची थेअरी घेणे-सोडणेत सुद्धा मांडता येईल. आंबेडकरवादी म्हणजे काय तर काही घेणे (स्विकारणे) व काही सोडणे (त्यागणे). मग आधी घेणे की सोड्णे यावर खडाजंगी होऊ शकते. बर परत प्रश्न हा की काय घेणे व काय सोडणे हा मोठा प्रश्न आहेच की. त्याची क्रमवारी कोणी लावायची. मुळात आम्हाला घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे माहित आहे पण त्याच्या क्रमवारीत घोळ आहे. आम्हाला हिंदु धर्म सोडायचा आहे व बौद्ध धम्म स्विकारायचा आहे (नाममात्र नाही. अगदी कृतीतून व मनातून) पण हे अगदीच ढोबळ वक्तव्य झाला. त्या त्या धर्मातील एक एक चालिरीती सोडायच्या आहेत व धम्माच्या चालिरीती स्विकारायच्या आहेत. बाबासाहेबानी २२ प्रतिज्ञा मधे याची क्रमवारी लावून दिली आहे. त्यानी आधी देव सोडायला सांगितले. प्रतिज्ञा क्रमांक १ ते ५ देव सोडायला सांगतात. सहावी प्रतिज्ञा श्राद्ध सोडायला सांगते. सातवी प्रतिज्ञा अत्यंत महत्वाची आहे. ती तुम्हाला बौद्ध धम्माशी अनुरुप वागण्यास प्रतिबद्ध करते. आठव्या प्रतिज्ञेत ब्राह्मणाचं पौरोहित्य नाकारत नववी प्रतिज्ञा दिल्या जाते जी समता शिकविते. मग बाबासाहेब एकेक प्रतिज्ञा देत पुढे सरकतात व १९ प्रतिज्ञेत हिंदू धर्माचा त्याग करायला सांगतात. हिंदू धर्म वाईट आहे व तो सोडायचाच आहे. पण कसा आधी तुमचं सर्वस्वं बौद्ध विचारानी व्यापून जाउद्या मग आपसूकच हिंदू धर्माची हाकलपट्टी होईल.\nबाबासाहेबाना हे पक्कं माहित होतं की हिंदू धर्म त्यागन्याची प्रक्रिया आधी होऊच शकत नाही. माणूस बौद्ध धम्मानी पुरेपूर व्यापला गेला की हिंदू धर्माला जागा कमी पडू लागेल व तो हळू हळू बाद होईल. म्हणजे ही थेअरी घेणे-सोडणेवर येऊन थांबते. आधी बौद्ध धम्म घ्या... तुमचं तन मन त्या धम्मानी व्यापून टाका तेंव्हा कुठे हिंदू धर्म तुमच्यातून बाहेर पडेल.\nईथे एक मोठा गुंता तयार होतो. बाबासाहेबानी आधी देव सोडायची प्रतिज्ञा दिली व नंतरच धम्माची दिक्षा दिली. बोला आत्ता काय म्हणता खरच पहिली प्रतिज्ञा देव सोडायला सांगते पण मागच्या ६०वर्षातील अनूभवातून आम्ही मानसशास्त्र शिकणार की नाही. शिकावच लागेल. मानसशास्त्र या विषयाकडे कानाडोळा करुन चालणार नाही. आधी देव सोडणे (काही सन्माननीय अपवाद वगळता)एवढं सोपं नाही हे सिद्ध झालय. आपले बांधव लपून छपून देव धर्म करतातच. तो त्यांचा भावनीक व वयक्तीक प्रश्न आहे. हळू हळू तोही निकाली निघेल त्याला वेळ द्यावा लागेल. हे सगळं ठिक आहे तरीपण देवाचा तिळा काही सुटताना दिसत नाही राव... ते महासभावाले लय त्रास देतायत म्हणून कित्तेकानी मला सांगितलं. देव नाही सोडलात तर तुम्ही गद्दार अश्या पवित्र्यावर ते ठाम आहेत. हा देवाचा गुंता जर सोडवायचा असेल तर मग शेवटचा एकच उपाय तो म्हणजे बौद्ध धम्माची धम्मग्रंथे...\nकोणती आहेत हो धम्म ग्रंथं त्रीपिटीक... हे बौद्ध धम्माचं धम्मग्रंथ आहे. त्याच्यात देव आहेत का हो त्रीपिटीक... हे बौद्ध धम्माचं धम्मग्रंथ आहे. त्याच्यात देव आहेत का हो हो त्रिपिटकात देव आहेत. बोला.... आता काय म्हणता. भगवान बुद्धांच्या आईच्या स्वप्नात येणारे देव त्रिपिटकात आहेत. बुद्धाना बोधीसत्व प्राप्त होते तेंव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव करणारे देव त्रिपिटकात आहेत. दिव्य दृष्टीने पाहणारा असीत मूनी त्रिपिटकात आहे व सगळ्यात महत्वाचं म्हणजे असीत मूनी भविष्यवाणी सांगतो. कोणाची हो हो त्रिपिटकात देव आहेत. बोला.... आता काय म्हणता. भगवान बुद्धांच्या आईच्या स्वप्नात येणारे देव त्रिपिटकात आहेत. बुद्धाना बोधीसत्व प्राप्त होते तेंव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव करणारे देव त्रिपिटकात आहेत. दिव्य दृष्टीने पाहणारा असीत मूनी त्रिपिटकात आहे व सगळ्यात महत्वाचं म्हणजे असीत मूनी भविष्यवाणी सांगतो. कोणाची हो बुद्धाची... हो बुद्धाची भविष्यवाणी सांगतो व ती खरीही ठरते(म्हणजे ईथे ज्योतिष शास्त्राला मान्यता). छे मग त्रीपिटीक खरा धम्म ग्रंथ नाही दुसरं एखादं नाव सांगा. आम्हाला त्रिपिटक मान्य नाही कारण त्यांच्यात देवांचं अस्तित्व आहे.\nआहे की, खुद्द बाबासाहेबानी लिहलेलं व आम्हा सगळ्याना मान्य() असलेलं धम्मग्रंथ म्हणजे द बुद्धा एन्ड हिज धम्मा हे पवित्र धम्मग्रंथ आहे. पण त्यात सुद्धा देवांचं अस्तित्व आहेच की. बाबासाहेब लिखित या ग्रंथात नुसतं देवांचं अस्तित्व नाही तर काही चमत्कारही आहेत. आता बोला) असलेलं धम्मग्रंथ म्हणजे द बुद्धा एन्ड हिज धम्मा हे पवित्र धम्मग्रंथ आहे. पण त्यात सुद्धा देवांचं अस्तित्व आहेच की. बाबासाहेब लिखित या ग्रंथात नुसतं देवांचं अस्तित्व नाही तर काही चमत्कारही आहेत. आता बोला अन हो बाबसाहेबांचं अत्यंत आवडतं पुस्तक म्हणजे मिलिंद प्रश्न... या मिलिंद प्रश्नाची सुरुवातच पुनर्जन्मापासून होते व अनेक देव दर्शन घडवत मोठया युक्तिवादाच्या सागरातून हा ग्रंथ पुढे सरकतो व तत्कालीन विद्वत्तेचे संदर्भ देत बौद्ध परंपरेचा वैभवशाली इतिहास सांगतो. पण देव काही चुकला नाही. म्हणजे बौद्ध वांगमयात देवा लागला. त्रिपिट नाकारणे सोपे... कारण त्याच्याव विपर्यास झाला हे सर्वाना माहित आहे. पण खुद्द बाबासाहेबानी लिहलेल्या ग्रंथाचं काय करणार\nआता एकच पर्याय, खुद्द बाबासाहेबानी लिहलेला ग्रंथ नाकारणे... आहे का हिंम्मत नाही. मग देवाच्या कसोट्या लावून आपल्याच बांधवाना गद्दार संबोधने थांबले पाहिजे. आमच्या बांधवांच मुल्यमापन करायच असल्यास त्यांची बाबासाहेबांवरील निष्ठा बघा, भावनात्मक कप्प्यातीले देव नाही. २२ प्रतिज्ञांच्या क्रमवारीत सुरुवातीलाच जरी देव नाकरला गेला तरी ते राबविताना आलेला अनूभव आपल्याला हेच शिकवून जातो की देवाच्या बाबतीत कठोर भूमिका घेउन आपल्याच बांधवाना दुखावण्यापेक्षा जरा आस्ते चलोची भूमिका घेत समाज बळकट करणे जास्त गरजेचे आहे. शास्त्राचा संदर्भ घेत युक्तिवाद केल्यास सर्व धम्मग्रंथात थोड्याअधिक प्रमाणात देव डोकावतोच आहे त्यातून मला एक महासंकट दिसतो तो म्हणजे नास्तिक-आंबेडकरवादी व आस्तिक-आंबेडकरवादी भविष्यात अशा दोन गटात समाजाची विभागणी होण्याची. देवाचा मुद्दा खूप ताणल्यास वरील दोन गट पडणे अटळ आहे. कारण आपल्या सामाजातील दोन्ही लोकं (देव मानणारे व न मानणारे) बाबासाहेबाना सोडायला तयार नाहीत. कारण त्याच्यात स्वार्थ वगैरे नसून या दोन्ही लोकाना बाबासाहेब अत्यंत प्रिय व आदरनीय आहेत. वयक्तीत आयूष्य, भावना, संस्कार नि विचार भिन्न असूनही बाबासाहेबां बद्दल नितांत आदर आहे. तो असणे त्यांच्यातील आंबेडकरवाद अधोरेखित करण्यास पुरेसं आहे. उगीचे देवाच्या कसोट्या लावत अशा लोकाना गद्दार ठरविणारे व आपल्याच बांधवांशी बंधुत्व न पाळणारे निळे-तालिबानी ठरतात. देवाचा मुद्दा जर असाच ताणून धरल्यास विभागणीला पर्याय नसणार. कारण संपुर्ण बौद्ध वांगमयात देवाचं अस्तीव स्विकारणारा संदर्भ नाही कुठेच नाही जे जेवढं खरं आहे तेवढच खरं हे ही आहे की देव नाकारनाराही संदर्भ नाही. हे धोक्याचं आहे. देवा बद्दल बौद्ध धम्मग्रंथात थेट स्टेटमेंट कुठेच नाही. ते नसण समाजाच्या विभागणीला कारणीभूत ठरु शकतो. त्याही पेक्षा महत्वाचं काय तर देव हे आंबेडकरवादी ठरविण्याचं एकमेव मापदंड होऊच शकत नाही.\nहिंदू धर्माबद्दल आमच्या मनात जो तिढा आहे तो काढून टाकणेही तेवढेच गरजेचे आहे. याचा अर्थ घरात गणपती बसवा असा नाहीये पण थोड सौम्य होणं अपरिहार्य आहे. कारण आजचा काळ हा सर्वांच्या संस्कृतीचा व संस्कारांचा आदर राखत आपल्या स्वत:च्या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याचा आहे. एकमेकांचे हात धरुन पुढे जाण्याचा काळ आहे. बरं आजून एक मोठी चूक अशी की देव म्हटलं की तेवढे हिंदूचेच देव आम्हाला दिसतात. ईतरही धर्मात देव आहेतच की. पण आमचं वैर तेवढा हिंदूच्या देवाशीच. आता हे वैर हळू हळू शमविण्याची गरज आहे. त्या आधी आपल्या स्वत:च्या बांधवाना सांभाळण्याची गरज आहे. असं कुणार बहिष्कार टाकून चालणार नाही. बहिष्कार टाकणे म्हणजे समता नाकारणे होय व ते बौद्ध धम्मात बसत नाही. बौद्ध महासभेची मोहीम अत्यंत घातक व समाजाची विभागणी करणारी आहे. त्यांचा बहिष्काराचा पवित्रा पाहता व आपल्याच बांधवाना बंधुत्व नाकारण्याच्या या निर्णयामूळे मी त्याना निळे-तालिबानी असच म्हणेन.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आंबेडकरवाद, आत्मचिंतन, चालू घडामोडी\nRaj Jadhav ३ नोव्हेंबर, २०१२ रोजी ५:१४ म.उ.\nहोय....बहिष्कार टाकणे म्हणजे समता नाकारणे होय व ते बौद्ध धम्मात बसत नाही....आणि कोणी बसविण्याचा प्रयत्न देखील करू नये.... लेख उत्कृष्ट आहे...धन्यवाद सर....\nNilesh Mandlecha १५ नोव्हेंबर, २०१२ रोजी ११:३३ म.पू.\nSanjay Sonawani १५ नोव्हेंबर, २०१२ रोजी १०:१६ म.पू.\nharshvardhan khule १५ नोव्हेंबर, २०१२ रोजी ११:४८ म.पू.\nVishal १५ नोव्हेंबर, २०१२ रोजी २:१८ म.उ.\ngsandepg २९ नोव्हेंबर, २०१२ रोजी १०:३५ म.उ.\nह्या प्रकारे बहिस्कार करणे म्हणजे एक प्रकारे अति करण्यासारखेच आहे.\nPiyush Khobragade ५ मार्च, २०१३ रोजी १०:३५ म.पू.\nमला वाटते..... ह्या बौद्ध महासभावाल्यांना,,,बौद्ध धम्म म्हणजे बौद्ध धम्मात परमेश्वराचे स्थान नाही इतकाच समजला.. मुळ बौद्ध धम्म ज्या मुलभुत तत्वांवर आधारित आहे,, स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, मैत्री, शील ह्या सर्व गोष्टींचा विसर पडलेला दिसतोय....\nआमच्या नागपुरलाच अनेक ठिकाणी पाहायला मिळतात,,, म्हातार्या बाया पैसे जमवुन विहार बांधतात,, दररोज सकळी न चुकता विहारात जातात, त्रिशरण पंचशील नुसते ग्रहणच करत नाहीत तर करित नाहीत तर त्यांचे काटेकोर पणे पालनसुद्धा करतात... (जे कोणतेच, राजकीय व सामाजिक चळवळीतील नेते करत नाही, उदा. बामसेफ, RPI,etc, पण हे गद्दार ठरत नाहीत, ) पण घरी गेल्यावर त्यांच्या देवालयात लक्ष्मीचा (कोणतेही देवी, देवता) फोटो असतो.. फक्त यामुळेच यांना \" गद्दार बौद्धाचे \" प्रमाणपत्र द्यायचे का अन जे राजकारणी स्वतः \"जय भीम\" म्हणत जय भीम ची च कत्तल करतात त्यांच्याबद्दल काय अन जे राजकारणी स्वतः \"जय भीम\" म्हणत जय भीम ची च कत्तल करतात त्यांच्याबद्दल काय करावे हे नाही सुचत का ह्या महासभा वाल्यांना...\nबौद्ध धम्म हा समतेवर आधारीत आहे... हा धम्म आपल्याला,, समानता शिकवतो, प्रेम शिकवतो, मैत्री शिकवतो. सर्व प्राणीमात्रांबद­्दल बंधुभाव शिकवतो.. केवळ देवाच्या कसोट्या लावुन आपल्याच बांधवांना गद्दार समजुन त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यास बाबासाहेबांची (विचारांची) कत्तल केल्यासारखे होईल...\nबापरे किती मोठा शब्द... ह्याचा अर्थ माहीत आहे का बौद्ध महासभा वाल्यांना.. ज्या बाबासाहेबांनी,, समाजातील विषसमान विषमतेला मारण्यासाठी उभं आयुष्य घालवलं आज त्यांचच नाव घेवुन तुम्ही... त्यांच्याच विचारांविरुद्ध वागता आहात..\nमग त्या अस्पृष्यता पाळणार्या ब्राह्मणांमध्ये अन बहिष्कार टाकणार्या बौद्धांमध्ये फरक तो काय\n तर फक्त देव मानतो म्हणुन...... मग THE BUDDHA AND HIS DHAMMA ला पण बहिष्कृत करणार काय\nबहिष्कार वाद्यांनो तुम्हीच तर बौद्ध धम्माचा त्याच्या विचारांचा खुन करत आहात..\nPiyush Khobragade ५ मार्च, २०१३ रोजी १२:०३ म.उ.\nबौद्ध धर्मातील देव, स्वर्ग आणी नरक संकल्पना इतर धर्मापेक्षा खुप वेगळ्या आहेत.\nअधिक माहीतीकरीता ह्या संकेतस्थळावर जा...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/life-was-played-finger-12675", "date_download": "2018-04-21T07:44:06Z", "digest": "sha1:5QTWDGM3MQDJ4PQMS2VKEPGUMXL65Z6S", "length": 11663, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Life was played on the finger जिवावर आले ते बोटावर निभावले | eSakal", "raw_content": "\nजिवावर आले ते बोटावर निभावले\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nनागपूर - थांबलेल्या रेल्वेगाडीखालून जाणे दारुड्याला चांगलेच महागात पडले. अचानक रेल्वेगाडी पुढे सरकल्याने डाव्या हाताची चार बोटे कापली गेली आणि अंगठाही चेंदामेंदा झाला. \"जिवावर आले ते बोटावर निभावले' या उक्तीची प्रचिती घटनेच्या निमित्ताने आली.\nनागपूर - थांबलेल्या रेल्वेगाडीखालून जाणे दारुड्याला चांगलेच महागात पडले. अचानक रेल्वेगाडी पुढे सरकल्याने डाव्या हाताची चार बोटे कापली गेली आणि अंगठाही चेंदामेंदा झाला. \"जिवावर आले ते बोटावर निभावले' या उक्तीची प्रचिती घटनेच्या निमित्ताने आली.\nसुशीलकुमार माहानंदा (40) असे बोटे गमावणाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा ओडिशा येथील रहिवासी असून, मिस्त्रीकाम करतो. कामानिमित्त तो मानकापूर झोपडपट्टीत राहतो. दारू पिऊन तो घरी परत येत होता. त्याचवेळी नागपूर स्थानकाकडे येणारी दक्षिण एक्‍स्प्रेस मानकापूर परिसरात उभी होती. डोक्‍यात दारू भिनलेल्या सुशीलकुमारने गाडीखालून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. रुळावर हात ठेवला आणि त्याचवेळी गाडी पुढे सरकली. काही फूट पुढे सरकल्यानंतर गाडी पुन्हा थांबली आणि तो बचावला.\nलागलीच काहीजण त्याच्या मदतीला धावले आणि दक्षिण एक्‍स्प्रेसच्या एसएलआर डब्यात टाकले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लोहमार्ग ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल राजेंद्रप्रसाद डाकरे रुग्णवाहिकेसोबत उपस्थित होते. गाडी येताच रुग्णवाहिकेतून त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमाहिती मिळताच जरीपटका ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमीला नागपूर स्थानकावर पाठविल्याची माहिती त्यांना मिळली. अपघातस्थळी बोटे तशीच पडून असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चारही बोटे घेऊन पोलिस मेयो रुग्णालयात पोहोचले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर...\nमध्य रेल्वेवर फुकटे वाढले\nमुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत यंदा फुकटे प्रवासी...\nहडपसर - कठुआतील आसिफा तसेच उन्नाव व सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ ससाणेनगर ते हडपसर पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:17:22Z", "digest": "sha1:SPBNR5YN5WGWYR34BDNLCRKNB2ZEK5XG", "length": 3924, "nlines": 95, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पर्यावरण विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nपर्यावरण विषयक जन सुनावणी – आष्टा गावापासून ते गोलेगाव गावापर्यंत २५७.८८१ किमी लांबीच्या जलद मार्गासाठी अहवालाचा सारांश [पीडीएफ, 202 KB]\nपर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल [पीडीएफ, 8.71 MB]\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/manufacturer/info&manufacturer_id=179", "date_download": "2018-04-21T07:47:26Z", "digest": "sha1:YQBO7PL2L7QWSOGZQSKSRA2LNEO4OAF2", "length": 2957, "nlines": 75, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Gangadhar Mahambare |गंगाधर महाम्बरे", "raw_content": "\nGandhijipranit Udyog- Vyavasay | गांधीजीप्रणीत उद्योग-व्यवसाय\nपाच दशकांनंतर आपल्या देशात पुन्हा स्वदेशीची चळवळ उभी राहत आहे. या चळववळीत कमी भांडवलाचे आणि अधिक नफ..\nMaharashtratil Samajsudharak |महाराष्ट्रातील समाजसुधारक\nसमाज सुधारणेच्या प्रक्रियेत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले. एक आदर्श, पुरोगामी व नवसमाजनिर्मितीची स्..\nभावगीताच्या रसिक श्रोत्यांना कवी गंगाधर महाम्बरे यांचे नाव एक गीतकार म्हणून सुपरिचित आहे. मराठी भाव..\nMedical Transcription | मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन\n‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’ हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाउद्योगाच्या नामावलीत एक महत्त्वाचा उद्..\nआज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/10/blog-post_4974.html", "date_download": "2018-04-21T07:43:12Z", "digest": "sha1:UK4PXLGWXL7UFLWMDBCZVTDA5NVC5NKS", "length": 5901, "nlines": 92, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नवे रूप कोजागिरीच्या परी", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२\nनवे रूप कोजागिरीच्या परी\nखुळ्या सावळ्या या नभाला कळेना,\nकुठूनी असा साज हा रंगला\nइथे मेघ थोडे तिथे मेघ थोडे,\nहळूवार कापूस का पिंजला\nतिन्ही सांज होता कशाने अचानक\nदिगंतावरी आज लगबग उडे\nहळू केशरा सोबतीने नभावर\nकुणी शिंपले चांदवर्खी सडे\nपहा चांदवा आज भासे निराळा,\nजणू चेहरा हा तुझा लाघवी\nतुझी पौर्णिमा मीच होऊन येता,\nमिठी आज ही का मला लाजवी\nतिथे अंबरी रंगला खेळ अवघा\nकसा चंद्र तेजाळूनी धुंदला\nइथे मखमली स्पर्श फ़ुलताच देही\nनव्या चांदव्याचे नवे रूप लाघव,\nनभी शुभ्र कोजागिरी पौर्णिमा\nतुझे सूर गुंफ़ून देहात माझ्या\nजणू अवतरे सुरमयी स्वर्णिमा\nतुझे आणि माझे जुने प्रेम झाले\nकिती दाट त्या घट्ट सायीपरी\nतरी केशराचा नवा गंध देतो\nनवे रूप कोजागिरीच्या परी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/usa-mark-zukerberg-s-sister-molestated-in-aeroplane-485026", "date_download": "2018-04-21T07:18:00Z", "digest": "sha1:O3RUY7T6KIFMQRKYE5IHEONKFTN6VWL2", "length": 13984, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग", "raw_content": "\nमार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाला. अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरेवर्तन केलं. लॉस एंजेलिसवरुन मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग\nमार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाला. अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरेवर्तन केलं. लॉस एंजेलिसवरुन मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\nहसी ने कहा-आईपीएल 11 के सबसे शानदार गेंदबाज है उमेश, शिवम और सिराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_2763.html", "date_download": "2018-04-21T07:45:43Z", "digest": "sha1:HH6ENRMQUNF3O2ZL3E2LUHEIDO36OQ4T", "length": 27487, "nlines": 305, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकारिणी सभा)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, २० फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकारिणी सभा)\nआता शिक्षण संपले. अस्पृश्यांची सेवा हा मुख्य हेतु पण सोबतच अर्थार्जनाची सोय करणेही गरजेचे होते. वकिली व्यवसाय करण्याचे ठरले. पण वकिलीची सनद मिळविण्यासाठी जवळ पैसे नव्हते. पैशाची अडचण आली की नवल भथेना जिंदाबाद. मोर्चा नवलभाईकडे वळला. नेहमीप्रमाणे त्यानी याहीवेळेस पैशाची मदत केली अन एकदाची वकिलीची सनद मिळाली. जुलै १९२३ मधे बाबासाहेबानी वकिलीचा व्यवसाय सुरु केला.\nमुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात बॅरिस्टर म्हणुन कामाची सुरुवात केली, पण नेहमी सारखं ईथेही हजार अडचणी उभ्या होत्या. सॉलिसिटरकडुन सहकार्य मिळवुनच कर्तुत्व सिध्द होत असे. अन हे काही बाबासाहेबाना जमणारं नव्हतं. याही पुढे काही अडचणी होत्या. त्या काळात बहुतेक न्यायालयात इंग्रज अधिकारीच न्यायाधिश म्हणुन होते अन गो-या वकिलांशि त्यांचं चांगलं जमे. एकंदरीत बुद्धीच्या चमके पेक्शा कातडीची चमकच चुणूक दाखवुन जाई. त्यामुळे लोकांचा गो-या वकिलालाच वकिल पत्र देण्याचा कल असे. वरुन या व्यवसायात ते नवखे होते, जातिने अस्पृश्य अन आजु बाजुला सगळ्याच आघाड्याव्र असहकार अशा अनेक अडचणीना तोंड देता देता त्यांची पार दमछाक होत असे. या सगळ्या भोंगळ कारभारामुळे बॅरिस्टर भिमराव आंबेडकर यांच्या वाट्याला परत एकदा हार आली. त्यानी आपला व्यवसायाचं क्षेत्र उच्च न्यायालयातुन उपनगर किंवा जिल्ह्या न्यायालयाकडे हलविलं.\nप्रत्येक वकिलाला सुरुवातीला फार स्ट्रगल करावं लागतं अगदी तसचं बाबासाहेबाना सुद्धा स्ट्रगल करावं लागलं. पण ते हार मानणारे नव्हतेच. याच क्षेत्रात यश संपादीत करण्याचं ठरवुन टाकलं. नुसतं यशस्वी वकील नाही तर एक दिवस मी न्यायाधिश बनुन दाखविन अस ते म्हणत असतं. पुढे त्याना तशी संधिही आली पण समाजाचा डोलारा पेलायचा होता म्हणुन त्यानी हि संधी नकारली.\nमुंबईच्या विधिमंडळावर नेमुन दिलेले अस्पृश्याचे पहिले प्रतिनिधी श्री. नामदेव घोलप यानी अस्पृश्यांच्या प्रश्नांचा भडीमार चालु केला. वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडले अन सरकारला अस्पृश्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास भाड पाडु लागले. अस्पृश्याचे दुसरे प्रतिनिधी श्री. आनंदराव सुर्वे ह्या भंडारी जातीच्या सदस्याने ठाणे जिल्ह्यात कसे अस्पृश्याना सार्वजनी वाहनात घेत नाही याचा पुराव्यानिशी खुलासा केला अन विधिमंडळ गदागदा हालवुन सोडलं. अशा प्रकारे विधिमंडळातील अस्पृश्यांचे प्रतिनिधी जोमाने कामाला लागले होते.\n४ ऑगस्ट १९२३ रोजी थोर समाजसेवक रावबहाद्दुर श्री सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात एक क्रांतिकारी ठराव मांडला. अस्पृश्याच्या विकासासाठी मनातुन तळमळ असलेले हे महान समाजसेक फार दुर्दशी वृत्तीचे व समतेचे पुरस्कर्ते होते. त्यानी ठरावत मांडले की, सार्वजनीक पाणवठे, महाविद्यालये, शाळा अन न्यायालयात अस्पृश्याना मुक्त संचार असावा. या ठरावावर संवर्णानी नेहमी प्रमाणे टिका केली पण शेवटी तो ठराव मंजुर झालं अन सरकारने एक पत्रक काढुन हा ठराव कृतीत आणन्याचे आदेश दिले. मुंबईतील अस्पृश्यानी सी. के. बोले यांचा सत्कार केला अन त्याना सन्मानाने सुवर्णपदक अर्पण केले.\n१९२४ भारतातिल इतिहासात तिन मह्तवाच्या शक्तींचा उदय याच वर्षात झाला.\nस्वा. सावरकर यांची दि. ६ जाने. १९२४ साली येरवडा कारागृहातुन मुक्तता करण्यात आली, अन त्याना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. भारतातिल राजकिय कार्यात हस्तक्षेप करण्यास मज्जाव होता. त्यामुळे त्यानी सर्व शक्ति एकवटुन समतेवर आधारीत हिंदु धर्माची पुनर्बांधणी करण्याचा संकल्प सोडला. त्यानी रत्नागिरीत राहुन सहभोजन सारखे काही लहान सहान कामं केलेत.\nमोहनदास गांधी नावाचा आजुन एक इसम येरवडा कारागृहात होता. पण प्रकृती बिघडल्यामुळे ११ फेब्रुवारी १९२४ रोजी त्यांची सुटका झाली अन त्यानी सुद्धा अस्पृश्य निवारण चळवळ हाती घेतली. अस्पृश्याना हरिजन म्हणून संबोधणारा हाच तो माणुस होय. पुढे पुणे करारात बाबासाहेबाना अडचणीत आणुन दलितांचं नुकसान करणारा हा माणुस. याला भारतातील लोक महात्मा वगैरे संबोधत. पुढे पुणे करारावर लिहेन तेंव्हा या माणसाबद्दल सविस्तर लिहणार आहे. तुर्तास ईथे यांच्या बद्दल एवढेच सांगण्यासारखे होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर ठाकरसी सभागृह परळ येथे अस्पृश्यांची सभा बोलविली. महाराष्ट्राच्या काना कोप-यातुन सगळे अस्पृश्यांचे कार्यकर्ते हजर झाले. सभागृह तुडूंब भरुन गेले. आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी एका संस्थेची स्थापना करणे गरजेचं आहे अन लवकरात लवकर अशी संस्था स्थापन करुन समाज सेवीची गती वाढविण्याचं ठरलं. या सभेत तसा ठराव पास करण्यात आला. या ठरावाच्या अनुषंगाने २० जुलै १९२४ रोजी “बहिष्कृत हितकारिणी सभा” या नावाची संस्था उदयास आली.\nसंस्थेचे ध्येय खालिल प्रमाणे होते.\nशिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे तयार करणे.\nबहिष्कृत समाजात उच्च संस्कृतीची वुद्दी करण्यासाठी वाचनालये उघडणे, प्रबोधन करणे.\nबहिष्कृत समाजाची सांपत्तिक स्थीती सुधारण्यासाठी शेतीविषयक व औद्योगीक प्रशिक्षण देणे.\nया सभेचे अध्यक्ष सर चिमणलाल सेटलवाड होते. अन या संस्थेत मोठ्या प्रमाणात हिंदु संवर्णांचा समावेश होता. हिंदु संवर्णांच्या समावेशामुळे अस्पृश्य लोकांच्या मनात खदखदत होतं. सगळ्यानी तसं बाबासाहेबांकडे बोलु दाखविलं. ब्राह्मण लोकांच्या शिरकावामुळे नाराज असलेले कार्यकर्ते वेळोवेळी आपल्या कृतीतुन हा विरोध प्रकट करत. बाबासाहेंबाचे या सगळ्या हालचालिंवर अगदी बारिक लक्ष होते. त्यानी या सभेची वार्षिक प्रतिवृत्तामधे याचा खुलासा केला.\n“अस्पृश्य लोकांच्या विकासासाठी आम्हाल सगळ्य़ा अस्पृश्य कार्यकर्त्यांची गरज आहे, त्यांच्या सहकार्या शिवाय ही चळवळ उभी राहुच शकत नाही. पण रंजल्या गांगल्या माझ्या बांधवांचा विकास करायचा म्हटल्यावर सबळ व धनिक लोकांचीही गरज भासतेच. आज माझ्या समाजातिल कार्यकर्त्यांमधे समाज सेवीची जरी उत्कट ईच्छा असली तरी त्याला पैशाचीही जोड लागतेच, नाहीतर हि चळवळ कोलमळून पडेल. म्हणुन वरिष्ठ वर्गातील सधन आणि सहानुभुती बाळगणा-या लोकांचे सहाय्य घेतल्या खेरीज अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीचा कार्यक्रम सफल होणार नाही. तसे न केल्यास उलट आपले नुकसानच होईल.”\nकाय तो द्रष्टेपणा, बाबासाहेब सगळे डावपेच अचुक मांड्त. संवर्णांच्या छळाला बळी पडलेला साधारण माणुस पेटुन उठला होता पण बाबासाहेब मात्र फार पुढचा विचार करत. अन ते खरही होतं. रागाच्या भारात संवर्णांची मदत नाकारल्यास काय होईल याचा आमच्या कार्यकर्त्याना अंदाज येत नव्हता, पण बाबासाहेबानी एकंदरीत परिस्थीती बरोबर हेरली होती. सहानुभूती बाळगणा-या लोकांचा मिळेत तितका आधार घ्यायचा अन आपल्या लोकांचा उद्धार करायाचा अशीच निती अवलंबली होती. अशा प्रकारे आता “बहिष्कृत हितकारिणी सभा” या छताखाली अस्पृश्य निवारणाच्या लढ्याची तय्यारी केली जात होती.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1610009/sai-tamhankar-look-book-2017/", "date_download": "2018-04-21T07:37:42Z", "digest": "sha1:YWP2S5SRKKVGPOM5AA2QSBVQ47BQAJ3D", "length": 7586, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: sai tamhankar look book 2017 | सई ताम्हणकरचे ‘लुक बुक २०१७’ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसई ताम्हणकरचे ‘लुक बुक २०१७’\nसई ताम्हणकरचे ‘लुक बुक २०१७’\n२०१८ मध्ये सई ताम्हणकर वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन येतेय. २०१७ च संपूर्ण वर्ष सई रुपेरी पडद्यापासून दूर राहिली, तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टयलिश राहिलेत. २०१७ च्या 'फेमिना फॅशन नाईट'ची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं. सईचं हे वर्ष स्टाइलच्या बाबतीत नक्कीच वैविध्यपूर्ण राहिलं. तिने २०१७ च्या संपूर्ण वर्षात कोणकोणत्या प्रकारचे वैविध्यपूर्ण पोशाख वापरले ते तिच्या 'लुक बुक' द्वारे पाहुयात.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/06/18190813/News-in-marathi-its-personal-five-memorable-india.vpf", "date_download": "2018-04-21T07:58:50Z", "digest": "sha1:YAHW4WP5AEFCBCZ2NEAC4NB6VAXXNA6F", "length": 12216, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "ICC Champions Trophy : भारत - पाक क्रिकेटर्समधील तू- तू- मैं- मैं", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nICC Champions Trophy : भारत - पाक क्रिकेटर्समधील तू- तू- मैं- मैं\nनवी दिल्ली - आज (रविवारी) लंडनमध्ये १० वर्षानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. या सामन्यामुळे दोन्ही देशातील चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना असतो, तेव्हा दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींचा जोश सगळ्या सीमा पार करतो.\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO : मैदानात धोनीची फटकेबाजी, तर पित्याला...\nमुंबई - चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी\nवॉट्सनची 'रॉयल्स' विरोधात रॉयल खेळी; ठोकले दमदार शतक पुणे - आयपीएलमध्ये राजस्थान\nKKR व KXIP मध्ये आज अटीतटीची लढत, गेल-रसेलमध्ये रंगणार जुगलबंदी कोलकाता - आयपीएल २०१८\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाची महत्त्वपूर्ण बैठक, मात्र कर्णधारपदाचा तिढा कायम मेलबर्न - क्रिकेट\nIPL 2018 : विजयी घौडदौड कायम राखण्याचे कार्तिक-आश्विनसमोर आव्हान कोलकाता - आयपीएल २०१८\nमराठी चाहत्याचे धोनीसाठी 'दे दणादण' रॅप साँग, व्हिडिओ व्हायरल पुणे - भारतीय क्रिकेट\nIPL 2018 DD vs RCB : मैदानात भिडले होते, आज पुन्हा आमने-सामने कोहली-गंभीर बंगळुरू - आयपीएल-११ मध्ये\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/pmc/", "date_download": "2018-04-21T07:47:22Z", "digest": "sha1:S4527PERBQM4YC2DBKUIPUSN4BOVSGU4", "length": 12559, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "PMC – Pune News Network", "raw_content": "\nडॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार\nMay 29, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, सांस्कृतिक 0\nपुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …\nआता इंग्रज पुण्याला स्मार्ट करणार…\nMay 29, 2016\tठळक बातमी, पुणे 0\nब्रिटन भारतातील तीन शहरांना करणार स्मार्ट होण्यासाठी मदत… पुणे न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारने देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची यादी जाहीर केल्यापासून अनेक देश भारताला स्मार्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातील तीन शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी ब्रिटन सहकार्य करणार आहे. या तीन शहरांमधे महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. ब्रिटनचे …\nनदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…\nMay 27, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज नेटवर्क : पुणे मेट्रोबाबत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वाद निर्माण केले जात आहेत. पण मेट्रोचे काम काही सुरु होत नाही. आता पर्यावरणप्रेमींकडून मेट्रोच्या नदी पात्रातील मार्गाबद्दल प्रश्न उभे केले जात आहेत. नियोजित वनाज ते रामवाडी मार्गातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा भाग नदी पात्रातून जाणार असल्यामुळे त्यात बदल करावा, …\nस्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…\nMay 27, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nस्वारगेट परिसरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत… पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अखेर आज लोकार्पण झाले. शहरातील विकास कामांच्या आणि राजकिय श्रेयवादाच्या लढाईत हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडला होता. अखेर आज(शुक्रवार) अजित पवार यांच्या हस्ते स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महापौर …\nआणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…\nMay 19, 2016\tआरोग्य, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : बसमध्येच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणेकरांच्या जागरुकतेमुळे आणि संवेदनशिलतेमुळे एका महिलेसह बाळदेखील सुखरुप आहेत. पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली असून महिला आणि बाळ दोन्हीहि सुखरुप आहेत. पुणेकरांच्या सहिष्णूतेमुळे तसेच महिला बस कंडक्टरच्या जागरुकतेमुळे एका महिलेची बसमध्येच सुखरुप प्रसुति झाली. दुष्काळामुळे …\nलुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार \nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nराजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …\nनदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…\nMay 17, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : वाढत्या नागरीकीकरणामुळे तसेच शहरात असणाऱ्या सुविधांमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे पुणे स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला शहराचा विकास होत असताना दूसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी वेग-वेगळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही नदी पात्रामधे …\nतर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरु देणार नाही – मनसे\nApril 25, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे 0\nपाण्यावरुन महापालिका सभेत मनसेची जोरदार निदर्शने… “पालकमंत्री पुण्याच्या हक्काचं पाणी दुसरीकडे देणार असतील, त्यामुळे जर पुण्याला पुन्हा पाणी कपातील समोर जावे लागणार असेल तर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरू देणार नाही” -मनसे पुणे न्यूज, दि. 25 एप्रिल : पुण्यातील धरणांचे पाणी दौड़, इंदापूर तसेच ग्रामीण भागाला दयावे लागणार आहे, त्यामुळे पुण्यामधे आजुन …\nदुष्काळग्रस्तांसाठीच्या निवा-यावर पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत जोरदार चर्चा\nपालिका कर्मचारी देणार एक महिन्याच्या पगारातून तब्बल दिड कोटींचा निधी… सर्वपक्षीय नगरसेवकही देणार आपलं एक महिन्याच मानधन… पुणे न्यूज, दि. 20 एप्रिल : दुष्काळग्रस्तांसाठी शाळा आणि मोकळ्या मैदानावर तात्पुरता निवारा पालिकेने उपलब्ध करण्याच्या मागणीवर सर्व पक्षीय नगरसेवकांनी वेगवेगळ्या भुमिका घेतल्यामुळे यावर आज पुणे मनपाच्या मुख्य सभेत निर्णय घेता आला नाही. …\nपुण्यातील पाणी टँकरधारक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार…\nपुणे न्यूज, दि. 18 एप्रिल : पुणे महानगरपालिकेने पाणी वाटपात केलेली भाववाढ जोपर्यंत रद्द केली जात नाही तोपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय पुण्यातील टॅंकरधारकांनी घेतला आहे. महापालिकेने पाणी पावती 200 रुपयावरुन 550 रुपयांना केली म्हणून टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी भाववाढ केली जात आहे. महानगरपालिकेची पाणी पावती, डीजेल, ड्रायवरच्या पगार यामुळे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/only-40000-visitors-to-be-allowed-per-day-in-taj-mahal-1610650/", "date_download": "2018-04-21T07:58:17Z", "digest": "sha1:5AXIOAVXI47H5CNKWZJF3EX4IDVLRCPH", "length": 12660, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Only 40000 visitors to be allowed per day in Taj Mahal | तीन तासांत फक्त ४० हजार पर्यटकांनाच पाहता येणार ताजमहाल | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nतीन तासांत फक्त ४० हजार पर्यटकांनाच पाहता येणार ताजमहाल\nतीन तासांत फक्त ४० हजार पर्यटकांनाच पाहता येणार ताजमहाल\nभारतीय पर्यटकांसाठी नवा नियम\n‘ताजमहाल’ ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांना फक्त ३ तासांचा अवधी मिळणार आहे. या तीन तासांत केवळ ४० हजार पर्यटकांनाच ताजमहाल पाहता येणार आहे, २० जानेवारीपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.\nदरवर्षी लाखो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. त्यामुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी ताजमहाल हादेखील एक आहे. येथे होणारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे दरदिवशी फक्त ४० हजार भारतीय पर्यटकच ताजमहालला भेट देऊ शकतात. विदेशी पर्यटकांसाठी मात्र हा नियम लागू करण्यात आलेला नाही.\nकाही सुत्रांच्या माहितीनुसार ४० हजार पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ४० हजारांची संख्या पार केल्यानंतर ज्या पर्यटकांना ताजमहल पाहायचा असेल त्यांना तिकिटीसाठी १ हजार रुपये मोजावे लागणार आहे. सुट्ट्यांच्या काळात ताजमहलला भेट देणाऱ्यांची संख्या ही दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या घरात असते, त्यामुळे सुरक्षेच्या कारण्यास्तव ही मर्यादा घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइंटरनेटवरील आभासी पर्यटनात ताजमहाल लोकप्रिय\nताजमहालचे प्रदूषणापासून संरक्षण करणार\nनवा वाद – आग्र्याच्या ताज महोत्सवामध्ये प्रभू रामचंद्रांवरील संगीत नाटकाचं सादरीकरण\nताजमहालनजीकचे वाहनतळ पाडण्याच्या आदेशास स्थगिती\nताजमहाल म्हणजे कब्रस्तान, अनिल विज यांचा वादग्रस्त ट्विट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_4698.html", "date_download": "2018-04-21T07:42:29Z", "digest": "sha1:ZLNBDB2LYGPK7E5FYNIV2PASIJKM7SJ4", "length": 12372, "nlines": 290, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, २८ मे, २०११\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/06/13/pdkv/", "date_download": "2018-04-21T08:04:01Z", "digest": "sha1:NWIEPTJ4SR4OKJAJ2QZMJMPJN324JAYV", "length": 59690, "nlines": 609, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा….! | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा….\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा….\nमा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे,\nपंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला.\nदि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्‍यांच्या तांत्रिक कार्यशाळेत “प्रकल्प आधारित शेती” या विषयावर मार्गदर्शन करताना “शेतकर्‍यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्‍यांची प्रवृत्तीच झाली आहे” अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे.\nडॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे. पूर्वीच्या काळात गुरुकुल असायचे. त्या गुरुकुलात गुरू आपल्या शिष्यांना असे काही शिक्षण द्यायचे की शिष्य समग्र समाजाला नवी दिशा देऊन समाजप्रबोधनाचे कार्य करायचेत. त्या गुरुकुलातील गुरुही इतके प्रतिभावान व पारंगत असायचेत की राजाला देखिल आपला राज्यकारभार व्यवस्थित चालविण्यासाठी अशा गुरुंची गरज भासायची. त्यासाठी राजगुरूही नियुक्त केले जायचे.\nआता गुरुकुल काय आणि कुलगुरू काय, दोन्ही शब्द सारखेच, अर्थही जवळपास सारखेच. नुसती अक्षरांची तेवढी हेराफ़ेरी. फरक एवढाच की, पूर्वीच्या काळी गुरू स्वसामर्थ्यावर आणि कठोर तपस्या करून मिळविलेल्या ज्ञानाच्या बळावर गुरुकुलाची स्थापना करून ते चालवायचे आणि नावलौकिक मिळवायचेत. आता मात्र आधीच अस्तित्वात असलेल्या विद्यापीठावर सेवा कार्यकाळ वरिष्ठता व राजकीय लागेबांधे या आधारावर आयत्या बिळात नागोबा बनून कृषिविद्यापीठात कुलगुरू या पदापर्यंत पोचले जात असावे. त्यात पात्रता, अभ्यास, शेतीविषयक सखोल ज्ञान, शेतीच्या उत्थानासाठी करावयाच्या प्रयत्नासाठी आवश्यक असणारी ऊर्मी वगैरे बाजू विचारात घेतल्या जातात की नाही, याबाबत तुमचे वरील विधान वाचल्यानंतर संशय घ्यायला खूप जागा निर्माण झाल्या आहेत.\nशेतकर्‍यांना फुकटचे खायची सवय पडली आहे, असे म्हणणारे जगाच्या इतिहासातले तुम्ही पहिले नाहीत, हे मी मान्य करतो. अशा तर्‍हेची विधाने अधुनमधुन ऐकायला-वाचायला मिळतच असतात. पण ऐरे गैरे नथ्थू खैरे यांनी तसे म्हटले तर ती गंभीर बाब खचितच नसते. कारण ही माणसे काही शेतीविषयातली खूप मोठी अभ्यासक नसतात. शेती विषयाशी त्यांची बांधीलकी असतेच असेही नाही. पण जेव्हा एखाद्या कृषी विद्यापीठाचा थेट कुलगुरूच अशा तर्‍हेचे अशास्त्रीय आणि बिनबुडाचे निवेदन करते तेव्हा ती बाब नक्कीच गंभीर आणि क्लेशदायक ठरत असते.\nमायंदे साहेब, माझे तुम्हाला थेट प्रश्न आहेत की, सरसकट सर्व महाराष्ट्रीय शेतकर्‍याला फुकटात काय मिळते ते कोण देते विद्यापीठ देते की कुलगुरू देते शासन देते की शासनकर्ते देतात शासन देते की शासनकर्ते देतात किती देतात निदान चालू आर्थिक वर्षात शेतकर्‍यांना फुकट वाटलेल्या रकमेचा आकडा सांगा. त्या रकमेच्या आकड्याशी महाराष्ट्रातील एकूण शेतकरी संख्येचा भागाकार करा. दरडोई मिळणारी रक्कम किती, रुपयात की नव्या पैशात तेही जाहीर करा.\nतुम्ही उत्तरेच देणार नाहीत कारण तुम्हाला उत्तरे माहीत असती तर वास्तविकतेचे नक्कीच भान असते आणि वास्तविकतेचे भान असलेला मनुष्य अशी मुक्ताफळे उधळू शकत नाही. वास्तविकता ही आहे की, महाराष्ट्रच काय संपूर्ण भारत देशाच्या कोणत्याच कोपर्‍यात सरसकट सर्व शेतकर्‍यांना फुकटात काहीच मिळत नाही.\nमायंदे साहेब, शेतकर्‍यांना सल्ला देण्याइतके सर्वात सोपे काम दुसरे कुठलेच नाही. त्याला अनुभवसंपन्नता लागत नाही, सखोल ज्ञानाची गरज पडत नाही, बुद्धीला फारसा ताण द्यावा लागत नाही. कारण आधीच कोणीतरी पुस्तकात जे काही लिहून ठेवलेले असते त्याचीच घोकमपट्टी करून तशीच री ओढायची असते. शेतीविषयक सल्ला देणे म्हणजे यापलीकडे काय असते “आधी केले, मग सांगितले” या म्हणीप्रमाणे वागावे लागत नाही. स्वत:च्या शेतीत किंवा विद्यापीठाच्या शेतीत ज्यांना कधी एकरी ३ क्विंटल कापूस पिकवून दाखवता आला नाही ते एकरी १२ क्विंटल कापूस पिकवणार्‍या शेतकर्‍याला सल्ला द्यायला उतावीळ असतात. स्वत:च्या शेतीत किंवा विद्यापीठाच्या शेतीत ज्यांना कधी एकरी १५ क्विंटल सोयाबीन पिकवून दाखवता आले नाही, ते स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणून मिरवत असतात. तसे नसते आणि शेतीमध्ये जर भरमसाठ मिळकत मिळवता आली असती तर तुमच्यासारखी सर्व शेतीतज्ज्ञ मंडळी शेतीकरून मालक बनण्याऐवजी चाकर बनून “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात” कशाला वाटत फिरले असते” “आधी केले, मग सांगितले” या म्हणीप्रमाणे वागावे लागत नाही. स्वत:च्या शेतीत किंवा विद्यापीठाच्या शेतीत ज्यांना कधी एकरी ३ क्विंटल कापूस पिकवून दाखवता आला नाही ते एकरी १२ क्विंटल कापूस पिकवणार्‍या शेतकर्‍याला सल्ला द्यायला उतावीळ असतात. स्वत:च्या शेतीत किंवा विद्यापीठाच्या शेतीत ज्यांना कधी एकरी १५ क्विंटल सोयाबीन पिकवून दाखवता आले नाही, ते स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणून मिरवत असतात. तसे नसते आणि शेतीमध्ये जर भरमसाठ मिळकत मिळवता आली असती तर तुमच्यासारखी सर्व शेतीतज्ज्ञ मंडळी शेतीकरून मालक बनण्याऐवजी चाकर बनून “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात” कशाला वाटत फिरले असते” स्वत: शेती करून आणि शेतीमध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, गहू, बाजरा, भात, सोयाबीन किंवा हरबरा पेरून, शेतीत मिळणार्‍या उत्पन्नाच्या बळावर शेतकर्‍याला क्लासवन किंवा सुपरक्लासवन जीवन जगता येऊ शकते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविणारा एखादा तरी शेतीतज्ज्ञ निर्माण का होत नाही स्वत: शेती करून आणि शेतीमध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, गहू, बाजरा, भात, सोयाबीन किंवा हरबरा पेरून, शेतीत मिळणार्‍या उत्पन्नाच्या बळावर शेतकर्‍याला क्लासवन किंवा सुपरक्लासवन जीवन जगता येऊ शकते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविणारा एखादा तरी शेतीतज्ज्ञ निर्माण का होत नाही याचे तरी समर्पक उत्तर देणार काय\nपंजाबराव कृषी विद्यापीठाकडे सर्वदूर विदर्भात असलेली सर्व कृषीसंशोधन केंद्रेमिळून एकूण शेतजमीन किती त्यापैकी पडीक किती खरीप व रबी हंगाम-२०१० मध्ये झालेले एकूण उत्पादन किती एकूण उत्पादनाला एकूण पिकाखालील क्षेत्राने भागाकार करून तुमच्या विद्यापीठाने एकरी कोणत्या पिकाचे किती उत्पादन घेतले, ते तरी सांगणार का एकूण उत्पादनाला एकूण पिकाखालील क्षेत्राने भागाकार करून तुमच्या विद्यापीठाने एकरी कोणत्या पिकाचे किती उत्पादन घेतले, ते तरी सांगणार का\tउत्पादनाच्या विक्रीपोटी मिळालेली रक्कम वजा उत्पादन घेण्यासाठी आलेला खर्च बरोबर मिळालेला नफा किती\tउत्पादनाच्या विक्रीपोटी मिळालेली रक्कम वजा उत्पादन घेण्यासाठी आलेला खर्च बरोबर मिळालेला नफा किती एवढे तरी जाहीर करणार काय\nविद्यापीठाच्या शेतीत एकरी उत्पन्न किती निघते, असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा विद्यापीठात उत्पन्नासाठी नव्हे तर संशोधनासाठी शेती केली जाते, असे विद्यापीठाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यापासून ते कुलगुरू पर्यंत सर्वांकडून एवढे एकच छापील उत्तर दिले जाते. या प्रश्नाचे उत्तर देताना चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि कुलगुरू यांची बौद्धिकपातळी समानपातळीवरच खेळत असावी, असे दिसते. कारण विद्यापीठात संशोधन करून आपण काय दिवे लावलेत याचा आढावा घेण्याची गरज दोघांनाही वाटत नाही. तसे नसेल तर पंजाबराव कृषी विद्यापीठाने गेल्या २० वर्षात शेतकर्‍यांना उपयोगी पडेल किंवा त्यांच्या शेतीत चमत्कारिक बदल घडून येईल असे कोणते संशोधन केले आहे, ते तरी सांगा.\nआज विदर्भात कपाशीच्या लागवडीसाठी खाजगी कंपन्यांनी संशोधित केलेल्या कपाशीच्या वाणांचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. पंकृवी द्वारे संशोधित AHH-468, PKV-Hy4 या वाणाकडे शेतकरी ढुंकूनदेखील पाहत नाहीत. सद्यस्थितीत तुरीमध्ये ICPL-87119, BSMR-736 किंवा मारुती या जातीची मोठ्याप्रमाणावर लागवड केली जाते आणि हे संशोधन पंकृवीचे नाही. सोयाबीन मध्ये JS-335 या जातीने सोयाबीन क्षेत्र व्यापून टाकले आहे, तेही संशोधन पंकृवीचे नाही. ऊसामध्ये तेच, केळीमध्ये तेच, भाजीपालावर्गीय पिकामध्ये तेच. मग पिकेव्हीचे संशोधन आहे कुठे\nनांगर, कुळव, वखर, डवरणी यंत्र, मळणीयंत्र, पेरणीयंत्र यातले संशोधन पंकृवीचे नाही. कीटकनाशके किंवा रोगप्रतिकारक शक्ती असलेले जनुकीय बियाण्यातील संशोधन पंकृवीचे नाही. शेतीमध्ये ज्या-ज्या गरजा आहेत, त्यापैकी कुठल्याही क्षेत्रात पंकृवीचे नाव घेण्यासारखे संशोधन नाहीच. मग तुम्ही संशोधन करता म्हणजे नेमके काय करता याचे तरी उत्तर देणार की नाही\nमायंदे साहेब, मंत्र्याची आणि शासन-प्रशासनाची गाढाभर कागदपत्रांच्या दस्तावेजाच्या आधारे दिशाभूल करणे फारच सोपे काम आहे. पण तुम्ही शेतकर्‍यांची दिशाभूल करू शकत नाही, हेही ध्यानात घ्या. शेतकरी आर्थिकस्थितीने परावलंबी झाल्याने तो कोणाच्याही समोर फारसे बोलत नाही म्हणून तुमच्यासारख्यांचे फावते, हेही लक्षात घ्या. कागदोपत्री संशोधनाच्या आधारे पीएचडी, डी लिट वगैरे मिळू शकते, पण शेती पिकवायसाठी बियाणे-खते-कीटकनाशके यांची गरज असते, कागदपत्री दस्तावेज हे काही पिकांचे खाद्य नाही. शिवाय या दस्तावेजांचे सेंद्रिय खतात रूपांतर केले आणि पिकाला खाऊ घातले तर जास्तीत जास्त क्विंटल-दोन क्विंटल अधिक अन्नधान्य पिकू शकेल, पिकाच्या भाषेत या दस्तावेजाला यापेक्षा जास्त काही अर्थ उरत नाही. मुलांची भाषा ज्याला चांगली कळते तोच चांगला पालक. ज्याला विद्यार्थ्याची भाषा कळत नाही तो शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकत नाही, अगदी तसेच, ज्याला पिकांची भाषा कळत नाही तो शेतीमध्ये चांगले संशोधन करूच शकत नाही. तुम्हीसुद्धा विद्यापीठात नोकरी करताय ती पगार मिळविण्यासाठी की शेतीचे भले करण्यासाठी, याचेही प्रामाणिक उत्तर स्वत:च स्वत:ला विचारून पहा. तुमच्यामुळे शेतकरी समाजाचे काही भले होणार नसेल तर नसू द्या, पण शेतकर्‍यांना डिवचण्याचे व त्यांचा उपहास, उपमर्द करण्याचे उपद्व्याप तर बंद करा.\nआज दुर्दैवाने विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा अर्थाअर्थी काहीही संबंधच राहिलेला नाही. शेतीचे अर्थशास्त्र तुमच्यासारख्या उच्चशिक्षित पंडितांना कळत नाही. थोडेफार देखिल अर्थशास्त्र कळले असते तर कांद्याचे भाव २ रू. प्रतीकिलो, कापसाचे भाव रू. २५००/- आणि तुरीचे भाव आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळल्यावर कृषिविद्यापीठाचे कुलगुरू या नात्याने तुम्ही शासनाला दोन खडे बोल नसते का सुनावले किंवा दोन खडे बोल सुनावण्याचे धारिष्ट्य नसेल तर अगदी प्रेमळ भाषेतही शासनापर्यंत शेतीच्या व्यथा पोचवायला काय हरकत होती किंवा दोन खडे बोल सुनावण्याचे धारिष्ट्य नसेल तर अगदी प्रेमळ भाषेतही शासनापर्यंत शेतीच्या व्यथा पोचवायला काय हरकत होती शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र बिघडू शकते आणि शेतकरी देशोधडीस लागू शकतो, एवढी तरी बाब शासनाच्या कानावर घालायला काय हरकत आहे शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतीचे अर्थशास्त्र बिघडू शकते आणि शेतकरी देशोधडीस लागू शकतो, एवढी तरी बाब शासनाच्या कानावर घालायला काय हरकत आहे पण तुम्हाला त्याची गरज भासत नाही कारण शेती किंवा शेतीसंशोधन याऐवजी शासकीय अनुदानावर तुमचे प्रपंच चालतात. शेतमालाचे भाव कोसळल्याचे फटके तुम्हाला बसत नाहीत. तुमचे पगार, भत्ते अगदी शाबूत असतात. निसर्गाचा लहरीपणा, हवामान, पाऊसपाणी किंवा ओला-कोरडा दुष्काळ यांचेशी शासकीय अनुदानाचा काहीही संबंध नसतो. अनुदान व पगार हे हमखास पीक असते. असेच ना\nपंजाबराव कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमीन आहे. सिंचनाची व्यवस्था आहे, तुम्हीच गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाची शिदोरी आहे. मग कृषी विद्यापीठाला अनुदानाची गरज का पडावी विद्यापीठात काम करणार्‍या तज्ज्ञांना शासनाकडून पगार घेण्याची गरज का भासावी विद्यापीठात काम करणार्‍या तज्ज्ञांना शासनाकडून पगार घेण्याची गरज का भासावी आता निव्वळ सल्ले देणे खूप झाले, या विद्यापीठाच्या हजारो एकरावर तुमच्याच संशोधनाच्या आधारे आता शेती करून किमान पाच वर्ष तरी जगून दाखवा, प्रपंच चालवून दाखवा आणि शेती करून होणार्‍या मिळकतीवर विद्यापीठाचे सर्व कारभार अनुदान अथवा पगार न घेता चालवून दाखवा. “आधी केले मग सांगितले” यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. स्वीकारणार का आव्हान\nआज कापसाचे बाजारभाव प्रती क्विंटल रू. २५००/- आणि तुरीचे भाव प्रती क्विंटल रू. २०००/- एवढे खाली घसरलेत. २५००/- रुपयात क्विंटलभर कापूस आणि २०००/- रुपयात क्विंटलभर तूर कसा पिकवला जाऊ शकतो, याचे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक तरी करून दाखवायला काय हरकत आहे दाखवणार का प्रात्यक्षिक करून दाखवणार का प्रात्यक्षिक करून\nया सर्व प्रश्नांचे उत्तर देणे तुमची नैतिक जबाबदारी आहे. नैतिकतेची चाड नसेल तर निदान तुम्ही तरी फुकटाचा पगार खात नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी उत्तरे दिली पाहिजेत. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी समाज तुमच्याकडून या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे.\nमराठीत प्रतिसाद लिहिण्यासाठी क्लिक करा.\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती\t• Tagged कुलगुरू, खुले पत्र, लेख, वाङ्मयशेती, विद्यापीठ, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\n3 comments on “कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा….\nसर तुमच्या एकही प्रश्नाचे उत्तर देण्याची या PHD , Doctorate, शेतीतज्ञ वगैरे म्हणून मिरवणाऱ्या लोकांत लायकी असेल असे मला वाटत नाही…\nपोष्टाद्वारे आलेला एक प्रतिसाद.\nपत्र देण्याचे प्रयोजन की, पाक्षिक शेतकरी संघटकचे आम्ही नियमीत सभासद आहोत.\nमाहे २१ जून २०११ चा अंक कालच हातात पडला.\nत्यातील “कुलगुरू साहेब आव्हान स्विकारा” हे आपण\nमा. श्री. डॉ. मायंदे साहेब यांना पाठविलेले पत्र वाचण्यात आले.\nखूप आनंद झाला. वाचून समाधान वाटले.\nवाचनलयात प्रत्येक वाचकास लेख वाचण्यास दिला. वाचून दाखविला.\nएक निषेध सभा घेऊन मा. कुलगुरू कडे त्याची प्रत पाठविली.\nआपल्या पत्रास डॉ. मायंदे साहेब काय उत्तर देतात, त्याबाबत कृपया कळवावे.\nशेतकरी संघटकमध्ये कृपया त्याचा खुलासा करावा,\nकै.डॉ.महादेवराव येऊल सार्वजनिक वाचनालय, गुंधा\nपो. हिरडव ता. लोणार जि. बुलडाणा-४४३३०२\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T07:48:32Z", "digest": "sha1:AA6BIFFDNXE3MJDIGX4PGMV5IMSQCH6P", "length": 4352, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्क विदुका - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमार्क अँथोनी विदुका (९ ऑक्टोबर, इ.स. १९७५ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा आघाडीच्या फळीत खेळतो.\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/01/blog-post_31.html", "date_download": "2018-04-21T07:49:09Z", "digest": "sha1:24ERXCWIG6NB77CLYOSJVDECUQDJWSMZ", "length": 19375, "nlines": 96, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वनराणी..५", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ३१ जानेवारी, २०११\nआश्रमाच्या पाकगृहात मी अजून प्रवेश नाही केला आहे. वासंतिका .. मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे काहीच नाही. मा', बा' तुम्ही दोघे एकदा येऊन बघा.. तुमची शबरी इथे एका ऋषींच्या आश्रमात राहते आहे. रोजचे स्त्रोत्रपठण ऐकते आहे. आप, तेज, पृथ्वी , वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या साक्षीने तिच्या आयुष्याचं ध्येय शोधते आहे.\n...\" साळू आणि मी नदीच्या काठावरून पळत निघालोय.. मी तिच्या मागे पळतेय. साळू खूप जोरात धावते. मला नाही जमत तिच्या बरोबरीने धावायला. नदीकाठची रेती पायांना उगाचच गुदगुल्या करतेय. \"शबरी.. तू धाव ना. धाव धाव... मला पकड.. धाव धाव\" \"साळू इतकी जोरात नको गं धाऊ.. साळू साळू...\" \"साळू इतकी जोरात नको गं धाऊ.. साळू साळू... साळू... मी पडतेय.. पडतेय... आऽऽऽऽ साळू... मी पडतेय.. पडतेय... आऽऽऽऽ\" साळू मुखावर पाणी शिंपडते आहे माझ्या. \"शबरी.. एऽऽ.. उठ ना गं..\" साळू मुखावर पाणी शिंपडते आहे माझ्या. \"शबरी.. एऽऽ.. उठ ना गं.. शबरी\nमाझ्या मुखावर हे पाणी कुठून आलं साळू... साळू.... साऽऽऽळू इथेच तर होती.. आणि गोर्‍हा... ही इथे काय करतेय ही इथे काय करतेय आणि हे चेहर्‍यावर पाणी आणि हे चेहर्‍यावर पाणी \"गोर्‍हा.. नदीत डुंबून आलीस वाटतं आणि इथे येऊन शेपूट झटकलस... आणि माझ्या मुखावर पाणी \"गोर्‍हा.. नदीत डुंबून आलीस वाटतं आणि इथे येऊन शेपूट झटकलस... आणि माझ्या मुखावर पाणीहं\nपण मला अशी अवेळी निद्रा कशी यावी इतकी गाढ मुनीवर संध्येसाठी बसतील थोड्यावेळात.. गोर्‍हाला साऊजवळ नेऊन बांधते आधी. पण आज.. निद्रा.. अशी ती ही इतकी गाढ ती ही इतकी गाढ आणि स्वप्नं पडावं ते ही साळूचं आणि स्वप्नं पडावं ते ही साळूचं कशी असेल साळू तिचा विवाह आधीच झाला होता. माझा नि भोराचा ठरायच्या अधीच पण नंतर ती कधीच कशी नाही आली पण नंतर ती कधीच कशी नाही आली तिच्या घरी बरी असेल ना तिच्या घरी बरी असेल ना मी, चंपा आणि साळू आम्ही एकमेकीच्या अगदी जवळ होतो. साळूचा विवाह ठरल्यावर, आम्ही तिघींनी मिळून मातीची भांडी बनवली होती. ती रेतीच्या भट्टीत शेकली होती.. नंतर पांढरी रेती आणि गोंद आटवून त्या भाड्यांवर फ़ुला पानंची नक्षी काढली होती. ते दिवस सुवर्णाचे होते. मा'-बा'ना आमचं किती कौतुक वाटलं होतं. साळू.. माझी वाघिण मी, चंपा आणि साळू आम्ही एकमेकीच्या अगदी जवळ होतो. साळूचा विवाह ठरल्यावर, आम्ही तिघींनी मिळून मातीची भांडी बनवली होती. ती रेतीच्या भट्टीत शेकली होती.. नंतर पांढरी रेती आणि गोंद आटवून त्या भाड्यांवर फ़ुला पानंची नक्षी काढली होती. ते दिवस सुवर्णाचे होते. मा'-बा'ना आमचं किती कौतुक वाटलं होतं. साळू.. माझी वाघिण दिसायलाही रूपवान केतकी इतकी नाही.. पण माझ्या आणि चंपापेक्षा छान\nएका अर्थाने साळूच कारणीभूत आहे माझ्या इथे येण्याला. ही साळू अशीच एकदा धावता धावता करवंदीच्या जाळीमध्ये जाऊन पडली . सगळे काटेकुटे टोचले होते अंगाला. तिला त्या जाळीतून बाहेर काढेपर्यंत माझा जीव दमून गेला होता. जेव्हा हीला बाहेर काढलं तेव्हा मात्र तिच्या हातापायात, दंडात पाठीत आणि कुठे कुठे.. काटे टोचले होते ते पाहून खूप वाईट वाटलं होतं मला. तिला बाहेर काढून तिच्या अंगावरचे काटे सगळे काढून टाकले.. तिला नक्कीच दुखलं असेल. तिला तशीच धरून धरून मी नदीच्या काठी एका दगडावर बसवलं. साळूला लागलं होतं खूप पण डोळ्यांत अश्रू नाहीत तिच्या.. कापर्‍या आवाजात म्हणाली \"शबरी..जाऊन वैदूआप्पा कडून औषध घेऊन ये.. मला चालता येत नाहीये.\" मनांत आलं ,'वैदूआपा कापर्‍या आवाजात म्हणाली \"शबरी..जाऊन वैदूआप्पा कडून औषध घेऊन ये.. मला चालता येत नाहीये.\" मनांत आलं ,'वैदूआपा पण तो तर पाड्यावर आहे. पाड्यावर जायला एक घटिका तरी लागेल.. तोपर्यंत ही साळू अशी .. या अवस्थेत पण तो तर पाड्यावर आहे. पाड्यावर जायला एक घटिका तरी लागेल.. तोपर्यंत ही साळू अशी .. या अवस्थेत छे मी नाही हिला सोडून कुठे जाणार. मीच हिला चालवत नेऊ का' इतक्यात साळूकडे लक्ष गेलं तर ती मुर्छीत झाली होती. काय करावं असा विचार करत असतानाच तिथे नदीच्या पाण्यामध्ये शिरणारे एक ऋषी दिसले मला. मी धावतच त्यांच्यापाशी गेले.\n माझी सखी करवंदीच्या काट्यांमुळे जखमी झाली आहे. ती ग्लानीत आहे आत्ता. मला तिला पाड्यावर घेऊन जायचे आहे .. कृपा करून मला सहाय्य कराल का\nऋषींनी एक कटाक्ष टाकला माझ्याकडे .. साळूकडे पाहिले, आणि म्हणाले..\"दूर हो.. आमच्या समीपही येऊ नकोस. आम्ही अर्घ्य देण्यास आलो आहोत इथे.\" ऋषी क्रोधीत झाले होते. थोडी भिती वाटली.. पण साळूची अवस्था... आमच्या समीपही येऊ नकोस. आम्ही अर्घ्य देण्यास आलो आहोत इथे.\" ऋषी क्रोधीत झाले होते. थोडी भिती वाटली.. पण साळूची अवस्था... काय करावं सुचत नव्हतं.\n\"स्वामी... ती कष्टी आहे.. थोडं सहाय्य करण्याची कृपा करा. आपल्या कार्यात बाधा नव्हती आणायची.. पण स्वामी.. तिला घेऊन जाणं माझं कर्तव्य आहे. ती जखमी आहे.. ग्लानीत आहे. आपल्या ईश्वराच्या मनांतही तेच असेल म्हणून या वेळी आपणांस त्याने इथे येण्याचा संकेत दिला आसावा.\" मला समजतच नव्हतं मी काय बोलत होते. कोणीतरी बोलवून घेत होतं का हे सगळं माझ्याकडून पण हा विचार या क्षणी करण्याची ती वेळ नव्हती.. या क्षणी फ़क्त साळू डोळ्यांपुढे होती. स्वामी माझ्याकडे रोखून पहात होते.\n\"कन्ये.. जे काही आत्ता तुझ्या मुखातून बाहेर पडले, तीच त्या परमेशाची इच्छा असेल. मी सांगतो तसे कर, तिथे नदीच्या काठी काही 'कुमारी'ची रोपं आहेत. त्या रोपांची नागाच्या फ़णीसारखी पाने घेऊन ये काही. त्याच्या आतला रस लाव तुझ्या सखीच्या जखमांवर. काही काळातच तिच्या जखमांचा दाह कमी होईल आणि ती ग्लानीतून बाहेर येईल. मग तिला घेऊन घरी जा.. निघ आता\" असे म्हणून स्वामींची पाठ फ़िरताच मी धावतच 'कुमारी'च्या रोपांकडे गेले, तिथून काही फ़ण्या आणल्या काढून आणि एका दगडाने त्याला छेद देऊन त्याच्या रस आणि आतल मांसल भाग तिच्या जखमांवर लावू लागले. स्वामीजी ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देत होते.\nहळूहळू साळू जागी झाली आणी उठून बसली. तिच्या जखामांचा दाह कमी झाला होता. तिच्याशी काही बोलणार इतक्यातच..\"कन्ये.. आज जे काही आपलं संभाषण झालं, त्यावरून इतकंच सांगतो... तो परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या जीवनाचं ध्येय कदाचित ईशप्राप्ती आहे. सुखी भव\" असं म्हणून स्वामी भराभर चालत निघूनही गेले.\nआम्ही लहान होतो. स्वामीजी जे काही बोलले त्यातलं फ़ार समजलं असं नाही मात्र .. ते .. जीवनचे ध्येय.. ईशप्राप्ती.. वगैरे.. हे मात्र कायमच लक्षात राहिलं. आणि हो.. कदाचित म्हणूनच मी जसजशी मोठी होऊ लागले तसतशी ईशप्राप्ती म्हणजे नेमकं काय ईश म्हणजे ईश्वर ना.. मग तो सगळ्यांचा असतो की फ़क्त ऋषीमुनी, तपस्वी यांचा असतो. 'भैरोबा' ला रोज म्हादू शेंदराने माखून, बोकडाची बळी चढवितो. तो आमचा ईश्वर, तर मी त्याला मी प्राप्त करणार का ईश म्हणजे ईश्वर ना.. मग तो सगळ्यांचा असतो की फ़क्त ऋषीमुनी, तपस्वी यांचा असतो. 'भैरोबा' ला रोज म्हादू शेंदराने माखून, बोकडाची बळी चढवितो. तो आमचा ईश्वर, तर मी त्याला मी प्राप्त करणार का 'भरोबा' तर पाड्यातच आहे. तो तर रोजच दिसतो. मग 'भरोबा' तर पाड्यातच आहे. तो तर रोजच दिसतो. मग मग या ऋषीमुनींचा, तपस्वींचा परमेश्वर .... म्हणजे त्यांचा ईश्वर मला प्राप्त होणार का मग या ऋषीमुनींचा, तपस्वींचा परमेश्वर .... म्हणजे त्यांचा ईश्वर मला प्राप्त होणार का पण मग तो कुठे सापडेल मला पण मग तो कुठे सापडेल मला त्याला शोधू म्हणजे नक्की काय शोधू आणि कुठे शोधू त्याला शोधू म्हणजे नक्की काय शोधू आणि कुठे शोधू ... हो.. बरोबर... कदाचित तेव्हापासून आपण काहीतरी शोधत होतो. नक्की काय शोधत होतो.. हे समजत नव्हतं. पण मन भरकटत होतं हे नक्की. स्वामी बोलले .. आणि जणू माझी जीवनरेखाच बदलली गेली. आणि अशी भरकटत भरकटत त्या ईश्वराला शोधत मी आज मुनीवरांच्या आश्रामात गेली पाच संवत्सरं ईशप्राप्तीचा मार्ग शोधते आहे.\n३ फेब्रुवारी, २०११ रोजी ४:२१ म.पू.\n३ फेब्रुवारी, २०११ रोजी ४:२१ म.पू.\nउत्तम लिखाण कौशल्य आहे आपले.\nमी शैलेश खडतरे, ईपुस्तक उद्योजक व प्रकाशक आहे, तुमच्या ब्लॉग बद्दल चर्चा करायची आहे, इमेल मिळाल्यास लाभ होईल.\n१५ ऑगस्ट, २०१६ रोजी ५:२२ म.पू.\nउत्तम लेखन कौशल्य आहे\nमी ईपुस्तक उद्योजक व प्रकाशक आहे तुमच्या ब्लोग बद्दल बोलायचे आहे, तुमचा इमेल मिळाल्यास लाभ होईल.\nमाझा नंबर ९९७००५१४१३ / ८६९२९०३३१३\n१५ ऑगस्ट, २०१६ रोजी ५:२४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-21T07:35:36Z", "digest": "sha1:PVG5QKGQCRZ5H4WDIYXNLZS57TUBYT2S", "length": 4032, "nlines": 110, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "एसटीडी आणि पिन कोड | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nएसटीडी आणि पिन कोड\n3 देऊळगाव राजा 7261 443204\n6 सिंदखेड राजा 7269 443203\n13 संग्रामपुर 7266 444202\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/fire/", "date_download": "2018-04-21T07:26:29Z", "digest": "sha1:GR4OHLM3TJHLOSIJ7J2PFG4LA7NAE3ZC", "length": 12067, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "fire – Pune News Network", "raw_content": "\nवयाच्या 48 व्या वर्षी 48% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…\nJune 7, 2016\tठळक बातमी, पुणे, शैक्षणिक 0\nपुणे अग्निशमन दलातील फायरमनचे यश… पुणे न्यूज नेटवर्क : पुणे अग्निशमन दलातील 48 वर्षीय फायरमन सुभाष प्रभाकर जाधव यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दहावीत यश मिळविले आहे. त्यांना दहावीच्या परिक्षेत 48.60% गुण मिळाले आहेत. सुभाष जाधव हे कात्रज येथील रहिवाशी आहेत. पुणे अग्निशमन दलामधे ते 4 नोव्हेंबर 1991 रोजी …\nवहिनीवरील रागातून ‘त्या’ने सात दुचाकी जाळल्या\nMay 9, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुण्यातील उत्तमनगर येथील वाहन जळीतकांडप्रकरणी एकाला अटक… पुणे न्यूज : उत्तमनगर येथे झालेल्या वाहन जळीतकांडप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. घरगुती वादातून सात दुचाकी वाहने जाळली जाळल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रमेश शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. रमेशने वहिनीवरच्या रागातून हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. काल …\nपुण्यामधे जळीतकांड सुरूच; सात दुचाकी पेटवल्या…\nMay 8, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज़ – पुण्यामधील उत्तमनगर भागातील एका सोसायटीमधे आज पहाटे 3:30 च्या सुमारास पार्किंगमधे आग लागली, यामधे पार्किंगमधे उभ्या असणाऱ्या सर्व दुचाकी जळून ख़ाक झाल्या आहेत. गेल्या माहिन्यात याच सोसायटी मधे आग लागली होती त्यामधे 2 गाड्या जाळाल्या होत्या, वारंवार आग लागण्याच्या घटनेमुळे ही आग समाजकंटकांनी लावल्याचा संशय व्यक्त होत …\nपुण्यात पुन्हा जळीतकांड… शुक्रवार पेठेत सहा वाहने जाळली…(Video)\nApril 22, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nदुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी लावली आग… जळीतकांडाची घटना सीसीटिव्हीत कैद… पुणे न्यूज, दि. 21 एप्रिल : पुण्यामधे काही दिवसांपासून सुरु असलेल्या जळीत कांडाच्या घटना थांबताना दिसत नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलीस ठाण्याच्या समोर वाहनांना आग लागली. या आगीमध्ये …\n पुण्यात प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच गाडीत जाळून घेत केली आत्महत्या\nApril 9, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. ९ एप्रिल : पुण्यातील हडपसरभागात कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा अपघात नव्हता हे सिद्ध झाले आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या …\nपुण्यात धावत्या मारुती व्हॅनला आग; चालकाचा गाडीतच मृत्यू\nपुणे न्यूज, दि. ९ एप्रिल : हडपसर येथील गाडीतळ चौकाजवळ एका मारुती व्हॅनला आग लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. या आगीमध्ये चालकाच्या सीटवर बसलेली व्यक्ती जळून खाक झाली. पुणे – सासवड रस्त्यावर प्राची हॉटेल जवळ आज (शनिवार) सकाळी 6.30 च्या सुमारास मारुती गाडीला आग लागली होती. अजित आत्माराम इंगळे (वय …\nपुण्यात पुन्हा जळीतकांड; कोथरुड परिसरात दहा वाहने जाळून खाक\nApril 6, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे – कोथरुड परिसरातील किश्किंधानगर येथील वाहनांच्या जाळीतकांडाने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. नवनाथ मित्रमंडळाजवळ उभी असलेली वाहने पेटवल्यामुळे आठ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षा अशा दहा वाहनांनचे नुकसान झाले आहे. वाहनांबरोबर शेजारील वीजेचा खांब व त्यावरील दिव्याचे नुकसान झाले आहे. आज (बुधवार, दि. ६ एप्रिल) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तिने …\nपुणे-सोलापुर हायवेवरिल अपघातात चालकास जीवदान\n[निलेश महाजन] पुणे, दि. 30 मार्च : आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर हायवेवरिल लोणी काळभोर येथील सुझुकी शोरुमसमोर ऑईल टँकर व ट्रक यांचा अपघात होऊन टँकरमधील चालक गंभीर जखमी झाला. टँकरची ट्रकला मागच्या बाजूने धडक बसल्याने टँकर चालकाला डोक्याला मार लागून त्याचा पाय इंजिनमधे अडकला. गावातील स्थानिक नागरिकांनी गॅस …\nपुण्यात विकृती का सुडबुद्धी; अवघ्या बारा तासांत ३३ वाहनांना तिलांजली\n[निलेश महाजन] पुणे, दि. २९ मार्च : शहरामधे गेल्या बारा तासांत ३३ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री कात्रज परिसरात अडीचच्या सूमारास ३ चारचाकी तर १५ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. हि बातमी कुठे झळकते ना झळकते तर आत्ता भरदुपारी बाराच्या सुमारास सहकारनगर पोलिस चौकीच्या आवारात स्क्रॅपमधील ११ चारचाकी …\nकात्रज येथे वाहनांचे जळीतकांड; ३ चारचाकी तर १५ दुचाकी भस्मसात\nपुणे न्यूज, दि. २९ मार्च : पुण्यातील वाहन जळीत कांडाचे सत्र काही संपताना दिसत नाहीये. काल (सोमवारी) मध्यरात्री २:३० वाजता कात्रज चौकामधे पी.एम.टी बसस्टॉपशेजारील भाजीमंडईच्या गल्लीत असणा-या गणेश पार्क सोसायटीतील वाहनांना मोठी आग लागली. या आगीमध्ये ३ चारचाकी आणि १५ दुचाकी वाहने भस्मसात झाली आहेत. अग्निशमन दलाच्या दोन फायरगाड्या आणि एका वॉटर टँकरच्या सहाय्याने हि आग विझविण्यात आली. मात्र धुरामळे रहिवाशांमधे घबराटीचे वातावरण निर्माण …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:25:52Z", "digest": "sha1:IGCOFGGJGTCBRKBYS55GL66ODQX7LVM6", "length": 30309, "nlines": 193, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पुरवठा विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक: १८००-२२-४९५० व १९६७\nकृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले.\nहा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.\nलक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे.\nजीवनावश्यक वस्तू रास्त दराने सहज उपलब्धतेची खात्री करणे.\nसार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साठवण क्षमतेची निर्मिती करणे.\nग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ ची अंमलबजावणी करून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करणे.\nसर्वसाधारणतः सधन कुटुंबातील व्यक्ती शिधावाटप दुकानामधील धान्य घेत नाहीत. त्यामुळे जी कुटुंबे धान्य घेतच नाहीत त्यांना शिधापत्रिकेवरून धान्य देणे बंद केल्यास गैरव्यवहार कमी होतील व जास्त गरजू कुटुंबांना शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून देता येईल. याचा सांगोपांग विचार करून राज्यामध्ये दि.१ मे,१९९९ पासून तिहेरी शिधापत्रिका योजना लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांना पुढील निकषाप्रमाणे तीन रंगाच्या शिधापत्रिका वितरीत करण्यात येतात.\nलक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (बी.पी.एल.) लाभार्थ्यांना पिवळया रंगाच्या शिधापत्रिकेसाठी:-\nआयआरडीपीच्या सन १९९७-९८ च्या यादीत समाविष्ट असणे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू.१५,०००/- या मर्यादित असले पाहिजे.\nकुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाऊन्टट नसावी.\nकुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावी.\nकुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा.\nकुटंबाकडे चार चाकी वाहन नसावे.\nकुटुंबातील व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा एक हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागायत (दुष्काळी तालुक्यात त्याच्या दुप्पट क्षेत्र) जमीन नसावी.\nशासन निर्णय दि.९.९.२००८ अन्वये राज्यातील सर्व विडी कामगार तसेच सर्व पारधी व कोल्हाटी समाजाच्या कुटुंबांना आणि शासन निर्णय दि.२९.९.२००८ व २१.२.२००९ अन्वये परित्यक्त्या व निराधार स्त्रियांना तात्पुरत्या स्वरूपात बी.पी.एल. शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानंतर दि.१७.०१.२०११ च्‍या शासन निर्णयान्‍वये यामध्‍ये सुधारणा करण्‍यात आली आहे.\nशासन निर्णय दि.१७.३.२००३ अन्वये बंद पडलेल्या कापड गिरण्या, सूत गिरण्या, साखर कारखाने इ. मधील कामगारांना पिवळया शिधापत्रिकांचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्यात अंत्योदय अन्न योजना १ मे,२००१ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अंत्योदय कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य (गहू व तांदूळ) गहू रू.२.०० प्रति किलो व तांदूळ रू.३.०० प्रति किलो या दराने देण्यात येतो.\nया योजनेसाठी खालील प्रवर्गातील कुटुंबे पिवळया शिधापत्रिका धारकातून निवडण्यात येतात:-\nभूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, लोहार, सुतार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी, विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करून उपजिविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल-रिक्षा चालविणारे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे आणि फुले विक्रेते, गारूडी, कचर्‍यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार व अशाप्रकारे इतर काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे.\nविधवा, अपंग, दुर्धर आजारग्रस्त व ६० वर्षावरील वृध्द ज्‍यांना उत्‍पन्‍नाचे निश्चित साधन नाही व सामाजिक आधार नाही असे कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे\nएकटया रहात असलेल्या विधवा, अपंग, दुर्धर आजारग्रस्त व ६० वर्षावरील वृध्द ज्‍यांना उत्‍पन्‍नाचे निश्चित साधन नाही व सामाजिक आधार नाही असे.\nसर्व आदिम जमातीची कुटुंबे (माडिया, कोलाम, कातकरी)\nज्‍या कुटुंबाचे प्रमुख कुष्‍ठरोगी किंवा बरा झालेला कुष्‍ठरोगी असेल त्‍या कुटुंबाना योजनेचा लाभ मिळू शकेल.\nअंत्योदय अन्न योजनेच्या रद्द होणार्‍या शिधापत्रिका अन्य पात्र कुटुंबांना वितरीत करताना एचआयव्ही/ एड्स बाधीत नागरिकांना प्राधान्य देण्यात येते.\nकल्याणकारी संस्था, वसतिगृहे, आश्रमशाळा इत्यादी संस्थांना बीपीएल दराने धान्य वितरणाची योजना (आस्‍थापना शिधापत्रिका )\nकल्याणकारी संस्थांना धान्याचे वितरण करण्याकरिता केंद्र शासन बी.पी.एल. दराने अन्न धान्याचे (गहू व तांदूळ) अतिरिक्त नियतन मंजूर करते. या विभागाच्या दि.२६.४.२००२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर धान्याचे वितरण करण्यात येते. सदर शासन निर्णयातील प्रथम परिच्छेदातील अ.क्र.१ ते ११ येथील शासकीय मान्यताप्राप्त संस्थांना या योजने अंतर्गत आस्थापना शिधापत्रिकेद्वारे धान्य पुरविण्याकरिता शासन स्तरावरून जिल्हानिहाय नियतन मंजूर करण्यात येते.\nजीवनावश्यक वस्तू कायदा अंमलबजावणी\nसन १९५५ च्या अधिनियमानुसार शासनाला अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन, वितरण, व्यापार व वाणिज्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश काढता येतात. सद्यःस्थितीत या अधिनियमाखाली समाविष्ट करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंची यादी केंद्र शासनाने १२ फेब्रुवारी, २००७ पासून सुधारित केली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे आहे:-\nखते. (रासायनिक, अकार्बनी किंवा मिश्र यापैकी कोणतीही)\nअन्नसामुग्री (खाद्यतेल, बिया व तेल यांच्यासह)\nपूर्णतः कापसापासून तयार केलेला धागा.\nपेट्रोलियम व पेट्रोलजन्य पदार्थ.\nकच्चा ताग व तागाचे कापड.\nअन्न पिकांचे बियाणे तण आणि फळे भाजीपाल्याचे बियाणे.\nडाळी, खाद्यतेल बिया साठामर्यादेवर निर्बंध लागू केलेले असल्याने या वस्तूंच्या व्यापारासाठी परवाना आवश्यक आहे.\nडाळी खाद्यतेल व खाद्यतेल बिया यावरील साठामर्यादा 19/10/2015\nडाळीवर स्टॉक मर्यादा लागू करणेबाबत (पुनर्प्रकशित) 28/10/2015\nआयात – निर्यातदारांवरील साठामर्यादेबाबत (पुनर्प्रकशित) 28/10/2015\nखाद्य तेलबीयांवरील (टरफल असलेल्या शेंगदाण्यासह) साठा मर्यादा वाढविल्याबाबत (पुनर्प्रकशित) 28/10/2015\nडाळीवरील साठवणूक मर्यादेत वाढ करणेबाबत 01/03/2017\nजीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक उपाययोजना\nअ) केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंधक व सुरळीत पुरवठा कायदा, १९८० सर्व राज्यात अंमलात आणला आहे. या कायद्यान्वये जर एखादी व्यक्ती जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर राज्य शासन, जिल्हा दंडाधिकारी व पोलीस आयुक्त हे त्या व्यक्तिला स्थानबध्द करू शकतात.\nब) जनतेकडून वा एखाद्या संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंबाबत तक्रार अर्ज शासनाकडे आल्यास त्याची सक्षम अधिकार्‍यांमार्फत चौकशी होते व त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाते.\nक) राज्यातील पोलीसांच्या मदतीने नियंत्रक शिधावाटप, मुंबई/जिल्हाधिकारी/जिल्हा पुरवठा अधिकारी छापे घालतात व गुन्हेगारांना जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ खाली अटक करण्यात येते. तसेच त्यांच्यावर न्यायालयात खटला भरण्यात येतो.\nजिल्‍हा पुरवठा कार्यालय संगणीकरणासाठीचा कृती आराखडा\nमा.सर्वोच्‍य न्‍यायालयाने रिट पिटीशन (सिव्‍हील) क्र.196/2001 मध्‍ये दिनांक 14/9/2011 रोजी लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेचे End to End Computerization बाबत विस्‍तृत आदेश दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्‍या निर्देशानुसार NIC दिल्‍लीच्‍या Common Application Software (CAS) व्‍दारे राज्‍यातील सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेच्‍या संगणकीकरणाचा Mission Mode प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. हा प्रकल्‍प दोन टप्‍प्‍यात राबविण्‍यात येत असुन Component-I मध्‍ये भारतीय अन्‍न माहमंडाळामधून धान्‍य उचलून त्‍याचे शासकीय गोदामापर्यंतच्‍या वाहतुकीचे संनियंत्रण, सर्व शिधावाटप कार्यालयातील कामाचे संगणकीकरण व लाभार्थ्‍यी कुटुंबाला संगणकीकृत शिधापत्रिका देणे या बाबींचा समावेश आहे.\nComponent- I I मध्‍ये रास्‍तभाव दुकानातील व्‍यवहाराचे संगणकाव्‍दारे व्‍यवस्‍थापन (Automation) करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये रास्‍तभाव दुकानातुन लाभाथ्‍यार्ंची बायोमेट्रीक ओळख पटवून त्‍यांना शिधावस्‍तूचे वितरण करण्‍याची बाबत शासनाच्‍या विचाराधिन आहे.\nसावर्जनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण प्रकल्‍पाअंतर्गत जिल्‍हयातील 1537 रास्‍तभाव दुकानामध्‍ये दि.1 जुन, 2017 पासुन ePOS मशिन बसविण्‍यात आल्‍या. तसेच राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्‍ट अंत्‍योदय, प्राधान्‍य कुटुंबाचे लाभार्थी व ए.पि.एल.शेतकरी लाभार्थी यांना बायोमॅट्रीक पध्‍दतीने अंगठयाच्‍या ठश्‍याची ओळख पटवून धान्‍य वितरण सुरु आहे. जिल्‍हयातील शिधापत्रिकांचे तालुकानिहाय, रास्‍तभाव दुकाननिहाय तसेच शिधापत्रिकांचे प्रकारनिहाय डिजीटायझेशन Digitization पुर्ण झालेली असुन डाटा बेसमध्‍ये आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच इतर अनुषांगीक बाबींचे डाटा प्रमाणीकरण प्रगतीपथावर आहे. उपरोक्‍त नमुद बाबींचे सर्व अपडेट रिपोर्ट Online Line पध्‍दतीने विभागाच्‍या http://mahafood.gov.in या संकेतस्‍थळावर “पारदर्शकता पोर्टल” व “ऑनलाईन सेवा” या शिर्षाखाली जनतेसाठी विनामुल्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे. तसेच दररोज ePOS व्‍दारे अन्‍नधान्‍याचे वितरणाबाबतची तालुकानिहाय, रास्‍त भाव दुकान निहाय, कार्डनिहाय अपडेट माहिती “धान्‍यपुर्ती” या पोर्टलवर जनतेसाठी विनामुल्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे.\nजिल्हा ग्राहक संरक्षण परिषद\nजिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम, २००४ नुसार जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येत असून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषेदवर वेगवेगळया स्तरावरील ४० शासकीय व अशासकीय सदस्यांची निवड केली जाते. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मुदत तीन वर्षे इतकी विहित करण्यात आली आहे.\nग्राहक कल्याण सल्लागार समिती\nराज्यात ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देऊन ही चळवळ ग्रामीण – दुर्गम भागात पसरविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाला सल्ला देण्यासाठी एक सदस्यीय महाराष्ट्र ग्राहक कल्याण सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. श्री.अरूण वसंतराव देशपांडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११\nसार्वजनिक वितरण यंत्रणा (नियंत्रण)आदेश, २००१\nसार्वजनिक वितरण यंत्रणा (नियंत्रण)आदेश, २०१५\nमहाराष्ट्र ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम, १९९२\nग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ (अध्यक्ष व गैर न्यायिक सदस्य यांची जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच या पदावर नियुक्ती करीता गुणवत्ता व प्रतिक्षा यादी)\nजीवनावश्यक वस्तू अधिनियम,१९५५- दुरुस्ती आदेश,२०१३\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिसुचना, २०१३\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिसुचना, २०१३ नुसार राज्य निहाय लोकसंख्येची व्याप्ती\nसंकलन (जीवनावश्यक वस्तुंशी संबंधीत वैधानिक आदेशांचे संकलन)\nअधिसूचना-दि.०८.०२.२०१७-शिधापत्रिकाधारकाच्या ओळखपत्र अधिप्रमाणनासाठी आधार क्रमांक आवश्यक\nअधिसूचना-दि.०८.०२.२०१७- (शुद्धीपत्रक दि.६ मार्च २०१७)\nनागरिकांची सनद [पीडीएफ, 20.2 KB]\nअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\nराष्ट्रीय सार्वजनिक वितरण प्रणाली पोर्टल\nऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/nutritional-pola-for-breakfast-1610842/", "date_download": "2018-04-21T07:53:40Z", "digest": "sha1:6KYMIIZULIX46M6MZLPCEXDMCOWMUMBB", "length": 13714, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nutritional pola for breakfast | कुटुबकट्टा : न्यारी न्याहारी – पौष्टिक पोळे | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nकुटुबकट्टा : न्यारी न्याहारी – पौष्टिक पोळे\nकुटुबकट्टा : न्यारी न्याहारी – पौष्टिक पोळे\nथालीपिठे थापायची असतात तर पोळे हे पिठ तव्यावर ओतून करायचे असतात.\nहा सारस्वतांचा एक आवडता पदार्थ आहे. पण ही थालीपिठे नव्हेत. हे पोळेच. थालीपिठे थापायची असतात तर पोळे हे पिठ तव्यावर ओतून करायचे असतात. गंमत सांगायची तर हे पोळे म्हणजे डोसा आणि घावनाचा मावसभाऊच म्हणा ना याचे वैशिष्टय़ म्हणजे यात कोणतीही पिठे घालू शकता, कोणत्याही भाज्या घालू शकता.\nकणीक एक वाटी, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ ही पिठे जशी हवीत तशी एक एक वाटी, आवडत असल्यास अर्धी वाटी बेसनही घेऊ शकता. हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर जाडसर वाटून घ्या. अधिक तिखटपणासाठी वरून लाल तिखटही घालता येईल. चाट मसाला, जिरेपूड, हळद, किंचित साखर, मीठ.\nसर्व पिठे एकत्र करून सरसरीत भिजवावीत. ही पिठे ओतता आली पाहिजेत, एवढी सरसरीत असावीत. पॅन चांगले चरचरीत गरम करून तेलावर डावभर पीठ ओतून पसरवावे. छानपैकी झाकण ठेवावे. मंद आगीवर लालसर होईपर्यंत तेल सोडून दोन्ही बाजूने शेकवावे. यामध्ये आवडत असल्यास किसलेला कोबी, गाजर, मेथी, पालक काहीही घालता येईल. पण असे काही घातल्यानंतर थोडे जास्त वेळ भिजवावे आणि मगच करायला घ्यावीत. हे पोळे झटपट तयार होतात. गार झाले तरीही वातड होत नाहीत. मऊ राहतात. डब्याला न्यायलाही छान आणि नाश्ता म्हणूनही झक्कास लागतात. कधी अगदीच कंटाळा आला तर जेवणाऐवजीही हे पोळे खाऊ शकता. सोबत एखादी कोशिंबीर, दही वगैरे घेतलेत की तुमचे पूर्णब्रह्म तयार\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\n(लेखिका खाद्यसंस्कृती व पाककलेच्या अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/topless-tamannaah-in-bahubali-song-117051700021_1.html", "date_download": "2018-04-21T07:37:50Z", "digest": "sha1:HKZSDV5LBEK4G7RVIYE5256PAWDKHB7J", "length": 8163, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाहुबलीसाठी काय खरंच टॉपलेस झाली होती तमन्ना? (पहा व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाहुबलीसाठी काय खरंच टॉपलेस झाली होती तमन्ना\nबाहुबलीमध्ये प्रभास आणि तमन्ना वर ‍चित्रीकरण करण्यात आलेलं गाणं 'पंछी बोले हे क्या' सगळ्यांच्या हृदयात शिरले होते.\nराजमौळींनी हे गाणं चित्रीकरण करताना त्यांचे गुरू राघवेंद्र राव यांची शैली अमलात आणली होती ज्यात पूर्ण ग्लॅमर, भव्य आणि सुंदर सेट्सचा वापर करण्या आला होता.\nया गाण्यात रोमांटिक क्षणात तमन्ना टॉपलेस होऊन प्रभाससमोर उभी राहतानाचे दृश्यदेखील आहे ज्यात दिग्दर्शकाने तिची उघडी पाठ दाखवली आहे. हा दृश्य बघून वाटतं की तिने शरीरावर कोणतेही वस्त्र धारण केलेले नाही. त्यामुळे लोकांना चर्चेचा विषय मिळाला होता की काय खरंच तमन्ना टॉपलेस झाली होती.\n> परंतू बाहुबली युनिटच्या सदस्यांप्रमाणे तिने आपली बॉडी कव्हर केलेली होती, ही फक्त कॅमेर्या ची ट्रिक होती.\nश्रीदेवीने का नाकाराले बाहुबलीला\nबाहुबली 2 सोबत डबल ट्रीट\n5800 लग्नाच्या मागण्या... बाहुबलीचा आणखी एक रेकॉर्ड\n‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक\nअमिताभ आणि जया बच्चन पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार\nयावर अधिक वाचा :\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/health-benefits-of-dance-1580235/", "date_download": "2018-04-21T07:44:35Z", "digest": "sha1:N7SQALS2CXSKB62UUKOICRC7HGKXOV4B", "length": 27723, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Health Benefits of Dance | नृत्यचि आचार। नृत्यचि विचार। | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nनृत्य ही अशी एक कला आहे की ती एक व्यक्तीही सादर करू शकते\nरंगमंचाचा पडदा वर गेला आणि समोर एकसारख्या दिसणाऱ्या, एक सारखी शरीरयष्टी असलेल्या, एकसारखा पोशाख घातलेल्या पन्नासहून जास्त नर्तिका डोळ्यांसमोर दिसल्या. या दृश्यानेच आधी डोळे दिपले होते मग त्यानंतर सुरू झालेल्या सगळ्या नर्तिकांचे एकसारखे नृत्य बघणे पर्वणीच ठरली. त्या नृत्याच्या संचातील प्रत्येक नर्तिका उत्तम नृत्य करीत होती यात वाद नाही परंतु; त्या कार्यक्रमाची, नृत्य प्रस्तुतीची खरी शोभा वाढवली ती या सर्व उत्तम नर्तिकांच्या एकत्र येऊन साकारलेल्या अत्युत्तम सादरीकरणामुळे\nत्या सर्व एकाच साच्यातून बनवलेल्या नर्तिका वाटत होत्या, पण प्रत्यक्षात त्यांना कार्यक्रमानंतर भेटले तेव्हा सगळ्या एकमेकांपासून किती विभिन्न आहेत ते जाणवलं.. तर हा अनुभव सांगण्याचा मुद्दा असा की आपण सगळे एकसारखे नसतो परंतु जेव्हा एकाच प्रकारचं काम एकाच प्रकारे करतो तेव्हा आपल्यातले फरक बाजूला राहतात आणि आपली एकजूट, आपल्यातील साम्य उठून दिसतं. बरेचदा नृत्याच्या कार्यक्रमात एखादी नर्तिका चुकली तर तिकडे आपलं पटकन लक्ष जातं..\nनृत्य ही अशी एक कला आहे की ती एक व्यक्तीही सादर करू शकते किंवा १००-१५० हून जास्त नर्तकांचा संचसुद्धा एकाच वेळी एकाच मंचावर सादर करू शकते. जेव्हा एकल नृत्य करणारी नर्तिका समूहात नृत्य करते तेव्हा तिला अनेक बाबींकडे लक्ष द्यावं लागतं व समूहनृत्यासाठी आवश्यक असणारे बदल करावे लागतात. नृत्याच्या प्रशिक्षणातून आणि समूहनृत्याच्या सादरीकरणातून सांघिक भावनेचेही धडे शिकायला मिळतात. लहानपणापासून नृत्य शिकत असल्यास शाळेत, किंवा नृत्याच्या वर्गात नृत्यप्रस्तुती करण्याची संधी मिळते. या समूहनृत्याच्या कार्यक्रमातून हळूहळू सांघिक भावना कशी जपायची याचं बाळकडूसुद्धा मिळत जातं. समूहनृत्य करताना ‘टीम वर्क इज लेस ऑफ मी अ‍ॅण्ड मोअर ऑफ वी’ म्हणजेच ‘स्वत:पेक्षा समूह महत्त्वाचा’ याचं भान ठेवणं आवश्यक असतं. मनुष्य हा समूह, समाजप्रेमी प्राणी आहे. एकमेकांसोबत मैत्री करणं, सुख-दु:ख वाटून घेणं, आचार-विचारांची देवाणघेवाण करणं अशा अनेक सामुदायिक गोष्टींमधून आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. कुठलंही कार्य सिद्धीस न्यायलासुद्धा एकत्रित येऊन केलेले प्रयत्नच महत्त्वाचे ठरतात हे सुद्धा आपण लहानपणाच्या गोष्टींपासून ऐकत आलो आहोत जेव्हा समूहनृत्याची तयारी किंवा प्रशिक्षण चालू असते तेव्हा ‘समूह’ कसा एकसारखा दिसेल यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. उंच मुलांना थोडय़ा आखूड हालचाली व ठेंगण्या मुलांना जास्त विस्तृत हालचाली करण्यास सांगितलं जातं, जेणेकरून उंचीचा फरक लपण्यास मदत होते. किंवा एखाद्या नृत्यात एका सरळ रेषेत जेव्हा नर्तिका येतात, तेव्हा सर्वात पुढे असलेल्या मुलीचे अनुकरण करण्याचं सांगितलं जातं. कधी कधी समूह इतका समरस, एकरूप होतो की एखादी नृत्याची स्टेपसुद्धा एकत्र चुकली जाते; असा अनुभव अनेक नर्तकांना येत असतो, असा एकरूप असलेला नृत्यसमूह जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा त्यांचं ‘परफेक्शन’ दिसून येतं. समूहनृत्यात कधी कधी थोडय़ा कमी-जास्त हालचाली कराव्या लागतात. स्पॉटलाइट म्हणजेच प्रेक्षकांचं आकर्षण आपल्याकडे खेचून घेणं अभिप्रेत नसतं, तर सर्वाबरोबर समान नृत्य करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर समूहातील इतर सदस्यांबरोबर चढाओढ, स्पर्धा किंवा कुरघोडी केली तर त्याचा दुष्परिणाम नृत्याच्या सादरीकरणावर दिसून येतो. एकमेकांचे दोष लपवून, समान गुण कसे अधोरेखित करता येतील याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक असतं. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून सांघिक भावना रुजू लागते आणि नृत्याद्वारे मिळालेले हे बाळकडू पुढे व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात मदत करते.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nऑफिसमध्ये किंवा व्यक्तिगत संसारात आजूबाजूच्या व्यक्तींसोबत सतत ईर्षां ठेवली, स्पर्धा व कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर समीकरण बिघडते व त्यातून आपण सुखी, समाधानी होत नाही. त्याविरुद्ध सर्वानी एकत्र येऊन समजुतीने निर्णय घेतले, एकमेकांना साहाय्य केलं तर असाध्य कामसुद्धा साध्य होऊ शकतं आणि समूहातील सगळेच त्या यशाचे मानकरी होऊ शकतात. समंजसपणा, दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची सवय, मतभेदांवर तोडगा काढून एकत्रित काम करणं; अशा अनेक जीवनोपयोगी गोष्टी नृत्याबरोबर आपसूकच शिकायला व अनुभवायला मिळतात.\nसांघिक भावना वृद्धिंगत करण्याबरोबरच बौद्धिक विकासासाठी, नृत्यकलेचा उपयोग होऊ शकतो. मागील तीन लेखांमध्ये आपण नृत्यकलेचा वापर सर्वागीण विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी कसा होऊ शकतो, या संदर्भात माहिती जाणून घेतली. आज ‘सृजनरंग’मधील नृत्यकलेबद्दलच्या अंतिम लेखात आपण नृत्यकलेचा सांघिक भावनेसाठी व बौद्धिक विकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो याचा आढावा घेत आहोत. मेंदूच्या विकासासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जन्मापासून ते साधारण वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत मेंदूच्या विकासासाठी व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो. आनुवंशिकता (पालकांकडून मिळालेली गुणसूत्र) जरी महत्त्वाची असेल तरी त्याबरोबर आहार, शारीरिक, बौद्धिक व्यायामसुद्धा मेंदूच्या विकासासाठी तितकेच फायदेशीर ठरतात. नृत्यकला लहान वयापासून शिकायला सुरुवात केल्यास त्याचा मेंदूच्या विकासात मोठा हातभार लागू शकतो. मेंदू हा आपल्या सर्व क्रिया नियंत्रित करणारं शक्तिकेंद्र आहे. आकलन, स्मरणशक्ती, ध्यान देण्याची क्षमता, भाषा, उच्चार, कल्पकता, शारीरिक क्रिया, भावना अशा सगळ्याच गोष्टींची सूत्रं मेंदूकडे असतात. त्यामुळे मेंदूचा विकास व बौद्धिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नृत्याचा व अभ्यासातील मार्काचा थेट संबंध नसला तरी बौद्धिक विकासासाठी नृत्यकलेचा वापर होतो. हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. नृत्य शिकताना अनेक बाबींकडे ध्यान ठेवावं लागतं. शरीराच्या विविध अवयवांच्या हालचाली करताना त्यांच्यातील ताळमेळ व संतुलन योग्य असणं गरजेचं असतं. तसंच शारीरिक हालचालींचा हावभाव, संगीत, वाद्यवृंद या सगळ्यांबरोबर मेळ असणं तितकंच आवश्यक असतं. ज्यामुळे शरीरातील हालचालींमधील सुसूत्रता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर नृत्य शिकताना एखाद्या गाण्यावरील किंवा बोलांवरील स्टेप्स एकापुढे एक लक्षात ठेवाव्या लागतात; ज्याचा फायदा स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास होऊ शकतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, नृत्य केल्याने मेंदूमधील मोटर कोरटेक्स, बेसल गँग्लिओ, सेरेबेलम आणि सोमॉटोसेन्सरी कोरटेक्स या भागात हालचाल दिसून येते व मेंदूचे हे भाग शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवणं, हात व डोळे यांतील सुसूत्रता प्लॅनिंग अ‍ॅण्ड एक्झिक्युशन (ठरविणं, निर्णय घेणं व तशी कृती करणं) अशा विविध कार्यात मदत करतात. लहानपणापासून नृत्य शिकल्यास बौद्धिक विकासासाठी त्याची मदत होईल पण त्याबरोबरच मोठेपणी, वृद्धापकाळात मेंदूची झीज रोखण्यासाठी, मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नृत्यकलेचा वापर करता येऊ शकतो. मेंदूशी निगडित आजार झालेल्या रुग्णांसाठीही नृत्याचे अनेक फायदे दिसून येतात. गेली काही र्वष मी कंपवाताच्या रुग्णांबरोबर सातत्याने काम करीत आहे व नियमित नृत्यवर्गामुळे त्यांच्या बौद्धिक, भावनिक व शारीरिक क्षमतेत यशस्वी बदल झालेले बघायला मिळत आहेत. अर्धागवायू, स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांबरोबरसुद्धा नृत्यकलेचा वापर होत आहे. त्याचबरोबर लहान मुलांमधील मेंदूचे विकार – स्वमग्नता, मतिमंदता, सेरेब्रल पाल्सी इत्यादींनी ग्रस्त मुलांसाठी सुद्धा नृत्याचे धडे शिकवले जात आहेत.\nया सर्व निरीक्षणांवरून, अनुभवांवरून नृत्यकलेचा सांघिक भावना व बौद्धिक विकासासाठी फायदा होऊ शकतो, असा तर्क बांधण्यात येतो आहे. त्यामुळे निरोगी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी नृत्याचा मार्ग स्वीकारायला काहीच हरकत नाही. ‘डान्स यूअर वे टू हेल्थिअर अ‍ॅण्ड हॅपीअर लाइफ अहेड.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-natak-vicha-mazi-puri-kara-vijay-kadam-1610822/", "date_download": "2018-04-21T07:55:46Z", "digest": "sha1:LFZFQ5N2UFX3WOCPEI6USX3NN2G3X55P", "length": 12246, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi natak vicha mazi puri kara vijay kadam | कुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nकुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’\nकुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’\nविजय कदम यांनी या लोकनाट्याचे १९८६ पासून ७५० हून जास्त प्रयोग केले\nविच्छा माझी पुरी करा\nराजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. वसंत सबनीस लिखित आणि दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या या चिरतरुण लोकनाट्याची पर्वणी आता कुडाळमधील रसिकांना लाभणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याने होणार आहे. कुडाळमधील बाबा वर्दम रंगमंच (सांस्कृतिक भवन) येथे ७ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव गेली २० वर्ष साजरा होतोय.\nअभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने ‘विच्छा माझी पुरी करा’ चे प्रयोग करत आहेत. या लोकनाट्याचे १९८६ पासून आतापर्यंत विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले आहेत. विजय कदम यांच्यासह प्रियांका शेट्टी, मंगेश हाटले, चेतन म्हस्के, तुषार खेडेकर, संजय परब हे सहकलाकार यात आहेत. दीप वझे आणि शशांक पडवळ वादक सहकलाकार आहेत. दिग्दर्शकाची जबाबदारी स्वतः विजय कदम यांनी सांभाळली असून सूत्रधार गोट्या सावंत आहेत.\nबाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याने होणारा शुभारंभ माझ्यासाठी आनंददायी असून कुडाळकर रसिक त्याला चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास अभिनेता विजय कदम यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/video", "date_download": "2018-04-21T08:34:19Z", "digest": "sha1:UWDV46KZ2QKPSWBZLK4ZHUU3G35K6ZBW", "length": 6498, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Latest Videos | 24taas.com", "raw_content": "\nमहाराष्ट्रदिनी श्रमदानाचं तुफान येऊ द्या ; आमिर खानचं आवाहन\nनाशिकहुन टेकऑफ काही होईना\nमहाराष्ट्रदिनी श्रमदानाचं तुफान येऊ द्या ; आमिर खानचं आवाहन\nनाशिकहुन टेकऑफ काही होईना\nसायनजवळच्या खांबाला धडक लावून अपघात\nपुण्यातील दुर्गम चांदर गाव बनणार हायटेक\nनाशिक- रॅन्चोनी तयार केली भन्नाट कार\nशेतकऱ्यांना मिळणार पाणलोट निधीचा लाभ\nपाणीटंचाईवर जालन्यातील कडवंची गावाची मात\nआधी श्रमदान... मग शुभमंगल सावधान\nसिंधुदुर्ग | हापूस आंबो आख्खो कोकणचो \nकोल्हापूर | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सरकारविरोधी मोर्चा\nअमरावती | विहिरीत गाळ उपसताना दोघांचा मृत्यू\nचंद्रपुर | दुचाकी दुभाजकाला धडकली, दोघांचा मृत्यू\n२४ गाव २४ बातम्या | राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या\nनाशिक | आयुक्त तुकाराम मुंडेची सर्वात मोठी कारवाई\nझी २४ तास दणका | कुत्र्यांच्या मागणीपुढे सांगली पालिकेचं लोटांगण\nमुंबई | ८ कोटी घरांमध्ये मोफत एलपीजी जोडणी\nलातूर | पीकपाणी | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच नुकसान\nरोखठोक | कर्नाटकात धर्मयुद्ध\nसीआरझेड नियम शिथील करण्याचा निर्णय\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\nमुलीच्या जन्मानंतर ११ हजार रुपये देईल ही कंपनी ; असे करा आवेदन\nIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल\nतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/03/evm-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-21T07:50:05Z", "digest": "sha1:IL3KDRLFELQRVEGGACU6RMTPV7LHPLBG", "length": 9875, "nlines": 133, "source_domain": "putoweb.in", "title": "EVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”", "raw_content": "\nEVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”\nराजकीय पक्षांकडून EVM मशीन वर आक्षेप घेण्यात आले होते की मशीन हॅक करून जनतेकडून येणाऱ्या मतांमध्ये छेडछाड केली गेली, मशीन मध्ये कुठलीही तांत्रिक तडजोडी करणे अशक्य आहे असे आयोग कडून सांगितल्या नंतर ही सर्वपक्षांकडून सांगण्यात आले की लोकांचा मशिनवरून विश्वस उडाला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा मतपत्रांनुसार मतदान घ्यावे, यावर सत्यपडताळणी साठी अयोगाकडून आज दिनांक 3 जून 17 रोजी EVM मशीन हॅक चॅलेंज आयोजित केले होते.\nसकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या चॅलेंज मध्ये एकूण 14 मशिन्स ठेवलेले होते, ही तीच मशीन होते जे उत्तर प्रदेश, पंजाब , उत्तराखंड आणि दिल्ली येथे इलेक्शन काळादरम्यान वापरली गेली होती.\nज्या ज्या पक्षांकडून evm मशीन वर आक्रोश व्यक्त करण्यात आला होता त्या पैकी फक्त CPM आणि NCP याच पक्षांनी हे चॅलेंज स्वीकारले, आणि त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थित झाले, दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना प्रत्येकी चार मशीन देण्यात आल्या, पण दोन तासामध्येच त्यांनी काम थांबवून सांगितले की आम्ही फक्त प्रक्रिया समजून घेण्यासाठी इथे आलो होतो.\n– अधिक माहितीसाठी जोडले रहा Putoweb.in सोबत.\nहि पोस्ट लाईक आणि शेअर करण्यासाठी खाली स्क्रोल करा\n← नवरा दाढी करत नाही म्हणून रागात उकळते पाणीच ओतले\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5205-world-television-premiere-of-manjha-on-zee-talkies", "date_download": "2018-04-21T07:35:16Z", "digest": "sha1:ZBMX46TICEA4LDHD2ETHT7MJG6RGAWF5", "length": 9348, "nlines": 221, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\nPrevious Article \"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nNext Article हरवलेल्या परिवाराला लागलेलं 'ग्रहण' कसं दूर करेल रमा\nमराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळतआला आहे.\nयेत्या रविवारी झी टॉकीजवर 'मांजा' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. अश्विनी भावे यांचा दमदार अभिनय असलेल्या मांजा या चित्रपटात सुमेध मुद्गलकर आणि बालक पालक फेम रोहित फाळके यांनी देखीलत्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना अचंबित केले. थ्रिलर शैलीचा मांजाचे कथानक नव्याने जीवन सुरू करणाऱ्या आई व मुलाभोवती फिरते. तीनही पात्रांचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाआहे. एक मानसिक थरारपट असलेला मांजा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला कारण प्रेक्षक या चित्रपटाशी रिलेट करू शकले. मांजाचा युएसपी हा आहे की त्यातील पात्रे त्यांच्या मूळ प्रवृत्तींशी सुसंगत वागतात आणि त्यामुळे ही कथा जास्त सशक्त झाली आहे.\nतर मग ‘मांजा'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पहायला विसरू नका, १५ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजता आणि संध्या. ७.०० वाजता फक्त झी टॉकीज वर.\nPrevious Article \"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nNext Article हरवलेल्या परिवाराला लागलेलं 'ग्रहण' कसं दूर करेल रमा\n'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=76&product_id=390", "date_download": "2018-04-21T07:55:36Z", "digest": "sha1:AM4ZJAIPYSQBY4KRCEWHSBHCGDGYU6WK", "length": 3231, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Ek Sampadak .....Ek Lekhika |एक संपादक आणि एक लेखिका", "raw_content": "\nदोन माणसांमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचे त्याचे स्वत:चे असे महत्त्व असते. हा पत्रव्यवहार तुमच्याशी बोलत असतो. त्या दोन माणसांमधील नाते ध्वनित करतो. स्पष्ट करत असतो. शंकरराव किर्लोस्कर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार याच पद्धतीचा आहे. शंकरराव आणि आनंदीबाई या दोघांचीही आत्मचरित्रे बर्‍याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहेत. आता प्रसिद्ध होत असलेला या दोघांमधील पत्रव्यवहार त्यांच्या आत्मचरित्रांत जे आले आहे ते अधिक स्पष्टपणे, ठसठशीतपणे मांडतो. शंकरराव आणि आनंदीबाई यांच्यातील पत्रव्यवहाराचे आणखी एक महत्त्व आहे. ‘एक संपादक आणि एक लेखिका’ यांच्यात कसे संबंध असावेत याचे तो दिशादिग्दर्शन करतो. संपादक आणि लेखक यांच्यातील संबंध केवळ व्यावहारिक, आर्थिक बाबींबद्दल नसतात. त्या दोघांत ‘नितळ मैत्रभाव’ निर्माण होऊ शकतो असे हा पत्रव्यवहार दाखवून देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/03/15/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:54:07Z", "digest": "sha1:4AAKGDU2DJ64DFJEJKTTCPDXT2QDGGOS", "length": 9379, "nlines": 157, "source_domain": "putoweb.in", "title": "बाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना", "raw_content": "\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nWarning– या वेबसाईट वरील सर्व लेखांचे सर्व हक्क पुणेरी टोमणे© आणि putoweb© कडे असून कुठल्याही प्रकारच्या वितरणाची परवानगी नाही, तुम्ही फक्त लिंक शेअर करू शकता. या वेबसाईट वरील कुठले हि मटेरियल तुमच्या फेसबुक पेज वर किंवा वेबसाईट वर आढळल्यास सर्व प्रकारच्या लीगल ऍक्शन्स putoweb घेऊ शकतो.\nPutoweb .in वरील सर्व लेख फक्त मनोरंजसाठी लिहिलेले असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्ती सोबत संबंध असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\n रेटिंग द्या आणि शेअर करा\nतसेच अधिक मनोरंजनासाठी आपले फेसबुक चे पुणेरी टोमणे पेज लाईक करा.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged टोमणे, पाट्या, पुणे, पुणेरी, पोस्ट, फेसबुक, मजेदार, featured, puneri patya5 Comments\n5 thoughts on “बाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना”\nअशुद्ध भाषा ता प्रकारच्या करमणुकीतही शोभत नाही. कृपया कुण्या जाणकाराकडून शुद्ध करून घ्यावी.\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.arogyavidya.net/senses/", "date_download": "2018-04-21T07:51:14Z", "digest": "sha1:7OSY6SNMDNAPVUQGBJBYHB3QF3ZRLR6L", "length": 17557, "nlines": 107, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "ज्ञानंद्रिये – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nमानसिक आरोग्य आणि आजार चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था)\nमानसिक वाढ, विकास व आजार\nमेंदूची रचना व कार्य\nसदोष व्यक्तिमत्त्वाचे विविध प्रकार\nआपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते. या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. बाहेरील परिस्थितीमुळे या पेशीत वेगवेगळे संदेश निर्माण होतात. असे संदेश चेतातंतूमार्फत मेंदूतील योग्य केंद्राकडे पोहोचवले जातात उदा. डोळयाच्या बुबुळातून प्रकाश आत गेला, की बाहेरच्या वस्तूंचे चित्र आतल्या पडद्यावर उमटते. या पडद्यात अत्यंत संवेदनाक्षम पेशींचे जाळे असते. प्रकाशाचा कमीअधिकपणा , वस्तूंच्या चित्रातील रंग, आकार वगैरे गोष्टींची माहिती या पेशींतून चेतातंतूमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. तसेच कानातल्या पेशींवर आवाजाच्या लाटा व कंपने आदळली की त्यासंबंधी माहिती मेंदूकडे जाऊन ऐकू येते. जिभेत चव ओळखणारे पेशीगट असतात. तसेच त्वचेवर स्पर्श, तापमान, दाब वगैरे ओळखणा-या पेशी असतात.\nज्ञानेंद्रियात बिघाड होणे, चेतातंतूंमार्फत मेंदूंशी संबंधित भागात बिघाड होणे यापैकी काहीही झाले तर त्या ज्ञानेंद्रियाच्या कामात अडथळा येतो.\nग्रंथी म्हणजे पेशींच्या गाठी किंवा गड्डे. यांचे काम म्हणजे निरनिराळे रस तयार करणे. ग्रंथींचे दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे नलिकांतून रस सोडणा-या ग्रंथी. उदा. पाचकरस (लाळ, स्वादूरस, पित्तरस) तयार करणा-या तसेच घाम व तेलकट पदार्थाने कातडी ओलसर ठेवणा-या ग्रंथी. दुसरा प्रकार म्हणजे थेट रक्तात रस सोडणा-या नलिकाविरहित ग्रंथी. या रसाला अंतःस्राव किंवा संप्रेरक (हार्मोन्स) असे म्हणतात. अंतःस्राव तयार करणा-या अशा संप्रेरक ग्रंथी (अंतःस्रावी) गळयात, पोटात, ओटीपोटात, मेंदूच्या खाली वगैरे निरनिराळया ठिकाणी असतात.\nया संप्रेरक ग्रंथीतून तयार होणारा रस सरळ रक्तामध्ये जातो. यासाठी ग्रंथींना कोठल्याही प्रकारची वेगळी नळी नसते. याचा एक फायदा असा असतो, की रक्तप्रवाहातले संप्रेरक रसांचे नेमके प्रमाण त्या त्या ग्रंथींना कळते. यामुळे संप्रेरकांची आवश्यक तेवढीच मात्रा रक्तात सोडली जाते. रक्तातील विविध संप्रेरकांचे प्रमाण या व्यवस्थेमुळे अगदी नेमके राहते.\nया संप्रेरकांचे निरनिराळे प्रकार आणि कामे असतात. शरीरातील पुरुषत्वाची किंवा स्त्रीत्वाची लक्षणे, रक्तातील साखरेचे प्रमाण, वाढ, उंची, रक्तदाब, मूत्रपिंडाचे कामकाज, चरबीचे प्रमाण, रासायनिक क्रियांचे नियंत्रण वगैरे अनेक महत्त्वाची कामे या रसांवर अवलंबून असतात. या संप्रेरकांचे प्रमाण ठरावीक मर्यादेत असावे लागते. त्यात थोडाही फेरफार झाला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात.\nलग्नानंतर एक-दोन वर्षातच मनोरमाचे बोलणे-वागणे खूप बदलले. ती आता इतरांशी फारशी बोलेनाशी झाली. दिवसभर घरात बसे अथवा आतून कडी लावून कोंडून घेई. कपडयांबद्दल, नीटनेटके दिसण्याबद्दल तिला अजिबात काही वाटत नव्हते. रात्री झोप न लागणे, भूक कमी होणे, इत्यादी त्रासांनी ती आणखी खंगत चालली. नव-याने तिला सोडून दुसरे लग्न केले. याबरोबर तिची लक्षणे वाढत गेली. दिवसदिवस कोणाशी न बोलणे, रडत – कण्हत बसणे, इत्यादी गोष्टी नेहमीच्याच झाल्या. शेवटी तिने घरात कोणी नाही असे पाहून साडीने गळफास घेतला. मनोरमा ही ‘अतिनैराश्य’ या मनोविकाराने आजारी झाली होती. वेळीच तिच्यावर उपचार झाले असते तर ती वाचू शकली असती आणि बरीही झाली असती. पण यावर उपचार होऊ शकतील ही कल्पनाच कोणाला नव्हती.\nअकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व ‘अतिनैराश्याच्या’ खाणाखुणा आहेत. या मानसिक लक्षणांबरोबरच काही शारीरिक लक्षणेही (भूक नसणे, बध्दकोष्ठ, सैलपणा, थकवा, इ.) आढळतात. असा रुग्ण आत्महत्या करण्याचा संभव असतो. मृत्यू हेच औषध आहे अशी त्यांतल्या ब-याच जणांची खात्री असते. अशा दर दहा मनोरुग्णांपैकी एखादा तरी आत्महत्या करतो.\nरघुनाथ वकिलांची वकिली हळूहळू बंद झाली. सुरुवातीला अगदी हुशार म्हणून त्यांचा लौकिक होता. नंतर त्यांच्यात बदल दिसू लागले. सुरुवातीला खूप बडबड, चिडकेपणा सुरू झाला. त्यानंतर अशीलांना उर्मटपणे बोलणे, आरडाओरड करणे, कामावरचे लक्ष कमी होणे, स्वतःबद्दल अव्वाच्या सव्वा बोलणे, अनोळखी माणसांनाही हसून खेळून सलगी दाखवणे, खूप महत्त्वाकांक्षा, इत्यादी प्रकार दिसून येऊ लागले. आक्रमक बोलणे, वागणे जास्त झाल्यावर व्यवसायाला उतरण लागली. एक-दोन वर्षातच त्यांच्याकडे अशील जाणे थांबले, पण कोर्टात जाणे-येणे चालूच होते. काम मिळेनासे झाल्यावर ही सर्व लक्षणे जास्त वाढली. मध्येमध्ये यामध्ये चढउतार व्हायचे आणि आठवडा-दोन आठवडे चांगले जायचे. डॉक्टरकडून मानसोपचार झाल्यावर हळूहळू त्यांची लक्षणे सौम्य झाली. यानंतर त्यांचे वागणे बरेच सुसह्य झाले. हा ‘उन्माद’ आजार म्हणता येईल.\nउन्माद व अतिनैराश्य या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर औषधोपचाराचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच इतर नातेवाईकांनी मानसिक आधार देऊन समजूतदारपणा दाखवून मनोरुग्णास मदत केली पाहिजे.\nउन्माद व अतिनैराश्य ही दोन टोके आहेत. एकाच रुग्णात ही दोन्ही टोके दिसू शकतात. कधी उन्माद तर कधी अतिनैराश्य.\nसमाजात नैसर्गिक लैंगिक प्रवृत्तीशिवाय अनैसर्गिक लैंगिक प्रवृत्ती व त्याबरोबर मानसिक दोष यांचे प्रमाण कमी नाही. समाजात सर्वसाधारणपणे पुढील लैंगिक विकृती आढळतात.\nपरपीडन – पीडन म्हणजे नैसर्गिक शरीरसुखाऐवजी जोडीदाराला शारीरिक, मानसिक पीडा देऊन आनंद मिळवणे. (उदा. सिगारेटचे चटके देणे, मारणे, इ.)\nआत्मपीडन – स्वत:ला पीडा देऊन सुख मानणे.\nलिंगप्रदर्शन – भिन्नलिंगी व्यक्तीसमोर आपले लिंग दाखवून असभ्य वर्तन करणे.\nपशुमैथुन – पाळीव प्राण्यांशी लैंगिक संबंध.\nबलात्कार – स्त्रीच्या संमतीशिवाय लैंगिक जबरदस्ती.\nबालकशोषण – लहान मुलांवर जबरी करणे. ही विकृती मोठया प्रमाणात आढळते. अनेक घरात कुटुंबातच ही विकृती आढळते.\nमुलामुलींनी हस्तमैथुन करणे ही विकृती मानली जात नाही. वयात आल्यानंतर बरीच वर्षे शारीरिक संबंध नसण्याच्या काळात लग्न होईपर्यंत हस्तमैथुन करणे स्वाभाविक मानले आहे. मात्र अशी सवय लग्नानंतरही राहणे ही मनोविकृती आहे, असे मानता येईल.\nपुरुष-पुरुष किंवा स्त्री-स्त्री संबंध हे अनेकांच्या मते ही विकृती नसून काही लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. याबद्दल कायदेशीर वाद असला तरी अनेक देशात हे संबंध मान्य झालेले आहेत.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=76&product_id=391", "date_download": "2018-04-21T07:56:03Z", "digest": "sha1:PMBL2ZUPFJ7Z76WT26B53MGGOKDLZAUP", "length": 3305, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Eka Snehabandhachi Goshta| एका स्नेहबंधाची गोष्ट", "raw_content": "\nएखाद्या व्यक्तीचा खाजगी पत्रव्यवहार प्रसिद्ध करणारी पुस्तके मराठीत अतिशय मोजकी आहेत. या ग्रंथात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यात इ. स. १९१३ ते १९३६ या कालावधीत झालेला पत्रव्यवहार संपादित केला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे वाङ्मयीन कर्तृत्व विविधांगी आहे. त्यांचे आत्मवृत्त १९३६ साली प्रसिद्ध झाले. ‘हे आत्मवृत्त कोरड्या तपशीलांनी आणि वैयक्तिक भांडणांनी भरलेले आहे., असे समीक्षकांचे मत आहे. ‘आत्मवृत्त’ लिहिताना कोरडे वाटणारे कोल्हटकर आनंदीबाईंना लिहिलेल्या पत्रांत खुले आणि मोकळे होतात. कोल्हटकर आणि आनंदीबाई या दोघांच्याही आत्मचरित्रातील मोकळ्या जागा भरून काढण्याचे काम हा पत्रव्यवहार करतो. या पत्रव्यवहारातून मराठीतील एक ‘साहित्य-सिंह’ आणि वाङ्मयनिर्मितीच्या क्षेत्रात नव्यानेच पाऊल ठेवणारी एक लेखिका यांच्यातील स्नेहबंध हळूवारपणे उलगडत जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=76&product_id=392", "date_download": "2018-04-21T07:55:55Z", "digest": "sha1:5JKHTRFGTZQ73WVTA444PFB6UTK56YAM", "length": 2501, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Priya Surhud |प्रिय सुहृद", "raw_content": "\nPriya Surhud |प्रिय सुहृद\nPriya Surhud |प्रिय सुहृद\nप्रिय सुहृद, आजवर मी माझ्या आप्तमित्रांना आणि सुहृदांना असंख्य पत्र पाठवली. माझ्या मनातली गोष्ट सांगायला मला पत्राइतका छान दुसरा कोणताच मार्ग सुचत नाही. ही सगळी पत्र म्हणजे एका प्रकारे माझा हृदयसंवाद आहे. मैत्री ह्या भावनेबद्दल खूप बोललं आणि लिहिलं गेलं आहे. मैत्रीला अनेक कडूगोड पैलू असतात म्हणे; मला मात्र माझ्या मित्र-मैत्रिणींकडून अपरंपार प्रेमच मिळत आलेलं आहे, अगदी निरपेक्ष, निस्वार्थ प्रेम. खरं सांगायचं तर हे सर्व सुहृद आहेत म्हणून मी आहे. I exist in relations. त्यांच्या स्नेहातूनच मला वाटणारी कृतज्ञता मी शब्दांतून कशी व्यक्त करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/photos/exclusive/5217-bigg-boss-marathi-house-exclusive-photos", "date_download": "2018-04-21T07:28:02Z", "digest": "sha1:AGZTXNREYDT2RDTDX3T4Z75UQYIAR67Q", "length": 8476, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Bigg Boss Marathi House | Exclusive Photos - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nकलर्स मराठीवर सुरु झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून . ते या घरामध्ये १०० दिवस रहणार आहेत. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क रहाणार नाहीये. बिग बॉसच्या मराठमोळ्या वाड्या मध्ये जेंव्हा हे १५ स्पर्धक गेले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन केली असून, त्याच्यावर खूप काम देखील केलेले आहे. लिव्हिंग रूम, मुलींची बेडरूम त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी.... तसेच बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदा रहिवाशी संघ असा बोर्ड आहे जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिलेली आहेत. बिग बॉसचं घरं म्हणजे स्वप्नातलं घरं आहे जणू, Omung Kumar यांनी खूपच सुंदर असं बिग बॉसचं घर बनवलं आहे जे वाड्यापेक्षा कमी नाही. वाडा बनवला आहे असं म्हणायला हरकत नाही.\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nबिग बॉसचं सुंदर घरं म्हणजे एक भव्य वाडा ज्यामध्ये १०० दिवस रहाणार १५ स्पर्धक \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/comedy-of-errors-says-p-chidambaram-on-ed-raids-against-karti-1615822/", "date_download": "2018-04-21T07:50:36Z", "digest": "sha1:WIZUAUE7KWQY5TQ7AHE3WWCF5PFIG4SZ", "length": 16942, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Comedy of errors says P Chidambaram on ED raids against Karti | ‘ईडी’चा छापे टाकण्याचा उद्योग हास्यास्पद; पी. चिदंबरम यांची टीका | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘ईडी’चा छापे टाकण्याचा उद्योग हास्यास्पद; पी. चिदंबरम यांची टीका\n‘ईडी’चा छापे टाकण्याचा उद्योग हास्यास्पद; पी. चिदंबरम यांची टीका\n'ईडी'च्या अधिकाऱ्यांना हे घर कार्तीच्या मालकीचे आहे, असे वाटले.\nP Chidambaram : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माझा मुलगा कार्ती याने दाखल केलेल्या खटल्यात नोटीस जारी केल्यानंतर चेन्नईच्या घरावर छापा पडेल, अशी अपेक्षा मला होतीच. मात्र, दिल्लीतील घरावर 'ईडी'ने छापा टाकण्याची कृती हास्यास्पद म्हणावी लागेल.\nअंमलबाजवणी संचालनालयाकडून शनिवारी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर छापे टाकण्यात आले. मात्र, ‘ईडी’चे कृत्य हास्यास्पद असल्याचे सांगत पी. चिदंबरम यांनी सांगितले. दिल्लीच्या जोर बाग येथील ज्या घरावर ‘ईडी’कडून छापा टाकण्यात आला ते घर मुळात माझ्या मुलाच्या मालकीचे नाही. साहजिकच या छाप्यात ‘ईडी’च्या हाताला काहीच लागले नाही. मात्र, काहीतरी कारवाई केली आहे असे दाखवण्यासाठी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी घरातील काही कागदपत्रे उगाचच ताब्यात घेतली, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला.\nमुळात ‘ईडी’ला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याच्या (पीएमएलए) कक्षेत येणाऱ्या प्रकरणांमध्ये छापे टाकण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माझा मुलगा कार्ती याने दाखल केलेल्या खटल्यात नोटीस जारी केल्यानंतर चेन्नईच्या घरावर छापा पडेल, अशी अपेक्षा मला होतीच. मात्र, दिल्लीतील घरावर ‘ईडी’ने छापा टाकण्याची कृती हास्यास्पद म्हणावी लागेल. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना हे घर कार्तीच्या मालकीचे आहे, असे वाटले. मात्र, ही गोष्ट खरी नाही. साहजिकच ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना छाप्यात काहीच हाती लागले नाही. मात्र, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी या कारवाईचे समर्थन करण्यासाठी घरात असलेल्या सरकारी निवेदनाच्या प्रती उचलून नेल्या, असे चिदंबरम यांनी सांगितले. तसेच सीबीआय किंवा पोलिसांनी याप्रकरणात अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही, या मुद्द्याकडेही त्यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\n‘ईडी’ने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केलेल्या तपासानंतर काही बाबी मांडल्या होत्या. त्यामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी परकीय गुंतवणूक विकास महामंडळाला कक्षेबाहेर जाऊन मंजूरी दिल्याचे म्हटले होते. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तसेच पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७ मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची १.१६ कोटींची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/pune-crime-news-25-1616047/", "date_download": "2018-04-21T07:52:45Z", "digest": "sha1:5T75BH2PRMZIMOOKOD4FNNVBQ7MQ7235", "length": 15560, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune Crime News | पुण्यात बसून पंधराशे अमेरिकी नागरिकांना गंडा.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nपुण्यात बसून पंधराशे अमेरिकी नागरिकांना गंडा..\nपुण्यात बसून पंधराशे अमेरिकी नागरिकांना गंडा..\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसायबर गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत; खराडीतील कॉलसेंटरवर छापा\nआयफोन तसेच आयपॅडचा वापर करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना तांत्रिक बिघाड झाल्याचे संदेश पाठवून गंडविणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. खराडी भागातील एका इमारतीत सुरु असलेल्या कॉलसेंटरच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार सुरु होता. पोलिसांकडून तेथे छापा टाकून हार्डडिस्क, लॅपटॉप, राऊटर असा माल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पंधराशे अमिरेकी नागिरकांना साडेदहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.\nयाप्रकरणी आदित्य काळे (वय २९,रा. बावधन) आणि रोहित माथूर (वय २९,रा. लोहगाव) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी काळे आणि माथूर उच्चशिक्षित आहेत. माथूर संगणक अभियंता आहे, तर काळेने परकीय उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दोघांनी भागीदारीत कॉलसेंटर सुरु केले होते. खराडीतील सिटी व्हिस्टा इमारतीत व्ही टेक सोल्युशन या कॉलसेंटरमधून आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या अमेरिकी नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त मििलद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nपोलीस निरीक्षक गजानन पवार, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक सागर पानमंद, उपनिरीक्षक किरण औेटे, सोनाली फटांगरे, राजकुमार जाबा, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलिक, संतोष जाधव, नितेश शेलार, शिरीष गावडे, शुभांगी मालुसरे, शीतल वानखेडे यांनी तेथे छापा टाकला. आरोपी काळे आणि माथूर यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी पंधराशे अमेरिकी नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.\nअशी केली जायची फसवणूक\nआयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या अमेरिकी नागरिकांना आरोपी काळे आणि माथूर संदेश पाठवायचे. मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. हा बिघाड दूर केला जाईल. त्यासाठी अ‍ॅपल आयटय़ून कार्ड खरेदी करावे लागेल. या कार्डची किंमत १७५ डॉलर आहे. त्यानंतर आरोपी काळे आणि माथूर आयटय़ून कार्डचा क्रमांक त्यांच्या राजस्थानातील साथीदाराला पाठवित होते. या कार्ड खरेदी व्यवहारातून दोघांना काही टक्केवारी मिळत होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node?page=7", "date_download": "2018-04-21T07:38:27Z", "digest": "sha1:ULOGEDZ3IUCK2KI2HSRC34MNZATVZHMJ", "length": 13928, "nlines": 131, "source_domain": "mr.upakram.org", "title": "mr.upakram.org | मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा\nइंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४\nभाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.\nदेशभरातील जनता दिल्ली-बलात्कार गुन्ह्याने संतप्त आणि हतबुद्ध झाली आहे. या परिस्थितीत मोहन भागवत या संघिष्ठ सरसंघचालकांनी बलात्काराच्या घटना या भारतात होत नसून इंडियात होत आहेत असे हास्यास्पद विधान केले आहे. मोहन भागवत यांनी एकदा महाभारत वाचावे म्हणजे द्रौपदी ही भारतालीच होती (इंडियातली नव्हती) हे त्यांना समजून येईल. या महाशयांना ग्रामीण भारतात स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची काहीच कल्पना नसावी हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणेच या व विधानाचा निषेध न करता मीडियाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे ही नेहमीची टिमकी वाजवली आहे.\nइंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ३\nरेल्वे, एनर्जी आणि पेन्शन\nभाजे येथील बौद्ध गुंफा भाग 3\nइंग्लंड वास्तव्यातले अनुभव-भाग २\nकाही काही अनुभव विलक्षण असतात. फार खोलवर परिणाम करून जातात. आज १२-१३ वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करून. इतकी वर्षे झाल्याने आणि बऱ्यापैकी टेक्निकाल आणि त्यातून प्रोडक्ट वाल्या कंपनी मध्ये काम केल्याने भलताच अहंगंड झाला होता. आपल्याला फार कळते आणि आपण फार हुशार आहोत असा की गोड गैरसमज. त्यातून हे गोरे सतत येत जाता कुठल्याही गोष्टीला ब्रीलीयंट, ग्रेट, एक्सलंट ह्याचा असा काही मारा करतात की आपल्याला म्हणजे मुठभर मासच चढते. पुन्हा प्रश्न पडतो की आपण तर असे काही लई भारी काम केले नाही मग इतके का कौतुक. हळूहळू लक्षात आले की ही त्यांची बोली भाषा आहे.\nसमाजाच्या मानसिकतेत अनेकदा लंबकासारखे बदल घडून ती सतत सर्वोत्तम परिस्थितीच्या दोन्ही बाजूंना झुलती राहू शकते. सध्या बलात्काराच्या विषयावर लंबक वेगाने हलतो आहे. 'बलात्काराची तक्रार करण्याचा आणि शरीरसंबंधास केव्हाही नकार देण्याचा हक्क वेश्येलासुद्धा असतो' हे विधान किमान प्रथमदर्शनीतरी नैसर्गिक न्यायानुसारच वाटते. त्याला थोडा स्पिनः\nआज अनेक देशांमध्ये रेप शील्ड कायदे आहेत. बलात्काराची तक्रार करणार्‍या व्यक्तीचे पूर्वायुष्य तपासू नये आणि तिची ओळख लपवावी असे दोन प्रकारचे कायदे लोकप्रिय आहेत. त्यांपैकी, पूर्वायुष्य तपासण्यावरील बंदी अधिक प्रचलित आहे.\nडॉ. भास्कर आचार्याबरोबरच्या गप्पा... गणिताच्या\nकदाचित उपशीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल. कोण हा डॉ. भास्कर आचार्य त्याच्या गप्पातून काय मिळणार त्याच्या गप्पातून काय मिळणार याचा आपल्याशी काय संबंध याचा आपल्याशी काय संबंध मुळात हा कुठल्या विद्यापीठाचा मुळात हा कुठल्या विद्यापीठाचा स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्डचा की कुठल्यातरी गावठाणातला स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्डचा की कुठल्यातरी गावठाणातला त्याच्या नावावर किती पेटंट्स आहेत त्याच्या नावावर किती पेटंट्स आहेत खरोखरच तो स्कॉलर आहे का खरोखरच तो स्कॉलर आहे का गूगलवर - लिंकडेनवर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे गूगलवर - लिंकडेनवर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे ... असे अनेक प्रश्न आपल्याला सुचतील. जरा दमानं घ्या. सगळ सांगतो.\n२००९ ते २०१२ असे तीन वर्ष इंग्लंड देशी वास्तव्य करण्याचा योग आला. एकंदरीत ३ शहरांमध्ये राहिलो. सर्व प्रथम आलो तेंव्हा साहेबाच्या देशात आपला कसा काय टिकाव लागायचा ह्याची चिंता होती. आपले विंग्रजी एकदम मराठोत्भाव त्यामुळे जरा धाक्धुकच होती. सुरवातीला जाम वैताग आला. ह्या गोऱ्या लोकांचे इंग्रजी पण आपल्या मराठी सारखेच कुस बदलते. म्हणजे वेल्श आणि स्कॉटिश लोकांचे इंग्रजी हे लंडन आणि सावुथ मधल्यांपेक्षा फारच वेगळे आहे. कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा जेंव्हा ग्लासगोचे विमान पकडले तेंव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात जात आहोत ह्याची जाणीव झाली. ते लोक काय बोलत होते तेच काही कळत नव्हते.\nआपल्या रक्तात काय काय सापडते\nएकादा माणूस लहानपणापासूनच शांत, विनम्र, सरळमार्गी, उदार वगैरे असतो, तर दुसरा एकादा ऊर्मट, धांदरट, अडमुठा, दुष्ट वगैरे असतो. स्वभावातले असले गुणदोष ज्याच्या त्याच्या रक्तातच असतात असे अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. पण प्रत्यक्षात त्या दोघांचे रक्त प्रयोगशाळेत तपासून पाहिले तर कदाचित ते एकसारखेच निघण्याची शक्यता असते. माणसाच्या रक्तात खरोखर कोणकोणत्या गोष्टी असतात आणि त्या किती प्रमाणात असतात हे आता शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे.\nअमानत आणि प्रसार माध्यमे\nगेले १३ दिवस दिल्लीस्थित प्रसार माध्यमांना अमानाताच्या बलात्काराचा विषय मिळाला. चांगलेच वातावरण तापवले. ह्या प्रकारची जितकी निंदा करावी तितकी थोडीच आहे. पण काही प्रश्न पडले आहेत. ह्या आधी इतक्या वेळेला ह्या घटना भारतभर घडल्या आणि अजूनही घडतच आहेत मग तेंव्हा ह्या मध्यामानी हा विषय का नाही ताणून धरला. ज्या पद्धतीत बातम्यांचे प्रसारण होत आहे आणि निवेदक ज्या आवाजात बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि काही वेळेला पार्श्वसंगीत ह्याने एक वेगळाच परिणाम जाणवतो असे मला वाटते. ह्याची खरोखर गरज आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:36:43Z", "digest": "sha1:5WZLNUJC6D2HF5UEUWQZKW6AMXULQRM5", "length": 6756, "nlines": 107, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "अल्पसंख्याक विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\n11 व्या पंचवार्षीक केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) योजना\n12 व्या पंचवार्षीक केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) योजना\nअल्पसंख्याक समाजातील विदयार्थ्यांसाठी वसतीगृह बांधकाम योजना\nअल्पसंख्याक समाजातील महिलांमध्ये नेतृत्व विकास घडवून आणण्यासाठी नई रोशनी योजना राबविणे.\nराज्यातील अप्लसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नागरी क्षेत्र विकास योजना.\nराज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास योजना.\nधार्मिक अल्पसंख्याक बहूल शासन मान्य खाजगी अनुदानीत/ विनाअनुदानीत/ कायमविनाअनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविदयालये, औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना.\nडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nशैक्षणिक संस्थांना धार्मिक/ भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्रदान करणे.\nकौमी एकता सप्ताह साजरा करणे\nमा. पंतप्रधान यांचे 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.\nअल्पसंख्याक समाजातील तरुणाकरीता पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम.\nराज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक लोकसमुहातील विदयार्थ्यांसाठी मराठी भाषा फाँडेशन वर्ग योजना.\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=77&product_id=122", "date_download": "2018-04-21T07:58:52Z", "digest": "sha1:FMKIHPKCMHE45WS7X3H2G5C6VKP52PFM", "length": 3892, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Stree Ani Paryavaran |स्त्री आणि पर्यावरण", "raw_content": "\nStree Ani Paryavaran |स्त्री आणि पर्यावरण\nStree Ani Paryavaran |स्त्री आणि पर्यावरण\nस्त्रिया आणि पर्यावरण हा विशेष महत्वाचा विषय या प्रकल्पाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला आहे. भारतीय पर्यावरणाच्या संदर्भात पर्यावरणाशी असलेल्या स्त्रीच्या नात्याचा एक ऐतिहासिक पट या लेखनातून मरात प्रथमच उलगडतो आहे. वेगाने होणारी विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, त्यामुळे झपाट्याने बदलणारे जगाचे अर्थकारण आणि\nराजकारण, त्याचबरोबर चंगळवादाचा मानवी संस्कृतीला पडलेला जबरदस्त विळखा, या पार्श्‍वभूमीवर या विषयाचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. नैसर्गिक संसाधनांची राखण आणि जपणूक करण्याची गरज सद्य:स्थितीत अत्यंत महत्वाची ठरलेली आहे आणि स्त्रियांची याबाबतीतली भूमिका तर कळीचीच आहे. हे लक्षात घेऊन वर्षा गजेंद्रगडकर यांनी या मौलिक विषयाची मांडणी केलेली आहे. आजच्या निसर्ग-पर्यावरणाच्या प्रश्‍नांमध्ये ग्रामीण स्त्रीची भूमिका काय आहे, पर्यावरणाची दुरवस्था आणि स्त्रीची दुरवस्था यांचा परस्परसंबंध काय, या प्रश्‍नांचा शोध घेणारे हे लेखन आहे. स्त्रियांचे सबलीकरण आणि पर्यावरणाचे रक्षण-संवर्धन या दोन्ही क्षेत्रांत काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांना एक विशेष दृष्टी देण्याचा प्रयत्न या पुस्तकाने केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:28:47Z", "digest": "sha1:EPYU2EF6OPBNCOAV7TQQY4N4OCCDYUYU", "length": 13742, "nlines": 147, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नैसर्गिक आपत्ती विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयांस सादर करणे.\nतालुकानिहाय प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करुन सभेचे कार्यवृत्त तयार करणे.\nपात्र /अपात्रतेचे निर्णयाकरिता प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमक्ष सादर करणे.\nशेतकरी आत्महत्या पात्र ठरविलेल्या प्रकरणात शासन निकषानुसार 30% आर्थीक सहाय्य अनुदान धनादेशाद्वारे वारसांना वितरीत करणे\nउर्वरित 70% रक्कम वारसाचे नावे एम .आय.एस खात्यात जमा करणे.\nतालुकानिहाय अनुदान वितरीत करणे\nजिल्हातील तालुकानिहाय पात्र/अपात्रतेची माहिती विहीत भरुन अदययावत ठेवणे.\nएम.आय.एस खात्याची मुदत संपल्यानंतर रक्कम काढण्याची परवानगी देणे.\nएम.आय.एस खात्यातील मुदतपुर्व रक्कम काढण्यासाठी शासन निकषानुसार कार्यवाही करणे.\nधनादेशाची मुदत संपणे, नावात बदल इ.बाबतीत कार्यवाही करणे.\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान राबविणे.\nशेतकरी आत्महत्या बाबतची माहिती गुगल – ड्राईव्हर अदययावत करणे\nविविध प्रकारच्या होणा-या सभा /बैठकांना माहिती पुरविणे.\nशेतकरी आत्महत्या प्रकरणी कपात सुचना, तारांकित /अतारांकित प्रश्न तसेच लक्षवेधी सुचना, तक्रार व माहिती अधिकार इ.बाबत नस्ती हाताळणे\nवरिष्ठांनी निर्देशानुसार कार्यवाही करणे.\nमाहे जुन ते ऑक्टोंबर या कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान्याची आकडेवारी संकलीत करुन शासनास अहवाल सादर करणे.\nदैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी महारेन या शासनाच्या वेबसाईटवर माहे जुन ते ऑक्टोंबर या कालावधीत ऑनलाईन अपडेट करणे.\nमाहे जुन ते ऑक्टोंबर या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जिवीत व वित्तहानीबाबत शासनास अहवाल सादर करणे.\nमुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदान तहसिल कार्यालयांना वाटपाबाबतची कार्यवाही करणे.\nमुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने ऑनलाईन ताळमेळ घेणे व शासनास सादर करणे.\nमुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने वित्तीय वर्षनिहाय विनियोजन लेखे शासनास सादर करणे.\nमुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र शासनास सादर करणे.\nवरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.\nविविध नैसर्गिक आपत्ती अंतर्गत बाधीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदानाची मागणी शासनास सादर करणे.\nमुख्यलेखाशिर्ष 22452434 व 22452452 अंतर्गत प्राप्त निधीच्या संबंधीची कामे….\nप्राप्त निधीच्या खर्चाची उपयोगीता प्रमाणपत्रे शासनास सादर करणे.\nमहालेखाकार, नागपूर यांचेकडील खर्चाशी ऑनलाईन ताळमेळ घेणे व त्यांचा अहवाल शासनास सादर करणे.\nतहसिल कार्यालयांना शासनाकडून प्राप्त अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही.\nवित्तीय वर्षनिहाय प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे विनियोजन लेखे शासनास सादर करणे.\nमा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्यबाबतची प्रस्तावासंबंधीची कामे…..\nप्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती तहसिलदार कार्यालयाकडून प्राप्त करणे.\nपरिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करणे.\nमा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्राप्त मदतीचे आपद्ग्रस्तांना वितरण करणे.\nपिक विमा योजनाबाबतची कामे………\nपिक विमा संबंधी आवश्यक अनुदानाची मागणी शासनास सादर करणे.\nशासनाकडून प्राप्त पिक विमा अनुदानाचे तहसिल कार्यालयांना वाटप करणे.\nपिक विम्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गतची कामे………….\nमाहिती उपलब्ध असल्यास संबंधीतांना उपलब्ध करुन देणे.\nमाहिती उपलब्ध नसल्यास किंवा इतर कार्यालयाशी संबंधीत असल्यास अर्ज संबंधीत कार्यालयाकडे हस्तांतर करणे.\nआपले सरकार पोर्टलवर प्राप्त ऑनलाईन तक्रारीचे निवारणासंबंधीची कामे……\nतक्रारीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध असल्यास संबंधीतांस माहिती उपलब्ध करुन देणे.\nइतर विभागाशी संबंधीत असल्यास तक्रार संबंधीत विभागांना पाठविणे.\nतक्रारीच्या अनुषंगाने शासनास सादर करणे व तक्रादारांस कळविणे.\nपिक कर्ज मंजूरी / पिक कर्ज पुनर्गठणासंबंधीची कामे…………\nबँकेशी संबंधीत पिक कर्ज मंजूरी व पिककर्ज पुनर्गठनाची निवेदने / तक्रारी जिल्हा अग्रणी बँकेला पाठविणे.\nकृषी विभागाशी संबंधीत तक्रारी / निवेदन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांचे कार्यालयांना सादर करणे.\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/03/18100244/news-in-marathi-navjyot-singh-siddhu-in-double-role.vpf", "date_download": "2018-04-21T07:52:17Z", "digest": "sha1:5RGFZK6CDE3QUMXFNUZPNSUUAIQUASIX", "length": 12378, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "सिध्दू 'दुहेरी' भूमिकेत, दिवसा मंत्रालयात तर रात्री टीव्हीवर", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त देश\nसिध्दू 'दुहेरी' भूमिकेत, दिवसा मंत्रालयात तर रात्री टीव्हीवर\nछायाचित्र सौजन्य - नवज्योत सिंह सिद्धू फेसबुक फॅन पेज\nचंदीगड - माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे पंजाबच्या मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलले. यावेळी बोलताना सिद्धू म्हणाले, ''पंजाबच्या विकासाला माझे कायमच प्रथम प्राधान्य राहील. मात्र एकाकडे कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही मी काम करत राहीन.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nडिझेल तस्कर रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक हैदराबाद - येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या चार\nइसिस दहशतवाद्यांचा मुंबईतील ज्यू समुदायावर हल्ल्याचा कट - गुजरात एटीएस अहमदाबाद - गुजरात दहशतवाद\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली - सर्वोच्च\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_1684.html", "date_download": "2018-04-21T07:29:31Z", "digest": "sha1:XBVDBJFYMMLDC3APJXZWHZET4KVSEYGQ", "length": 6482, "nlines": 104, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: वाटेपाशी-ग्रेस", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nरात्र थांबवुनी असेच उठावे\nडोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी\nआणि दिठी दिठी शब्द यावे\nतूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा\nअर्थ ओला व्हावा माझ्यासाठी\nआणि उजाडता पाठीवर ओझे\nवाटेपाशी तुझे डोळे यावे\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ayurvedpatrika.com/author/ayupatra/", "date_download": "2018-04-21T07:48:44Z", "digest": "sha1:6VGDLP3SS7PYOCXZNI2XIGKJV5LHGAED", "length": 4909, "nlines": 96, "source_domain": "ayurvedpatrika.com", "title": "Ayurved Patrika – Ayurved Patrika", "raw_content": "\nवर्ष ७१, डिसेंबर २०१७\nवर्ष ७१, नोव्हेंबर २०१७\nवर्ष ७१, ऑक्टोबर २०१७\nवर्ष ७१, सप्टेंबर २०१७\nवर्ष ७१, ऑगस्ट २०१७\nवर्ष ७०, जुलै २०१७\nवर्ष ७०, जून २०१७\nफेब्रुवारी २०१७ अंकात – संपादकीय विचारधन, बोधकथा आयुर्वेद तरंग पुरवणी – आरोग्यदायक बहुगुणी बांबूची भाजी, लोणचे व औषध – श्री. सुभाष पतके कै. बिंदुमाधव पंडित यांची अनुभविक चिकित्सा : वैद्यिकविधि विनियोगा: – वैद्य हरिश गर्गे कांटेसावर (शाल्मली) – वैद्य सौ.अर्चना भास्करवार आरोग्य रूचिरा – वैद्य सौ. प्रज्ञा कुलकर्णी-तुसे कल्पविशेष – समस्त मानव जातीकरिता अद्‌भुत – …\nऑगस्ट २०१६ अंकात – संपादकीय विचारधन, बोधकथा आयुर्वेद तरंग पुरवणी – शक्‍तीदायक डेझर्ट टी (Mamon – Tea, Mexican Tea) – श्री. सुभाष पतके कै. बिंदुमाधव पंडित यांची अनुभविक चिकित्सा वैदिकविधी विनियोगाः – वैद्य हरिश गर्गे औषधी वनस्पती – हादगा – वैद्य सौ. अर्चना भास्करवार मुखपृष्ठ कल्पना – नारिकेल – वैद्य सौ. वर्षा साधले स्वास्थ्यवृत्त – …\nआयुर्वेद पत्रिका या मासिकाचा ७०वा वर्धापन दिन सोमवार दि. १८ जुलै २०१६ रोजी साजरा करण्याचे निश्चित केले आहे, त्यानिमित्त वैद्य प्रभु न.भो.डोंबिवली यांचे ‘औषधी कल्प’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच कै.वैद्य श्री.कृ.करमरकर यांच्या ‘चिकित्सा नवनीत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक येथे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5221-shayrana-teaser-of-marathi-film-lagna-mubarak-raises-curiosity", "date_download": "2018-04-21T07:38:37Z", "digest": "sha1:QEEUDJH3QILKGFD3KEGBP2C4AOWSXSFZ", "length": 9514, "nlines": 217, "source_domain": "marathicineyug.com", "title": "शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nPrevious Article रोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nNext Article कुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\nआरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.\nचेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे, काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात या गोष्टीवर भाष्य करतो.\nया सिनेमामध्ये संजय जाधव यांच्यासह प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी स्टारकास्ट आहे, तर अभिनेते महेश मांजरेकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत.\n‘लग्न मुबारक’ ची गाणी अक्षय कर्डक यांनी लिहिली असून साई – पियुष, ट्रॉय अरिफ यांनी स्वरबद्ध केली आहेत. आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने आधीच डोक्यावर घेतले आहे.\n‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते, तर सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nPrevious Article रोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nNext Article कुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/bhima-koregaon-riots-prakash-ambedkar-leadership-ramdas-athawale-1613276/", "date_download": "2018-04-21T07:56:56Z", "digest": "sha1:PNFT2NXH6NPAOJGY5CD4G6JEBLDM7DDB", "length": 31732, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima Koregaon Riots Prakash ambedkar Leadership Ramdas Athawale | इशारा आणि आव्हान | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nभीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दर वर्षी लाखाच्या संख्येने आंबेडकर अनुयायी जातात.\nभीमा कोरेगावच्या स्मृतिस्तंभाची द्विशताब्दी साजरी करण्यात आधी सरकारही सहभागी झाले; पण अप्रिय घटना घडल्या आणि त्यानंतरचा उद्रेक सरकारला इशारा देणारा ठरला. राजकारणाची प्रचलित घडी तशीच ठेवणाऱ्या नेतृत्वाला यातून आव्हानही मिळू शकते..\nनववर्षांचा पहिला दिवस उजाडला तो जातीय विद्वेषाच्या धुडगुसानेच. आर्थिक विकासात भले आपण बरेच पुढे गेलो असलो, तरी राजकीयदृष्टय़ा अजून आपण अत्यंत मागासलेले आहोत. सत्तेच्या राजकारणासाठी अजूनही आपणास जातीचा-धर्माचा आधार घ्यावा लागतो. त्याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. राजकीय फायद्यासाठी कधी जातीच्या-धर्माच्या अस्मिता कुरवाळल्या जातात, तर कधी त्या कुस्करल्या जातात. काय केल्याने कसा फायदा होतो, हे त्या त्या वेळी ते ते राजकीय पक्ष ठरवीत असतात. त्याचे दीर्घकालीन परिणाम मात्र समस्त समाजाला भोगावे लागतात. भीमा कोरेगावचे प्रकरण हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.\nभीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दर वर्षी लाखाच्या संख्येने आंबेडकर अनुयायी जातात. त्यात नवीन असे काही नाही. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तर, दर वर्षी ही संख्या वाढते आहे. यापूर्वी कधीच हल्ला किंवा हिंसेचा प्रकार घडला नव्हता, याच वेळी असे का घडले\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकेंद्रात आणि महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यापासून, त्यांनी सर्वच जाती-धर्मीयांचे महापुरुष, संतपुरुष यांच्या स्मारकांच्या जीर्णोधाराचा सपाटाच लावला आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतरचा महाराष्ट्राचा पहिला आणि दुसरा अर्थसंकल्प स्मारकांच्या घोषणांनी तुडुंब भरला होता. काही महापुरुष-सत्पुरुष सरकारने असे शोधून काढले की, अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांवर डोके फिरण्याची वेळ आली. असो. तर, भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाचे जरा जास्तच भरते आले. राज्य सरकारने बाबासाहेबांचा स्पर्श झाला आहे, अशा ठिकाणांचा-स्थळांचा विकास करण्याच्या घोषणांचा पाऊसच पाडला. भीमा कोरेगाव हे याच यादीतील एक ठिकाण. अस्पृश्यांचा ज्या राजवटीत अनन्वित छळ झाला, त्या पेशवाईच्या अस्ताची दोनशे वर्षांपूर्वी, याच कोरेगावच्या भीमा नदीकाठी निर्णायक लढाई झाली. अस्पृश्य सैनिकांच्या जोरावर ब्रिटिशांच्या सैन्याने पेशव्यांच्या सैन्यास पराभूत केले. त्या लढाईत अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या व मृत्यू पावलेल्या अधिकारी व सैन्याच्या स्मृत्यर्थ तेथे विजयस्तंभ उभारण्यात आला. त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दर वर्षी आंबेडकरी अनुयायी तेथे मोठय़ा संख्येने जातात.\nपण या वेळी, विजयस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला झाला. त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आंबेडकरी अनुयायांच्या उद्रेकाचा विस्फोट झाला. राज्यात बंद पुकारला गेला. त्यात काही ठिकाणी हिंसक प्रकार घडले. समाजात तणावाचे वातावरण तयार झाले. मने दुभंगली गेली. याला जबाबदार कोण भीमा कोरेगाव लढाईच्या द्विशताब्दी महोत्सवाची सरकारला कल्पना नव्हती असे नाही. विजयस्तंभाच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी राज्य सरकारनेच पुढाकार घेतला होता. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज व पेशव्यांच्या सैन्यांमध्ये लढाई झाली, त्यात पेशव्यांचा पराभव झाला, इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या व लढाईत मरण पावलेल्या अस्पृश्य सैन्याची स्मृती म्हणून इंग्रजांनी तेथे जयस्तंभ उभारला, ही माहिती शासकीय कागदपत्रांमध्ये देण्यात आली आहे आणि त्या आधारावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. दुसरे असे की, भीमा कोरेगाव लढाई द्विशताब्दीनिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ३० डिसेंबरला पुण्यात आयोजित केलेल्या सभेला पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर या लढाईत अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या सिद्धनाक यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्ह्य़ातील कळंबी येथे आयोजित केलेल्या सभेला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भीमा कोरेगाव लढाईच्या द्विशताब्दी महोत्सवाला सरकारची मूक नव्हे तर सक्रिय सहमती होती हे त्यातून दिसते. अर्थात त्यामुळे आंबेडकरी अनुयायांची सहानुभूती मिळविणे व त्याचा निवडणुकीत फायदा उठविणे, हा त्यामागचा सत्ताधारी भाजपचा अजेंडा लपून राहत नाही.\nभीमा कोरेगाव हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चा आयोजक सकल मराठा समाजाने जाहीरपणे केला. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघानेही या घटनेचा धिक्कार केला. कोपर्डी बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून राज्यात मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले. बलात्काऱ्यांना फाशी द्या ही त्यातील पहिली मागणी होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा सर्वच समाजाने निषेध केला. मराठा क्रांती मोर्चाबरोबर जिल्ह्य़ा जिल्ह्य़ात बहुजन क्रांती मोर्चे निघाले, त्यातही कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, हीच पहिली मागणी होती. मराठा आरक्षणाला कुणीही विरोध केलेला नाही. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत काही मतभेद आहेत. ते असणे काही गैर नाही. कोणत्याही कायद्याचा भंग करणे किंवा त्याचा गैरवापर करणे हा गुन्हाच आहे. चर्चा-संवादातून त्यातील समज-गैरसमज दूर करता येऊ शकतात. संवादाने वाद मिटविण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.\nम्हणूनच राज्यात एक सुसंवादी सामाजिक पर्यावरण तयार करण्यासाठी, भीमा कोरेगावात आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणारे व राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवणारे अस्तनीतले निखारे कोण, हे शोधून काढणे आवश्यक आहे आणि ती जबाबदारी सरकारची आहे.\nआता भीमा कोरेगाव प्रकरणाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दलितांमधील असंतोषाचा भाजपला निवडणुकीत कसा फटका बसणार किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कसा त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे वगैरे. पुन्हा दलित राजकारणाचीही जोमाने चर्चा सुरू झाली आहे. भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणानंतर राज्यात जो उद्रेक भडकला, त्याचे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन आंदोलनात रूपांतर करण्याची जबाबदारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कौशल्याने पार पाडली. त्यामुळे आंबेडकर हे पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीच्या-राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. भाजपशी हातमिळवणी करणारे रामदास आठवले मात्र काहीसे पिछाडीवर गेले. त्यामुळे आठवले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरणे स्वाभाविक होते. मग आठवले यांनीही आंदोलनात आपला पक्षही सहभागी होता, असा दावा पत्रकार परिषद घेऊन केला. पुढे त्यांनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली. त्यासाठी मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी दर्शविली.\nऐक्याची तार छेडून प्रकाश आंबेडकर यांना कोंडीत पकडण्याची जुनीच खेळी खेळण्याचा आठवले यांनी प्रयत्न केला. बरे, त्याही पुढे जाऊन ऐक्य झाल्यावर कोणत्या पक्षाशी युती करायचे हे बहुमताने ठरवावे, अशी राजकीय भूमिकाही ते लगेच मांडून मोकळे झाले. केवळ एका समाजाच्या मतावर राजकीय सत्ता मिळविता येणार नाही आणि सत्तेत जायचे असेल तर, कुणाबरोबर तरी युती करावी लागेल हे त्यामागचे त्यांचे गणित. म्हणजे युद्धाआधीच तहाची बोलणी करायची आणि भीमा कोरेगावच्या लढाईचा वारसाही सांगायचा, अशातला हा प्रकार. अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य ही संकल्पना कधीच मोडीत काढली आहे. खरे म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे दोघेही ताकदीचे नेते आहेत. त्यांनी एकत्र यावे, की येऊ नये हा त्या दोघांचा प्रश्न आहे.\nयापूर्वी अनेकदा रिपब्लिकन ऐक्य झाले व ते अळवावरचे पाणी ठरले. ऐक्याची कल्पना फसवी व तकलादू आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मुळात वेगवेगळ्या विचारांच्या नेत्यांनी एकाच पक्षात एकत्र कायम राहणे ही कल्पनाच मुळात कृत्रिम आहे. कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे आणि कोणाचे नाकारायचे, हे समाज ठरवेल. ऐक्याच्या नावाने समाजाच्या माथी नको असलेले नेतृत्व मारण्याचा अट्टहास कशासाठी भीमा कोरेगावचे प्रकरण घडले ते वाईटच. मात्र आता यापुढे असे अन्याय-अत्याचार सहन केले जाणार नाहीत, हा इशारा त्यानंतर आंबेडकरी समाजातील उद्रेकाने दिला आहे. हा इशारा सरकारला आहे, तसाच जातीयवादी विषारी प्रवृत्तीलाही आहे. वेळ प्रसंग पडला तर नेत्याशिवाय आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरते हेही या आंदोलनाने पन्हा एकदा दाखवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच त्यांचा एकमेव नेता आहे. आता समाजाच्या पुढे कोण चालतो, एवढाच प्रश्न आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nकाही लोकांना आपलया घरात पोर जन्माला आले तरी पहिला संशय बारामतीकरावर येतो असो भीमा कोरेगाव ही वाईट घटना आहेच. त्याबद्दल मराठा समाजाने संयत भूमिका घेतली हेउत्तम झाले कारण ज्या राष्ट्रवादाच्या खोट्या कल्पना आत्ता सांगताहेत त्या निदान त्यावेळी तरी अस्तित्वात नव्हत्या. ही लढाई महार लढले कारण त्यांना पेशवाई संपवायची होती मराठेशाही नाहि कारण इतर मराठे या लढाईत नव्हते आणि शनिवारवाडा कारस्थानांनी पोखरला होता\nएकतर्फी लेख. थोरले बारामतीकर, जिग्नेश, उमर खालिद हि नावे हुशारीने टाळली . म्हणजे साप सोडून जमिनीलाच बडवणे असे दिसते.\nमधुजी, मुळात हा विजयस्तंभ इंग्रजानी उभारला होता व तो केवळ आपल्या भारतीय समाजातील दुही कायम जिवंत राहावी व समाजाला जाती-धर्मावरून तोडा-फोडा व निवांत राज्य करा ह्याच हेतूने स्थापला होता. त्याचे दोन शतके उलटून गेल्यावरसुद्धा अजून एवढे अवडंबर का माजावे हेच आजच्या आम जनतेला कळत नाही. आणि अशी दुही आणखी रुंदावि म्हणून जिग्नेश,उमर खालिद अश्या उपद्रवी व्यक्तीबरोबर एकाच व्यासपीठावर मिरवणारे आपले बारामतीकर जाणते राजे ह्यांचा नामोल्लेख लेखात अनावधनाने टाळला कि जाणूनबुजून हे पण जरा सविस्तर स्पष्ट केलेत तर उत्तम \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/05/18075759/xiaomi-launched-redmi-4-budget-smartphone-with-smart.vpf", "date_download": "2018-04-21T07:55:56Z", "digest": "sha1:SLKK5WAYJFQA75OKEO3QQK64KJ62262B", "length": 11509, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी ४ व स्मार्ट राउटर लाँच, २३ मे रोजी ऑनलाईन सेल", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी ४ व स्मार्ट राउटर लाँच, २३ मे रोजी ऑनलाईन सेल\nमुंबई - चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने भारतीय बाजारात आणखी एक नवीन स्मार्टफोन रेडमी ४ लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने आपला पहिला स्मार्ट राउटर MI 3 C ही लाँच केला आहे. रेडमी ४ तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोरेज, ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज तसेच ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेजमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्यांची किंमती अनुक्रमे ६,९९९ रुपये, ८,९९९ रुपये आणि १०,९९९ रुपये आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\n'क्रिप्टोकरन्सी' आणताना माहितीच्या सुरक्षिततेची गरज - चेंबर्स ऑफ कॉमर्स नवी दिल्ली - देशामध्ये\nसेझची १० हजार हेक्टर जमीन उद्योगासाठी उपलब्ध होणार - सुभाष देसाई नाशिक - सेझसाठी निश्चित\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/05/18122305/News-in-marathi-Nashik-is-will-be-a-defence-hub-in.vpf", "date_download": "2018-04-21T07:55:22Z", "digest": "sha1:TUTPAMPJ7ZMLLB5LIZ63NN4JLZN74HBP", "length": 11568, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "वाईन कॅपिटलला ‘डिफेन्स हब’ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nवाईन कॅपिटलला ‘डिफेन्स हब’ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील\nनाशिक - केंद्र सरकारने संरक्षण खात्यात ४९ टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (एमआयडीसी) विविध सुविधा देऊन नाशकात गुंतवणूक वाढीला चालना देईल. नाशिकला ‘डिफेन्स हब’ करण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सेनेच्या वतीने आयोजित कृषी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आले असता देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\n'क्रिप्टोकरन्सी' आणताना माहितीच्या सुरक्षिततेची गरज - चेंबर्स ऑफ कॉमर्स नवी दिल्ली - देशामध्ये\nसेझची १० हजार हेक्टर जमीन उद्योगासाठी उपलब्ध होणार - सुभाष देसाई नाशिक - सेझसाठी निश्चित\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----------.html", "date_download": "2018-04-21T07:33:25Z", "digest": "sha1:52TZ6PVGPXHPIIMGIEWJMH5DSM3ZTUYA", "length": 19691, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अजिंक्यतारा", "raw_content": "\nअजिंक्यतारा किल्ला सातारचा किल्ला म्हणुन देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडा पासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभा आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, जरंडा, कल्याणगड, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला यवतेश्वर तर दक्षिणेला सज्जनगड दिसतो. सातारा शहरापासुन गडाची उंची अंदाजे ९०० फुट असून लांबी x रुंदी अनुक्रमे ३५०० x २००० फुट आहे. किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असुन महाद्वार उत्तर दिशेला तर दुसरा दरवाजा दक्षिण दिशेला आहे. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. किल्ल्यावर प्रवेश करताना दोन्ही बाजूनी दोन दरवाजे पार करावे लागतात. साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. तटाची उंची अंदाजे१५ फुट असुन रुंदी १० फुट आहे. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे तर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. पुढे गेल्यावर डावीकडे जाणारी वाट दिसते व \"मंगळादेवी मंदिराकडे\" असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाईंचा ढासळलेला राजवाडा आहे. येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. हा गडाचा ईशान्य भाग आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे. गडावर पाण्याचे ६ तलाव आहेत पण उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. सातारचा किल्ला मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहारवंशीय भोज याने इ.स. ११५० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. तसेच मुधोजी आणि बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना ११ नोव्हेंबर १६७५ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली ती १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपल्यावर २१ एप्रिल रोजी मराठ्यांनी किल्ला मोगलांच्या हवाली केला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा हा किल्ला इ.स.१७०६ मध्ये जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. इ.स. १७३० मध्ये ताराराणीसाहेब आणि इ.स. १७४१ मध्ये अर्काटचा नवाब चंदासाहेब या किल्ल्यावर कैदेत होते. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र इ.स. १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत…:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्याह शाहुच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला. संपूर्ण गड फिरण्यासाठी साधारणत… दीड तास लागतो. -----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-21T07:28:28Z", "digest": "sha1:VXBRYCTAVG42JEHMBVSNLHKDORYEIJ6C", "length": 4242, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नागरिकांची सनद | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या सूचना\nनागरिकांची सनद 01/03/2018 डाउनलोड(3 MB)\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-04-21T07:40:12Z", "digest": "sha1:H3E6N2AQYE5KJY4E5P3BRBVU3T4FTBQQ", "length": 4201, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर पोपोव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअलेक्झांदर स्तेफानोव्हिच पोपोव्ह (रशियन: Alexander Stepanovich Popov; १६ मार्च १८५९ - १३ जानेवारी १९०६) हा एक रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता. जगातील पहिला रेडियो बनवल्याचे श्रेय त्याला दिले जाते.\nइ.स. १८५९ मधील जन्म\nइ.स. १९०६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०१३ रोजी ०८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bad-debt-arun-jaitley-1610361/", "date_download": "2018-04-21T07:58:45Z", "digest": "sha1:NAG2PXO2NWND2WIUQIWBO5NHJ5W6QZHJ", "length": 23572, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bad debt arun jaitley | बहुतांश बुडीत कर्जे एप्रिल २०१४ पूर्वीचीच – जेटली | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nबहुतांश बुडीत कर्जे एप्रिल २०१४ पूर्वीचीच – जेटली\nबहुतांश बुडीत कर्जे एप्रिल २०१४ पूर्वीचीच – जेटली\nराज्यसभेत उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नावर खुलासा करताना जेटली यांनी हे विधान केले.\nआज बुडीत खाती असलेली बहुतांश कर्जे ही एप्रिल २०१४ पूर्वी बँकांनी वितरित केलेल्या कर्जापैकीच आहेत, असे म्हणत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘आधीच्या सरकारकडून वारसारूपाने ही पुढे चालत आलेली समस्या’ असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. राज्यसभेत उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नावर खुलासा करताना जेटली यांनी हे विधान केले.\nसुयोग्य जोखीम मूल्यांकन न करता अथवा तारणाविना बँकांकडून वितरित केल्या गेलेल्या कर्जापायीच ही समस्या निर्माण झाली आहे, असे जेटली म्हणाले. सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही कर्जे निर्लेखित (राइट-ऑफ) केली गेलेली नाहीत, तर कर्जदारावर कर्ज रकमेच्या परतफेडीचे दायित्व हे कायम आहे, असेही स्पष्टीकरण जेटली यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल केले. ‘सरकार अथवा बँकांकडून ५५,००० कोटी रुपयांच्या कर्जावर पाणी सोडण्यात आले आहे, या गैरसमजातून सर्वानी बाहेर पडायला हवे,’ असे त्यांनी आवाहन केले.\nराज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिरोमणी अकाली दलाच्या नरेश गुजराल यांनी बडय़ा कर्जबुडव्यांच्या खात्यांच्या न्यायवैद्यक लेखा-तपासणी करण्याचे आदेश का दिले जात नाहीत, असा प्रश्न केला होता. त्यावर जेटली यांनी नेमके काय आणि कुठे चुकले हे या व्यवहारांतून तपासण्यासाठी चौकशी समितीच लावली पाहिजे याची गरज नाही, असे उत्तर दिले. बँकिंग उद्योगासंबंधाने जे जे विशिष्ट तपशील पुढे आले तसे, नियंत्रक संस्था आणि तपास यंत्रणांनी तद्नुरूप पावले टाकत कारवाई वेळोवेळी केली आहे, अशी स्पष्टोक्ती जेटली यांनी केली.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nबँकांच्या बुडीत कर्जासंबंधीचा वादंग हा कधी न संपणारा विषय असल्याचे नमूद करीत माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही या चर्चेत भाग घेतला. ३१ मार्च २०१४ पर्यंत परतफेडीची कामगिरी चांगली असलेली कर्जे ही त्यानंतर अनुत्पादित (एनपीए) बनली असे घडलेले नाही काय हे एकंदर प्रकरण म्हणजे महाघोटाळा आहे काय हे एकंदर प्रकरण म्हणजे महाघोटाळा आहे काय असे प्रतिप्रश्न करीत चिदम्बरम यांनी आधीच्या सरकारवर सर्व खापर फोडण्याच्या जेटली यांच्या विधानाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. आधी नियमनात हयगय सुरू होती आणि मालमत्ताविषयक नियमन हे आज पूर्वीच्या तुलनेत अधिक कठोर बनले आहे, याची पुष्टी करणारी कोणती माहिती अर्थमंत्र्यांकडे आहे काय असे प्रतिप्रश्न करीत चिदम्बरम यांनी आधीच्या सरकारवर सर्व खापर फोडण्याच्या जेटली यांच्या विधानाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. आधी नियमनात हयगय सुरू होती आणि मालमत्ताविषयक नियमन हे आज पूर्वीच्या तुलनेत अधिक कठोर बनले आहे, याची पुष्टी करणारी कोणती माहिती अर्थमंत्र्यांकडे आहे काय तसेच १ एप्रिल २०१४ नंतर वितरित कर्जापैकी किती कर्जे आज एनपीए वर्गवारीत आहेत, याचा तपशीलही त्यांनी सभागृहापुढे ठेवावा, असे चिदम्बरम म्हणाले.\nत्यावर १ एप्रिल २०१४ पूर्वी वितरित कर्जेच आज बहुतांश थकीत आहेत, हे स्पष्टच आहे, असा जेटली यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ३१ मार्च २०१४ रोजी २.१६ लाख कोटी रुपये असलेले बुडीत कर्जाची (एनपीए) पातळी ही ३० सप्टेंबर २०१७ रोजी ७.३३ लाख कोटींपर्यंत वाढली असल्याचे म्हटले आहे.\n‘सरकारी बँकांचे विलीनीकरण तूर्त नाही’\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचा तूर्त कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.\nसंसदेच्या वरिष्ठ सभागृहात एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात अर्थ खात्याचे राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचा तूर्त कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलीनीकरणाबाबच्या प्रस्तावाचे प्रारूप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकोणत्याही एका राष्ट्रीयीकृत बँकेचे अन्य बँकेबरोबरच्या विलीनीकरणासाठी रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर सल्लामसलत करून एखादी योजना तयार करता येऊ शकते, असे स्पष्ट करतानाच शुक्ला यांनी यासाठी १९७० व १९८०च्या बँकिंग कंपनी (ताबा आणि हस्तांतरण) कायद्याचा हवाला दिला.\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एकत्रीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये प्राथमिक मंजुरी दिली होती. बँक विलीनीकरणासाठी आलेल्या सरकारी बँकांच्या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील नोव्हेंबरमध्ये समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने मंजूर केलेला प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पुढील तीन महिने पाठविणे बंधनकारक आहे.\nगेल्या वर्षी स्टेट बँकेत तिच्या पाच सहयोगी बँकांसह भारतीय महिला बँकेचे विलीनीकरण झाले होते. यामुळे देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेचा जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत समावेश झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nअरुण जेटली यांनी थकीत कर्जाच्या राकमाचीनीट मीमांसा करावी आणि ३१ मार्च २०१४ च्या अगोदर दिल्या गेलेल्या कर्जाची पातळी हि २.१६ लाख करोड होती तीच ३१ सेप्टेम्बर२०१७ ला ७.३३ लाख करोड झाली या सार्या थकीत कर्जाचा फटका बँकांना बसला आहे .त्याची रिकव्हरी म्हणून बांका सर्विसtaxच्या नावाखाली लोकांकडून व सामान्य जनतेकडून पैसा उकलण्याचा प्रयत्न करत आहे.सरकारकडून बँकांना १.२२ लाख करोड रु.रिकॅपिटॅलिसशन प्रोग्राम चा उपाय देण्यात येणार होता तर हाच तो सर्विस tax चा उपाय तर नाही.अर्थमंत्री म्हणून तुमची हि जबाबदारी आहे कि बँकांचा पैसा ज्या मार्गाने गेला त्याच मार्गे तो परत आला पाहिजे योग्य त्या परताव्या सोबत.झालेल्या चुकांचे खापर मागच्या सरकार वर फोडण्यापेक्षा योग्य तो निर्णय घेऊन जनतेची मने जिंकावी उलट दिशाभूल करू नये.\nस्वतः चिदंबरम अर्थ मंत्री होते तेंव्हा हि पुरती दस्तऐवज नसलेली कर्जे आधी दिलीच कशी गेली, हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावे. मग जेटली पाहिजे ते स्पष्टीकरण देतील. अर्थमंत्री म्हणून त्यांची काही जबाबदारी नव्हती काय कि \"आप भी खावं और हमे भी खिलाव\", असं काही होत\nअर्थमंत्र्यांनी बँकांच्या थकीत कर्जाचे राजकारण करू नये. जर मागच्या सरकारने चुकीच्या पद्धतीने बँकांमार्फत कर्जवाटप केले असेल तर विद्यमान सरकार त्याची कसून चौकशी का करत नाहीत \nअति अहंकारी खोटारडा माणूस किटली काहीही फेकतो ....\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dhamma.org/mr/index", "date_download": "2018-04-21T07:40:51Z", "digest": "sha1:WHD6VZPPBDJNJDUEB256RECM3BXQABMZ", "length": 9775, "nlines": 147, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजिवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nजागतिक (अनेक मजले असलेले) पवित्र भव्य (बुद्ध) मंदिर\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसयाजी उ बा खिन यांच्या परंपरेमधील\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसयाजी उ बा खिन यांच्या परंपरेमधील\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजिवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nजागतिक (अनेक मजले असलेले) पवित्र भव्य (बुद्ध) मंदिर\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nविपश्यना, म्हणजे जे जसे आहे, तसे त्याच्याकडे पाहणे, ही भारतातल्या प्राचीन ध्यान प्रणालींपैकी एक आहे. सुमारे २५०० वर्षांपेक्षाही अधिक पूर्वी सार्वजनिन दुःखांवर एक सार्वजनिन उपाय अर्थात जीवन जगण्याची कला म्हणून ती सुचवली जात होती. जे विपश्यना ध्यान प्रणालीशी परिचित नाहीत, त्यांच्यासाठी श्री गोयेन्काजींने दिलेला विपश्यना साधनेचा परिचय व्हिडियोस्वरूपात आणि प्रश्न आणि उत्तरे स्वरूपात उपलब्ध आहे.\nविपश्यना दहा दिवसांच्या निवासी शिबीरामध्ये शिकविली जाते. शिबीरार्थीला दहा दिवसामध्ये साधनेची रुपरेषा समजते तसेच साधनेच्या चांगल्या परिणामाचा अनुभव येण्याइतपत अभ्यास करु शकतो. शिबीरांसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही, निवासस्थान तसेच खाण्याचे देखील नाही. शिबीरांचा पूर्ण खर्च अशा साधकांच्या दानावर चालतो की ज्यांना लाभ झाल्यामुळे येणाऱ्या साधकांना लाभ व्हावा ही सदभावना असाते.\nशिबारांचे संचालन असंख्य विपश्यना केंद्रांवर तसेच अस्थायी जागेवर केले जाते. प्रत्येक जागी आपआपले स्वतंत्र शिबीर कार्यक्रम होतात. बहुतांश जागी शिबीरांसाठी आवेदनपत्र शिबीर कार्यक्रमाच्या उचित तारखेवर क्लिक करुन करता येते. येथे पुष्कळशी केन्द्रे आहेतभारत तसेच एशिया/पेसिफिक मधुन अन्य जागेपैकी एक; उत्तर अमेरिका मध्ये दहा; लेटिन अमेरिका मध्ये तीन; यूरोप मध्ये आठ; ऑस्ट्रेलिया तसेच न्यूज़ीलेंड मध्ये सात; मध्यपूर्व मध्ये एक तसेच आफ्रिका मध्ये एक केंद्र आहे. पुष्कळदा दहा दिवसांची शिबीरे स्थायी केंद्राबाहेर काही जागेवर स्थानिक साधकांव्दारे आयोजित केली जातात. ह्या जगभरांतील शिबीरांसाठी अल्फाबेटीकल सूचि तसेच शिबीर स्थानांचा ग्राफिकल इंटरफेस विश्व एवं भारत तसेच नेपाल साठी सुध्दा उपलब्ध आहे.\nविशेष शिबिर आणि संसाधने\nजेलां मध्ये सुध्दा विपश्यना शिकविली जाते. एक्झिक्युटिव्ह तसेच शासकीय अधिकाऱ्यांसाठी १० दिवसीय विशेष कोर्स जगभरातल्या विविध केंद्रांमध्ये आयोजित केला जातो. त्याबाबतची माहिती मिळण्यासाठी Executive Course Website. इथे क्लिक करा. विपश्यना साधनेबद्दलची माहिती खाली दिलेल्या अन्य भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. भाषा निवडीसाठी पानावरील उजव्या कोपऱ्यावरील ग्लोब वर क्लिक करा.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/tips-six-pack-abs-41051", "date_download": "2018-04-21T07:30:46Z", "digest": "sha1:23W7JJMTGTQT2L7MDDSZJ4LMOBQ5H74Y", "length": 15468, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "tips for six pack abs सिक्‍स पॅक अॅब्ज हवेत? | eSakal", "raw_content": "\nसिक्‍स पॅक अॅब्ज हवेत\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nमूठभर लोक आपला फिटनेस टिकवून ठेवतात. इतरांची परिस्थिती 'जैसे थे'च असते. अशा परिस्थितीत फिट राहणारी मंडळी काय करत असतील, याचा विचार गरजेचा ठरतो. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर टाकलेला दृष्टिक्षेप...\nआपल्या आवडत्या हिरोसारखी पिळदार शरीरयष्टी लाभावी, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात; परंतु अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. असे का होतेय, अशा प्रश्‍नांचा विचार करताना सिनेकलाकारांच्या फिटनेसचे रहस्य समजून घेणे गरजेचे ठरते. त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी...\nपिळदार शरीरयष्टी पाहणाऱ्याला नेहमीच आकर्षित करते. हल्ली तर अनेक चित्रपटांमधून अभिनेते आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. आपलीही शरीरयष्टी त्यांच्यासारखी असावी, असे अनेकांना वाटते. त्या दृष्टीने काही जण तयारीलाही लागतात; परंतु त्याचे मनासारखे परिणाम दिसून येत नाहीत. असे का होते, याचा विचार करायला हवा. खरे तर काही चुकीच्या गोष्टींचा, समजांचा हा परिणाम असतो.\nबऱ्याचदा वाढलेले वजन काबूत ठेवण्यासाठी, फॅशन म्हणून किंवा मित्र जातोय म्हणून जिमला जाणारे अनेक जण असतात; परंतु जिममध्ये गेल्यावर स्नायू बळकट होत नाहीत आणि वजनही कमी होत नाही, असे आढळते. यामागे बरीच कारणे आहेत; परंतु याच कारणांमुळे मूठभर लोक आपला फिटनेस टिकवून ठेवतात. इतरांची परिस्थिती 'जैसे थे'च असते. अशा परिस्थितीत फिट राहणारी मंडळी काय करत असतील, याचा विचार गरजेचा ठरतो. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर टाकलेला दृष्टिक्षेप...\nसर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे फिट राहणारी मंडळी कधीही व्यायाम टाळत नाहीत. जिमच्या वेळेत दुसरे काहीही करत नाहीत. सगळी कामे जिमच्या वेळेनंतर किंवा त्याआधी उरकून घेतात. आपल्या प्रत्येकाकडे 24 तास आहेत. फिट राहण्यासाठी टाइम मॅनेजमेंट करायला हवे. कशाला प्राधान्य द्यायचे, हे ठरवायला हवं.\nफिट राहणारी मंडळी जिममध्ये जाऊन गप्पा मारत नाहीत. जिममध्ये गेल्यावर उगाच टाइमपास करू नका. कोण काय करत आहे, याकडे लक्ष देऊ नका. गप्पा मारण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. व्यायामावरच लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरते.\nव्यायामासाठी सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला जिममध्ये लवकर जाता येईल. या वेळी फार गर्दी नसते. दुसरा फायदा म्हणजे व्यायाम झाल्यावर इतर कामे करायला तुम्ही मोकळे व्हाल आणि तुमचे आरोग्यही उत्तम राहील.\nचित्रपट क्षेत्रात काम करणारी कलाकार मंडळी व्यायामासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घेतात. कधी आणि कोणता व्यायाम करायचा इथपासून काय खायचे याचा तक्‍ता तयार करून घेतात. त्या तक्‍त्यानुसार खाण्या-पिण्याच्या वेळा पाळतात. मुख्यत्वे हेल्दी फूड खातात. ही सारी काळजी घेतल्यामुळे ही मंडळी कायम उत्साही राहतात. त्यांच्या उत्साही राहण्याचे हे रहस्य आपणही समजून घ्यायला हवे.\nमुख्यत्वे व्यायाम ही तात्पुरती गोष्ट नाही, हे लक्षात घ्या. व्यायाम ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे चार दिवस व्यायाम करायचा आणि नंतर आराम करायचा असे फिट माणसे करत नाहीत. त्यांच्या व्यायामात कायम सातत्य असते. ही मंडळी जिम चुकवत नाहीत. काही कारणांनी जिममध्ये जाता आले नाही तरी ते पुन्हा ताजेतवाने होतात आणि जिमिंग सुरू करतात. त्यामुळे फिट राहायचे असेल, तर व्यायामातील सातत्य गरजेचे आहे.\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nकुख्यात गुंड अबू सालेमला लागले लग्नाचे वेध\nनवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:36:26Z", "digest": "sha1:GUS3FESSG655S22NKQBN2LGG43HDKG4Y", "length": 5274, "nlines": 110, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नियोजन विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हयाचा जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी करणे\nजिल्हा वार्षिक योजनेचे संनियत्रण करणे\nआमदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे\nडोंगरी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे\nजिल्हा नाविण्यता परिषदेसंबंधी कामे\n‘क’ वर्ग पर्यटनाची अंमलबजावणी/ प्रादेशिक पर्यटन विषयक कामकाज\nजिल्हा स्तरावरील विविध तिर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र विषयक आराखडे, संबंधित कामे\nसांसद व आमदार आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी करणे\nसिंदखेड राजा विकास आराखडयाचे कामकाज\nमा. खासदार व मा. आमदार ह्यांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजुर कामांचा तपशील (ई – निविदाबाबत)\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5219-prasad-oak-to-portray-maratha-spy-bahirji-naik-in-war-drama-farzand", "date_download": "2018-04-21T07:38:03Z", "digest": "sha1:IEW6FKAXHJ34ANIKZ54JO7UHYWSS7TEL", "length": 11707, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nPrevious Article 'पूजा सावंत' दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित\nNext Article ‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण\nविविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक भूमिकाही साकारल्या आहेत. वाचिक अभिनयाला यथोचित देहबोलीची जोड देत एखादी भूमिका रंगवण्याची कला चांगलीच अवगत असल्याने ऐतिहासिक व्यक्तिरेखांनाही न्याय देण्यात प्रसाद यशस्वी ठरतो. अभिनयातील याच गुणांमुळे प्रसादला ‘हिंदवी स्वराजाचे गुप्तहेर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारण्याची संधी आगामी ‘फर्जंद’ या ऐतिहासिक युद्धपटातून मिळाली आहे. येत्या १ जूनला ‘फर्जंद’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून आकाराला आलेल्या ‘फर्जंद’ची निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार आहेत.\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित\nशिवकालीन इतिहासातील बऱ्याच व्यक्तिरेखा आजवर कधीही खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. ‘बहिर्जी नाईक’ हे शिवकालीन इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिरेखा आहे. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखून स्वराज्य निर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. ते हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर होते. त्या काळातील १४ प्रांतांतील सर्व बोली मातृभाषेप्रमाणे त्यांना अवगत होत्या. वेषांतर करण्यात त्यांचा हातखंडा होता. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर बहिर्जी एका व्यक्तीचं नाव होतं की टोळीचं, हेसुद्धा ठामपणे सांगण्यात आलेलं नाही. त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांचं खरं यश मानावं लागेल. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत बहिर्जी नाईक यांची मोलाची भूमिका होती.\n‘बहिर्जी नाईक यांची भूमिका प्रसादला चेहऱ्यावरील सहज बदलणाऱ्या हावभावांमुळे मिळाल्याचं लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचं म्हणणं आहे. त्यामुळे अशी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सुरुवातीपासून दिग्पालच्या मनात प्रसादचंच नाव होतं. प्रसादलाही भूमिका खूप आवडली. प्रसादने आपल्याअनोख्या शैलीत साकारलेल्या विविध रूपांमुळे चित्रपटाची रंगत वाढली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिग्दर्शनातील कौशल्यानंतर आता आगामी ‘फर्जंद’ चित्रपटातील प्रसादने साकारलेली बहिर्जीची भूमिकाही प्रेक्षक पसंतीस उतरेल यात शंका नाही.\n१ जूनला ‘फर्जंद’ चित्रपटगृहांत झळकणार आहे.\nPrevious Article 'पूजा सावंत' दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित\nNext Article ‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण\n‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-27589", "date_download": "2018-04-21T07:19:54Z", "digest": "sha1:3LQXWKI4YEMF2G3WUAKFY47FDVRKUXIH", "length": 20533, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical अस्मिताबाजीला मोकळे रान | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nअस्मितेचे राजकारण फोफावू लागले, की कायदेकानूंचीही पत्रास बाळगली जात नाही. तमिळनाडूत सध्या त्याचाच प्रत्यय येत असून दुर्दैवाने इतरत्रही त्याचे लोण पसरू लागले आहे. ते वेळीच आवरायला हवे.\nअस्मितेचे राजकारण फोफावू लागले, की कायदेकानूंचीही पत्रास बाळगली जात नाही. तमिळनाडूत सध्या त्याचाच प्रत्यय येत असून दुर्दैवाने इतरत्रही त्याचे लोण पसरू लागले आहे. ते वेळीच आवरायला हवे.\nतमिळनाडूत मोकाट सुटलेल्या भावना, अस्मिताबाजी तसेच संकुचित राजकारण यांचा वारू रोखण्याऐवजी केंद्र सरकारने ‘जलिकट्टू’ या क्रीडाप्रकारास सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूस सारत वटहुकमाद्वारे परवानगी दिल्यानंतर आता हा ‘बैल’ अधिकच जोमाने चहू दिशांना उधळू लागला आहे. या वटहुकमास पुढे तमिळनाडूच्या राज्यपालांनीही मान्यता दिली आणि हा तथाकथित क्रीडाविलास जागोजागी पारही पडला मात्र, त्यानंतर तमिळनाडूत निर्माण झालेली तणावाची परिस्थिती, तसेच निदर्शनबाजी आटोक्‍यात येण्याऐवजी अधिकच चिघळत गेली असून, त्यास लागलेले हिंसक वळण पाहता तेथील सरकारचा कायदा आणि सुव्यवस्थेवर काबू राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या क्रीडा प्रकारास मान्यता मिळावी म्हणून चेन्नईतील प्रसिद्ध मरिना बीचवर हजारोंचा जनसमुदाय आठवडाभर धरणे धरून बसला होता. सोमवारी पहाटे या निदर्शकांना तेथून हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करताच, परिस्थिती हाताबाहेर गेली आणि पोलिसविरुद्ध जनता असे थेट ‘युद्ध’च सुरू झाल्याचे दिसू लागले. ही अशी तणावाची परिस्थिती काही केवळ चेन्नईच्या मरिना बीचवरच होती, असे नाही तर तमिळनाडूत अनेक ठिकाणी त्यामुळे हिंसाचार उफाळला आणि त्यात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे ‘जलिकट्टू’साठी ‘बलिदान’ करणाऱ्यांची संख्या तीनवर जाऊन पोचली. एकदा अस्मितेचे राजकारण करावयाचे ठरवले आणि त्या आंदोलनातील जनसमूहावर नियंत्रण ठेवणारा नेता नसला की काय होते, तेच यामुळे दिसून आले.\nशिवाय, ‘जलिकट्टू’ला परवानगी दिल्यानंतर आता राज्याराज्यांत प्राणिमात्रांना वेठीस धरून आयोजित होणाऱ्या ‘क्रीडाप्रकारां’नाही सर्वोच्च न्यायालयाच्या ‘जोखडा’तून मुक्‍त करण्याच्या मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळेच आता तमिळनाडूतील प्रकारानंतर चहूबाजूंनी समोर येणाऱ्या वादळांना कशा प्रकारे तोंड द्यायचे, असा गंभीर प्रश्‍न केंद्र सरकारपुढे उभा राहिला आहे.\nमरिना बीचवर सोमवारी सकाळी झालेल्या हिंसाचारानंतर अवघ्या काही तासांतच तमिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात ‘जलिकट्टू’स परवानगी देण्यासाठी राज्यपालांनी काढलेल्या वटहुकमावर एकमताने शिक्‍कामोर्तबही झाले मात्र, त्यानंतरही तमिळनाडूमधील तणावाचे वातावरण जराही निवळलेले नाही आणि त्यास अर्थातच या ‘अस्मिते’च्या राजकारणावर आपापल्या पोळ्या भाजून घेण्यास पुढे सरसावलेले सर्वपक्षीय नेते आणि अभिनेते यांचे संकुचित राजकारण जसे कारणीभूत आहे त्याचबरोबर ‘पेटा’ ही प्राणिमात्रांवर दया दाखवण्याच्या तथाकथित हेतूने काम करताना स्थानिक परिसर-संस्कृतींविषयी काडीचेही ज्ञान नसणारी आंतरराष्ट्रीय संघटनाही कारणीभूत आहे. पोलिस ठाणे जाळण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली आणि ‘व्हायरल’ झालेल्या एका व्हिडिओ क्‍लिपमुळे एक पोलिसच रिक्षा पेटवून देत असल्याचे दृश्‍य संपूर्ण जगात टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून पोचले. पोलिसांनी मात्र असे काही घडल्याचा इन्कार केला असून, ही व्हिडिओ क्‍लिप ‘मॉर्फ’ केली गेल्याचा दावा केला आहे. घटनांची ही आठवडाभर सुरू असलेली लंबीचौडी मालिका बघता जयललिता यांच्या अलीकडेच झालेल्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणारे ओ. पनीरसेल्वम पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र उभे राहिले आणि त्यास राजकारणाचा दुर्गंधही येऊ लागला. मात्र, ‘जलिकट्टू’चे लोण आता देशभर पोचले असून, या क्रीडाप्रकारास सरकार मान्यता देत असेल, तर मग पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पारंपरिक बैलगाडी शर्यतीवर बंदी का, असा सवाल उभा केला गेला आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील तेलगू जनतेने कोंबड्यांच्या झुंजींनाही परवानगी मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, तर कर्नाटकी जनतेला ‘कंबाला’ ही म्हशींची पारंपरिक शर्यत मुक्‍तपणे व्हायला हवी असून आसामात बुलबुल पक्ष्यांची झुंज लावण्यासाठी जनता पुढे सरसावली आहे. माती मऊ लागली की कोपराने खणले जाते याचा अनुभव आता केंद्राला येत असेल परिस्थितीस हिंसक वळण लागल्यानंतर अखेर रजनीकांत आणि कमल हासन या तमीळ ‘सुपरस्टार्स’ना अखेर उपरती झाली असून, त्यांनी आंदोलकांना शांतता पाळण्याचे आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, ही पश्‍चातबुद्धी आहे; कारण याच ‘सुपरस्टार्स’नीही जनतेच्या भावनांचा उद्रेक ‘जलिकट्टू’च्या निमित्ताने होत असल्याचे बघून आंदोलनास केवळ पाठिंबाच दिला नव्हता, तर त्यात ते सहभागीही झाले होते. या साऱ्या प्रकारामुळे गेला आठवडा तमिळनाडूतील सार्वजनिक जीवनच वेठीला धरले गेले आणि आता कर्नाटकात ‘कंबाला’साठी येत्या शनिवारी होणाऱ्या आंदोलनामुळे ते राज्यही तमिळनाडूच्या दिशेने वाटचाल करणार काय, असा प्रश्‍न उभा आहे. त्यामुळे आता ‘तुमचा खेळ होतो; पण आमचा जीव जातो...’ हे सर्वसामान्य जनतेनेच या क्रीडाप्रकारांचे राजकारण करणाऱ्यांना सुनवायला हवे.\nकेंद्रासाठी तर ही सत्त्वपरीक्षाच आहे. कायद्याची बूज राखण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका सरकारने घेतली पाहिजे. आगी लावणाऱ्यांना वेळीच आवरले पाहिजे.\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:43:27Z", "digest": "sha1:A34WPVGNSAPE7HB6JVDLGBEOKP7EE2ZI", "length": 8851, "nlines": 134, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भरती | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018-19 प्रात्यक्षिक चाचणी परीक्षा सुधारित जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018-19 प्रात्यक्षिक चाचणी परीक्षा सुधारित जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018/19 गुणवत्ता यादी 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018/19 गुणवत्ता यादी 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच जाहीरनामा\nरोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी\nरोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nनिवडणुक विभागाकरिता कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता प्रात्यक्षीक परीक्षा ची जाहिरात व अर्जाचा नमुना\nकंत्राटी डाटा एन्ट्री पदभरती 2018-19 करीता जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री पदभरती 2018-19 करीता जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nई लायब्ररी प्रवेश पात्र परीक्षा २०१७-२०१८ ची जाहीर सुचना, निवड यादी व प्रतीक्षा यादी\nई लायब्ररी प्रवेश पात्र परीक्षा २०१७-२०१८ ची जाहीर सुचना, निवड यादी व प्रतीक्षा यादी\nई-लायब्ररी प्रवेशाकरिता पात्र/अपात्र व डबल नाव असलेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रवेशपत्र बाबत\nई-लायब्ररी प्रवेशाकरिता पात्र/अपात्र व डबल नाव असलेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रवेशपत्र बाबत\nई-लायब्ररी प्रवेशाकरिता जाहीरनामा व सुधारीत प्रवेशपत्र बाबत\nई-लायब्ररी प्रवेशाकरिता जाहीरनामा व सुधारीत प्रवेशपत्र बाबत\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5060-actress-hruta-durgule-s-gudipadwa-celebration-plans-and-new-year-resolution", "date_download": "2018-04-21T07:56:04Z", "digest": "sha1:RV3AGRD7XSD7V4XNLKI27Z4IKM6RVAEF", "length": 9245, "nlines": 214, "source_domain": "marathicineyug.com", "title": "जाणून घ्या अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' कसा साजरा करणार \"गुढीपाडवा\" आणि काय आहे तिचा संकल्प - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nजाणून घ्या अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' कसा साजरा करणार \"गुढीपाडवा\" आणि काय आहे तिचा संकल्प\nPrevious Article मराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\nNext Article 'जागतिक महिला दिवस' निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांचे मोलाचे सल्ले\n\"गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे यासाठी सर्वचजण तयारी करत असतात. गुढी खरं तर आनंदाचे प्रतिक असते. नवीन वर्षाची एक नवी सुरुवात आपण या दिवशी करत असतो . आनंदाची, प्रेमाची, नव्या सकारात्मत विचारांची आणि नव्या संकल्पांची गुढी आपण जर उभारली तर ख-या अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करतो, असं म्हणायला हरकत नाही.\" - ऋता दुर्गुळे\n\"माझ्या घरी अगदी पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवाच्या दिवशी सर्वजण घरी असतात त्यामुळे सर्वांच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते. आई छानपैकी नैवेद्याचं जेवण तयार करते, ज्याची चव चाखण्यास आम्ही सर्वजण आतूर असतो. यावर्षी मालिकेच्या शूटिंगपासून रजा घेतली असल्यामुळे मी भावंडं, आई-बाबा असे आम्ही एकत्र या सणाचा आनंद लुटणार आहे. तसेच नवीन वर्षाचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यासाठी शोभायात्रा काढल्या जातात आणि यंदाच्या वर्षी मी गिरगांव, वरळी आणि लोअर परळ येथील शोभायात्रेत सामील होणार आहे.\"\n\"या नवीन वर्षाचा माझा संकल्प हाच असेल की, मी प्रेक्षकांना भूमिकेच्या माध्यमांतून सतत नवनवीन देण्याचा प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी मला त्यांचे प्रेम दिले आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे, जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला आहे त्याप्रती मला नेहमीच आदर राहिल. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील जे एक सुंदर नातं असतं ते जपण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.”- ऋता दुर्गुळे\nPrevious Article मराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश\nNext Article 'जागतिक महिला दिवस' निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांचे मोलाचे सल्ले\nजाणून घ्या अभिनेत्री 'ऋता दुर्गुळे' कसा साजरा करणार \"गुढीपाडवा\" आणि काय आहे तिचा संकल्प\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/06/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T07:39:03Z", "digest": "sha1:EVIG6MT2ITU7QMZIXDYBGAYRG4HI725J", "length": 6227, "nlines": 105, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कृष्णबावरी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २४ जून, २००९\nभारलेल्या त्या स्वरांची तान छेडे बासरी\nगीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी..\nपाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा\nमोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी\nदृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..\nपैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी\nऐकण्या आतूर राधा माधवाची पावरी..\nनीळवर्णी मोरपीशी गुंतलेली राधिका\nती मयूरा कृष्णवेडी नाचते या भूवरी..\nसप्तरंगी नाहला वृंदावनीचा श्रीहरी\nल्यायली श्रीरंग राधा त्या तिच्या कायेवरी..\n\"दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी..\"\n२४ जून, २००९ रोजी ३:०० म.उ.\n२५ जून, २००९ रोजी ५:१६ म.पू.\n८ जुलै, २००९ रोजी ६:५९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/25-lakh-villages-suburbs-aqueous-state-award-13606", "date_download": "2018-04-21T07:38:07Z", "digest": "sha1:2ASY2AP75WLK4T5JXURJTXOP45SVXLI7", "length": 14450, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "25 lakh villages in the suburbs aqueous state award जलयुक्त शिवार गावांना राज्यस्तरावर २५ लाखांचे बक्षीस | eSakal", "raw_content": "\nजलयुक्त शिवार गावांना राज्यस्तरावर २५ लाखांचे बक्षीस\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nजलसंधारणाची कामे करणाऱ्या गावांना शासनाचे पारितोषिकही\nलातूर - राज्यभर सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आता राज्यस्तरावर पहिले २५ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्य अशा तीन स्तरावर या गावांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. जलयुक्त शिवाराच्या कामात गावांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ही बक्षिसे दिली जाणार आहेत.\nजलसंधारणाची कामे करणाऱ्या गावांना शासनाचे पारितोषिकही\nलातूर - राज्यभर सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आता राज्यस्तरावर पहिले २५ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्य अशा तीन स्तरावर या गावांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. जलयुक्त शिवाराच्या कामात गावांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ही बक्षिसे दिली जाणार आहेत.\nराज्यातील ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू असून, पावसावर अवलंबून आहे. राज्यातील सिंचन क्षमतेवर मर्यादा आल्याने विविध स्रोतांद्वारे पाण्याचा पुरेपूर उपयोग केल्यास कमाल २८ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. कोरडवाहू क्षेत्रावर अवलंबून असलेल्या जनतेस अपुऱ्या पावसामुळे आर्थिक संकटास व पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.\nयासाठी राज्यातील कोरडवाहू क्षेत्राचा विकास करण्यासाठी मृद्‌ व जलसंधारण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जमिनीची धूप थांबविणे, पाणलोटाच्या माथा ते पायथ्यामध्ये विविध उपचाराद्वारे भूगर्भातील पाणी वाढविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.\nयातूनच जलयुक्त शिवार ही योजना सुरू झाली आहे. यात आता गावांना बक्षिसे दिली जाणार आहेत.\nराज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हास्तरावर प्रथम एक लाख, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार, चौथे तीस हजार, पाचवे २० हजार रुपये गावांना, तालुक्‍यांसाठी प्रथम पाच लाख व दुसरे तीन लाख, विभागस्तरावर गावांसाठी प्रथम साडेसात लाख, द्वितीय पाच लाख, तालुक्‍यांसाठी प्रथम दहा लाख, द्वितीय साडेसात लाख, जिल्ह्यासाठी प्रथम १५ लाख व द्वितीय दहा लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. राज्यस्तरावर गावांसाठी प्रथम २५ लाख, द्वितीय १५ लाख, तृतीय साडेसात लाख, तालुक्‍यांसाठी प्रथम ३५ लाख, द्वितीय वीस लाख, तृतीय दहा लाख, जिल्ह्यांसाठी प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख तर तृतीय बक्षीस १५ लाख रुपये दिले जाणार आहे. राज्यस्तरावर वैयक्तिक (व्यक्ती किंवा शेतकरी) पुरस्कारात प्रथम ५० हजार व द्वितीय तीस हजार तर अशासकीय संस्थांचा सामुदायिक स्वरूपाच्या पुरस्कारात प्रथम एक लाख ५० हजार व द्वितीय एक लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे.\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nशौचालय आले दारी पण, पाण्याअभावी लोटापरेडची सुटेना वारी\nयेवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात...\nचाळीसगाव - तमगव्हाणकरांसाठी थेंब अन्‌ थेंब महत्त्वाचा\nमेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना...\nनागठाणे भविष्यात ‘ॲग्रो व्हिलेज’ बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील\nनागठाणे - नागठाणे हे गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले आहेच. आता या गावाने ‘ॲग्रो व्हिलेज’ म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मत सिक्किमचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:37:02Z", "digest": "sha1:2TINB35ULNKVYAZURA6VQSU27B2IQJ7N", "length": 8581, "nlines": 136, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "रुग्णालये | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nउप जिल्हा रुग्णालय मलकापुर\nउपजिल्हा रुग्णालय मलकापूर, तालुका मलकापूर जि. बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 2 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nउपजिल्हा रुग्णालय शेगाव, तालुका शेगाव जि. बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका: 3 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामिण रूग्णालय, देऊळगाव मही\nग्रामिण रूग्णालय, देऊळगाव मही,तालुका देऊळगाव राजा जि. बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nग्रामीण रुग्णालय चिखली, तालुका चिखली जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद\nग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामीण रुग्णालय देऊळगांव राजा\nग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा, तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामीण रुग्णालय धाड, तालुका जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामीण रुग्णालय बीबी, तालुका लोणार जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामीण रुग्णालय मेहकर, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nग्रामीण रुग्णालय मोताळा, तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/dalit-maratha-union-council-october-thirteen-ramdas-athavale-12791", "date_download": "2018-04-21T07:45:55Z", "digest": "sha1:5MFNVSFWNHE2MPQUGGVUVSIKE2N6AL3S", "length": 10664, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dalit Maratha Union Council on October thirteen - Ramdas Athavale तेरा ऑक्‍टोबर रोजी दलित मराठा ऐक्‍य परिषद - रामदास आठवले | eSakal", "raw_content": "\nतेरा ऑक्‍टोबर रोजी दलित मराठा ऐक्‍य परिषद - रामदास आठवले\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nमुंबई - रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या 13 ऑक्‍टोबर रोजी शिर्डी येथे दलित मराठा ऐक्‍य परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.\nमुंबई - रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या 13 ऑक्‍टोबर रोजी शिर्डी येथे दलित मराठा ऐक्‍य परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.\nमराठा समाजामध्ये त्यांच्या हक्कांसाठी जागृती निर्माण होत आहे. त्यातून लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात क्रांती मोर्चे निघत आहेत. या मोर्चांचे रिपाइंने स्वागत केले आहे. राज्यात दलित मराठा यांच्यात बंधुत्व आणि दोन्ही समाजात सलोखा वाढीस लागावा, यासाठी ही दलित मराठा ऐक्‍य परिषद महत्त्वाची ठरणार आहे. या परिषदेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीचा ठराव संमत करण्यात येणार आहे.\nया दलित मराठा ऐक्‍य परिषदेस विविध पक्षांतील मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यापूर्वी 7 ऑक्‍टोबरलाही ऐक्‍य परिषद होणार होती. मात्र, आता त्यात बदल करून 13 ऑक्‍टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे.\nपाकिस्तानला हवी पुण्याकडून मदत\nपुणे - सिंधू संस्कृतीमधील आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो या जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर...\nअबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती\nमुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च...\nउपोषणाला बसलेल्या तरुणाचा मृत्यू\nमुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन प्रकल्पातील वांद्रे पूर्व येथील प्रकल्पग्रस्तांपैकी 30...\nमानसिक आजार हे अपंगत्व नाही - उच्च न्यायालय\nमुंबई - शिकण्यातील अडचणी किंवा अन्य प्रकारचा संबंधित मानसिक आजार म्हणजे अपंगत्व नाही, असा...\nलातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र\nलातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87.html", "date_download": "2018-04-21T08:04:17Z", "digest": "sha1:MWDIDHHZKQSBJDXZ7WGZBQX32EVBUEBN", "length": 4122, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "अण्णा आले - Latest News on अण्णा आले | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nअण्णा आले, गर्दीही आली\nजनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\nमुलीच्या जन्मानंतर ११ हजार रुपये देईल ही कंपनी ; असे करा आवेदन\nIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल\nतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/08/24/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8-puto-vs-puto/", "date_download": "2018-04-21T07:56:30Z", "digest": "sha1:T5SRXB44QBQUWABERKZKBY4ZO6NO4KD4", "length": 9891, "nlines": 138, "source_domain": "putoweb.in", "title": "आजचा किस्सा- मिसेस puto vs Puto", "raw_content": "\nआजचा किस्सा- मिसेस puto vs Puto\nमिसेस आहे इंग्लिश आणि जापनीज विषयाची शिक्षिका, आणि मी आपला भावे हाय स्कुल चा, आमच्या शाळेला सेंट भावे हायस्कुल असे ही म्हणतात 😂😂😂… एकदम अव्वल दर्जाचे इंग्रजी, त्यामुळे माझे इंग्रजी सुधारण्याचा मिसेस कायम प्रयत्न करीत असते… दरवेळी काहीतरी प्रश्न विचारत असते आणि मी नेहमी आपली उडवा उडवी ची उत्तरे देत असतो…\nतर, आज सकाळी मी ऑफिस ला निघता निघता ती अचानक आली.. मी तर आधी घाबरलोच म्हटलं कोण आहे… तर बायकोच निघाली… विचारते Moral म्हणजे काय सांग…याचा मराठीत अर्थ सांग…\nआता आपण अनेक शब्द इंग्रजी चे वापरतो… त्याचा नक्की मराठीत अर्थ माहीत नसला तरी ही आपण तो शब्द योग्य ठिकाणी योग्य अर्थ घेऊन बरोबर वापरतो… त्यामुळे moral या शब्दाचे पण तसेच आहे…जसे की moral support …. पण आता moral चा मराठीत अर्थ काय सांगणार…\n…. मी – तुला एवढं सोप्पे माहिती नाही\nती – जुना झाला रे हा डायलॉग तुझा… बरं नाही माहिती, सांग आता..\nमी – अगं थाम्ब गं आधीच उशीर झाला आहे…\nती – एवढं वाक्य बोलायच्या ऐवजी moral चा अर्थ सांगू शकला असतास\nमी – अगं माहिती आहे गं\nती – सांग की मग, moral म्हणजे काय उदाहरणार्थ moral stories म्हणतो ना आपण…\nमी – अच्छा अच्छा म्हणजे पंचतंत्राच्या गोष्टी… 😂😂😂😂\nती – ए गपे….\nतिला म्हणालो… तू असशील 6 तास शिकवणारी इंग्रजी टीचर… इकडे मी 24 तास puto अडमीन आहे…\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged किस्सा, पुणेरी टोमणे, फेसबुक, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\n← सत्य किस्सा- पक्के पुणेरी पोलिसवाले काका vs …\nया xxxx ला पाहून वाटले की धिंचाक पूजा चा फॅन होणे बरे →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/30/%E2%80%8Bgst-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:54:45Z", "digest": "sha1:XGB3D6SRZ7OG5YTGBX6JFDMQZ25XFX5F", "length": 11201, "nlines": 139, "source_domain": "putoweb.in", "title": "​GST – सोप्या शब्दात, काय वाढले? काय कमी झाले?", "raw_content": "\n​GST – सोप्या शब्दात, काय वाढले\nआत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यात/ शहरात वेगवेगळी करप्रणाली असल्याने वस्तूंचे दर कमीजास्त असत, 17 हुन अधिक प्रकारचे टॅक्सेस वस्तूंवर लागत असे, पण आता संपूर्ण भारतात एकच दर आणि एकच टॅक्स लागणार आहे, त्यामुळे सर्व राज्यांत वस्तूंचे दर एकसमान असतील\nयावर नाही लागणार टॅक्स\n– अंडी, मासे, चिकन, दूध, दही, ताक, फळे, भाज्या, मध, पीठ, बेसन, ब्रेड, प्रसाद, मीठ, टिकली, कुंकू, स्टॅम्प, कोर्टातील दस्तावेज, छापील पुस्तके, वर्तमानपत्रे, बांगड्या यांना GST मधून वगळण्यात आलेले आहे\nयावर लागणार 5% GST\n– क्रीम, दुधाची पावडर, ब्रॅण्डेड पनीर, कॉफी, फ्रॉझन भाज्या, चहा, मसाले, पिझ्झा ब्रेड बेस, साबुदाणा, रॉकेल, कोळसा, औषधे, सेंट, लाईफबोट\nया वस्तूंवर 12% GST\n– फ्रॉझन मिट, फ्रॉझन बटर, बंद पाकीट मधील द्रायफ्रूटस, फ्रुट ज्यूस, आयुर्वेद औषधे, चटपटीत खाद्यपदार्थ, अगरबत्ती, कलरिंग बुक्स, अगरबत्ती, शिलाई मशीन, सेलफोन\nया वस्तूंवर 18% GST\n– फ्लेवर्ड रिफाईंड शुगर, पास्ता, पेस्ट्री आणि केक, कॉर्नफ्लेक्स, जॅम, सूप, आईस्क्रीम, इन्स्टंट फूड पाकीट, मिनरल वॉटर, टिशू, नोट बुक्स, पाकिटं, स्टील ची उत्पादने, कैमरा, स्पीकर, मॉनिटर\nया वस्तूंवर लागणार 28% GST\nपानमसाला, वासाचे तेल, रंग, डिओड्रंट, दाढीचे क्रीम, केसांचा शाम्पू, सनस्क्रीन, वॉलपेपर, सिरॅमिक टाइल्स, वॉटर हिटर, डिश वॉशेर, वॉशिंग मशीन, वेंडिंग मशीन, वेक्युम क्लिनर, ऑटोमोबाईल, मोटार सायकल, च्युईंग गम, गूळ\nआधी 10 लाख पेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांना टॅक्स मध्ये सवलत होती, आता 20 लाखांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना GST मधून वगळण्यात आले आहे,\n75 लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी, उत्पादत आणि रेस्टोरेट यांना अनुक्रमे 1, 2 आणि 5 % टॅक्स लागणार\n1 जुलै नंतर आणलेल्या मालावर GST लागणार, 30 जून आधीच्या स्टोक वर विक्री भरपाई मिळणार.\n← बघा कोहली या खिडकीत डोकावून काय काय म्हणतोय ते\nतुमचे WHATSAPP अकाउंट कसे सुरक्षित ठेवाल\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/aastaspeinfo.asp", "date_download": "2018-04-21T07:37:46Z", "digest": "sha1:WF7KRL2VMBRAUA5MP5KRVZQK3HBYLFBK", "length": 4800, "nlines": 37, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nआस्थापना विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\nकेद्रींय माहिती आधिकार २००५\nRTI पहिले अपिल अर्ज नमुना\nRTI दुसरे अपिल अर्ज नमुना\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nपुणे/सोलापुर/अहमदनगर जिल्‍हा, दुय्यम कार्यालयांची यादी\nवैद्‍यकीय देयका सोबत सादर करावयाची कागद पत्रे\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID025.HTM", "date_download": "2018-04-21T08:05:33Z", "digest": "sha1:Q54PF46PPH2NUDSCMKKYC47DGIAC7QN6", "length": 7943, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | विदेशी भाषा शिकणे = Belajar bahasa asing |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nआपण स्पॅनीश कुठे शिकलात\nआपण पोर्तुगीजपण बोलता का\nहो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते.\nमला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता.\nह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत.\nमी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते.\nपण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत.\nमी अजूनही खूप चुका करतो. / करते.\nकृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा.\nआपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत.\nआपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे.\nआपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो.\nआपली मातृभाषा कोणती आहे\nआपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का\nआपण कोणते पुस्तक वापरता\nमला आत्ता त्याचे नाव आठवत नाही.\nत्याचे शीर्षक मला आठवत नाही.\nमी विसरून गेलो / गेले आहे.\nजर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575860", "date_download": "2018-04-21T08:02:26Z", "digest": "sha1:4FX6WKXZMLGQKOHEW6GARLQGC7YC3LAP", "length": 12092, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेट्टी, आठवले सत्तेचे कावळे : खा.कीर्तिकर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » शेट्टी, आठवले सत्तेचे कावळे : खा.कीर्तिकर\nशेट्टी, आठवले सत्तेचे कावळे : खा.कीर्तिकर\nखा. राजू शेट्टी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सत्तेचे कावळे आहेत. ज्यांच्याकडे सत्ता तिकडे ते जात असतात. दोघांनाही आम्ही युतीमध्ये घेतले. पण सत्तेसाठी त्यांनी भाजपाबरोबर जवळीक केली. आता तर खा. शेट्टींचा काँग्रेस हाच भगवान बनला असल्याची जोरदार टीका करत शिवसेना गतवेळी खा. शेट्टीसाठी सोडलेली हातकणंगले लोकसभा लढवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खा. गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला.\nयाशिवाय सांगली आणि सातारा लोकसभेसाठीही सेनेने तयारी सुरू केली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचे सध्या 8 आमदार असून ती संख्या 16 पर्यंत वाढवणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पैशाचा पाऊस पाडणारे मंत्री आहेत. आतापर्यंत हा पाऊस पाडूनच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीत जनाधार असणारे मोठे नेते खरेदी केले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पण शिवसेनेला त्याची गरज नाही. मोदींचा प्रभाव ओसरू लागल्याने चंद्रकांत पाटील यांनी खरेदी केलेले नेते परतीच्या वाटेवर लागले आहेत. राज्यात शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवून जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.\nसांगली महापालिका निवडणूक तसेच लोकसभेच्या 2019 मध्ये होणाऱया निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. त्या निमित्ताने रविवारी सांगली दौऱयावर असलेल्या खा. कीर्तिकर यांनी शिवसेना मेळाव्या आधी शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खा.किर्तीकर म्हणाले, गत लोकसभा निवडणुकीवेळी खा. राजू शेट्टी हे शिवसेनेचे सहयोगी होते. शिवसेनेने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा खा. शेट्टी यांच्यासाठी सोडली होती. तर सांगलीची जागा भाजपासाठी आणि सातायाची जागा रिपाइंसाठी सोडली होती. मात्र, यावेळी सांगली, हातकणंगले आणि सातारा या लोकसभेच्या तिन्ही जागा शिवसेना लढवणार आहे.\nखा. कीर्तिकर म्हणाले, ज्या मोदी लाटेवर भाजपाने देशात सत्ता मिळवली, त्या मोदी लाटेची घसरण सुरु झाली आहे. भाजपाने इतर पक्षातील जनाधार असलेले नेते पैसे देवून विकत घेतलेले आहेत. चंद्रकांत पाटील तर पैशाचा पाऊस पाडत आहेत. पण, भाजपची ताकद ही तात्पुरती असून ती फार काळ टिकणार नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nते म्हणाले, भाजपाने इतर पक्षातील नेते विकत घेऊन आपली ताकद वाढवली. मात्र, त्यांची ही ताकद कायमस्वरुपाची नसून ती तात्पुरती आहे. सत्ता असलेल्या भाजपने उपोषण करणे हा भंपकपणा आहे. अनेकदा अनेक पक्ष अशी टोकाची भूमिका घेतात. चंद्राबाबू नायडूंच्या खासदारांनाही अशीच भूमिका घेतली. पण अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडगा काढला नाही. त्यावर उपोषण हा भंपकपणा असल्याची टीका करत शिवसेनेला असल्या गोष्टींची कधीच गरज भासली नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, हल्लाबोलसारखी जाहिरात शिवसेनेला करावी लागत नाही. शिवसेनेचा संघटनात्मक बांधणीवर भर असतो. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याची ताकद दिसेल. शिवसेनेने या तिन्ही शहरांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱयांची मोट बांधली आहे. बुथ यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद येथे वाढली आहे. शिवसेनेने जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये चांगले यश मिळवले असून आगामी महापालिका निवडणूक शिवसेना लढवणार असून ती जिंकणार असल्याचा विश्वासही खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला. त्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.\nगेल्या 20 वर्षांपासून सतत 38 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली मुंबई महानगरपालिका शिवसेना यशस्वीरित्या चालवत आहे. मुंबईत वीज, रस्ते, आरोग्य, दिवाबत्ती, कचरा, पाणी आदी सर्व प्रश्न शिवसेनेने सोडवले आहेत. त्यामुळे 700 ते 800 कोटी रुपये बजेट असलेली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिवसेना सहज चालवू शकते, असा विश्वास खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, शेखर माने, दिगंबर जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.\nमातीत रुजणांर आणि ह्रदयाला भिडणारं साहित्य असावं\nजिल्हय़ात शेतकरी आंदोलनाचा भडका\nजिह्यात विजेची 2411 कोटींची थकबाकी\nमिरजेत सुरक्षा रक्षकाचा खून करुन एटीएम फोडण्याचा प्रयत्न\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-reader-response-on-lokrang-articles-2-1598092/", "date_download": "2018-04-21T07:39:06Z", "digest": "sha1:7HOX52YTHS6ZVROYBLFO3L6OVDDRVEQ6", "length": 16280, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta reader response on Lokrang Articles | नाते-संबंधांवर उत्कृष्ट माहिती | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nमंगला सामंत यांचा ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना\n‘पॉलीअ‍ॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था’ ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या या लेखातून मुक्त विचारसरणीवर आधारित मानवी स्वभाव व भावना तसेच नातेसंबंधांवर उत्कृष्ट अशी माहिती देण्यात आली आहे. काळानुरूप सामाजिक रचनेत बदल होत असतो, त्यास होणारा विरोध व मिळणारे प्रोत्साहन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आधुनिक जगात विकासाच्या प्रवाहात वाटचाल करताना समाजबांधणीत नवनवे बदल घडून येत असतात. याची उदाहरणे म्हणजे स्वतंत्र कुटुंब-पद्धती, लिव्ह-इन रिलेशन, वीकेंड मॅरेजेस, एलजीबीटी कम्युनिटीचे प्रश्न, निओलोकल ट्रेंड (यामध्ये विवाहित मुलगा व मुलगी एकमेकांच्या घरी न राहता स्वतंत्र घर घेऊन राहतात).\nसमाजशास्त्र व मानसशास्त्राचा विचार करता मानवी स्वभाव व त्यानुसार असलेले मानवी वर्तन हे समाजाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे मुक्त विचारसरणीवर आधारित सामाजिक बदल अनुभवताना वैयक्तिक भावनिक हित, समाजातील स्थान, सामाजिक परंपरा व समाजाप्रति असलेला आदर या सर्व गोष्टींमध्ये समतोल राखणे हेच पॉलीअ‍ॅमरस व्यक्तींपुढे असलेले आव्हान आहे.\n– शुभम व्हटकर, पुणे\nमंगला सामंत यांचा ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना, हा शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारा लेख अंतर्मुख करणारा वाटला. मागील पिढय़ांना मुलासाठी काही वेगळं, काही हटके असावयास हवे अशी आईवडिलांची धारणाच होऊन बसली आहे. एखादा मुलगा आईच्या जवळपास असल्यास त्याचे ‘बायकी’ नामकरण केले जाते. खरं तर स्त्री ही संपूर्ण मानव आहे; पण आपल्याकडील पितृसत्ताक पद्धतीमुळे नेहमीच दुय्यम दर्जा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी मी आनंदवन, हेमलकसा येथे सहल घेऊन गेले होते. वृद्ध आईवडील आणि त्यांची तरुण कन्या, असा त्रिकोणी परिवार. सोबत काही तरुण मुलंमुलीदेखील होत्या. दिवसभर छान चेष्टामस्करी, विनोद सुरू होते. रात्री जेवल्यावर पुन्हा गप्पांची मैफल रंगात आली होती आणि अचानक त्या तरुण पिढीला ‘त्या’ मुलीची आठवण झाली. दरवाजा ठोकला, तर उघडाच होता. ती मुलगी आपल्या आईच्या पायाला तेल चोळीत होती. क्षणभर मुले आश्चर्यचकित झाली, कारण त्यांनी त्यांच्या घरी असे काही पाहिले नव्हते, केलेही नव्हते. शेवटी त्या मुलांनी आपल्या गप्पांचा अड्डा त्यांच्या खोलीत हलवला. तात्पर्य काय मुलगा असला तरी मन संवेदनशील असावे लागते.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nदुसरी गोष्ट- तीन-चार मुलं असलेले आईबाप, संस्कार म्हणाल तर सर्वावर जवळपास सारखेच करीत असत. मग तीन मुले आपल्या बायकोसोबत वेगळा संसार मांडून संसारात मश्गूल होतात, तर एक मुलगा आपल्या संसाराची आणि आईवडिलांची काळजी घेत असतो. इतर तिन्ही भावंडांची वृत्ती पाहून मन उद्विग्न होते.\n– शिल्पा पुरंदरे, मुंबई\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/piff/", "date_download": "2018-04-21T07:51:30Z", "digest": "sha1:U5LWMOIPXWA2JQXSX6DS5G6RUFQZIPOV", "length": 5483, "nlines": 46, "source_domain": "punenews.net", "title": "PIFF – Pune News Network", "raw_content": "\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nDecember 25, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nसेव्ह द अर्थ, इट्स द ओन्ली प्लॅनेट दॅट मेक्स फिल्मस् महोत्सवात ७ ठिकाणच्या १३ स्क्रीन्सवर २०० हून अधिक चित्रपटपाहण्याचा रसिकांना संधी पिफ बझारच्या दुस-या आवृत्तीमध्ये चित्रपट रसिक आणि तज्ज्ञ येणार एकत्र पुणे, १६ डिसेंबर : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट …\n‘दि थिन यल्लो लाईन’ या मेक्सिकोच्या चित्रपटाने होणार ‘पिफ’ला सुरवात\nयेत्या १४ जानेवारी पासून रंगणार ‘पिफ’ ऋत्विक घटक, गिरीश कासारवल्ली व जानू बरुआ यांचीही होणार व्याख्याने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन सोहळा पुणे, १२ जानेवारी : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येत्या १४ तारखेपासून सुरुवात होणार असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचे …\nनागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट यंदाच्या ‘पिफ’मध्ये पहाता येणार\nJanuary 8, 2016\tठळक बातमी, पुणे, मनोरंजन 0\nमराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीतील ७ चित्रपटांची घोषणा पुणे, ८ जानेवारी : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत निवड करण्यात आलेल्या सात चित्रपटांच्या नावाची घोषणा डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी विभागाच्या अंतिम फेरीत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी …\n‘पिफ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा चॅटर्जी व बेनेगल यांना जाहीर\nJanuary 8, 2016\tठळक बातमी, पुणे, मनोरंजन 0\n· प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ जाहीर · अॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही होणार गौरव पुणे, ८ जानेवारी : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575863", "date_download": "2018-04-21T08:01:40Z", "digest": "sha1:IEIKJO75POXNWOBWFQ4ODZYSBTRZAIU4", "length": 8101, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बंद बंगला फोडून 17 तोळय़ाचे दागिने लांबवले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » बंद बंगला फोडून 17 तोळय़ाचे दागिने लांबवले\nबंद बंगला फोडून 17 तोळय़ाचे दागिने लांबवले\nयेथील जुना बुधगाव रस्त्यावरील विकासनगरमधील प्रदीप श्रीराम पाटील यांचा बंद बंगला फोडून चोरटय़ांनी 17 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. 40 हजाराच्या रोकडसह, महागडे घडय़ाळ व गॉगलही चोरटय़ांनी लंपास केला. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.तर शंभर फुटी रोड आणि शामरावनगर परिसरातही तीन ठिकाणी चोरटयांनी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. चोरटयांनी शहरात पुन्ह धुमाकूळ घातल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयाबाबत माहिती अशी, विकासनगर येथील प्रदीप पाटील मुंबईत स्टेट बँकेत नोकरीस आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबईतच राहतात. त्यांची मुले परदेशात नोकरी करतात. सांगलीत केवळ त्यांची पत्नी राहते. त्याही 12 एप्रिल रोजी पतीकडे मुंबईला गेल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात चोरटय़ांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील साडेसहा तोळ्याचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, नेकलेस, टॉप्स्, तोडे, दोन तोळ्याची चेन, सात अंगठय़ा, मोत्याचे सेठ, घडय़ाळ, गॉगल व 40 हजाराची रोकड असा साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला.\nशनिवारी सायंकाळी प्रदीप पाटील यांचे बंधू दत्ताजीराव पाटील यांना बंगल्याचा दरवाजा थोडा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी पुढे जाऊन पाहिल्यानंतर कडी व कोयंडा तोडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. संजयनगर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरु होता. तोपर्यंत पाटीलही मुंबईतून सांगलीत दाखल झाले. त्यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. श्वान पाटील यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. ठसे तज्ञांना महत्वाचे ठसे मिळविण्यात यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन 13 एप्रिल रोजी मध्यरात्री चोरी केल्याचा संशय आहे.संजयनगर पोलीसात याची नोंद झाली आहे.\nतर शामरावनगर स्वराज्य चौक येथील समृध्दी सराफ दुकान फोडण्याचा चोरटयांनी प्रयत्न केला. याशिवाय एक पानपट्टी आणि सायकल दुकानही फोडण्यात आले आहे. याची पोलीसात नोंद झाली नव्हती.\nमिरजेत काँग्रेसचा पायउतार, भाजपाराज आरंभ\nखानापूर तालुक्यात भाजपची विशेष मोहिम\nरेठरेहरणाक्ष जवळ डंपर अपघातात दोघेजण ठार\nजिल्हा कृषी महोत्सवावर 18 लाखांचा खर्च\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5169-bharat-jadhav-wins-best-actor-award-at-zee-natya-gaurav-2018", "date_download": "2018-04-21T07:47:43Z", "digest": "sha1:YZCVNIOILACB4N56ARCWHIWGCEEIORDG", "length": 10030, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'भरत जाधव' यांनी 'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'भरत जाधव' यांनी 'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान\nPrevious Article सौंदर्याचं मर्म उलगडणारा सांगीतिक कार्यक्रम - ‘जश्न-ए-हुस्न’\nNext Article \"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज्\nरंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाट्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारेआणि त्याचं कौतुक करणारे प्रतिष्ठित आणि मोलाचं व्यासपीठ म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा. हा सोहळा काही दिग्गजकलाकार आणि रंगकर्मी यांच्या उपस्थितीत पार पडला. बहारदार परफॉर्मन्सेस आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या पुरस्कारसोहळ्यात रंगकर्मींनी अनेक पुरस्कार पटकावले. यंदा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाला १ लाख रुपयांचेरोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं.\nनाटक क्षेत्रातील हुकमी एक्का असलेला अभिनेता भरत जाधव यांनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. वेलकम जिंदगीमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौम्या जोशी लिखित वेलकम जिंदगी हे नाटक एका चैतन्यशील वृद्ध माणसावर आधारित आहे ज्याला खूप जगायचंय आणि एका ११८ वर्ष जगलेल्या चायनीज गृहस्थाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे.\nसर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार पटकावल्यानंतर भरत जाधव आपल्या आनंद व्यक्त करताना म्हणाले, \"मी सर्वप्रथम या नाटकाचेदिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि निर्माते शेखर ताम्हाणे यांचे आभार मनू इच्छितो ज्यांनी मला या नाटकात कास्ट केलं आणि माझ्यावरविश्वास दाखवला. वय वर्ष ७५ असलेल्या इसमाची भूमिका करणं खूप आव्हानात्मक आहे पण वेळोवेळी प्रेक्षकांनी देखील आमच्यावरआणि आमच्या कामावर प्रेमाचा वर्षाव केला. हा पुरस्कार वेलकम झिंदगीच्या संपूर्ण टीमचा आहे, सगळ्यांची मेहनत आणि कष्ट यामागेआहेत.\"\nरंगकर्मींच्या विजयाचे हे अदभूत क्षण पहारायला विसरू नका झी नाट्य गौरव २०१८ पुरस्कार सोहळ्यात येत्या 8 एप्रिलला सायंकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर\nPrevious Article सौंदर्याचं मर्म उलगडणारा सांगीतिक कार्यक्रम - ‘जश्न-ए-हुस्न’\nNext Article \"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज्\n'भरत जाधव' यांनी 'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/08/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T07:51:08Z", "digest": "sha1:6SJTOGGJFJOMJCBTUTTI5UNXQABELOI6", "length": 32691, "nlines": 331, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: राज ठाकरे नावाचा हरामखोर....", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nबुधवार, २२ ऑगस्ट, २०१२\nराज ठाकरे नावाचा हरामखोर....\n\"ईंदू मीलमध्ये काय बंगला बांधायचा आहे का\nआता मला सांगा हा प्रश्न विचारण्यामागे काय भूमिका असेल जेंव्हा की त्याना माहित आहे तिथे बाबासाहेबांचे स्मारक बनणार आहे तेंव्हा स्मारक न म्हणता बंगला संबोधने म्हणजे बाबासाहेबांचा जाणून बुजून अपमान करणे नव्हे का जेंव्हा की त्याना माहित आहे तिथे बाबासाहेबांचे स्मारक बनणार आहे तेंव्हा स्मारक न म्हणता बंगला संबोधने म्हणजे बाबासाहेबांचा जाणून बुजून अपमान करणे नव्हे का राजच्या वरील वाक्यातून काय सिद्ध होते राजच्या वरील वाक्यातून काय सिद्ध होते हेच की ते टोकाचे आंबेडकरद्वेषी आहेत. त्यानी आमच्या स्मारकाला बंगला म्हणून नुसतं स्मारकाचाच नाही तर बाबासाहेबांचाही अपमान केला आहे. हा माणूस अत्यंत जातियवादी असून बौद्ध द्वेषी आहे हे सर्वानी लक्षात घ्यावे. आमच्या स्मारकाला बंगला म्हटल्या बद्दल मी राजचा निषेध तर करतोच पण त्याला समजेल अशा भाषेत खाली उत्तरही देतो.\nराज ठाकरे नावाचा हरामखोर काल मुंबईतील एक सभेत म्हणतो की “इंदू मील मधे काय बंगला बांधायचा आहे का” राज ठाकरेच्या या व्यक्तव्यानी आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट उसळली. अनेकानी निषेध नोंदविला. चळवळीच्या सम्राटानी तरी मोठी बातमीच छापली. कित्येकानी पैसे खर्च करुन निषेधाच्या जाहिराती छापल्या... त्या सर्वाना मी सलाम करतो. त्या नंतर जरा शांतपणे विचार केल्यावर मला वरील वाक्यातील गमक समजल. ते काय आहे ना राज्या ठाक-या (या माणसाचं नाव आदराने घ्यावा त्याची ही लायकी नाही म्हणून त्याचं नाव जरा खास पद्धतीने मुद्दामच घेतोय) व्यवसायाने आहे बिल्डर. मग काय दिसली जमीन की बांध घरं... दिसली जमीन की बांध बंगला.... दिसली जमीन की बांध व्यापारी संकुल. थोडक्यात काय तर या ठाक-याला जमीनीचा उपयोग फक्त वरील कारणासाठीच होतो हे माहित आहे. म्हणून जेंव्हा राज्याला कळलं की आंबेडकरी जनता इंदू मीलची जागा मागत आहेत जी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामूळे राज्या चरफडला असेल हे कळल्यावर राजला वाटलं की अरेच्च्या... म्हणजे हा आंबेडकरी समाज पण आता बांधकाम व्यवसायात उतरली की काय” राज ठाकरेच्या या व्यक्तव्यानी आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट उसळली. अनेकानी निषेध नोंदविला. चळवळीच्या सम्राटानी तरी मोठी बातमीच छापली. कित्येकानी पैसे खर्च करुन निषेधाच्या जाहिराती छापल्या... त्या सर्वाना मी सलाम करतो. त्या नंतर जरा शांतपणे विचार केल्यावर मला वरील वाक्यातील गमक समजल. ते काय आहे ना राज्या ठाक-या (या माणसाचं नाव आदराने घ्यावा त्याची ही लायकी नाही म्हणून त्याचं नाव जरा खास पद्धतीने मुद्दामच घेतोय) व्यवसायाने आहे बिल्डर. मग काय दिसली जमीन की बांध घरं... दिसली जमीन की बांध बंगला.... दिसली जमीन की बांध व्यापारी संकुल. थोडक्यात काय तर या ठाक-याला जमीनीचा उपयोग फक्त वरील कारणासाठीच होतो हे माहित आहे. म्हणून जेंव्हा राज्याला कळलं की आंबेडकरी जनता इंदू मीलची जागा मागत आहेत जी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामूळे राज्या चरफडला असेल हे कळल्यावर राजला वाटलं की अरेच्च्या... म्हणजे हा आंबेडकरी समाज पण आता बांधकाम व्यवसायात उतरली की काय अन पहिला वार माझ्याच (दादरला ते बालेकिल्ला बिल्ला काय म्हणतात ना... ते... ) दादरात घातला म्हणयाचा आता ईथे नव्या बांधकाम व्यवसायीकांशी स्पर्धा होणार. अरे पण राज्या... ठाक-या... जमिनीचे अनेक उपयोग असतात. तु पेपर बिपर नीट वाचत नाही वाट्टे... अरे ती जागा बंगल्यासाठी मागत आहेत की आजूण कशासाठी किमान तुझ्या सेक्रेटरीकडे चौकशीतरी करायची ना. मला माहीत आहे राज्या... बांधकाम व्यवसायीक बनायला फार अभ्यास भिब्ब्यास लागत नाही. नुसती दादागिरी करता आली की झाला बांधकाम व्यवसायीक. तु तर नंबर एकचा चोट्टा व खूनी आहेस. तुझं नशीब बलवत्तर म्हणून किनी प्रकरणातून सुटलास. त्यामूळे दादरची जागा कशासाठी मागली जात आहे हे तुला नक्कीच माहित नसणार यावर माझा विश्वास आहे. कारण तू ठरलास गुंड व राडेबहाददुर तुला काय कळणार त्यातलं. पण तुझ्याकडे सचिव बिचव आहे म्हणे.... ते तर शिकलेले असतीलच. मग वरील वक्तव्य करताना जरा चौकशी नाही का राज्या करायची.\nआता काय आहे तू विचारलासच आहेस म्हणून तुला सांगणे माझे कर्तव्य समजून थोडक्यात ती जागा कशासाठी मागतोय ते सांगतोच आहे.\nते काय आहे ना बाबासाहेब नावाचा आमचा(समस्त बहुजनांचा) एक बाप होता. आमचा बाप आमच्यासाठी खूप खूप झिझला, खूप लढला व शेवटी आमच्यासाठी लढता लढताच निसर्गात विलीन झाला. हा आमचा बाप जिथे राहात होता ना ती जागा म्हणजे दादर होय. म्हणून आम्ही सगळे त्या बापाची लेकरी त्या दादरला आमच्या बापाची जागीर समजतो... कळलं का हो दादरला आम्ही आमच्या बापाची जागीर समजतो. मला एक सांग राज्या तुझ्याकए जागीर आहे का रे हो दादरला आम्ही आमच्या बापाची जागीर समजतो. मला एक सांग राज्या तुझ्याकए जागीर आहे का रे छे छे... कुठली आहे जागीर तुझ्यासारख्या भिकारड्याकडे. हां पण काका आहे... हंम्म... अन त्या काकाच्या जागीरीवर नजर ठेवुण होतास, मला माहित आहे. ती मिळणार नाही हे कळल्यावर बाहेर पडलास. तूला काय कळणार बापाची जागीर काय असते ते. मग तिथे कुणाची मील असो की बील(बिल्डिंग) असो त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमच्या बापाची जागीर असल्यामूळे ती आमची...च... आहे. मग तुझ्या सारख्या कुत्र्यानी कितीही भुंकलं तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आम्ही आमच्या बापाच्या प्रती अत्यंत निष्ठावान आहोत तु तुझ्या बापाच्या.... अर्र.र्र.र्र... काकाच्या प्रति.... जाऊ दे राज्या.... मग काय आमच्या बापाच्या नावाचा आंतरराष्ट्रिय दर्जाचा स्मारक तिथे बांधण्याचा आम्ही सर्व लेकरानी संकल्प सोडला आहे. ज्याला तु बंगला समजत आहेस ना राज्या... अरे तो बंगला नव्हे... तो स्मारक होय स्मारक. त्याच काय ना... तु तुझ्या बाप जन्मी... अर्र.र्र.र्र... काका जन्मी कधी स्मारक बांधलास का छे छे... कुठली आहे जागीर तुझ्यासारख्या भिकारड्याकडे. हां पण काका आहे... हंम्म... अन त्या काकाच्या जागीरीवर नजर ठेवुण होतास, मला माहित आहे. ती मिळणार नाही हे कळल्यावर बाहेर पडलास. तूला काय कळणार बापाची जागीर काय असते ते. मग तिथे कुणाची मील असो की बील(बिल्डिंग) असो त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमच्या बापाची जागीर असल्यामूळे ती आमची...च... आहे. मग तुझ्या सारख्या कुत्र्यानी कितीही भुंकलं तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आम्ही आमच्या बापाच्या प्रती अत्यंत निष्ठावान आहोत तु तुझ्या बापाच्या.... अर्र.र्र.र्र... काकाच्या प्रति.... जाऊ दे राज्या.... मग काय आमच्या बापाच्या नावाचा आंतरराष्ट्रिय दर्जाचा स्मारक तिथे बांधण्याचा आम्ही सर्व लेकरानी संकल्प सोडला आहे. ज्याला तु बंगला समजत आहेस ना राज्या... अरे तो बंगला नव्हे... तो स्मारक होय स्मारक. त्याच काय ना... तु तुझ्या बाप जन्मी... अर्र.र्र.र्र... काका जन्मी कधी स्मारक बांधलास का नाही हम्म... म्हणूनच.... म्हणूनच तुला माहित नाही. तर काय आहे आम्ही तिथे बंगला नाही, तर आमच्या बापाचा स्मारक बांधणार आहोत. अन नुसतं स्मारक नाही बर का राज्या, तर जागतीक दर्जाचं स्मारक बांधणार आहोत. आता काय आहे ना... ते असणार आहे विटा-सिमेंटचच पण ती वास्तू राहण्यासाठी नसून तिथे बाबासाहेबांच्या आठवणी, कार्य व इतिहास याची माहिती देणार अनेक विभाग असतील. त्याला स्मारक म्हणतात. तुझं काय तू राहतोस कृष्ण कुंजात...अरे रे... म्हणजे काय काय कृष्ण लिला चालत असतील तिथे तुच जाणे म्हणून तुझा थोडासा गैरसमज झाला की असच काही तरी तिकडे इंदू मील मधे होणार. पण तस नाही राज्या ती आमच्या बापाच्या नावाने बांधली जाणारी एक पवित्र वास्तू असले.\nकाय आहे तुला कृष्ण कुंजातील ...लिलातून कधी वेळ मिळालाच तर तिकडे एक चक्कर टाक म्हणजे तुला कळेल की सगळी लोकं तुझ्यासारखी लिला बहाद्दुर नसून बापाच्या प्रती ईमानी व निष्टावानही असतात हे बघता व अनूभवता येईल. त्याचा तुला झालाच तर फायदाच होईल बरं का राज्या.... नुकसान अजिबात होणार नाही. आमच्या चैत्यभीमीत आलाच्या थोडाजरी तुझ्यावर परिणाम झाला ना तर तुझा काका आता मरायला टेकला आहे तो तरी किमान सुखानी मरेल शेवटच्या काही दिवसात तरी त्याला जरा बरे दिवस पाहायला मिळतील.\nएका वाक्यात तुला एवढच सांगेन राज्या..... आपल्यासाठी जे झिजतात त्यांच्या प्रति निष्ठावान कसे असावे हे जर पहायचे असेल तर तू एकदा चैत्यभूमीत नक्की ये. अन जमल्यास त्या पवित्र कार्यावर मदत बिदत तुझ्यासार्ख्या बदमाशाकडुन नकोच आहे पण किमान टिका तरी करु नकोस. आता हे समजेल ईतकी तुला अक्कल असेल या बाबत मी शासंकच आहे पण एक बौद्ध व्यक्ती म्हणून चांगल्या मनाने दोन शब्द सांगितले. बघ तुला कळतं का.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nRaj_Sarkar २२ ऑगस्ट, २०१२ रोजी ४:०६ म.उ.\nविनोदकुमार शिरसाठ २२ ऑगस्ट, २०१२ रोजी ९:१४ म.उ.\nएम डी रामटेके, तुम्ही काय लिहिताय ते तुम्हाला तरी कळतंय काय राज साहेबांनी परम पूज्य गौतम बुद्धांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा उल्लेख केला व बौद्ध धर्मीय लोकांची पाठराखण करणारे तथाकथित नेते व त्यांच्या संघटना ह्या गोष्टींकडे कसा कानाडोळा करतात ते सांगितले ... वाक्याचे संदर्भ सोडून विश्लेषण केले तर तुम्ही काढाल तो अर्थ होऊ शकतो. इंदू मिलचा उल्लेख करण्यामागचा उद्देश हा स्मारकाला विरोध नाही तर इतर महत्वाच्या विषयाकडे आंबेडकरवादी संघटनेचा होणारा दुर्लक्ष हा आहे. तुम्ही ज्या अश्लाघ्य भाषेत लिहिता त्याबद्दल काही न बोलणेच सयुक्तिक ठरेल ..... आपला विनोद (कट्टर राज समर्थक)\nॐकार केळकर ३० ऑगस्ट, २०१२ रोजी ११:५५ म.पू.\nमाझा राज ठाकरे किंवा तुमच्या लेखाशी संबंधित नसलेला एक प्रश्न आहे.\n\"इंदू मिल\" ची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी फुकट हवी आहे कि विकत घेणारेत जर ती जागा बाबासाहेब किंवा कोणाच्या खाजगी मालकीची असेल तर त्यावर स्मारक बांधायला काहीच हरकत नाही. नाहीतर सरकारकडून ती विकत घेऊन त्यावर स्मारक बांधणे उचित ठरेल.\nबाबासाहेबांच्या स्मारकाला अर्थात विरोध नाहीयेच, हे लक्षात घ्यावे.\nपण एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न पडला.\nSanjay More २५ सप्टेंबर, २०१२ रोजी ९:३४ म.पू.\n“इंदू मील मधे काय बंगला बांधायचा आहे का\nRaj Lokhande ८ नोव्हेंबर, २०१२ रोजी १०:४९ म.उ.\nsalman katrina १६ डिसेंबर, २०१२ रोजी २:२३ म.उ.\nSai Computers २० एप्रिल, २०१६ रोजी २:२० म.उ.\nएम,डी,रामटेके - राजसाहेबन विषयी बोलण्या अगोदर स्वताची लायकी तपासून बघावी... मी स्वत जातीने दलित चांभार असून तुम्ही, आठवले किंवा तुमच्या सारख्या दलित नेत्यांनी खरोखरच आम्हा दलितान साठी काही कामे केली आहेत का याचा विचार करावा.. बाबासाहेबाच्या नावावर तुम्ही लोक सतत राजकारण करत आले आहात..तुमच्या सारखे लोक जाती पतीचे राजकारण करत आले आहेत. मराठा, महार, चांभार,कोळी,कुणबी, आगरी,पाटील,धनगर अश्या जाती पतीचे राजकारण निदान राज साहेब तरी करत नाहीत त्यांनी सर्वांना मराठी ह्या एकाच धर्म मध्ये समाविष्ट केलाय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nराज ठाकरेचा राज्यात सर्वत्र निषेध\nराज ठाकरे नावाचा हरामखोर....\nहेच ते वादग्रस्त व्यंगचित्र...\nपुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5207-photos-majhya-navarychi-bayko-one-hour-special-episode", "date_download": "2018-04-21T07:34:57Z", "digest": "sha1:B6F3MD6772R677DPDVPIKOMAE5GWWPKF", "length": 9376, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज् - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nPrevious Article \"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nNext Article 'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\nलोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करून बसली आहेत. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत.\nराधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का सौमित्र\nगुरु आणि शनाया देखील तिकडे त्यांना धडकणारआहेत. राधिका आणि गुरूला एकत्र आणण्यासाठी सौमित्रने प्लॅन बनवला आहे. त्याच वेळी राधिका आणि गुरुनाथ ने एका कंपनीत टेंडर भरले आहे, पण कर्म धर्म सहयोगाने हे काम राधिका आणि गुरुनाथच्या कंपनीमध्ये ५० - ५०% विभागून मिळाले आहे. आता गुरु आणि राधिका कामात एकमेकांची मदत कितपत घेतील तसेच शिर्डीमध्ये सर्व एकत्र असलेल्या संधीचा फायदा घेऊन सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणण्याकरिता काय काय युक्त्या लढवतो आणि त्यात तो यशस्वी ठरतो का हे पाहणे रंजक ठरेल.\nतेव्हा पाहायला विसरू नका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रविवार १५ एप्रिल संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.\nPrevious Article \"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nNext Article 'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\n\"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1603148/nirmiti-sawant-son-abheney-saawaant-wedding-pictures/", "date_download": "2018-04-21T07:58:01Z", "digest": "sha1:DJ73DTQURIY4N7ZN2Q7DOY2ZOQXQBP45", "length": 9482, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: nirmiti sawant son Abheney Saawaant wedding pictures | .. असा होता निर्मिती सावंतच्या मुलाचा लग्नसोहळा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n.. असा होता निर्मिती सावंतच्या मुलाचा लग्नसोहळा\n.. असा होता निर्मिती सावंतच्या मुलाचा लग्नसोहळा\nमराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय याने त्याची मैत्रीण पूर्वा पंडित हिच्याशी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. या लग्नाला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.\n‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेत नकटीच्या भावाची विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनयने गेल्या आठवड्यात ११ डिसेंबरला पूर्वा पंडित हिच्याशी लग्न केले.\nरेणूका शहाणे, शुभांगी गोखले आणि चिन्मयी सुमीत यांची सेल्फी मुमेण्ट\nरेणुका शहाणे आणि तिचे पती आशुतोष राणा, शिल्पा तुळस्कर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, कविता लाड, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, चिन्मयी सुमीत, जयवंत वाडकर, शुभांगी गोखले या कलाकार पाहुणे लग्नाला उपस्थित होते.\nनिर्मिती सावंत यांच्यासह कविता लाड, रेणूका शहाणे, सोनाली कुलकर्णी\nअभिनयची ऑनस्क्रीन बहिण म्हणजेच प्राजक्ता माळीने लग्नातील सेल्फी शेअर करून नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nभार्गवी चिरमुले, अभिनय, पूर्वा\nअभिनय आणि पूर्वा जवळपास १२ वर्षांपासून एकत्र होते. पूर्वासुद्धा अभिनेत्री असून ती रंगभूमीवर सक्रिय आहे. या दोघांच्या नव्या नात्यामुळे निर्मिती सावंत यांच्या कुटुंबात आणखी एका कलाकाराची भर पडली असे म्हणायला हरकत नाही.\nनवदाम्पत्य पूर्वा आणि अभिनय\nअभिनेता मयुरेश पेम, मनमीत पेमसुद्धा लग्नाला हजर होते.\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/mohammad-shahabuddin-shifted-delhis-tihar-jail-31170", "date_download": "2018-04-21T07:25:33Z", "digest": "sha1:4DZEZWPN7KNJE5INUK7GBGR2HSPE5XCU", "length": 12366, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mohammad Shahabuddin shifted to Delhi's Tihar Jail शहाबुद्दीनची तिहार कारागृहात रवानगी | eSakal", "raw_content": "\nशहाबुद्दीनची तिहार कारागृहात रवानगी\nरविवार, 19 फेब्रुवारी 2017\nबिहारच्या सिवान तुरुंगातून शुक्रवारी मध्यरात्री त्याला पाटण्यातील बेऊर कारागृहात आणण्यात आले होते. आज तेथून त्याची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली. संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसने त्याला दिल्लीला आणण्यात आले.\nनवी दिल्ली - राजदचा वादग्रस्त नेता मोहंमद शहाबुद्दीनची याची आज (रविवार) पहाटे बेऊर तुरुंगातून दिल्लीतील तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली. कडक बंदोबस्तात शहाबुद्दीनला रेल्वेने दिल्लीला नेण्यात आले.\nबिहारच्या सिवान तुरुंगातून शुक्रवारी मध्यरात्री त्याला पाटण्यातील बेऊर कारागृहात आणण्यात आले होते. आज तेथून त्याची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली. संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसने त्याला दिल्लीला आणण्यात आले. तिहारमधील जेल नंबर 2 मध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे.\nशहाबुद्दीनची एक आठवड्यात तिहार तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. बिहारबाहेर स्थलांतरित केल्याने शहाबुद्दीनच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी निष्पक्षपणे होईल अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. शहाबुद्दीनला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक देऊ नये, असेही निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री त्याला पाटण्यात आणण्यात आले आहे. सध्या तो बेऊर कारागृहात असून, त्यानंतर त्याला तिहारला नेण्यात येणार आहे.\nन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश अमिताव रॉय यांच्या पीठाने सरकारला शहाबुद्दीनला एका आठवड्यात तिहार तुरुंगात आणण्याचे निर्देश दिले होते. शहाबुद्दीनच्या विरोधात असलेल्या खटल्यांची सुनावणी तुरुंगातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. सिवानचे चंद्रकेश्‍वर प्रसाद आणि आशा रंजन यांनी राजदच्या नेत्यास सिवान तुरुंगातून हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. प्रसाद यांचे तीन मुले दोन वेगवेगळ्या घटनेत मारले गेले आणि आशा यांचे पती राजदेव रंजन यांची सिवान येथे हत्या करण्यात आली होती. या घटनेमागे शहाबुद्दीन मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जाते.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nअबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती\nमुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च...\nचिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष...\nमानसिक आजार हे अपंगत्व नाही - उच्च न्यायालय\nमुंबई - शिकण्यातील अडचणी किंवा अन्य प्रकारचा संबंधित मानसिक आजार म्हणजे अपंगत्व नाही, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/engineering/", "date_download": "2018-04-21T07:49:51Z", "digest": "sha1:72QYWFN6A7HEITT3JJ7XDJUVGUK3AORO", "length": 10864, "nlines": 139, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Engineering सरकारी नौकरी भर्तीची अधिकसुचना - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (MSPHC) मर्यादित पदभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (The Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Limited) मध्ये भूगर्भ तज्ञ सल्लागार, वास्तूविशारद, प्रकल्प अभियंता (विद्युत), प्रकल्प अभियंता (स्थापत्य), माहिती तंत्रज्ञ अभियंता, कॉम्पुटर ऑपरेटर च्या […]\nनॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) मध्ये असिस्टंट इंजिनिअर पदाची भरती\nनॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) मध्ये असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer Civil) च्या एकूण रिक्त 50 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक […]\nनॅशनल सेन्टर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (NCSCM) मध्ये विविध पदांच्या भरती\nनॅशनल सेन्टर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (NCSCM) मध्ये सायंटिफिक पोसिशन्स (Scientific Positions) व टेक्निकल पोसिशन्स (Technical Positions) च्या एकूण रिक्त 17 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी नॅशनल सेन्टर फॉर सस्टेनेबल […]\nमिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस मध्ये बरॅक आणि स्टोअर 81 पदाच्या भरती\nमिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस मध्ये बरॅक आणि स्टोअर च्या एकूण रिक्त 81 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज […]\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 682 जागा\nराष्ट्रीय एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये विविध पदभरती\nराष्ट्रीय एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर (Graduate Engineer) च्या एकूण रिक्त 55 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी {company} एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या […]\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये जुनिअर इंजिनीरिंग असिस्टंट पदाची भरती\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV प्रोडक्शन (Jr. Engineering Assistant- IV -Production), ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV इलेकट्रीकल (Jr. Engineering Assistant- IV Electrical), ज्युनिअर क्वालिटी कन्ट्रोल अन्यालिस्ट […]\nIBPS मार्फत 4122 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 1039 जागांसाठी भरती\nबँक ऑफ बडोदा (BOB) लखनऊ झोन (Lucknow Zone) मध्ये स्वीपर कम चपराशी व चपराशी (Sweeper Cum Peon, Peon) च्या एकूण रिक्त 272 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या […]\nइंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) मध्ये इंजिनियर व ड्राफ्ट्समन पदाची भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/story-kulbhushan-jadhav-case-icj-verdict-on-death-sentence-by-pakistan-today-117051800023_1.html", "date_download": "2018-04-21T07:39:36Z", "digest": "sha1:XF2UA7INCF2HYYR6UXADF4FM3DFEV4LC", "length": 17892, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती...\n- कुलभूषण जाधव हेर असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही , पाकचे पुरावे पुरेसे नाहीत : आंतरराष्ट्रीय न्यायालय\n- कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती.\n- कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेला हेरगिरीचा आरोप सिद्ध झालेला नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय.\n- कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती संदिग्ध आणि वादग्रस्त - आंतरराष्ट्रीय न्यायालय.\n- आपल्या नागरिकाशी संपर्क साधण्याचा भारताला हक्क - आंतरराष्ट्रीय न्यायालय.\n- जोपर्यंत आंतरराष्ट्रीय कोर्ट अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.\n- फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही.\n- जाधव हे जासूस असल्याचे अद्याप सिद्ध नाही.\n- जाधव यांना कॉन्सुलर अॅक्सेस मिळायला हवा\n- आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल\n- आर्टीकल ३६ योग्य आहे\n- १९७७ च्या विएन्ना समझौता नुसार भारताचे अपील योग्य आहे.\nही शिक्षा रद्द करावी अथवा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी भारताची विनंती आहे. पाकिस्तानने मात्र, तातडीने स्थगिती देण्याची गरज नाही. कारण जाधव यांना आमच्याच देशात अपील करण्यास पाच महिन्यांचा अवधी आहे, असे म्हटले. मात्र, मध्यंतरी जाधव यांच्या आईने केलेले जे अपील भारतीय उच्चायुक्तांनी सुपुर्द केले, त्याचे पुढे काय झाले ते पाकिस्तानने कळविलेले नाही.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी फी म्हणून फक्त 1 रुपये आकारल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. हरीश साळवे यांच्या नियुक्तीवरुन केंद्र सरकारवर टीका झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली. भारताला हरीश साळवे यांच्या इतकाच सक्षम दुसरा वकील स्वस्तात मिळू शकला असता अशी टीका एका टि्वटर युझरने केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी साळवे यांच्या ''फी''चा आकडा जाहीर केला.\nकोण आहेत कुलभूषण जाधव\nकुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.\nकोण आहेत हरीश साळवे\nहरीश साळवे हे दिवंगत काँग्रेस नेते एनकेपी साळवे यांचे सुपूत्र. भारतातील महागड्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश होतो. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयात एका दिवसाच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी ते 30 लाख रुपये आकारतात. भारताचे माजी सॉलिसीटर जनरल राहिलेले हरीश साळवे आता लंडनमध्ये स्थायिक आहेत. चार्टर्ड अकाऊंटट म्हणून कारर्कीद सुरू केल्यानंतर ते वकिली पेशाकडे वळले. सुरुवातीला त्यांनी नाना पालखीवाला आणि सोली सोराबजी या भारताच्या दोन कायदेतज्ज्ञांकडे प्रॅक्टीस केली. 1992 साली साळवे सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावर कार्यरत झाले. त्यानंतर 1999 साली ते भारताचे सॉलिसिटर जनरल झाले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे नागपूरचे सुपुत्र आहेत.\nकुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांनी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी 16 वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’\nसांगलीत सरपंचाची निर्घृण हत्या\nज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी\nसंदीप वराळ हत्या प्रकरण मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड प्रवीण रसाळला अटक\nराज ठाकरेंची भेट घेतली रामदेवबाबांनी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/16?page=7", "date_download": "2018-04-21T07:23:40Z", "digest": "sha1:5KU2UHS33HISTU3NDHVEUALTQKVN7SNI", "length": 8014, "nlines": 172, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nस्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती.\nश्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत.\nश्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत.\nमन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.\nएकाकीपणा आणि त्यावरचे उपाय\nएकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो.\nकहाणी मानवप्राण्याची (पुस्तक परिचय)\nकहाणी मानवप्राण्याची हे नंदा खरे यांनी लिहिलेले पुस्तक (मनोविकास प्रकाशन, ५३६ मोठी पाने, रु. ८०० पुठ्याच्या बांधणीत) नुकतेच वाचले.\nब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत.\nमहाभारतातील सर्वात मोठा दानवीर..\nमहाभारतातील सर्वात मोठा दानवीर..\nया विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण\nज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----7.html", "date_download": "2018-04-21T07:27:46Z", "digest": "sha1:2RPKUAHCJ3KEAZJTWPZJYCUN4GJY2NBK", "length": 17717, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "वरळी", "raw_content": "\nएके काळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील भूप्रदेशात मुंबई या परिसराचा समावेश होत होता. हा परिसर मराठी भाषेत फिरंगाण या नावाने ओळखला जात असे. फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पाश्चिमात्यांनी उभारलेले आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती. फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एकाकी बुरुजांची तर काही ठिकाणी , चौक्यांची योजना पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. मुंबई परिसरात आजही ऐतिहासिक वारसा जपत चांगल्या स्थितीत काही किल्ले उभे आहेत. मुंबई परिसरातील हे किल्ले एकेकाळी पोर्तुगिजांच्या व नंतर ब्रिटीशांच्या ताब्यात होते. आज आपण भेट देणार आहोत वरळी परिसरातील वरळी किल्ल्याला. वरळी कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसस्टॉपवरुन समुद्र किनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली लागते. या गल्ल्लीतून सुमारे दहा मिनिटे चालल्यानंतर वरळीचा किल्ला लागतो. वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर पोर्तुगीजांनी वरळीचा किल्ला १५६१ साली बांधला. तळभागाकडे अधिकाधिक जाड होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती, किल्ल्याच्या दक्षिणेस असलेला त्रिकोणाकृती बुरुज व या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा ही खास पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये या किल्ल्यामध्ये दिसून येतात. मुंबई बेटांसोबत १६६५ साली हा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. ह्या किल्ल्याचा उपयोग समुद्रीमार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला. वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहीमचा किल्ला व बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी U या अक्षरासारखा आकार तयार होतो. ह्या ठिकाणच्या नैसर्गिक अंतर्वक्र भूशिरामुळे येथील समुद्र नेहमीच शांत असतो. त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. वरळीच्या टेकडीवर असलेल्या ह्या किल्ल्याची डागडुजी पुरातत्व खात्याने केली आहे. त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. छोट्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्या दरवाज्याच्या माथ्यावर घंटा बांधायचा छोटा टॉवर आहे. मुंबईतल्या इतर कोणत्याही किल्ल्यावर न आढळणारा पाण्याचा स्त्रोत या किल्ल्यावर आढळतो. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला अलिकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जीना बांधलेला आहे. ह्या जिन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन बांद्रा, माहीम पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. १७व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांचा वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. या किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहता येतो. किल्ला छोटा व आटोपशिर असल्याने अर्ध्या तासात सहज पाहून होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575867", "date_download": "2018-04-21T08:07:59Z", "digest": "sha1:QC3PB3B3YMREDVUPX7BPLP72DZRNSHUL", "length": 9327, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खेडच्या रस्ते विकासावर फेरतेय ‘पाणी कनेक्शन’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडच्या रस्ते विकासावर फेरतेय ‘पाणी कनेक्शन’\nखेडच्या रस्ते विकासावर फेरतेय ‘पाणी कनेक्शन’\nशहरातील नागरिकांसह वाहनचालकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील नगरप्रशासन कटिबद्ध असली तरी शहरातील रस्ते विकासाच्या परिपूर्तेसाठी हतबल असल्याचेच चित्र रविवारी सकाळी दिसून आले. शहरात रस्ता डांबरीकरणाचे काम जोमाने सुरू असतानाच अवघ्या 3 तासातच शिवाजीचौकशेजारी ‘नळ कनेक्शन’साठी खोदाई झाल्याने शहरातील रस्ते विकासावर ‘पाणी’ फेरल्याने नागरिकांसह वाहनचालकांकडून नाराजीयुक्त संताप व्यक्त करण्यात आला.\nशहरातील काही प्रभागातील वस्ती-वाडय़ांमधील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नगरपरिषदेला वरिष्ठ पातळीवरून कोटय़वधी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेला हा निधी खर्ची टाकण्यासाठी गेल्या 4-5 दिवसापासून शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामाच्या दर्जासाठी नगरपरिषदचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी जातीनिशी ‘नजर’ ठेवून आहेत.\nशहरातील नागरिकांसाठी पूर्वीच्या काळी बसवण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सद्यस्थितीत या रस्ते विकासावर एकप्रकारे ‘पाणी’च फेरत आहे. ही पाईपलाईन रस्त्याशेजारी अथवा मधोमधच असल्याने एकप्रकारे ती डोकेदुःखीच ठरत चालली आहे. शहरात दिवसागणिक वाढती लोकवस्ती, इमारती यामुळे नगरपरिषदेकडे पिण्याच्या पाण्याच्या लाईनसाठी मोठी मागणी आहे. तसेच काही ग्राहकांच्या नळ कनेक्शनबाबतच्या अथवा पाईपलाईनला लागलेली गळती यासंदर्भातील तक्रारी होत असतात. या मागणीसाठी व तक्रारींच्या निवारणासाठी न.प.कडून पुरेपूर प्रयत्न केले जाते.\nमात्र, त्यासाठी रस्त्यांच्या मधोमध खोदाई करून संबंधीत ग्राहकांना नवीन नळ कनेक्शन अथवा तक्रारींचे निवारण करावे लागत आहे. यामध्ये बाजारपेठ, शिवतररोड, डागबंगला परिसर, शिवाजीचौक, पोलीस स्थानक परिसर, एस.टी.स्थानक परिसर, महाडनाका परिसर आदी मुख्य रहदारीच्या ठिकाणी खोदाई होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळे याठिकाणाहून मार्गक्रमण करताना वाहनचालकांकसह पादचाऱयांना चांगलीच कसरत करावी लागते.\nरविवारी सकाळी शिवाजीचौक ते वाणीपेठमार्गे बाजारपेठ असे रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामाला 3 तासांचा अवधी लोटतो न लोटतो तोच शिवाजीचौकनजीक ग्राहकाच्या मागणीनुसार न.प.च्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱयांना नवीन रस्ता डांबरीकरणावर खोदाई करून मागणी पूर्ण करावी लागली. ही खोदाई सुरू असताना पादचाऱयांसह वाहनचालकांकडून नाराजीयुक्त संताप व्यक्त करण्याचे काम सुरू होते. याधर्तीवर शहरातील रस्ते विकासाला बाधा ठरणाऱया या ‘पाणी कनेक्शन’ समस्येवर नगरप्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पादचाऱयांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.\nआंबा, तांदळाला मिळवून देणार सहकार विभाग ‘मार्केट’\nबेतले होते जीवावर अन् निभावले हातावर…\n..तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही\nपावस येथे विचित्र अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/balwant-sangeet-mandali-founded-on-18-january-1918-1616071/", "date_download": "2018-04-21T07:44:15Z", "digest": "sha1:FERZPBBST253OO3U4X2CQ75KSANDOUFD", "length": 28672, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Balwant Sangeet Mandali Founded on 18 January 1918 | ‘बलवंत’चे स्मरण.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nचिंतामणराव आणि मा. दीनानाथ या दोघांच्या भागीदारीत बलवंत पिक्चर्सची निर्मिती झाली\nबलवंत संगीत मंडळाचे सूत्रधार व मालक मा. दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे, गणेश नारायण तथा तात्यासाहेब परांजपे.\n‘किलरेस्कर संगीत मंडळी’त १९१३ मध्ये फूट पडून जशी गंधर्व नाटक मंडळी उदयास आली, तशीच १९१७च्या शेवटी पुन्हा एकदा काही प्रमुख नटमंडळी किलरेस्करमधूनच बाहेर पडली आणि ग. ना. तथा तात्यासाहेब परांजपे यांच्या साहाय्याने त्यांनी मुंबई येथील बोरिवली येथे नव्या नाटक कंपनीची १८ जानेवारी १९१८ रोजी स्थापना केली. राम गणेश गडकरी यांनी सुचविल्यावरून कंपनीचे नाव बलवंत संगीत मंडळी असे ठेवण्यात आले. त्या घटनेला आता शंभर वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने..\nमहाराष्ट्रातील नाटय़परंपरेने संगीत नाटक या नव्या कलाप्रकारास दिलेला जन्म केवळ रंगभूमीसाठीच नव्हे, तर संगीतासाठीही अतिशय महत्त्वाचा ठरला. उत्तम संगीत समाजापर्यंत पोहोचवणे अवघड असण्याच्या काळात अण्णासाहेब किलरेस्करांनी ते घडवून आणले आणि अतिशय अल्पावधीत संगीत नाटक हा प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. व्यवसाय म्हणून तो जसा वाढत होता, तसाच त्यातील गुणात्मक स्पर्धेमुळेही त्याकडे रसिकांचे लक्ष लागून होते. किलरेस्करी संगीत नाटकाच्या परंपरेतून गंधर्व नाटक मंडळी स्थापन झाली आणि त्यापाठोपाठ बलवंत संगीत मंडळी, ललित कलादर्श, कोल्हापूरकर नाटक मंडळी यांसारख्या अनेक संस्थांनी संगीत नाटकाच्या क्षेत्रात आपापली रोपटी लावली. त्यांचे वटवृक्षात रूपांतर झाले, याचे कारण बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांनी त्यासाठी केलेले सर्जन हे होते. संगीत नाटकाच्या इतिहासात मा. दीनानाथ यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागते, याचे कारण त्यांनी त्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या संगीत परंपरेला छेद देत स्वत:चे नवे स्वरविश्व उभे केले. तडफदार आणि विजेची चमक असलेली त्यांची गायकी त्या काळी रसिकांनी डोक्यावर घेतली. बलवंत नाटक मंडळीची शताब्दी येत्या १८ जानेवारी रोजी साजरी होत असताना, या नाटय़ संस्थेचा इतिहास पुन्हा एकदा नजरेखालून घालताना आजही मानाचा मुजरा केल्याशिवाय राहवत नाही. ‘किलरेस्कर संगीत मंडळी’त १९१३ मध्ये फूट पडून जशी गंधर्व नाटक मंडळी उदयास आली, तशीच १९१७च्या शेवटी पुन्हा एकदा काही प्रमुख नटमंडळी किलरेस्करमधूनच बाहेर पडली आणि ग. ना. तथा तात्यासाहेब परांजपे यांच्या साहाय्याने त्यांनी मुंबई येथील बोरिवली येथे नव्या नाटक कंपनीची १८ जानेवारी १९१८ रोजी स्थापना केली. राम गणेश गडकरी यांनी सुचविल्यावरून कंपनीचे नाव बलवंत संगीत मंडळी असे ठेवण्यात आले. बलवंत हे नाव अण्णासाहेब किलरेस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आदर व्यक्त करणारे होते. कंपनीच्या पहिल्याच ‘संगीत शाकुंतल’च्या प्रयोगात मा. दीनानाथ यांनी केलेली शकुंतलेची भूमिका अतिशय गाजली आणि त्यानंतरची पंधरा वर्षे ही नाटक कंपनी रसिकांच्या पसंतीस उतरली.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nसुरुवातीला विसुभाऊ भडकमकर, सदाशिवराव नेवरकर, मा. कृष्णराव कोल्हापुरे, मा. दीनानाथ व चिंतामणराव कोल्हटकर असे कंपनीचे पाच भागीदार होते. परंतु लवकरच पहिले दोन्ही भागीदार बाजूला झाले. बाकीचे दोघे १९३३ पर्यंत बरोबर होते (कोल्हापुरे १९३०ला बाहेर पडले.). कंपनीत प्रमुख स्त्री पात्रे म्हणून मा. दीनानाथ व मा. कृष्णराव कोल्हापुरे, तर प्रमुख गद्य नट म्हणून चिंतामणराव कोल्हटकर हे कामे करीत असत. सर्व नाटके बसविण्याची दिग्दर्शनाची जबाबदारी चिंतामणराव घेत तर पदांच्या चाली काढणे, गाणी बसविणे या गोष्टी मा. दीनानाथ व कोल्हापुरे करीत. नाटक मंडळी चालविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती म्हणजे नवीन नाटककाराला भेटणे, कथेसंबंधी चर्चा करणे, लिहिलेल्या नाटकावर चर्चा करणे, नाटक बसविणे, गावोगावी नाटकांचे प्रयोग ठरविणे, त्या गावात मंडळ्यांची व्यवस्था लावणे आणि जवळजवळ साठ-सत्तर लोकांना एकत्र सांभाळणे या सर्व गोष्टी बहुतांशी चिंतामणरावच सांभाळत असत. इतर दोन्ही मालक त्यात ढवळाढवळ करीत नसत. अर्थात, ही गोष्ट तितकीच महत्त्वाची होती की एक मालक आपल्या पूर्णक्षमतेने कंपनी चालवत असताना त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला उरलेले दोघेही मालक पूर्ण सहकार्य देत असत. त्यामुळे तिघे एकत्रही राहिले व कंपनीने लौकिक आणि पैसा हे दोन्ही अमाप मिळविले. कंपनीजवळ दहा वर्षांच्या आत रेल्वेच्या चार वॅगन्स इतके सामान, ऐंशी-नव्वद लोक आणि कर्जमुक्त व्यवहार एवढा संचय गाठीला लागला होता.\nचित्रपटाचे माध्यम अवतरल्यामुळे १९३३ मध्ये ही कंपनी बंद झाली, त्यामुळे बलवंत पिक्चर्स ही नवी संस्था स्थापन करण्यात आली. उत्तम अभिनेते, उत्तम संहिता आणि अभिजात संगीत यामुळे बलवंतची लोकप्रियता पहिल्यापासूनच वाढत गेली. चिंतामणराव कोल्हटकर यांच्यासारखी चतुरस्र व्यक्ती ही कंपनी चालवीत होती आणि त्यांच्या दूरदृष्टीबरोबरच कलेविषयीच्या आस्थेमुळे ही संस्था अनेक नवे प्रयोग करीत राहिली. दिनकर ढेरे यांची ‘संगीत भावबंधन’ या नाटकातील महेश्वर म्हणजेच कामण्णा ही भूमिका तर इतकी लोकप्रिय ठरली, की नंतरच्या काळात दिनकर कामण्णा हेच नाव रूढ झाले. ज्येष्ठ नाटककार आणि संगीत समीक्षक वसंत शांताराम देसाई यांनी असे लिहून ठेवले आहे, की ‘गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेनंतर किलरेस्कर मंडळी जगवण्याकरता हिंदी नाटके करण्याची आणि उत्तरेकडील हिंदी मुलखात मुक्काम ठोकण्याची क्लृप्ती शंकरराव मुजुमदारांनी काढली, तिच्या मुळाशी चिंतामणरावांचा कानमंत्र होताच. कोल्हापुऱ्यांचा संथ स्वभाव आणि दीनानाथांची बेफाट वृत्ती यातून मंडळीची सर्व जबाबदारी चिंतामणराव सांभाळीत. बोडसांनी गंधर्व मंडळीत जे कार्य काही काळ केले, ते सतत पंधरा वर्षे यशस्वीपणे चिंतामणरावांनी ‘बलवंत’मध्ये केले. भोवती गंधर्व, ललितकलादर्श, महाराष्ट्र या प्रभावी नाटक मंडळींच्या स्पर्धेत दीनानाथ व दिनकर ढेरे या दोनच हुकमी व्यक्ती असताना बलवंत मंडळीचा संसार यशस्वीपणे चालवणे, ही बिकट कामगिरी त्यांनी पार पाडली.’ संगीत शाकुंतल, सौभद्र, विद्याहरण, मूकनायक, एकच प्याला, राजसंन्यास, या नाटकांबरोबरच रामराज्यवियोग, वेडय़ांचा बाजार, रणदुंदुभी, संन्यस्त खड्ग, यांसारख्या नाटकांनीही बलवंतची लोकप्रियता शिगेला पोहोचवली. मा. दीनानाथ यांच्यासारखा चतुरस्र गायक कलावंत या सगळ्यात अग्रभागी होता आणि त्यांना सगळ्याच सहकलाकारांची मनापासून साथ मिळत गेली.\nबलवंत संगीत मंडळी बंद करण्यात आली आणि चिंतामणराव आणि मा. दीनानाथ या दोघांच्या भागीदारीत बलवंत पिक्चर्सची निर्मिती झाली. पण हा अपरिचित व्यवसाय ज्याची फारशी माहिती न घेता सुरू केल्याने सुरुवातीचे भरपूर भांडवल असून आणि सांगलीत स्वत:चा स्टुडिओ उभा करून पिक्चर काढलेले असून पूर्णपणे अपयश पदरी आले. ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा एकच चित्रपट बलवंत पिक्चर्स या बॅनरखाली निघाला आणि १९३३ ते १९३५ या केवळ अडीच वर्षांत पूर्ण वाताहत झाली. दोघांवर वॉरंट निघाले. कशीबशी अब्रू वाचवून जामिनावर सुटका झाली. सिनेमा कंपनी नाव बदलून भट बेडेकर प्रॉडक्शन म्हणून उभी करण्याचा किंबहुना जप्ती टाळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी धुगधुगी आली तरी मुळातच यातील जीव संपला होता.\nमा. दीनानाथांनी बलवंत नाटक मंडळी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला, पण चिंतामणरावांची परिस्थिती एव्हाना फारच हलाखीची झालेली होती. पत्नी क्षयाने आजारी, पदरी चार मुले, स्वत:चे घरदार, इस्टेट वगैरे काही नाही. अशा परिस्थितीत वयाच्या ४५ वर्षांनंतर नव्याने धोका पत्करून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस त्यांना झाले नाही. त्यामुळे जवळ काही नसताना सर्व सामानसुमानावरील मालकी त्यातील सुतळीचा तोडाही न घेता सोडून देऊन बलवंतमध्ये महिना पगारावर राहण्याचे त्यांनी मान्य केले.\nप्रयोग सुरू झाले, पण फार काळ कंपनी चालू शकली नाही. पैसे मिळेनात, पत्नीची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे चिंतामणरावही निघून गेले. कंपनीतील लोकांवर वचक तर कुणाचा राहिलेलाच नव्हता. त्यातच कंपनीच्या बिऱ्हाडी राहिलेल्या काही बाहेरच्या लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी गैर उद्योग चालू केले आणि अखेरीस प्रत्येक मुक्कामाच्या गावात सामान विकत विकत अखेरीस पंधरा वर्षे रंगभूमीवर दिमाखात वावरलेली बलवंत संगीत मंडळी इतर अनेक नाटक मंडळ्यांप्रमाणेच कायमची बंद झाली.\n(‘बलवंत चिंतामणी’ या लेखिकेच्याच पुस्तकाचा या लेखासाठी आधार घेण्यात आला आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------18.html", "date_download": "2018-04-21T07:42:02Z", "digest": "sha1:YPOB6SN5FNP2ZYZYQMBPB7YUZONCBZZ7", "length": 23946, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सांदण दरी", "raw_content": "\nएका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. असच एक सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी.....सह्याद्रीच्या या रुपापुढे फक्त नतमस्तक व्हायच....आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या ,निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते. सांदण दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. मुंबईपासुन जवळ-जवळ १५० कि.मी अंतरावर असलेल्या साम्रद गावाला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिकला जाणारा महामार्ग पकडायचा. कल्याण-शहापुर- कसारा -घोटी - भंडारदरा(शेंडी) -पांजरे-उधवने- घाटगर डॅम मार्गे मजल दरमजल करत आपण साम्रद गावात पोहोचतो. साम्रद गावाच्या बाजुला मोठ खडकाळ माळरान पसरलेल आहे. दरीत जाण्यासाठी गावापासुन वीस मिनिटे चालत जावे लागते. दरी अशी वरून दिसुन येत नाही कारण दरीच्या आसपास खुप झाडी पसरलेली आहे. त्या झाडीतुन पुढे गेल्यावर पाण्याची एक वाट दिसते. या वाटेवर दगडधोंड्याच साम्राज्य आहे. दगडी खडकाळ वाट पायदळी तुडवत आपण दरीच्या मुखाशी येऊन उभे ठाकतो. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे. इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा. घळ उतरायला लागल्यावर सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आपला आत दरीच्या नाळेत प्रवेश होतो. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ही अतिशय अरुंद नाळ असुन दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त झाली आहे. एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात. त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं थंड झालेल्या दगडांचा आहे. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत. त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करतांना काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. पाण्याची खोली ट्रेक कुठल्या महीन्यात करतो त्यावर अवलंबून आहे. सांदण व्हॅलीच्या या भागात नदीच्या पात्राची सरासरी रुंदी १० फूट तर पात्राच्या दोन्ही बाजूच्या कातळकड्यांची सरासरी उंची १५० फूट आहे. काही ठिकाणी हे कातळकडे वरच्य बाजूस एकमेकाला चिकटलेले आहेत. या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथे एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे. जिथे नजर जाईल तेथे कातळच कातळ आहे. येथे थोड खाली एक छोटासा रॉक पॅच उतरुन जाव लागत. सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे. रॅपलिंग तंत्राचा वापर करून हा कातळटप्पा पार करावा लागतो. कातळटप्पा ओलांडल्यावर पुन्हा अजस्त्र खडकांची रास आपली वाट पहात असते त्यातून मार्ग काढून उतरतांना २ ठिकाणी ८ ते १० फूटांचे अजस्त्र खडक उतरावे लागतात. पुढे गेल्यावर एके ठिकाणी अजस्त्र खडकांच्या आडव्या भिंतीने आपली वाट अडवलेली दिसते. या ठिकाणी या दगडांच्या भिंतीवर चढून न जाता दगड एकमेकांवर पडून तयार झालेल्या पोकळीतून उतरत ही भिंत पार करावी लागते. या दगडांमधील पोकळीत एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, सॅक मात्र दोरीने खाली सोडाव्या लागतात. याच्या पुढे पुन्हा एक १५ फूटाचा कातळटप्पा आहे. तो नुसती दोरी लावून उतरता येतो. हा कातळटप्पा पार केल्यावर १० मिनीटात आपण सपाट पृष्ठभागावर येतो. ४-५ तास सतत दगडांच्या राशीतून चालल्यावर सपाट पृष्ठभागावर चालण्याचा आनंद काही वेगळाच. पुढे एक वळण घेतल्यावर नदी एका खोल डोहात कोसळते. या ठिकाणी असलेल्या सपाट कातळावर रात्रीचा मुक्काम करतात. येथून मागच्या बाजूला बाण सूळका दिसतो. डोहात जाण्यासाठी डोंगर उतरून खाली जावे लागते. ही वाट हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी आहे. या नळीच्या वाटेने आपण खाली कोकणात उतरु शकतो. ही वाट पुढे आजोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापाशी घेऊन जाते. तेथुन आसनगावला जाता येते. नाहीतर पुन्हा सांदण दरीच्या पायथ्यापासुन करोली घाटातुन ट्रेक करत साम्रद गावापाशी येता येते. जातिवंत ट्रेकर्स सांदण दरी - करोली घाट असा ट्रेक करतात. खरच अद्भुत अशी निसर्गनवल सांदणदरी अनुभव म्हणजे एखादे शिखर पादाक्रांत केल्यासारखेच आहे. सुचना--- पावसाळा व त्यानंतरचे २ महीने सोडून हा ट्रेक केला जातो. मार्च अखेरपर्यंत काही भागात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे तो भाग पार करण्यासाठी रोपचा वापर करावा लागतो. मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.\nश्रेणी - अत्यंत कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/type/video/", "date_download": "2018-04-21T07:57:14Z", "digest": "sha1:TPNSPLO2HORUV3RPDFZQGIDDJUZJQO4H", "length": 10611, "nlines": 128, "source_domain": "putoweb.in", "title": "Video", "raw_content": "\nअक्षय कुमार ने कुत्र्याला टॉयलेट फ्लश करायचे शिकवले\nअक्षय ने त्या कुत्र्याला टॉयलेट फ्लश करायला शिकवले\nकॉल सेंटर वरून आलेल्या कॉल चे जबरदस्त संभाषण ऐका\nआयडिया कॉल सेन्टर वरून कॉल आला.... पुढे ऐका काय झाले ते\n7 महिन्यात youtube वर तब्बल 325 करोड व्युज मिळवलेले Despacito गाणे ऐकले का\n7 महिन्यात 325 करोड व्युज, आणि वाढत आहेत...\nIND-PAK, मॅच हरल्यावर आता भारतीयांनी तोडले टीव्ही, ढसा ढसा रडले लोक.\nIND-PAK, मॅच हरल्यावर आता भारतीयांनी तोडले टीव्ही, ढसा ढसा रडले लोक. चॅम्पियन्स ट्रॉफय फायनल मॅच मध्ये हरल्यावर भारतात काही ठिकाणी टीव्ही फोडण्यात आलेय, रस्त्यावर येऊन लोकं रडले ... Source: ABP News\nमेकिंग ऑफ ज्युरासिक वर्ल्ड, बघा कसे एनिमेशन करून काल्पनिक पात्रांना जिवंत केले जाते.\nसिनेमा पाहताना आपल्याला कायम प्रश्न पडतो कि हे कसे केले असेल\nयेत्या रविवारी पोर्कीस्तानी बोलर्स ची अवस्था कशी होईल तर बघा\nरविवारी पोर्कीस्तानी बोलर्स ची अवस्था कशी होईल ते बघा....\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/481315", "date_download": "2018-04-21T08:01:59Z", "digest": "sha1:I7RMC44X7VBTP46VVUZPOLI2HEH5K7TX", "length": 4788, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केजरीवालांनी दोन कोटी घेतले ; ‘आप’च्या माजी मंत्र्याचा आरोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » केजरीवालांनी दोन कोटी घेतले ; ‘आप’च्या माजी मंत्र्याचा आरोप\nकेजरीवालांनी दोन कोटी घेतले ; ‘आप’च्या माजी मंत्र्याचा आरोप\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nआम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आमदी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला.\nकेजरीवाल यांनी दोन कोटी रुपये दिल्याचे आपण स्वतः पाहिले आहे. 50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पैसे दिले असल्याचा आरोप त्यांनी केला. केजरीवाल यांच्या एका नातेवाईकसाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावाही मिश्रा यांनी केला. कपिल मिश्रा हे दिल्लीचे जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री होते. तसेच ते कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय मानले जात आहे.\nबेक्झिट विधेयकाला ब्रिटनच्या महाराणींनी दिली मंजुरी\nनोटाबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त\nघराणेशाही,जातीयवादचा पराभव :अमित शाह\nतिरुपती देवस्थानाकडे अद्याप 25 कोटींच्या जुन्या नोटा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-110012500033_1.htm", "date_download": "2018-04-21T07:30:37Z", "digest": "sha1:YLT2IIGFGJN3SQ6O3YFW5ZZXVBOBUDC4", "length": 13186, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | मागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा\nभारतीयत्व म्हणजे काही स्वर्गातून प्राप्त होणारं एखादं रसायन नाहीये. भारतीयांनी संकल्पपूर्वक धारण केलेला धर्म आहे. भारतीयत्व म्हणजे जात, धर्म किंवा वर्गनिदर्शक शब्दही नाही. भारतातील सर्वजाती, समुदाय, सर्व वर्गांना मान्य, स्वीकारार्ह जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व आहे. यात सर्व जाती, समुदाय आणि वर्गांचा समावेश आहे. या सर्व बाबी यात जणू विलीन झाल्या आहेत. या सर्वांच्या वर जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व.\nभारतीयत्वाच्या पुढेच भारतीय राष्ट्रीयत्व येते. भारताच्या बाबतीत राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीयत्व आहे. भारतीय असण्यातच राष्ट्रीयत्वाशी बांधिलकी आली.भारतीय आहोत, म्हणजे राष्ट्रीयत्वही त्यात अद्याह्रत आहे. भारतीयत्व व राष्ट्रीयत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगभरात आपली ओळख भारतीय म्हणून आहे आणि राष्ट्रीयत्वाशी कटिबद्ध असण्यावर आमच्या भारतीयत्वाची हमी अवलंबून आहे. सध्या आपल्यासमोर भारतीय समजाच्या तीन पिढ्या आहेत. एक साठ वर्षांहून अधिक वयाची, दुसरी त्यापेक्षा कमी व चाळीसपेक्षा जास्त वयाची आणइ त्यानंतरची अगदी तरणी म्हणजे अठरा वर्षाच्या आसपासची पिढी. या तिन पिढ्या म्हणजे भारताच्या राष्ट्रीयत्वाचे तीन चमचमते पैलू आहेत.\nसाठ वर्षावरील पिढीने भारताच्या स्वातंत्र्याची पहाट पाहिली आहे. त्याचवेळी चाळीशीतल्या पिढीने स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे. पण देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागल्या पिढीला काय करावं लागलं याची जाण त्यांना आहे. अठरा वर्षाची नवी पिढी मात्र या दोन्हीपेक्षा वेगळी आहे. ही पिढी स्वतंत्र भारतात जन्माला आली आणि स्वतंत्ररित्या वाढली. स्वातंत्र्य कसे मिळाले ते यांना माहित नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा नेमका अर्थही त्यांना कळालेला नाही. भौतिक वस्तूंचे आकर्षण, बाजारपेठीय जीवनशैली व जागतिकीकरण यात अडकलेल्या या पिढीला भारतीय राष्ट्रीयत्वाविषयी काहीही माहिती नाही.\nत्यामुळे या तिन्ही पिढ्यांत संवाद होणे जरूरीचे आहे. त्यासाठी त्यांना एका व्यासपीठावर आणणे जरूरीचे आहे. या संवादातून मागल्या पिढीतून पुढल्या पिढीत संवाद होऊ शकेल. भारतीय अस्मिता ज्यामुळे पुनःप्रस्थापित झाली ते स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा अर्थ या पिढीला मागल्या पिढीकडून कळेल. भारतीय संस्कृती, सहिष्णूता, अहिंसक विचारधारा, भारतीय विद्वत्तेची परंपरा सांगणारे लेख या सगळ्याची जाणीव त्याना करून द्यायला हवा. तरच त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीला कळेल.\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/public-access-engineering-allotment-11954", "date_download": "2018-04-21T07:38:53Z", "digest": "sha1:SAMK6BNXWUWKHL574MNYIIVTA2SR4L5O", "length": 7295, "nlines": 60, "source_domain": "www.esakal.com", "title": "Public access to engineering \"allotment\" अभियांत्रिकी प्रवेशाचे \"ऍलॉटमेंट' जाहीर | eSakal", "raw_content": "\nअभियांत्रिकी प्रवेशाचे \"ऍलॉटमेंट' जाहीर\nगुरुवार, 18 ऑगस्ट 2016\nनागपूर - अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षासाठी \"फॅसिलिटेशन सेंटर‘द्वारे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला होता. तसेच, पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर संचालनालयाकडून प्रवेशाची अधिसूचना आणि पहिली ऍलॉटमेंटही यादीही जाहीर झाली आहे.\nनागपूर - अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षासाठी \"फॅसिलिटेशन सेंटर‘द्वारे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला होता. तसेच, पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर संचालनालयाकडून प्रवेशाची अधिसूचना आणि पहिली ऍलॉटमेंटही यादीही जाहीर झाली आहे.\nतंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्‍निक) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळतो. प्रथम वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर, थेट द्वितीय वर्षासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. पुढील प्रवेशप्रक्रियेची अधिसूचना अखेर तंत्रशिक्षण संचालनालया(डीटीई)कडून जाहीर झाली आहे. अधिसूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांना जागा वाटप झाल्या आहेत. त्यांनी शासकीय महाविद्यालयांतील एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग करायचे आहे. चौथ्या फेरीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने पर्याय भरता येतील. त्यानंतर पुढील प्रवेशप्रक्रिया होईल.\n17 ते 18 ऑगस्ट -एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग\n19 ऑगस्ट-दुसऱ्या फेरीचा निकाल\n20 ते 22 ऑगस्ट-एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग\n23 ऑगस्ट- तिसऱ्या फेरीचा निकाल\n24 ते 25 ऑगस्ट- एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग\n26 ऑगस्ट- चौथ्या फेरीसाठी जागावाटप\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nलातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र\nलातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_9053.html", "date_download": "2018-04-21T07:46:25Z", "digest": "sha1:CPZTUZSEVW36GBZNBM6MAYE64CE7SZBA", "length": 58217, "nlines": 312, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पहिली)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, २० मे, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पहिली)\nसायमन कमिशनचा प्रतिवृत्तांत आला:\nईकडे नाशीकात जरी काळाराम मंदिराचा सत्याग्रह जोरात चालु होता तरी राजकीय पातळीव घडणा-या घडामोडींवर बाबासाहेब नजर ठेवुन होते. सायमन समिती लवकरच आपला प्रतिवृत्त सादर करणार होती व त्या मधे अस्पृश्यांच्या पदरात काय पडले हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेब अत्यंत आतुर झाले होते. अखेर मे १९३० सायमन समितीने आपला प्रतिवृत्त जाहिर केला. भारतातील निवडणुकीमध्ये जातवार मतदार संघ ठेवण्याची शिफारस केली. हिंदुना मध्यवर्ती विधीमंडळात २५० पैकी १५० जागा मिळणार होत्या. अस्पृश्य हिंदुना संयुक्त मतदार संघात राखीव जागा देण्यात आल्या. परंत अस्पृश्य वर्गातील उमेदवारांची निवडणुकीस उभे राहण्याची पात्रता ठरविण्याचा अधिकार राज्यपालाना देण्याचा मुर्खपणा या सायमन समितीनी केला होता.\n८ ऑगस्ट १९३० रोजी नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भूषविले. ब्रिटिशांवर कडाडुन टिका केली. ब्रिटिशांमुळे स्वातंत्र्य, समता व बंधुता रुजविण्यात जरी मदत होत असली तरी स्वराज्य हवेच आहे. कारण ब्रिटिशांच्या काळात सगळ्यात जास्त म्हणजेच मागच्या एका शतकात ३७ दुष्काळ पडले व तीन कोटीहुन अधिक लोकं भुकेनी मेलीत. आपला व्यापार ईथे अनंतकाळ चालु ठेवण्यासाठी भारतात औद्योगीक क्रांती होऊ न देण्याची ब्रिटिशांची निती आपल्या पदरी दारिद्र्य टाकुन जात आहे. त्यांचा माल ईथे खपावा म्हणुन ईथली बाजारपेठ कायम इंग्लडच्या उत्पादनावर निर्भर राहिल अशी निती राबविण्यात येत आहे. ब्रिटिशांच्या दोन मुख्य देणग्या आपल्याला लाभल्या आहेत. एक विधीपद्दत व दुसरी सुव्यवस्था. पण जगण्यासाठी या पलिकडेही काही गरजा असतात हे ब्रिटिश सरकार विसरले दिसते किंवा हेतुपुरस्सरपणे त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न लागते व त्याचे बळकट नियोजन फक्त स्वराज्यानेच शक्य आहे. ईथले दारिद्र्य नको असल्यस स्वराज्य मिळविणे गरजेचे आहे. अशा प्रकारे ब्रिटिशांवर ताशेरे ओढुन सायमन कमिशनच्या मुर्खपणाचे वाभाडे काढले. आज पर्यंत बाबासाहेबांचा असाच आग्रह होता की ब्रिटिशानी स्वातंत्र्य समता व बंधुभाव राबविण्याआधी सनातन्यांच्या हाती सत्त्ता देऊ नये. कारण एकदा का सत्ता सनातन्यांच्या हाती पडली की अस्पृश्यांच्या वाट्याला काहिच येणार नाही हे उघड होते. सायमन कमिशनमुळे नाराज होऊन बाबासाहेबानी स्वराज्याची भाषा बोलुन गेले. या परिषदेत बाबासाहेबानी आजुन एक आरोळी फोडली, काही झाले तरी हिंदु सोडणार नाही. बाबासाहेबानी ब्रिटिसांचा समाचार घेतल्याचे पाहुन ’केसरी’ ने टोमणा मारला की सिझरवर त्याचा मित्र बृटश उलटला तसे बाबासाहेब आपल्या मित्रावर (ब्रिटिशांवर) उलटले.\nसायमन कमिशनने केलेल्या शिफारशी नुसार भारतातील विविध पुढा-याना इंग्लडमधे भारतीय कायद्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी बोलावण्यात आले. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन बाबासाहेब व रावबहाद्दुर श्रीनीवासन याना आमंत्रण देण्यात आले. ६ सप्टेबर १९३० रोजी गव्हर्नर जनरल कडुन गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे अधिकृत आमंत्रण मिळाले. आज सोनियाचा दिनु होता. ज्या अस्पृश्याना हिंदु लोकांनी सदैव दास्यात खितपत ठेवले त्यांच्या प्रतिनिधीला ब्रिटिश सरकारकडुन मिळालेलं आमंत्रण हि एक अपूर्व अशी ऐतिहासिक घटना होती. आता ब्रिटनच्या गोलमेज परिषदेच अस्पृश्यांच्या किंकाळ्यांचा प्रतिध्वनी गुंजणार होता. अत्यंत टोकाला जाऊन अस्पृश्यांच्य व्यथा मांडण्यासाठी सर्व आघाड्यांवर शत्रुला पुरुन उरेल असा महानायक एका ऐतिहासीक कामाची सिद्धता करु लागला. अस्पृश्यांना गुलामगिरीतुन मुक्त करण्याच्या दिशेने राणीच्या देशातुन आलेल्या या हाकेला ओ देऊन दलितांचा पुढारी युद्धास युद्धास सज्ज झाला.\n४ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब ’व्हॉइसरॉय ऑफ इंडिया” या बोटीने मुंबईहुन लंडनला निघाले. याच काळात भारतात गांधीजीनी असहकारतेची चळवळ संपुर्ण ताकत लावुन उभी केली. ब्रिटिशाना सळो की पळो करणारी असहकारतेची चळवळ अत्यंत प्रखरतेने चालविण्यात सर्व शक्ती एकवटुन कामाला लागल्या मुळे व सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यामुळे गांधी या गोलमेज परिषदेस गेले नाही. कॉंग्रेसी पुढा-यानी गोलमेजवर बहिष्कार टाकला होता. असहकाराचा वणवा देशभर पसरत होता अन अशा वेळी कॉंग्रेसेत्तर, मुस्लिम व अस्पृश्य पुढा-यानी ब्रिटिशाशी सहकार्य करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे गांधीवादी आजुन भडकले. गांधीवादी सोडता इतर सगळे गो-यांचे हस्तक असल्याचं बोललं जाऊ लागलं. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा आपल्या ’इंडियन स्ट्रगल’ नावाच्या ग्रंथात बाबासाहेबाना ब्रिटिसांचा हस्तक म्हणतात. १८ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब लंडनला पोहचतात. परिषद सुरु व्हायला आजुन २४ दिवस बाकी होते. तो पर्यंत बाबासाहेबानी तेथील पुढा-यांच्या, पत्रकारांच्या भेटी गाठी घेऊन अस्पृश्यांची इंत्यंभूत माहिती दिली. अस्पृश्याच्या बाजुने सगळ्या ब्रिटिशाना झुकतं माप देण्यास भाग पाडणारी सगळी युक्ती लढवुन आपली बाजु भक्कम केली. प्राथमिक पातळीवर दलितांची बाजु मांडताना मिडीया व सभागृहातील नामी सदस्यांना प्रत्यक्ष भेटून विनवण्या केल्या, वेळप्रसंगी कित्येकांची मनधरणी केली. पराकोटीचे कष्ट उपसुन दलितांची बाजू मांडण्याचे सर्व प्रयत्न केले, परिषदे पुर्वी दलितांच्या बाजुने एकुणच झुकतं माप मिळणार याची भक्कम पायभरणी बाबासाहेबानी करुन ठेवली.\n१२ नोव्हे. १९३० रोजी गोलमेज परिषद (पहिली) सुरु झाली. ब्रिटिशानी या परिषदे बद्द्ल दाखविलेल्या अत्यंत कुतुहलाचे व उत्सुकते परिणाम असे झाले की परिषदेकडे जाणा-या सर्व रस्त्यांवर ब्रिटिश नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेनी ब्रिटिशानी तुफान गर्दी करुन परिषदेच्या मार्गावर आपली उपस्थीती दाखवुन उत्सुकता प्रकट केली. परिषदेचे उदघाटन करताना इंग्लडचे महाराजे पंचम जॉर्ज म्हणाले, “हि परिषद अपूर्व अशी असुन त्यातिल प्रतिनिधींची नावे भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरानी नोंदली जातील.” रॅम्से मॅकडोनाल्ड यांची परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड होते अन परिषदेस सुरुवात होते.\nगोलमेज परिषद म्हणजे म्हणजे भारतीय घटना तयार करण्यासाठी नेमलेली घट्ना समिती नव्हती. भारतीय पुढा-यांचे, संस्थानिकांचे मत आजमावण्यासाठी व त्यावर ब्रिटिशांच्या प्रतिनिधी मंडळाने योग्य निर्णय देण्यासाठी विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा करावयास बोलाविण्यात आलेली परिषद होती. परिषदेत सप्रु, जयकर, मुंजे, जिना, बिकानेरचे महाराज अशा अनेक भारतीय मुत्सद्यांचे तडाखेबंद अन कळकळीचे भाषण केले. एका मागुन एक भारतीय पुढारी व संस्थानीक उभे राहुन आपले मत मांडु लागले. अन तेवढ्यात एक तरुण उठुन उभा राहतो. सुदृढ बांधा, दणकट अंगकाठीचा, सर्वोत्तम पेहराव अन चेह-यावर झडकणार तेज ज्यात सारी सभा न्हाऊन निघाली असा त्या शतकाचा महान विद्वान आता भाषणासाठी उभा झाला होता. अख्ख्या सभागृहात अर्थशास्त्रत, राज्यशास्त्र, समाज शास्त्र अशा अनेक विषयात ज्याच्या तोडीचा कोणीच नव्हता अशा या महामानवाचं नाव होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बुद्धी वैभवानी झडाडलेली मुद्रा बघुन सभेतील सर्व सदस्यांचे डोळे दिपून गेले. नजरेतील आत्वविश्वास असा काही अबोल गरजत होता, ज्याचा प्रतिध्वनी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवुन गेला. अखंड विद्यार्जन व अविश्रांत परिश्रमाने बुद्धिची कांती ईतकी सतेज झाली होती की नजरेच्या टप्प्यात आलेले दगड धोंडे सुद्धा लख्ख लख्ख झडाडुन निघाले. ज्याचा जन्म टाकुन दिलेल्या समाजात झाला त्याने केवळ बुद्धीच्या बळावर आज चिखलातुन उठुन ब्रिटिशांच्या गावी, हिंदुंच्या मांडिला मांडी लावुन बसण्याची गुणवत्ता खेचून आणली. अन ते भाषणास सुरुवात करतात.\n“ज्या लोकांची स्थिती गुलामांपेक्षा वाईट आहे, आणी ज्यांची लोकंसंख्या फ्रान्स या देशातील लोकसंखेएवढी आहे. भारतातील या एकपंचमांश लोकांची गा-हाणी मी परिषदेपुढे मांडत आहे. अन बाबासाहेब बॉंम्ब टाकतात. भारतातील सरकार हे लोकानी लोकांसाठी चालविलेले सरकार असावे. (सर्व सभा अवाक होते, बाबासाहेबाना ब्रिटिशांचा बगलबच्चा म्हणणारे आश्चर्याने बघु लागता, सारा सभागृह स्तब्ध होऊन हे काय मागितलं म्हणुन आश्चर्यानी बाबासाहेबांवर नजर रोखतो. हा देशभक्तीचा असा नमुना होता ज्याच्या पुढे स्वत:ला देशभक्त म्हणुन मिरविणा-या सर्व नेत्यानी एक मताने बाबासाहेबांच्या हाती सत्ता सुपुर्द करुन मुत्सद्दीपणाचे नमुणे पाहायला हवे होते.) ते पुढे म्हणाले, “ अस्पृश्य वर्गामधे हे आश्चर्यकारक स्थित्यांतर घडून येण्यास ब्रिटिश सरकारच जबाबदार आहे. ब्रिटिश राज्य येण्या आधी माझ्या समाजाची जी परिस्थीती होती त्यात काडिमात्र बदल झालेला नाही. आज तुमच्या राज्याला सव्वाशे वर्ष उलटुन गेली तरी आमची गुलामी तशीच आहे. पुर्वी आम्हाला विहिरीवर पाणी भरायला मनाई होती, आजही आहे. पुर्वी आम्हाला मंदिर प्रवेश बंदी होती, आजही आहे. पुर्वी आम्हाला पोलिस दलात प्रवेश नव्हता, आजही नाही. पुर्वी आम्हाला सेनेत घेत नव्हते, आजही नाही. अशा अनेक मुलभूत प्रश्नाची उत्तरे मी आजही नकारात्मक देतो. याचा अर्थ असा आहे की ब्रिटिशानी समतेचा जो तोरा मिरविण्याची सोंग दाखविली आहेत ती साफ खोटी व फसवी आहेत. म्हणुन आज अस्पृश्यांला वाटु लागले आहे की स्वराज्य मिळायला हवे. ब्रिटिशांपेक्षा लोकानी लोकांसाठी चालविलेले राज्य यायला हवे. हि मागणी मुळात आकार घेण्याचे कारणच आहे ब्रिटिशांचा पक्षपाती राजकिय धोरण अन समतेचा सोंग. असे हे निष्क्रिय सरकार काय कामाचे, ज्याना सव्वाशे वर्षात इतका मुलभुत प्रश्न हाती घ्यावा असे वाटले नाही त्याना राज्य करण्याचा खरच नैतीक अधिकार आहे का याचं त्यानी आत्मचिंतन करुन बघावं. (हिंदु प्रतिनिधिंची चुळबुळ सुरु झाली, बाबासाहेबानी गो-याचा समाचार घेताना जो विषय पुढे केला त्यावर सरकारची तारांबळ उडाली) भारतातील भांडवलदार किमान वेतन कामगाराना देत नाही. जमिनी शेतक-याना मिळत नाही, जमिनदारांचे शेतक-यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित होत आहेत. या आर्थीक पिळवणुकतुन मुक्त करण्यासाठी कायद्यात बदल करुन लोकाना दिलासा देण्याचा अधिकार सरकारला असुन सुद्धा तो वापरला जात नाही. अन हे सगळं का होत नाही तर हस्तक्षेपा नंतर होणा-या प्रतिकाराला घाबरुन........ असे भ्याड सरकार काय कामाचे. (सगळ्या गो-या साहेबांच्या माना आता खाली गेल्या होत्या, सगळ्यानी नजर जमिनीवर रोखुन बाबासाहेबांकडुन होणारा उद्धार झेलत होते) सध्या देशात तप्त वातावरण असल्यामुळे बळाचा वापर योग्य ठरणार नाही. स्वार्थी राज्यघटना मान्य होणार नाही. तुम्ही ठरवावे अन हिंदी लोकानी ऐकावे असा हा काळ नाही. आता काळानुरुप लोकांमधे बरीच जागरुकता झाली किंवा क्षणोक्षणी ती घडवून आणली जात आहे. याचा एकंदरीत परिणाम तुम्हाला माघार घेणारा असेल, त्यापेक्षा मोठ्या मनानी जनकल्याणाचे निर्णय घेऊन समता रुजविण्याचे काम करावे. (आज पर्यंत ज्या हिंदुनी फक्त महार म्हणुन बाबासाहेबाना हीन नजरेनी बघितले, त्याना बाबासाहेबांची खरी योग्यता आज दिसली. देशभक्तीचा असा हा उच्च कोटीचा नमुना पाहुन गांधीची चळवळ कवडीमोलाची वाटली असावी) ’इंडियन डेली मेल’ने असे प्रसिद्ध केले कि बाबासाहेबांचे हे भाषण म्हणजे वक्तुत्वाचा एक उत्कृष्ट नमुना होय. (Ref: Indian Round Table Conference, p 123-29)\nया सभेत हिंदु लोकांमधे एक व्यक्ती मात्र कृतकृत झाली होती. चेह-यावर प्रसन्नता दाटुन आली. डोळे भरुन आले, आपल्या हातुन एक महान विद्वान घडविला गेल्याचा पुरावा मिळाल्यामुळे जन्म सार्थकी लागले अन डोळ्यातुन आनंदश्रू वाहू लागले. समाधान व कौतुकानी यांचे हृदय ओसंडून वाहु लागले. ते व्यक्ती होते बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड. बाबासाहेबाना विदेशात पाठविण्यासाठी मदत करणार हेच ते राजे. आज बाबासाहेबांचा भीमपराक्रम पाहुन ते धन्य झाले होते. बाबासाहेबाना शुभेच्छा देऊन जेंव्हा तिथल्या राजवैभवी निवासस्थानी जातात, तेंव्हा राणीला हि शुभवार्ता सांगुन महाराज म्हणतात, “आपले सारे प्रयत्न आणी पैसा सार्थकी लागला आहे. कार्य सिद्धिस गेले, या डोळ्यानी एका विद्वानाची वैभवशाली वाटचाल बघितली. हि माझ्या अयुष्यातील एक अपूर्व घट्ना होती.” अन याच खुषीत महाराजानी लगेच तिथेच बाबासाहेब व मित्रपरिवाराला एक मोठी मेजवाणी देतात अन मधल्या काळातील वियोग एकदाचा संपतो.\nईकडे २४ नोव्हे १९३० रोजी बाबासाहेबांच्या पुर्व आदेशानुसार बंद पडलेले बहिष्कृत भारत कात टाकुन ’जनता’ असे नाव धारण करते अन परत एकदा चळवळ लढविण्यास सज्ज होते. देवराव नाईक संपादक व भास्करराव कद्रेकर हे प्रकाशक व व्यवस्थापक म्हणुन काम पाहु लागतात. बंद पडलेल्या बहिष्कृत भारत व समता या दोन्ही पाक्षिकाच्या वर्गणीधारकाना वर्गणीचे पैसे फिटेस्तोवर जनताचा अंक देण्याचे ठरते. बाबासाहेब जरी विदेशात बसले होते तरी त्यांचे संपुर्ण लक्ष ईथे होते. गांधीवादयानी इंग्रजांच्या विरोधात लढा तीव्र केला होता. गोलमेजला गेलेल्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा गांधीवादयानी देशाच्या कान्याकोप-यातुन निषेध नोंदविला होता. या हेकट लोकांपासुन कसे सुरक्षित राहावे, लवकर घरी जावे, एकटे फिरू नये किंवा रात्री घरा बाहेर पडु नये अशा सुचनांचे अनेक पत्र बाबासाहेबानी शिवतरकर व कार्यकर्त्याना पाठविले होते.\nब्रिटन व अमेरीकी वृत्तपत्रांमधुन अस्पृश्यतेचा प्रश्न चव्हाटयावर ठेवला\nबाबासाहेबांच्या भाषणातील अनेक मुद्दे इंग्लड व अमेरीकी पत्रकारानी छापले. खरं तर या पत्रकाराना सुद्धा हा मुद्दा निट माहित नव्हता. पण बाबासाहेबांच्या मुद्देसुद व सखोल अभ्यासाच्या बिनतोड मिश्रणाने आकार घेतलेली हि भाषणे अगद्या काही शब्दात अस्पृश्यांच्या गुलामीची गाथा अचुकपणे जगाच्या समोर मांडली जाऊ लागली. बाबासाहेबानी हि व्यथा मांडाताना मिळेल त्या मार्गाचा अचुक वापर केला. सुरुवातीला जे पत्रकार बेकींग न्युज म्हणुन बातमी घेत आता त्यांच्यातील मानवी मुल्ये त्याना बाबासाहेबांकडे खेचून आणु लागली. पत्रकारांच्या संवेदनशील मनाला बाबासाहेबांच्या थोरवीची ओळख होताच कर्त्यव्य बजावण्यासाठी कित्येक पत्रकारानी बाबासाहेबांच्या अस्पृश्य सेवेच्या कार्यात जमेल त्या परिने योगदान देण्याचा अखंड यज्ञ केला. सगळ्या वृत्तपत्रातुन, मासिकातुन, एकच चर्चा उडाली. अस्पृश्य नावाचा अमानुष प्रकार भारतात चालु आहे अन इंग्रजानी त्यावर उपाय योजना न योजल्यामुळे ब्रिटिश जनता लज्जीत झाली. सा-या जगातुन या अस्पृश्यतेचा धिकार करणा-या प्रतिक्रिया येऊ लागल्या. जिकडे तिकडे अस्पृश्यातेचा प्रश्न भारतीय संस्कृतीचे मुखवटे फाडत पसरत होता. कित्येक हिंदुना तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. संस्कृतीचा तोरा मिरविणा-या सनातन्यांचे चेहरे अता उघडे पडले होते. आता संपुर्ण जगाला कळुन चुकले की अस्पृश्य म्हणजे नेमका काय प्रकार आहे.\nआपले ध्येय गाठण्यासाठी बाबासाहेबानी अस्पृश्यांसाठी मुलभूत हक्काची मागणी करणारा एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्याचे नाव होते, ’हिंदुस्थानची भावी राज्य घटना आणी अस्पृश्य निवारणाची योजना’. देशातील प्रांतिक व मध्यवर्ती विधीमंडळात अस्पृश्याना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळण्याचा हक्क असावा. सार्वत्रीक मतदान पद्दती असावी. पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदार पद्दतीने व नंतर सामुहिक मतदार पद्दतीने परंतू राखीव जागेच्या व्यवस्थेनुसार आपली माणसे प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा हक्क अस्पृश्य वर्गीयाना असावा. सरकारी नोकरीत प्रमानशीर भर्ती करण्यासाठी लोकसेवा आयोग नेमावे. निर्बंधात व व्यवहारा कुठलिही जातपात पाळू नये. अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी एक खास खाते निर्माण करावे. प्रांतिक व स्थानीक सरकारने अस्पृश्यांच्या हिताकडे दुर्लक्ष वा कानाडोळा केल्यास त्या विरोधात हिंदुस्थान सरकारकडे किंवा भारतमंत्र्याकडे तक्रार करण्याचा अधिकार अस्पृश्य प्रतिनिधीना वा संस्थेना देण्यात यावा. मुलभूत हक्काची मागणी करणारा हा जाहिरनामा म्हणजे पाचावर धारण होता. जातुन सर्व लोकानी या जाहिरनाम्याच्या बाजुन केल दिला. ब्रिटिशांची तारांबळ उडाली. ईकडे हिंदु नेत्यांचा तिळपापड होत होता.\nमुसलमान प्रतिनिधीनी सिंध प्रांत, स्वतंत्र मतदार संघ व वायव्य प्रांत वेगळा करुन दयावा अशा मागण्या लावुन धरल्या. अस्पृश्यवर्गाच्या मागणीला ते पाठिंबा देत नव्हते. कारण अस्पृश्य हे शेवटि हिंदुच होते. त्यांच्या मताप्रमाणे उद्या हे दोघे एकत्र होतील व आपल्या हक्कावर गदा आणतील असे त्याना वाटे. त्यांच्या संयुक्त बळापुढे आपला टिकाव लागणार नाही अशी त्याना भीती वाटत असे.\nभारतातील अस्पृस्य कशी युगानुयुगे असाह्य वेदना सहन करतोय, अपमान कारक व अंखंड दु:ख भोगतो आहे याकडे जगाचे लक्ष वेधण्याचे काम अहोरात्र चालु होते. अस्पृश्यांची परिस्थीती अमेरीकेतील निग्रोंपेक्षा कशी वाईट आहे हे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी कित्येका ठिकाणाहुन भाषणे, पत्रके व लिखान करुन बाबासाहेबानी सा-या जगाला या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडले. बाबासाहेबांच्या या प्रयत्नाना ब-यापैकी यश आले. मिस एलिनॉर, मिस. एलेन, नॉर्मन ऍन्जेल इत्यादी लोकसभेतील सभासदांनी लॉर्ड सॅंकी यांची भेट घेतली. अस्पृश्य वर्गाला सरसकट मतदानाचा अधिकार दयावा अन त्यांच्या गा-हाण्यांचे निवारण करावे अशी विनंती केली. हि बाबासाहेबांची पहिली विजयी मुसंडी होती. गो-या लोकानी आता हा प्रश्न सोडविण्यात यावा यावर आपले मत देणे सुरु केले. लॉर्ड सॅंकी यानी अस्पृश्याना त्यांचे मुलभूत अधिकार मिळतील असे आश्वासन दिले. हि मुसंडीची फलश्रूती होती.\nयाच्या अगदी उलट भारतीय मिडीयानी मोहिम हाती घेतली होती. बाबासाहेबांवर उभ्या जगातुन मदतीच्या वर्षाव होत होता. त्यांच्या तर्कशुध्द व वस्तुनिष्ठ प्रश्नानी जगाला गदागदा हालवुन सोडले होते. सारा मिडीया त्याना या विधायक कामात सहाय्य करत होता. भारतीय मिडीयानी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. बाबासाहेबांवर टीका होताना बघुन ईथल्या दलितांच्या हृदयात संतापाची लाट उसळत असे पण आपला राजा तिथे एकेकाला तुडवित आहे याचं मनात समाधान होतं. बाबासाहेबांच्या उद्योगशिलतेने आणि बुद्दिवादाने परिषदेतील कित्येक प्रतिनिधी भारावुन गेले. बाबासाहेबांबद्दल त्याना अत्यंत आदर वाटु लागला. एक महान विद्वान त्या परिषदेला लाभल्यामुळे ते स्वत: कृतकृत झाले होते. बाबासाहेब ईथे परिषदेत व्यस्त असताना त्याना एक आनंदाची बातमी देणारी तार मिळाली. महाड सत्याग्रहाच्या खटल्याचा निकाल लागला. अस्पृश्यांचा विजय झाला अशी तार होती. हि तार वाचुन बाबासाहेबांच्या डोळ्यांतुन आनंदाश्रू वाहु लागले. पाणी मिळविण्यासाठी लढा उभारावा लागतो ईथुन सुरु होणारा लढा समता गाठेस्तोवर लढायचे म्हणजे महा कठीण काम, पण ही तार मात्र पुढे विजयश्री वाढुन ठेवल्याचं सांगत होती.\nविविध उपसमित्यांचा अहवाल संमत करुन गोलमेज परिषद १९ जाने १९३१ साली स्थगित झाली. त्यानंतर लगोलगो हिंदी प्रश्नावर ब्रिटिश लोकसभेच चर्चा अन वादावादी सुरु झाली. परिषदेत ठरलेल्या तत्वांवर भावी भारताची राज्यघट्ना तयार केली जाईल व त्यामधे अस्पृश्यांचा मुद्दा निकाली काढण्यात येईल. त्याना मुलभूत अधिकार बहाल केले जातील असे रॅम्से मॅक्डोनाल्ड साहेबानी लोकसभेत भाषण केले. या वादविवादाच्या वेळी आयझॅक फूट नामक सदस्यानी अस्पृश्यांच्या बाजुने आवाज उठविला. अस्पृश्यांची बाजु मांडताना ते सदग्रुहस्थ म्हणतात “जर आज आपण अस्पृश्यांचा प्रश्न सोडविला नाही तर आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याना हयाचे पाप भोगावे लागतील. यापुढे भारतात जाणा-या भावी राज्यपालानी अस्पृश्याना सहाय्य व सहानुभूतीचा हात दयावा अन त्याना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे सर्व प्रयत्न करणे हेच आपले ध्येय आहे ठेवले पाहिजे अशी मी त्याना ताकिद देतो.”फूट साहेबांचे हे वाक्य म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचे प्रशस्तीपत्र होय.\n१३ फेब्रु. १९३१ रोजी बाबासाहेब भारताच्या प्रवासासाठी एस. एस. मुलतान नावाच्या बोटीवर चढतात. गोलमेज परिषदेत विविध विषयावर सखोल चर्चा घड्वुन आणण्याचे अत्यंत जबाबदारीचे काम पुर्ण करुन आज बाबासाहेब मायदेशीच्या वाटेवर होते. त्यातल्या त्यात अस्पृश्यांच्या प्रश्नावर सारं जग हालवुन सोडल्यामुळे आता काहितरी निर्णायक निकाल हाती लागेल अशी खात्री वाटे. २७ फेब्रु. १९३१ रोजी ते मुंबई बंदरात उतरतात. शंकरराव वडवळकरा यांच्या नेतृत्वाखाली समाज समता दलाच्या दोन हजार स्वयंसेवकानी मुंबई बंदरात बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले. एका वार्ताहाराला उत्तर देतात, “गोलमेज परिषद हि मुत्सद्देगिरीचा विजय आहे. जरी नियोजीत राज्य घटनेत काही दोष असले तरी ते फार महत्वाचे नाहीत. आपल्याला ते नंतरही दूर करता येतील. अन त्यानी असे स्पष्ट केले की भावी राज्यघटनेत अस्पृश्यांचे हित साधले जाईल व हाल अपेष्टा संपुष्टात येतील.” अशा प्रकारे पहिली गोलमेज परिषद पुर्ण होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: गोलमेज परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\njagjivan १ ऑक्टोबर, २०१२ रोजी ४:५८ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/service-category/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:26:13Z", "digest": "sha1:6H5BEGOO7YWMDRNQWMONNHMN4YN6AJHX", "length": 4008, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "उमंग | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\nविविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी एक अॅप\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2018-04-21T07:24:36Z", "digest": "sha1:AXPRTJ4EWNMKFK4235T5KIWVTKAB7GDQ", "length": 6858, "nlines": 136, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शाळा / महाविद्यालय | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nअ. समद उर्दु हायस्कूल, कंझारा\nकंझारा तालुका खामगांव जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040306903\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअ. हमीद उर्दु हायसकूल, बुलडाणा\nबुलडाणा, तालुका बुलडाणा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040108743\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nखामगांव, तालुका खामगांव जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040301737\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nधाड यु-डायस क्रमांक - 27040103015\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअनंतराव सराफ विद्यालय, शेलापूर\nशेलापूर, तालुका मोताळा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040506002\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअनुराधा इग्लीश स्कूल, चिखली\nचिखली, तालुका चिखली जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040200130\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअन्नपूर्णा ज्यु. कॉलेज, गुम्मी\nगुम्मी, तालुका-बुलडाणा जिल्हा-बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040104204\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअन्नपूर्णा ज्यु. कॉलेज, गुम्मी\nगुम्मी, तालुका बुलडाणा जिल्हा बुलडाणा यु डायस क्रमांक - 27040104204\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअन्नपूर्णा ज्यु. कॉलेज, गुम्मी\nगुम्मी तालुका-बुलडाणा जिल्हा-बुलडाणा यु डायस क्रमांक - 27040104204\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nअमडापूर तालुका-चिखली जिल्हा-बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040211908\nश्रेणी / प्रकार: खाजगी\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:33:22Z", "digest": "sha1:VMITOQJTJGVY5TXINMX5LAECIJOP2HQF", "length": 44360, "nlines": 311, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: ब्रिगेडचे दलाल वामन मेश्राम व विलास खरात", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १ ऑगस्ट, २०११\nब्रिगेडचे दलाल वामन मेश्राम व विलास खरात\nवामन मेश्राम, विलास खरात व इतर मुलनिवासी संघटनेचे नेते बाबासाहेबांचं नाव घेऊन संघटना चालवित आहेत. चांगली गोष्ट आहे...चालवा, पण वारा ज्या दिशेने वाहत आहे ते बघता आज विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, की खरच ही लोकं बाबासाहेबांच्या तत्वानूसार संघटना चालवित आहेत का आज मुलनिवासी व बामसेफ या संघटनानी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्याशी संधान बांधून ज्या प्रकारे वाटचाल सुरु केली ती पुर्णत: बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरोधात जाणारी आहे. तरी सुध्दा आंबेडकरी चळवळीतील लोकं मुकाट्याने सर्व बघत बसले आहेत. खरं पाहता बामसेफचे वामन मेश्राम व प्रा. विलास खरात यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊन ज्या प्रकारे मराठ्यांचा व पर्यायाने ब्रिगेडचा ढोल बडवत आहेत ते बघता भारतातल्या काना कोप-यातून यांचा प्रखर विरोध व्हायला पाहिजे होता. परंतू ब्राह्मणांना शिव्या देण्याचा सूर ईतक्या उंच स्वरात आवळाला जात आहे की त्यात आंबेडकरी तत्वांच्या किंकाळ्या विरुन जात आहेत. एक सजग आंबेडकरी म्हणून त्या दबलेल्या किंकाळ्याना वाट करुन देणे गरजेचे आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडकडे बुद्धी गहाण टाकून चाकरी पत्कारणारे मेश्राम व खरात कसे आंबेडकर चळवळीचे मारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मला हा लेख लिहावा लागत आहे. मुळात खरात व मेश्राम याना आंबेडकरी तत्वाशी काही देणे घेणे नाही हेच खरे. फक्त राजकिय समिकरणातून केलेला हा चळवळीचा दावा एक बनावट व दिखावू खेळ आहे, त्याना दिसते ती फक्त सत्ता. मराठ्यांचं संख्याबळ आपल्या पाठीशी उभं करुन सत्तेत पाय रोवू पाहणारे हे दोघे आंबेडकरी जनतेची फसवणूक करत आहेत. आज पर्यंत खेड्या पाड्यात ज्या मराठा समाजाने बौद्धांचे शोषण केले त्यांना पाठीशी घालण्याचा निर्लज्जपणा मेश्राम व खरात हे केवळ स्वार्थापोटी करत आहेत.\nमराठा समाज हा सदैव सत्तेत होता व आहे. मुळात आरक्षणाची तरतूद ही शोषितांसाठी असुन पिढ्यान पिढ्या जो समाज मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेला होता, ज्याला सत्तेत प्रतिनिधित्व अन शिक्षणात वाटा मिळाला नव्हता त्याना मुख्य प्रवाहात समावुन घेण्यासाठी बाबासाहेबानी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. त्या नंतर ओबीसी समाजाला १९६७ पासून शिक्षणात आरक्षण सुरु केले गेले. १९९५ पर्यंत ओबीसीना राजकीय आरक्षण नव्हते. त्यामूळे मराठ्यानी कधी आरक्षणाकडे ढुंकूनही पाहिले नाही. कारण त्याना शैक्षणीक आरक्षणाशी काही देणे घेणेच नव्हते. पण १९९५ मधे जेंव्हा ओबीसीना राजकीय आरक्षण देण्यात आले तेंव्हा पासून मराठ्यानी आरक्षणाचा तगादा लावून धरला. आता गंमत बघा. जो पर्यंत आरक्षण शिक्षणासाठी होतं तो पर्यंत मराठ्यानी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कारण त्यामूळे राजकीय समिकरणात काही फरक पडत नव्हता, म्हणून ते महत्वाचं वाटलं नव्हतं. पण जसं ओबीसीना राजकीय आरक्षण मिळालं अन राजकीय समिकरणांवर त्याचा प्रभाव पडू लागला त्या नंतर लगेच मराठ्यानी आरक्षण मागायला सुरुवात केली. दलिताना जे २०% आरक्षण होतं त्याच्यानी राजकीय समिकरणावर एवढा प्रभाव पडत नव्हता. कारण दलितांच्या २०% आरक्षणातून निवडून येणारी माणसं ही मराठा सत्ताधा-यानीच उभी केलेली असत. गावो गावी खेडोपाडी दलितांच्या २०% कोट्याचा अप्रत्यक्षपणे मराठा राजकारणीच वापर करत आले होते. पण जसे ओबीसीना २७% राजकीय आरक्षण दिल्या गेलं तेंव्हा मात्र २० + २७ = ४७% आरक्षीत राजकारण महत्वाची भुमिका बजावु लागला. प्रस्थापित राजकारणाला शह मिळायला सुरुवात झाली. नवे समिकरण उभे राहू लागले. सत्तेची गणितं धडाधड कोसळू लागली. दलित नि वंचीत आता सत्तेत सामिल होऊ लागला. त्यामुळे राजकीय आरक्षणाचा मराठा राजकीय सत्तेवर थेट प्रभाव पडायला सुरुवात झाली. ४७ विरुद्ध ५३ च्या समिकरणात एक दोन टक्का ईकडे तिकडे झाला की मराठा पुढा-यांचं राजकीय समिकरण ढासळून जाई. त्यामूळे मराठ्यांनी जे हजारोवर्षापासून ब्राह्मणांच्या संगनमाताने चालविलेला वर्चस्ववाद असो किंवा स्वांतंत्रोत्तर काळात साम, दाम, दंड व भेद वापरुन चालविलेली दंडेलशाही असो. या बलदंड नि सरंजामशाही वर्चस्वाला आरक्षणामूळे एक नवे आव्हान मिळाले. त्या नंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व इतर जिल्हा व तालुका पातळीवरील राजकीय समिकणं पार बदलू लागली. माराठ्यांचं राजकीय वर्चस्व कमी होऊन ओबीसी-दलित सत्तेत बसू लागले. मग अचानक मराठ्याना जाग आली अन ते आरक्षणाची मागणी करु लागले. थोडक्यात... सत्ता निसटेय हे दिसल्यावर आरक्षण दिसू लागले. मुळात ही आरक्शणाची मागणी आहेच राजकीय वर्चस्वासाठी. मराठ्याना शिक्षण बिक्षणाशी काही देणं घेणं नाही. त्याना आरक्षण मिळवून शिकायचं आहे हा शुद्ध ढोंग आहे. राजकीय वर्चस्व पुन:स्थापित करणे हा मराठ्यांचा एकमेव उद्देश आहे हे आपण लोकानी ओळखलं पाहिजे.\nआम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळं आरक्षण मागतोय मग तुमचा विरोध का\nआम्ही जेंव्हा केंव्हा मराठा आरक्षणाचा विरोध करतो तेंव्हा मराठे वरील प्रश्न विचारतात की तुमच्या कोट्यातील आरक्षण आम्ही मागत नाहीच मुळी. पण गंमत बघा. आज समजा एकूण जागा १०० आहेत त्यातील दलिताना २० व ओबीसीना २७ आरक्षित केल्या गेले. तर ओपन जागा किती उरतील ५३...... म्हणजे या ५३ जागा सर्वांसाठी आहेत. त्या फक्त ब्राह्मणांसाठी नाहीत. त्या जागा दलित व ओबीसी यांच्यासाठीही खुल्या असतात. जर त्या ५३ मधील २५ जागा मराठ्यांसाठी आरक्षित केल्या गेल्या तर ओपनमधून उपलब्ध जागांची संख्या ५३ वरुन कमी होऊन २८ होईल. म्हणजे आम्हाला ओपन मधे आधी जेवढा स्पेस मिळायचा त्यातील निम्मा स्पेस मराठ्यानी घशात घातला. याचाच अर्थ अमच्या वाट्याला धक्का लागतो आहे. आमचे ते प्रतिनिधी व विध्यार्थी जे ओपन मधुन आमचं प्रतिनिधीत्व करीत असत त्यांच्या वाट्याच्या जागेवर डल्ला मारल्या जाईल. म्हणजेच मराठा आरक्षणमूळे जरी आमच्या आरक्षणावर प्रभाव पडत नसला तरी खुल्या प्रवर्गातील आमची जागा बळकावली जाणार... म्हणजे आमच्यासाठी ओपन मधून उपलब्ध असलेल्या जागेवर मराठयांचा डोळा आहे. म्हणून मराठ्याना आरक्षण दिल्यास आमच्यावर त्याचा प्रभाव पडणारच आहे.\nमराठा व कुणबी एकच कसे काय मग ते ११ आयोगांपुढे सिद्ध का नाही केलात.\nमराठा व कुणबी हे एकच आहेत अशी आरोळी फोडणारे मराठा, व त्यांची दलाली पत्कारलेले आंबेडकरी वामन मेश्राम व विलास खरात यानी नेहमीच जनतेची फसवणूक केली आहे. आज पर्यंत एकूण ११ वेगवेगळे आयोग नेमण्यात आलेत. त्यातिल सर्वच्या सर्व आयोगानी मराठ्याना कुणबी म्हणून नकारले व आरक्षणाची मागणी धुडकावून लावली आहे. ईकडे कोप-यात बसून आरोप करणारे मराठा व त्यांचे दलाल मेश्राम व खरात यानी ११ पैकी एकाही आयोगाला का बर हे पटवून दिलं नाही......... की मराठे हे कुणबीच आहेत. आयोगानी ती संधी दिली होतीच की. पण हे याना जमले नाही... कारण अयोगापुढे हे सिद्ध करण्यासाठी भक्कप मांडणी ते ही पुराव्यानिशी करावी लागते. अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची बाजू सत्याची असावी लागते. मराठा हे कुणबी नाहीत हे सत्य सगळे जाणतात. असत्याची बाजू घेऊन लढताना बुद्धी नांगी टाकते... पराजय निश्चित असतो हे त्रिकालबाधित सत्य आहे. पिंपरी चिंचवळ मधून मराठा-कुणबी जात दाखवून निवडणूक जिंकणारे अशोक कदम यांची जात पडताळनी झाल्यावर न्यायालयाने त्याना ओबीसी म्हणून नकारले अन राजीनामा दयायला लावला. त्या नंतर किमान १५-२० असे केसेस घडले जिथे न्यायालयाने मराठ्याना ओबीसी म्हणून नाकारले व आरक्षीत कोट्यातून मिळविलेल्या जागा रिक्त करायला लावल्या. मग जेंव्हा न्यायव्यवस्थाच या मराठ्याना ओबीसी म्हणवुन घेण्यास तयार नाही व संविधानाच्या चौकटीत मराठे लाभार्ती म्हणून बसत नाहित तेंव्हा मेश्राम व खरात सारख्या दलालानी संविधानाच्या विरोधात जाऊन त्यांची दलाली करण्याचे कारण काय\n११ च्या ११ आयोगांवर अरोप ठेवताना आपला मुद्दाच तर चुकत नाही ना याची फेरतपासनी करण्याची गरज नाही का. प्रत्येक आयोगाने मराठ्यांचं आरक्षण नाकारलं. सर्वच्या सर्व आयोगानी मराठ्याना वंचित घटक म्हणून स्विकारायला नकार दिला. हा समाज कायम सत्ताधीश होता व मागच्या तीन-चारशे वर्षात कधीच उपेक्षीत नव्हता त्यामूळे त्याना आरक्षण देता येणार नाही असा शेरा दिला. हे एवढे पुरे नाही का. प्रत्येक आयोगाने मराठ्यांचं आरक्षण नाकारलं. सर्वच्या सर्व आयोगानी मराठ्याना वंचित घटक म्हणून स्विकारायला नकार दिला. हा समाज कायम सत्ताधीश होता व मागच्या तीन-चारशे वर्षात कधीच उपेक्षीत नव्हता त्यामूळे त्याना आरक्षण देता येणार नाही असा शेरा दिला. हे एवढे पुरे नाही का प्रत्यक्ष आयोगा समोर मराठ्याना कुणबी सिद्ध करण्यात मराठे व त्यांचे दलाल वेळोवेळी सपेशल अपयशी ठरले. कारण सत्याच्या पुढे शहानपणा चालत नसतो. पण आमचे दिड शहाणे मेश्राम अन खरात यांचा शहाणपणा सत्यानी नेहमीच परतवून लावला तरी यांच्या उलट्या बोंबा सुरुच आहेत. या संविधानीक प्रक्रियेत मराठा व त्यांचे दलाल यांची हार झाली आहे. अन आता संविधानाच्या विरोधात जाऊन मराठ्याना आरक्षण दयावे अशी मागणी करण्यात येत आहे. ज्या संविधानानी मराठ्यांचं आरक्षण नाकारलं त्या संविधानाच्या विरोधात जाणा-या मराठ्यांचं मला काही नाही वाटत. पण स्वत:ला आंबेडकरी म्हणवून घेणारे, ज्याना संविधानिक मार्ग बंधनकारक असतो ते मेश्राम व खरात सुद्धा जेंव्हा ही मागणी लावून धरतात तेंव्हा त्यांची ही संविधान विरोधी कृती बाबासाहेबांचा व पर्यायाने आंबेडकरी विचाराचा घात करणारी ठरते . या मागणीमुळे हो दोन्ही मराठ्यांचे दलाल बाबासाहेबांच्या संविधानाचे व आंबेडकरी तत्वाचे मारेकरी ठरतात. आज अण्णा हजारे जसा संविधानाचा मारेकरी आहे तसेच मेश्राम व खरात सुद्धा मराठ्यांच्या दलालीमुळे संविधानाचे मारेकरी सिद्ध होतात. याचाच अर्थ बाबासाहेबाच्या विचाराना अन संविधानाला पाण्यात बुडविण्याची सुपारी मेश्राव अन खरात यानी घेतली आहे हे उघड आहे.\nमुलनिवासी नायक नावाचं वृत्तपत्र मराठ्यांचा दलाल बनलाय:\nनुकताचा दि. २८ जुलै २०११ दिवशी बोरगावातील खटल्याचा निकाल लागला. १९९८ मधे आबा पाटलाच्या मतदार संघातील मराठ्यानी बौद्धांची वस्ती पेटवून दिली होती. त्यावेळी आपल्या समाज बांधवांची एकुण ४७ घरं जाळून राख केली होती. सर्वत्र हाहाकार उडाला होता. गावातील सर्व बौद्ध, वस्ती सोडून भितीपाय़ी पळून गेली होती. नंतर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरुन चळवळ केल्यावर शासनानी दखल घेत कारवाई केली. त्या नंतर आज तब्बल १३ वर्षानी न्यायालयाने निर्णय दिला व २७ जातियवादी मराठ्याना ७ वर्षाची सक्तमजूरीची शिक्शा ठोठावली. ही ईतकी महत्वाची घटना खरात व मेश्राम नावाचे दलाल त्यांच्या वृत्तपत्रात छापत नाही. का तर... मराठा दलाली. (ज्याना खोटं वाटतं त्यानी या दरम्यानचे इतर वृत्तपत्र व यांचा मुलनिवासी वृत्तपत्र तपासून पहावे) दलितांवर होणा-या अत्याचाराची माहिती जाणिवपुर्वक लपविणारे हे खरात व मेश्राम कोणाचे गुलाम आहेत हे यावरुन उघड होते. मराठ्यांची गुलामी करण्याची व दलाली करण्याची यानी काय किंमत घेतली माहित नाही, पण बाबासाहेबांच्या लेकरांची फसवणूक करणारे हे दलाल आज समाजानी ओळखावे अन त्याना जागा दाखवावी. आमच्या बांधवांची व चळवळीची किंमत लावणारे हे दलाल आधी ठेचले पाहिजे.\nमराठ्यांचे दलाल वामन मेश्राम व विलास खरात\nवामन मेश्राम अन विलास खरात यानी आंबेडकरी चळवळीचे नाव घेऊन ब्रिगेडची दलाली सुरु केली याचे अनेक पुरावे आहेत. ज्या ब्रिगेडनी नेहमी असंविधानीक मार्गाने चळवळ चालविली. हिंसात्मक चळवळ चालविण्याचा ज्या ब्रिगेडचा वारसा आहे त्यांच्या दावणीला बांधल्या गेलेले मेश्राम व खरात याना बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का हा सवाल जनतनी विचारावा. बाबासाहेबानी आरक्षणाची तरतूद शोषीतांसाठी करुन ठेवली आहे. त्या आरक्षणाचा वाटा सत्ताधिशाना देण्यात यावा अशी मागणी करणारे मेश्राम व खरात हे खरे आंबेडकरी विचाराचे विरोधक ठरत नाही का हा सवाल जनतनी विचारावा. बाबासाहेबानी आरक्षणाची तरतूद शोषीतांसाठी करुन ठेवली आहे. त्या आरक्षणाचा वाटा सत्ताधिशाना देण्यात यावा अशी मागणी करणारे मेश्राम व खरात हे खरे आंबेडकरी विचाराचे विरोधक ठरत नाही का बाबासाहेबानी जी सवलत आपल्या लोकांसाठी करुन ठेवली त्या सवलतीला संख्याबळाच्या बदल्यात विकायला निघालेल्या या दोन दलालाना गाढवावर बसवुन धिंड काढण्याची वेळ आली आहे. प्रविण गायकवाड या माणसाने बाबासाहेबांचे ग्रंथ जाहिर रित्या जाळले होते. रिडल्सचा विरोध करणारे गायकवाड यांच्याशी मैत्री करणारे मेश्राम व खरात हे आंबेडकरी चळवळीचे मारेकरी ठरु नये बाबासाहेबानी जी सवलत आपल्या लोकांसाठी करुन ठेवली त्या सवलतीला संख्याबळाच्या बदल्यात विकायला निघालेल्या या दोन दलालाना गाढवावर बसवुन धिंड काढण्याची वेळ आली आहे. प्रविण गायकवाड या माणसाने बाबासाहेबांचे ग्रंथ जाहिर रित्या जाळले होते. रिडल्सचा विरोध करणारे गायकवाड यांच्याशी मैत्री करणारे मेश्राम व खरात हे आंबेडकरी चळवळीचे मारेकरी ठरु नये कसंकाय बुवा ज्या प्रविण गायकवाडनी बाबासाहेबांच्या ग्रंथाना सदैव विरोध केला त्या माणसाकडे स्वत:ला गहाण टाकणारे दलाल हे बाबासाहेबांच्या विचारधारेला विकायला निघाले आहेत हे आम्हाला कधी कळणार की आम्हाला ते कळवून घ्यायचेच नाही की आम्हाला ते कळवून घ्यायचेच नाही काल पर्यंत ज्या माणसानी आंबेडकरी विचाराचा टोकाला जाऊन विरोध केला त्याच्या पायात लोटांगन घालणारे मेश्राम व खरात याना जनाचीही लाज नाही अन मनाचीही नाही. अन या लोकांच्या पापाची दखल न घेता आम्हीही निर्लज्जच बनत चाललोय की कसे काल पर्यंत ज्या माणसानी आंबेडकरी विचाराचा टोकाला जाऊन विरोध केला त्याच्या पायात लोटांगन घालणारे मेश्राम व खरात याना जनाचीही लाज नाही अन मनाचीही नाही. अन या लोकांच्या पापाची दखल न घेता आम्हीही निर्लज्जच बनत चाललोय की कसे वामन मेश्राम व विलास खरात हे दोन प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराचे मारेकरी व आंबेडकरी जनतेचे आरोपी ठरतात. एक म्हणजे संविधानाच्या विरोधात जाऊन मराठ्यांसाठी आरक्षणाची दलाली करणे. अन दुसरं म्हणजे ज्या प्रविण गायकवाडनी बाबासाहेबांच्या रिडल्साचं जाहीर दहन केलं त्याच्याकडे स्वत:ला गहान टाकून आंबेडकरी जनतेशी गद्दारी करणं. या दोन्ही घटनांवरुन शेवटी हेच सिद्ध होतं की वामन मेश्राम हे संभाजी ब्रिगेडचे दलाल आहेत. व विलास खरात हे सुद्धा संभाजी ब्रिगेडचे दलाल आहेत. मी या दोन्ही दलालांचा जाहीर निषेध करतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चळवळ, बामसेफ, मराठा आरक्षण\nawinash gajbhiye २० ऑक्टोबर, २०१२ रोजी १२:५२ म.उ.\njyoti dethe १ जानेवारी, २०१३ रोजी १०:१० म.उ.\nजय भीम सर हा संपूर्ण लेख मी माझ्या ब्लोगवर ठेवू इच्छित आहे ...जय भीम\nManohar ९ जानेवारी, २०१४ रोजी ११:५८ म.पू.\nnitin taide २० फेब्रुवारी, २०१४ रोजी ५:२८ म.उ.\nमी तुमच्या सारखा आम्बेडकरवादी पाहुन धन्य झालो.\nnitin taide २० फेब्रुवारी, २०१४ रोजी ५:२९ म.उ.\nRavindra Sawant ३ सप्टेंबर, २०१४ रोजी १०:०४ म.उ.\nमुळात साहेब मराठा आरक्षण मागतोय कारण आहे ना बाबासाहेबांनी आरक्षण हे वंचित समाजाला संधी मिळावी म्हणून दिले न मग आज लाखो शेतकरी मराठा आहे त्यांच्याकडे आज संधी नाही मग त्यांना योग्य संधीसाठी आरक्षण दिले तर वाईट काय आहे आणि मुळात आपण हा लेख लिहिलंय मागच्या लेखात तर तुम्ही शिवरायांच्या बाबत सुद्धा असेच लिहिले होते कोण असो\nमुळात हा विषय तुमच्या सारख्याने न समजेन हेच आम्हाला समजत नाही वामन मेश्राम असो वा खरात असो आपण कॉंग्रेस सोबत जावून बाबांच्या विचारांची वाट नाही का लावत तुम्ही तर सरळ सरळ कॉंग्रेस ला मतदान करा असेच सांगत असता शिवाय बाबासाहेब तर म्हणाले होते कि कॉंग्रेस हे जळते घर आहे मग तुम्ही त्या शिकवणीची माती नाही का करत असे तुम्हाला नाही का वाटत तुम्ही का बाबासाहेबांच्या रक्ताला साथ देत नाही\nआपण फक्त समोरील बाजू पाहत आहात त्याच्या मागचे रूप पाहण्यात आपण कमी पडताय साहेब मराथा आरक्षण भेटले पाहिजे तुम्ही बौद्ध लोकांना आरक्षण का मिळावे मग बाबासाहेबांनी तर राज्यघटनेत बौध्द समाजाला कुठेच आरक्षण दिले नव्हते हे तर आपल्याला चांगलेच माहित असेल नाही का मग काय गरज पडली १९९० नंतर आरक्षण लागू करायची त्यापुर्वू तुम्ही हि आरक्षणाकडे ढुंकून पाहिलेले नाही जसे मराठ्यांनी मग तुम्ही हि आरक्षण मिळवले ना कारण सर्व बौद्ध समाज हा संधी मिळालेला नव्हता आणि त्यामुळे बौध्द समाजाला एस सी मध्ये समाविष्ट करून का घेतले गेले याची हि पार्श्वभूमी तपासून घ्या साहेब\nजय शिवराय जय भीमराय\nअनामित १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी ७:५६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n... म्हणून बौद्ध धर्म सर्वोत्तम.\nब्रिगेडचे दलाल वामन मेश्राम व विलास खरात\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/10/blog-post_19.html", "date_download": "2018-04-21T07:36:18Z", "digest": "sha1:2N4LX5I7MY3PFQARCUOGLSDSAI66PBTJ", "length": 18063, "nlines": 317, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: आम्ही माडिया", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३\nभामरागडच्या दंडकारण्यातील पहिली पिढी १९८० च्या दशकात शिक्षणासाठी बाहेर पडली. मी त्या पहिल्या पिढीचा प्रतिनिधी. पहिल्या पिढीतील अधिकांश मुलं ७ वी पर्यंतचं शिक्षण घेऊन पोलिस सेवेत रुजु झाली. त्या नंतर काहिनी दहावी पर्यंत शिक्षण घेऊन पोलिस व शिक्षकी पेशा धरला. एक दोन पोरं डॉक्टर झालित. मी मात्र वाणिज्य शाखेची पदवी घेऊन पुण्यात आलो. इथे आल्यावर संजय सोनवणीशी महाजालावर ओळख झाली. मी वाचन करायचा व ब्लॉग लिहायचा. त्यानी माझ्या ब्लोगवरील गोटूलची लेखमालिका वाचली होती. त्यावर अनेक वेळा आम्ही चर्चा करायचो. अन हळूच त्यानी पुस्तक लिहण्याचा किडा माझ्या डोक्यात सोडला... मग निव्वड आठवणी म्हणून लिहलेल्या त्या ब्लॉग पोस्टची परत जुडवा जुडव करुन एका क्रमाने मांडायची सुरुवात झाली. पहिला कच्चा खर्डा तयार करुन सोनवणींकडे सुपुर्द केल्यावर किमान पाच वेळातरी त्यानी तो बदलवुन घेतला... त्यानी स्वत: ही अनेक वेळा तो ड्राफ्ट वाचला व काही बदल सुचविले. अशा प्रकारे अनेक कसरती करुन त्या ब्लॉगच्या पोस्टची शेवटी एका क्रमात मांडणी झाली...\nत्या नंतर सुरु झाली कसरत ती प्रकाशक शोधण्याची. मग काही दिवस प्रकाशक शोधण्यात गेले. अखेर प्रकाशक भेटला व दोन महिन्यात होकारही दिला. त्या नंतर अजुन काही महिने लोटले व एकदाची कामाला सुरुवात झाली. इथवर लेखक म्हणून मजा वाट्त होती. पण इथून सुरु होते ती शिक्षा... आपणच लिहलेला ड्राफ्ट आपणच पुन्हा पुन्हा वाचणे ही लेखकाला प्रकाशकानी दिलेली शिक्षा असते. पुस्तक हातात येईस्तोवर ही शिक्षा कितीही वेळा भोगावी लागते. परत परत वाचने... लहानशी चूक शोधण्यासाठी वाचणे... विषयाची सलगी तपासण्यासाठी वाचणे... क्रमवारीत काही बदल करावा का यासाठी वाचने... असे अने वाचने करताना लेखक रडकुंडीला येतो. या सगळ्या दिव्यातून गेल्यावर अखेर माझे पुस्तक बाजारात येण्यासाठी तयार झाले आहे.\nमी जरी हे पुस्तक लिहले असले तरी हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा मात्र संजय सोनवणी यांचीच... त्यामुळे संजय सोनवणी यांचा आभारी आहे.\nऑनलाईन खरेदीसाठी खालील धाग्यावर जा...\nपुस्तक जत्रा या साईटवरुन ऑनलाईन खरेदी करु शकता\nप्रकाशकाचा पत्ता व संपर्क क्रमांक\n८ अमित कॉंप्लेक्स, ४७४, सदाशिवपेठ,\nन्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड,\n१०६, प्रसन्न अपार्टमेंट, कबुतरखान्या जवळ,\nभवानी शंकर रोड, दादर(प),\nआपल्याला पुस्तक हवे असल्यास जरुर संपर्क करा.\nटीप: पहिल्या पुस्तकाच्या वेळी अनेकाना मी भेट म्हणून प्रती दिल्या होत्या. मैत्री खातर अनेकाना ते वाचने व प्रतिसाद देणे बंधनकारक बनले. काही दिवसा नंतर ही कुजबुज माझ्या कानावर आली. त्यामुळे या वेळी मी कोणालाही भेट म्हणून पुस्तक देत नाहीये.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: माझी प्रकाशित पुस्तकं\nमहेंद्र १९ ऑक्टोबर, २०१३ रोजी ६:१८ म.उ.\nKoham Mahok १९ ऑक्टोबर, २०१३ रोजी ६:४८ म.उ.\nसंजय क्षिरसागर १९ ऑक्टोबर, २०१३ रोजी ८:३३ म.उ.\nAbhijit Tillu २१ ऑक्टोबर, २०१३ रोजी २:२३ म.पू.\nM. D. Ramteke २२ ऑक्टोबर, २०१३ रोजी ९:४२ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nमी लक्ष्मी यंत्र नाकारला...\nआम्ही माडिया मधून (सरकारी सेवक)\nलव्ह जिहाद : परिचय भाग - १\nगांधी : त्रीवार अभिवादन\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/11/blog-post_16.html", "date_download": "2018-04-21T07:37:34Z", "digest": "sha1:PZLPGJOIXTIRQCGSSOH3TGYFPL43V3DS", "length": 6191, "nlines": 106, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तव गीतातील निषाद..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, १६ नोव्हेंबर, २००९\nघालते मी साद रे\nदे मला प्रतिसाद रे\nतुझ्या प्रीतीचा नाद रे\nसांग तू अनुवाद रे\nघे जरा आस्वाद रे\nतान छेडली कोकिळ कंठी\nदे खुलूनी दाद रे\nघुमून आले श्वास माझे\nदर्‍यांत उठले पडसाद रे\nतव गीतातील निषाद रे\nनको जुने ते धागे दोरे\nआणि जुने ते वाद रे\nनको काही प्रमाद रे\nचल गगनाशी सहज छेडू\nआज प्रेम संवाद रे\nतुझ्या प्रीतीचा नाद रे\nसांग तू अनुवाद रे\n२१ जानेवारी, २०१० रोजी १०:१७ म.पू.\nतुझ्या प्रीतीचा नाद रे\nसांग तू अनुवाद रे\n२१ जानेवारी, २०१० रोजी १०:१८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/06/blog-post_8281.html", "date_download": "2018-04-21T07:50:22Z", "digest": "sha1:P2BQM7NPX55G25QZRAFUITL7X4HXVAZ6", "length": 6132, "nlines": 88, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तुझी निराळीच तर्‍हा..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १२ जून, २०१२\nतुझ्या डोळ्यातल्या रानी, लागे चकवा गहीरा\nजीव रानभरी झाला, नाही नजरेस थारा\nकाय बोलसी -पाहसी, माझा प्रयास अपुरा,\nनजरेने बोलण्याची , तुझी निराळीच तर्‍हा\nझाले संमोहन असे, जीव तुझ्यातच फ़से\nप्राण पाखरू अधीरे, त्यास पर्यायच नसे\nसांग आवरावा कसा, तुझ्या मिठीचा पसारा\nमला कवेत घेण्याची, तुझी निराळीच तर्‍हा\nतुझा कोसळच असा, सांडे सुगंधाचा पसा\nमाझ्या मातीवर तप्त, तुझ्या अधरांचा ठसा\nमाझा भिजला प्राजक्त, तुझा नशिला मोगरा\nमाझ्यासवे गंधण्याची, तुझी निराळीच तर्‍हा\nओल्या श्वासांना श्वासाचे, आणि ओठांना ओठाचे\nभिडे झपाटलेपण, वेड्या सागरलाटांचे\nखळाळतो रोमरोमी, धुंद प्रणयाचा झराहाय\nआवेगाची सख्या, तुझी निराळीच तर्‍हा\nरात उधाणली सारी, लाल खुणा ओठावरी\nअसे बेभान वादळ, शमे हळूवार उरी\nबहरुनी लाजलेला, हाती झाकते चेहरा\nमाझ्याकडे पाहण्याची, तुझी निराळीच तर्‍हा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/node/50", "date_download": "2018-04-21T07:37:11Z", "digest": "sha1:4JDHOY43BEYNDYFPWKCQMQDOAXMSQOJN", "length": 6641, "nlines": 67, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "सारे प्रवासी घडीचे | Majestic Prakashan", "raw_content": "\n‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्‍या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्य्र.’’\nअशा दक्षिण कोकणातला एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चितारायला घेतला आहे. आणि एक मोठा कलात्मक चमत्कार म्हणजे या नापीक प्रदेशातून खळाळत्या प्रसन्न हास्याचे सोळा आणे पीक काढले आहे\nतर्‍हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक प्रदीर्घ पटच ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये दळवींनी उलगडीत नेला आहे. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर, आणि स्थितप्रज्ञ दारू-दुकानदार अंतोन पेस्तांव, गांधीवादी डॉ. रामदास आणि लोकलबोर्डात निवडून आलेला ‘बिचारा’ केशा चांभार, परस्परांशी तहाहयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली, दशावतारवाला जिवा शिंगी आणि ढब्बू पैसा खणकन वाजवून घेणारा दुकानदार नायक... एक की दोन - किती नावे सांगावी शिवाय ही माणसे सुटेपणाने येत नाहीत. रवळनाथाच देऊळ आणि त्याचा उत्सव, प्राथमिक शाळा, दारूचे छप्पर, रविवारचा बाजार, मोटार सर्विस, होळीचा सण, गंगू भाविणीचे घर यांसारखी स्थळे आणि प्रसंग यांची जिवंत चौकट त्यांना लाभली आहे. अगदी स्वाभाविक वातावरणात निःशंकपणे, आपापल्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागणारी ही माणसे आहेत. त्यामुळे उपरा विदूषकीपणा त्यांना चिकटवण्याची गरजच लेखकाला पडत नाही. पडत नाही. ‘‘अशी एक एक माणसे शिवाय ही माणसे सुटेपणाने येत नाहीत. रवळनाथाच देऊळ आणि त्याचा उत्सव, प्राथमिक शाळा, दारूचे छप्पर, रविवारचा बाजार, मोटार सर्विस, होळीचा सण, गंगू भाविणीचे घर यांसारखी स्थळे आणि प्रसंग यांची जिवंत चौकट त्यांना लाभली आहे. अगदी स्वाभाविक वातावरणात निःशंकपणे, आपापल्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागणारी ही माणसे आहेत. त्यामुळे उपरा विदूषकीपणा त्यांना चिकटवण्याची गरजच लेखकाला पडत नाही. पडत नाही. ‘‘अशी एक एक माणसे जगावेगळी जगली, जगावेगळी मेली जगावेगळी जगली, जगावेगळी मेली भरड्या जमिनीत जन्मली आणि मुरमासारखी खडबडीत राहिली.’’\nया चित्रांना विशेष गहिरेपणा येतो तो आणखी एका कारणामुळे : एका इतिहासजमा समाजरचनेत वावरून गेलेली ही माणसे यापुढे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत काळाच्या ओघात गावाची जुनी घडी विस्कटली आणि नवी आली, पण लेखकाचा पिंड वाढलेला आहे त्या जुन्या परंपरेत. त्या मावळत्या परंपरेच्या पडझडीचे उदास पडसाद विनोदाच्या खळखळाटांतूनही दळवींनी वाचकाला ऐकवले आहेत - त्यांची नेहमीची सफाईदार, सहज शैलीही इथे अंतर्मुख होते.\nम्हटले तर हे आपूचे आत्मचरित्र आहे. म्हटले तर व्यक्तिचित्रे आहेत, म्हटले तर विनोदी गप्पागोष्टी आहेत, म्हटले तर कादंबरी आहे - काहीही असले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे, आणि हसवता हसवता खिन्न करणारे हे एक अविस्मरणीय पुस्तक आहे.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/hospital-gutka-sale-row-11894", "date_download": "2018-04-21T07:33:31Z", "digest": "sha1:6P3LYDGZQTSSRWPXSUQ2TIOVDPXODDQA", "length": 15141, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "From hospital Gutka sale row रुग्णालयात गुटखा विक्रीवरून खडाजंगी | eSakal", "raw_content": "\nरुग्णालयात गुटखा विक्रीवरून खडाजंगी\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nकणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात गुटखाविक्री करणारे रॅकेट कार्यरत असून, त्याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी कोणती कारवाई केली, या प्रश्‍नावरून आजच्या पंचायत समितीच्या सभेत खडाजंगी झाली. अखेर या प्रकरणाची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना अहवाल पाठविण्यात आला असल्याचे अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी सांगितले. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. प्रधानमंत्री आवास योजनेचे निकष आणि वाढत्या महागाईवर शासनाचे सुटलेले नियंत्रण याच्याविरोधात आजच्या सभेत निषेधाचा ठराव करण्यात आला.\nकणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात गुटखाविक्री करणारे रॅकेट कार्यरत असून, त्याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी कोणती कारवाई केली, या प्रश्‍नावरून आजच्या पंचायत समितीच्या सभेत खडाजंगी झाली. अखेर या प्रकरणाची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना अहवाल पाठविण्यात आला असल्याचे अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी सांगितले. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. प्रधानमंत्री आवास योजनेचे निकष आणि वाढत्या महागाईवर शासनाचे सुटलेले नियंत्रण याच्याविरोधात आजच्या सभेत निषेधाचा ठराव करण्यात आला.\nसभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मासिक सर्वसाधारण सभा सकाळी झाली. या वेळी उपसभापती महेश गुरव, गटविकास अधिकारी मुस्ताक गवंडी आदीसह सदस्य, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.\nयेथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या मातांना खासगी दवाखान्यात का पाठविले जाते, असा प्रश्‍न सुरेश सावंत यांनी उपस्थित केला. यावर अधीक्षक श्री. जाधव म्हणाले, \"\"प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या जिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत अधिक आहे. त्यातच एकच स्त्रीरोगतज्ज्ञ असून, त्यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे काही महिला खासगी दवाखान्याकडे जातात. रुग्णालयात डॉक्‍टरांची पदे रिक्त असल्यामुळे आणि ओपीडी दररोज\nतिनशे इतकी असल्याने ताण येत आहे.‘‘\nउपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून गुटखाविक्री केली जाते, असा मुद्दा श्री. सावंत यांनी उपस्थित केला. त्यावर श्री. जाधव म्हणाले, \"\"रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यावर संशय होता त्याची 22 जुलैला चौकशी करण्यात आली. त्याच्या निवासस्थानावरील गुटखा जप्त करण्यात आला; परंतु तो गुटखाच आहे का, याचा अहवाल अन्न आणि भेसळ प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही. तरीही संपूर्ण चौकशी करून आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषांमुळे त्यात एकही लाभार्थी बसणार नाही. त्यामुळे गरिबांना पक्की घरे कशी मिळणार, केंद्राने लावलेले हे निकष गरिबांना मारक ठरत असून, महागाईतून होरपळलेली जनता या निकषाने घरकुल बांधूच शकत नाहीत, असे मत व्यक्त करून शासनाविरोधात निषेधाचा ठराव घेण्यात आला. धोकादायक शाळांच्या इमारतीचे निर्लेखन व्हावे, अशी सूचना बाबा वर्देकर यांनी केली. समाजकल्याणच्या शिष्यवृत्ती विभाग, फोंडा परिसरातील धोकादायक पूल आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी बबन हळदिवे यांनी केली. ग्रामपंचायतींना जोडण्यात आलेल्या ओएफसी केबलमुळे पडलेले खड्डे बुचविण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.\nआजच्या सभेला भाग्यलक्ष्मी साटम, मैथिली तेली, राजश्री पवार यांनीही मुद्दे उपस्थित केले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nकुख्यात गुंड अबू सालेमला लागले लग्नाचे वेध\nनवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/raj-thackrays-mns-warns-pakistani-artists-leave-india-12502", "date_download": "2018-04-21T07:43:32Z", "digest": "sha1:5K4W4K4GUJRDMDFTLOBROEBG6VHJGISO", "length": 10719, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Thackray's MNS warns Pakistani artists to leave India पाक कलाकारांनो 48 तासात देश सोडा: मनसे | eSakal", "raw_content": "\nपाक कलाकारांनो 48 तासात देश सोडा: मनसे\nशुक्रवार, 23 सप्टेंबर 2016\nमुंबई - भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानच्या कलाकारांना 48 तासात देश सोडण्यास सांगितले आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी पाकिस्तानच्या कलाकारांना येत्या 48 तासांत देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच जर येत्या 48 तासांत देश सोडला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला बाहेर काढू, असा इशाराही खोपकर यांनी दिला आहे.\nमुंबई - भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानच्या कलाकारांना 48 तासात देश सोडण्यास सांगितले आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी पाकिस्तानच्या कलाकारांना येत्या 48 तासांत देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच जर येत्या 48 तासांत देश सोडला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला बाहेर काढू, असा इशाराही खोपकर यांनी दिला आहे.\nउरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट आहे. दहशतावाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान उरणमध्ये शस्त्रास्त्रधारी अज्ञात व्यक्ती आढळल्याने खळबळ माजली असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/mr-shef-article-saptarang-33548", "date_download": "2018-04-21T07:28:58Z", "digest": "sha1:SEUFMKEHQRHVXJKINI7ARMRSERPOWWZL", "length": 27539, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "mr shef article in saptarang ‘मिस्टर’ शेफ | eSakal", "raw_content": "\nरविवार, 5 मार्च 2017\nमाझ्या विवाहापूर्वीची गोष्ट. मी पुणे जिल्ह्यात आर्वी इथं तत्कालीन विदेश संचार सेवेमध्ये नुकताच रुजू झालो होतो. नारायणगावला खोली घेऊन एकटा राहत असे. सकाळी कार्यालयाच्या कॅंटीनमध्ये जेवण होत असे, तर सायंकाळी स्वयंपाकाचं ज्ञान असल्यामुळं हातानं बनवून खात असे. रोज स्वयंपाक करण्याच्या सवयीमुळं मी सर्व काही करू शकेन, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. एका रविवारी काही तरी गोड बनवावं जे इतर वेळी पण खाता येईल, असा विचार करून बनवायला सोपी अशी शेंगदाणा चिक्की बनवावी, असा विचार केला. फक्त गुळाचा पाक करायचा आणि त्यात भाजलेले शेंगदाणे टाकून हलवायचे. पाक थंड होत आला, की ताटात पसरवून चिक्की बनवायची, अशी साधी-सरळ सोपी रेसिपी मनात तयार करून बनवायला सुरवात केली. त्यावेळी माझ्याकडं एक स्वयंपाकाचा पितळी स्टोव्ह आणि पाणी गरम करण्यासाठी वातीचा स्टोव्ह होता. घाई नसल्यामुळं पितळेच्या पातेल्यात गूळ, थोडंसं पाणी टाकून वातीच्या स्टोव्हवर पाक करायला ठेवला. पाक तयार झाल्यावर शेंगदाणे टाकले आणि हलवून एकत्र केले. स्टोव्ह बंद करून मिश्रण थंड व्हायला ठेवलं. गरमागरम चिक्की खाण्याचा खूप मोह झाला होता; पण हात भाजेल म्हणून मन आवरतं घेतलं. बाहेर फिरून आल्यावर चिक्की ताटात काढण्याचा प्रयत्न केला; पण गुळामुळं ती इतकी घट्ट झाली, की निघता निघेना. उलथन्यानं काढण्याचा प्रयत्न केला तरी निघेना. शेवटी हातोडी आणि स्क्रू-ड्रायव्हरचा उपयोग केला; पण सर्व व्यर्थ. ठोकाठोकीचा आवाज ऐकून शेजारच्या वहिनींनी विचारलं, ‘‘भाऊजी काय चाललंय’’ मी घडला प्रकार सांगितला. ते ऐकून त्या खूप हसल्या. म्हणाल्या, ‘‘एवढं करण्यापेक्षा बाजारातून पाच रुपयांची चिक्की विकत आणलेली परवडली असतो हो.’’ वेळ गेला, सामान वाया गेलं, एवढंच नव्हे, तर ते भांडंसुद्धा कामातून गेलं. अशा प्रकारे माझी शेंगदाणा चिक्की दगडी शेंगदाणा चिक्की झाली. हे माझे शेंगदाणा चिक्की प्रकरण माझ्या घरी; तसंच होऊ घातलेल्या सासरवाडीपर्यंत पोचलं. जो तो मला एकच प्रश्‍न विचारायचा- ‘शेंगदाणा चिक्की झाली का’’ मी घडला प्रकार सांगितला. ते ऐकून त्या खूप हसल्या. म्हणाल्या, ‘‘एवढं करण्यापेक्षा बाजारातून पाच रुपयांची चिक्की विकत आणलेली परवडली असतो हो.’’ वेळ गेला, सामान वाया गेलं, एवढंच नव्हे, तर ते भांडंसुद्धा कामातून गेलं. अशा प्रकारे माझी शेंगदाणा चिक्की दगडी शेंगदाणा चिक्की झाली. हे माझे शेंगदाणा चिक्की प्रकरण माझ्या घरी; तसंच होऊ घातलेल्या सासरवाडीपर्यंत पोचलं. जो तो मला एकच प्रश्‍न विचारायचा- ‘शेंगदाणा चिक्की झाली का\n- रत्नाकर वाणी, पुणे\n‘कि चन’ ही नवनवीन पदार्थ बनविण्याची, त्यांचे प्रयोग करण्याची ‘लॅब’ आहे, असं अस्मादिक समजतात. त्यातूनच कोहळाचं चिकन, कोहळाचं मटण (नारळाच्या पाण्यात शिजवलेलं), ब्राह्मणी पद्धतीचं चिकन, मटण (थोडासा गूळ घातलेलं गोडसर), खिम्याचं घावन (तांदळाच्या पिठाचं), खिमा करंजी, खिमा मोदक (सेव्हन सिस्टर्समध्ये ज्याला ‘मोमोज’ म्हणतात) अशा अफलातून पदार्थांची निर्मिती आजवर माझ्याकडून झालेली आहे. काही पदार्थ फसलेही. आता सांगतो, एका फसलेल्या (फसफसलेल्या) खरवसाची सुरस कहाणी. त्याचं झालं असं- बऱ्याच दिवसांनी दूधवाल्याकडं लकडा लावल्यानंतर त्यानं एकदाचं चिकाचं दूध आणून दिलं. बाजारात ‘चायना ग्रास’चा खरवस मिळतो. घरगुती खरवस खायला मिळणार म्हणून सगळे उत्सुक, आनंदात होते. शेवटी मी आमच्या लॅबमध्ये (किचनमध्ये) खरवस बनवायला सिद्ध झालो. चिकाच्या दुधात अजून दूध मिसळलं. वेलची पूड, गूळ (खमंग लागण्यासाठी) घालून पातेलं गॅसवर ठेवलं. बराच वेळ उकळत ठेवल्यानंतर वाफ येऊ दिली आणि झालं असेल म्हणून ‘रेडी टू सर्व्ह’ खाली काढलं. गार झाल्यावर ते मिश्रण घट्ट होऊन त्याच्या वड्या पाडता येतील, म्हणून थोडा वेळ वाट पाहिली. परंतु कसचं काय अन्‌ कसचं काय सर्वच चोथापाणी झालं होतं. नंतर आमच्या नेहमीच्या स्वयंपाकीण बाईंकडून कळलं, की चिकाच्या दुधात साधं दूध घालून साखर, गूळ घालून ते कूकरमध्ये शिजवायचं असतं. शेवटी या फसलेल्या पदार्थाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझा ‘शेफ’पदाचा राजीनामा ‘गृह’ मंत्रालयाकडं पाठवून दिला. म्हणतात ना, ‘जेनु काम तेनु थाय, बिजाकरे तो गोता खाय सर्वच चोथापाणी झालं होतं. नंतर आमच्या नेहमीच्या स्वयंपाकीण बाईंकडून कळलं, की चिकाच्या दुधात साधं दूध घालून साखर, गूळ घालून ते कूकरमध्ये शिजवायचं असतं. शेवटी या फसलेल्या पदार्थाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझा ‘शेफ’पदाचा राजीनामा ‘गृह’ मंत्रालयाकडं पाठवून दिला. म्हणतात ना, ‘जेनु काम तेनु थाय, बिजाकरे तो गोता खाय\n- अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे (जि. पुणे)\nसा धारण २०-२५ वर्षांपूर्वीची गोष्ट. निवडणुकीच्या कामाकरिता पत्नीची दूरगावी नेमणूक झाली होती. निवडणुकीचं काम टाळणं शक्‍य नव्हतं. दोन दिवस नेमणुकीच्या गावी मुक्काम करणं अपरिहार्य होतं. एक दिवसाच्या पोटापाण्याची व्यवस्था करून पत्नी निवडणुकीच्या कामाकरिता गेली; पण दुसऱ्या दिवशी मुलांना काहीतरी गरम-गरम खाण्याची लहर आली. कांदेपोहे आवडता पदार्थ. बालहट्ट पुरवायचा ठरवलं. त्यातल्या त्यात झटपट होणारा पदार्थ ‘बाबा आज तुम्हीच करा ना बाहेर नको.’ मग काय नाईलाजास्तव करणं भागच होतं.\nमिरच्या, कांदे-बटाटे चिरून घेतले. खोबरं मस्तपैकी खोवलेलं होतंच. फोडणीचं साहित्य माहीत होतं. कढीपत्ता टाकून जिरे-मोहरीची फोडणी केली. चवीनुसार मीठ टाकलं. पण चुकून कांदेपोह्यांऐवजी पातळ पोहे भिजवले गेले. मऊ छान झाले. जरा आनंद झाला. पण त्यातल्या त्यात पाणीही थोडं जास्तच झालं. कढईत हलवल्यावर पिठल्याचा व्हावा तसा लगदा झालेला. सुटं होता होईना. वर कोथिंबिर, खोबऱ्याची सजावट पाहून मुलं खूश झाली, आणि चावण्याचा काही प्रश्‍नच आला नाही. ‘‘बाबा, आईचे पोहे जसे दिसतात तसे तुमचे दिसतच नाहीत,’’ असं ती म्हणाली. मी निरुत्तरच. काय उत्तर देणार मुलांना ‘‘खा रे गुपचूप. आवडले ना ‘‘खा रे गुपचूप. आवडले ना’’ मी म्हणालो. गप्प बसली’’ मी म्हणालो. गप्प बसली भूक खूप लागली होती ना भूक खूप लागली होती ना\nशिलकी पोह्याची (की पिठल्याची---) पत्नीनं आल्यावर चव बघितली. डबे माहीत नाहीत, हे तिला कळलंच. शब्दांचा भडिमार आणि शाबासकी पण (कुत्सित उपहासानं) मिळाली. शेवटी निश्‍चय केला, व्यवस्थित डबे, पदार्थ, वस्तू पाहूनच पाककृतीचे प्रयोग करायचे.\n- कन्हैयालाल देवी, पुणे\nमी त्या वेळी पुणे जिल्ह्यातल्या पानशेतमध्ये हायस्कूलमध्ये शिकत होतो. आम्ही काही मित्रांनी दिवाळीची सुटी झाल्यावर रानात वनभोजन करण्याचं ठरवलं. स्वयंपाकाची मला खूप माहिती आहे, असं इतर मित्रांना सांगून, वरण, भात, शिरा, वांगी, बटाटा आणि हरभऱ्याची ‘शाक’ (मिक्‍स) भाजी असा साधा मेनू ठरवला.\nरविवारचा दिवस गाठून, साहित्याची जमवाजमव केली. प्रत्येकाच्या घरातून मोठा पेलाभर आंबेमोहरचा तांदूळ, एक-एक वाटी तूरडाळ जमा केली. प्रत्येकी एक रुपया वर्गणीप्रमाणं दहा-बारा रुपयांच्या रकमेतून भाजीचे पदार्थ, रवा, साखर, डालडा इत्यादी घेतले. शिऱ्यात टाकायला प्रत्येक घरातून लोटीभर मिळून दीड लिटर दूध मिळालं. स्वयंपाकासाठी लागणारी भांडी जमा करून गावाबाहेरच्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली वनभोजन साहित्याचा सरंजाम ठेवला. त्या काळात खेड्यापाड्यात गॅसशेगड्या, स्टोव्ह नव्हते.\nआम्ही सिनियर मुलांनी तीन-तीन दगडांच्या दोन चुली तयार केल्या. इतर मित्रांनी सरपण (लाकडं) जमा केली. जवळच्या विहिरीमधून पाणी आणलं. आता चूल पेटवून डाळ, भात शिजायला टाकायचा, तोपर्यंत भाजी चिरायची आणि शेवटी शिरा करायचा असा बेत ठरला. सुरवातीलाच चूल पेटविण्यासाठी काड्याच्या पेटीची शोधाशोध सुरू झाली. प्रत्येक जण आपले खिसे तपासू लागला. मग लक्षात आलं, की काडेपेटी घरीच विसरली होती. पटकन पळत जाऊन एका लहान मुलानं ती आणली. चुली पेटवल्या. मोठ्या पातेल्यात भात शिजत टाकला. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाणी थोडं कमीच पडलं. दुसऱ्या चुलीवर वरणाची डाळ शिजायला ठेवली. चूल पेटण्यासाठी पुठ्ठ्यानं हवा द्यावी लागत असल्याने मध्येच एका मुलाचा वरणाची डाळ असलेल्या पातेल्याला धक्का लागला आणि डाळ टोपासकट भुईसपाट झाली. एकमेकांवर राग काढून नंतर भाजी थोडी पातळ करण्याचं ठरलं. भात थोडा कच्चाच शिजला; पण खमंग, करपट वास येत होता. भाजीत जास्त तिखट पडल्याचं रंगावरून दिसत होतं.\nत्यानंतर शिरा करायला घेतला. आमच्यापैकी कुणीही शिरा करताना अद्याप पाहिलं नव्हतं. मोठा आचारी असल्याचा आविर्भाव आणून शिरा मीच करण्याचं ठरवलं. रवा डालड्यात अगोदर भाजायचा असतो, ते तत्त्वज्ञान मला फार उशिरा समजलं. पातेल्यात पाणी टाकून साखरेचा पाक तयार केला. उकळी आल्यावर त्यात रवा टाकला. हे मिश्रण पळीनं हलवून पुन्हा उकळी आल्यावर डालडा वरून सोडला आणि हलवण्यास सुरवात केली. चारही घटक एकमेकांवर रुसले. मिश्रण घट्ट आणि एकजूट होण्याचं नाव घेईना. कृतीत काहीतरी गडबड-घोटाळा झाल्याचं समजलं. तोपर्यंत एक युक्ती सुचली. वरून दूध टाकून कमीत कमी खीर तरी होईल असं वाटलं. बराच वेळ हे मिश्रण हलवल्यानंतर त्यानं पांढऱ्या रंगाच्या पातळ खिरीचं स्वरूप धारण केलं. थोडा आशेचा किरण दिसू लागला.\nजेवणाची पंगत बस्कर टाकून सुरू झाली. कच्च्या भाताला वेगळीच चव आली होती. भाजी लाजवाब, कोल्हापुरी रश्‍श्‍याची चव. शिरा फसल्यामुळं झालेली खीर प्रत्येकानं आनंदानं आणि मोठ्या चवीनं वाट्या भरून प्यायली. वनभोजनातले पदार्थ फसले, तरी फसलेल्या पदार्थांची वेगळी चव आम्हाला अनुभवायला मिळाली. ही चव अजूनही जिभेवर रेंगाळते. आजही आम्ही मित्र एकत्र आलो, की फसलेल्या वनभोजनाच्या बेताची आठवण होते आणि आम्ही खो-खो हसतो. बालपणात रमून जातो.\n- विठ्ठलराव ठाकर-पाटील, पुणे\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nशौचालय आले दारी पण, पाण्याअभावी लोटापरेडची सुटेना वारी\nयेवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:45:21Z", "digest": "sha1:52KWY3PT6W2RAESEBIUDNOVUUKEWUBUM", "length": 43453, "nlines": 354, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: लक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मारावे!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १ एप्रिल, २०१३\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मारावे\nपदमश्री लक्षमण माने यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. आरोप करणा-या कोण तर त्यांच्या संस्थेत स्वयंपाकी म्हणून काम करणा-या बायका. लक्ष्मण माने ईतक्या खालच्या थराला गेलेत म्हणून उभ्या महाराष्ट्रातील मिडीयानी बोंबा मारायला सुरुवात केली आहे. प्रकरणाची शहनिशा करणे वगैरे तर दूर पण वरील प्रकरण तर्कात तरी बसते का याचेही भान पत्रकाराना नाही.\nअहो बलात्कार म्हणजे बळजबरीने केलेला शरीर संभॊग. या बायका २००३ पासून मानेसोबत झोपायच्या अन आज म्हणतात तो बलात्कार होता. ईथे कुठली आली बळजबरी. स्वेच्छेनी सगळं पार पडलं. मग ते बलत्कार कसं\nतक्रार देणा-या बायकांचं म्हणनं काय आहे तर त्यांच्यावर २००३ पासून बलात्कार होतो आहे म्हणे. म्हणजे २००३ ते २०१३ पर्यंत बलात्कार चालू आहे असा त्याचा अर्थ निघतो. याला बलात्कार म्हणायचंच झाल तर, त्या स्त्रीयांच्या ईच्छे विरुद्ध हे दहा वर्षापासून चालू आहे असं म्हणावं लागेल. आता मला प्रश्न पडतो की मानेनी दहा वर्ष या बयकाना कोंडून ठेवून त्यांच्याशी शैय्या केली का अजिबात नाही. त्या स्वतंत्र होत्या. म्हणजेच दहा वर्षा पासूनचा हा शरीर संबंध बलात्कार नसून त्या बायकानी स्वखुषीने तो केला. जर स्वखुषीने झोपल्या तर मग तो बलात्कार कसा काय अजिबात नाही. त्या स्वतंत्र होत्या. म्हणजेच दहा वर्षा पासूनचा हा शरीर संबंध बलात्कार नसून त्या बायकानी स्वखुषीने तो केला. जर स्वखुषीने झोपल्या तर मग तो बलात्कार कसा काय मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की या बायकांनी त्यांच्या खुशीने शरीर-संबंध थोडं थोडकं नाही तर चक्क दहा वर्ष ऐश केलं. कित्येक वर्षे ते बिनबोभाट चालू असताना एका दिवशी शैय्या करुन झाल्यावर त्याना नवा साक्षात्कार झाला. कशाचा मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की या बायकांनी त्यांच्या खुशीने शरीर-संबंध थोडं थोडकं नाही तर चक्क दहा वर्ष ऐश केलं. कित्येक वर्षे ते बिनबोभाट चालू असताना एका दिवशी शैय्या करुन झाल्यावर त्याना नवा साक्षात्कार झाला. कशाचा त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा. वा गं बायानो\nमिडीया तर उभाच होता काडी लावायला. या बायकाना जर ते शरीर-संबंध मान्य नव्हते तर त्यांनी ते इतकी वर्षे का चालू ठेवले त्यावेळी त्या नकार देऊ शकत होत्या, का नाही दिला त्यावेळी त्या नकार देऊ शकत होत्या, का नाही दिला तेंव्हा हिंमत नव्हती असा युक्तीवाद असेल तर मग त्याचं नाव सांगा ज्याच्यामुळे आज ती हिंमत आली. म्हणजे दूध का दूध व पानी का पानी होईल. मुळात तो जर बलात्कार होता तर पहिला बलात्कार झाल्यावर दुस-यांदा परत मानेकडे जाण्याचे कारण काय होते. कोणी बाई, बलात्कार करणा-या माणसाकडे परत परत जाईल का हो तेंव्हा हिंमत नव्हती असा युक्तीवाद असेल तर मग त्याचं नाव सांगा ज्याच्यामुळे आज ती हिंमत आली. म्हणजे दूध का दूध व पानी का पानी होईल. मुळात तो जर बलात्कार होता तर पहिला बलात्कार झाल्यावर दुस-यांदा परत मानेकडे जाण्याचे कारण काय होते. कोणी बाई, बलात्कार करणा-या माणसाकडे परत परत जाईल का हो अन जात असल्यास याना बलात्कार करवून घेण्याची खोड होती असा अर्थ निघत नाही का अन जात असल्यास याना बलात्कार करवून घेण्याची खोड होती असा अर्थ निघत नाही का कि तो बलात्कार नव्हताच, या बायका आज उगीच नाटकं करत आहेत हे सिद्ध होत नाही का कि तो बलात्कार नव्हताच, या बायका आज उगीच नाटकं करत आहेत हे सिद्ध होत नाही का शरीर-संबंधाच्या मोबदल्यात मिळणारे सर्व फायदे उपटून झाले की मग या बलात्कार म्हणून बोंब मारायला मोकळ्या. ही सगळी लबाडी नाही का\nआता हेच प्रकरण शोषण व नैतिकतेच्या कसोटीत तपासूया.\nमाझ्या एका मित्राचं म्हणन आहे की तो बलात्कार या प्रकारात मोडत नाही पण त्या बायकांना नोकरीची आमिष दाखवून शोषण करण्यात आलं. याला शोषण म्हणावे. अन शोषित समाजातील एका नेत्याने हे केली त्यामूळे फार वाईट वाटते.\nमी म्हणतो अजिबात नाही\nयाला मी शोषणही मानत नाही. ’तुम्ही मला नोकरी द्या मी तुमच्यासोबत झोपते’ असं म्हणणारी बाई शोषीत कशी काय शरीराच्या बदल्यात नोकरी या व्यवाहारास तयार होणारी बाई ही मुळात शोषित होऊच शकत नाही. उलट ईतर बायकाना डावलून आपलं शरीर विकत नोकरी मिळविण्यासाठी केलेली ही लबाडी पाहता ती अरोपी ठरावी. म्हणजे नैतिकतेच्या पातळीवर नुसती बोंब शरीराच्या बदल्यात नोकरी या व्यवाहारास तयार होणारी बाई ही मुळात शोषित होऊच शकत नाही. उलट ईतर बायकाना डावलून आपलं शरीर विकत नोकरी मिळविण्यासाठी केलेली ही लबाडी पाहता ती अरोपी ठरावी. म्हणजे नैतिकतेच्या पातळीवर नुसती बोंब अन या शील विकणा-या बायकाना दाद मागण्याचा नैतिक अधिकार उरतो का अन या शील विकणा-या बायकाना दाद मागण्याचा नैतिक अधिकार उरतो का अजिबात नाही. दोघानी संमतीने शैय्या केली अन मॅटर संपला. शैय्या नंतर मानेनी ठरलेल्या अटी पुर्ण नाही केल्या तरी त्या करणे नैतिकतेच्या पातळीवर बंधनकारक नाहीतच. कारण मुळात हा व्यवहारच नैतिकतेला डावलून सुरु झाला त्यामूळे त्याच्या पुर्णत्वास नैतिकतेच्या कसोट्या लागू पडत नाहीत. या प्रकरणात मानेकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखविताना त्या स्वत:ही गुन्हेगार आहेत याचा त्याना चक्क विसर पडला. तुमची जर मानेनी फसवणूक केली तर मी म्हणतो तुम्ही समाजाची फसवणूक केली. नोकरीच्या निकषात शरीराची मिसळण करत तुम्ही योग्य उमेदवारांची फसवणूक केली. म्हणजे दोघेही गुन्हेगार. आज माझ्यावर बलत्कार झाला म्हणणा-या या बायका काल पर्यंत स्वार्थासाठी मोठ्या खुषीने माने सोबत झोपायच्या हे त्यांच्या स्टेटमेंटवरुन दिसून येते. हवं ते पदरात पाडून घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता बोंबा सुरु झाल्या. म्हणजे हा नियोजीत गुन्हेगारीचा प्रकार झाला. नोकरी नावाची वस्तू मिळविण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करायचा, आज ती वस्तू मिळाली नाही तर त्या मार्गातील आपल्या एका सोबत्याकडे बोट दाखवून ’हा अपराधी’ असं म्हणताना त्या प्रकरणातील त्या स्वत: सुद्धा तेवढ्याच अपराधी आहेत याचा त्याना विसर पडतो, हे कसं काय अजिबात नाही. दोघानी संमतीने शैय्या केली अन मॅटर संपला. शैय्या नंतर मानेनी ठरलेल्या अटी पुर्ण नाही केल्या तरी त्या करणे नैतिकतेच्या पातळीवर बंधनकारक नाहीतच. कारण मुळात हा व्यवहारच नैतिकतेला डावलून सुरु झाला त्यामूळे त्याच्या पुर्णत्वास नैतिकतेच्या कसोट्या लागू पडत नाहीत. या प्रकरणात मानेकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखविताना त्या स्वत:ही गुन्हेगार आहेत याचा त्याना चक्क विसर पडला. तुमची जर मानेनी फसवणूक केली तर मी म्हणतो तुम्ही समाजाची फसवणूक केली. नोकरीच्या निकषात शरीराची मिसळण करत तुम्ही योग्य उमेदवारांची फसवणूक केली. म्हणजे दोघेही गुन्हेगार. आज माझ्यावर बलत्कार झाला म्हणणा-या या बायका काल पर्यंत स्वार्थासाठी मोठ्या खुषीने माने सोबत झोपायच्या हे त्यांच्या स्टेटमेंटवरुन दिसून येते. हवं ते पदरात पाडून घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता बोंबा सुरु झाल्या. म्हणजे हा नियोजीत गुन्हेगारीचा प्रकार झाला. नोकरी नावाची वस्तू मिळविण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करायचा, आज ती वस्तू मिळाली नाही तर त्या मार्गातील आपल्या एका सोबत्याकडे बोट दाखवून ’हा अपराधी’ असं म्हणताना त्या प्रकरणातील त्या स्वत: सुद्धा तेवढ्याच अपराधी आहेत याचा त्याना विसर पडतो, हे कसं काय. म्हणून म्हणतो या बायका प्रचंड चलाख आहेत. आधी झोपायचं, फायदे उपटायचे अन आज दहा वर्षानी तो बलात्कार होता म्हणायचं. हा काय प्रकार झाला. उलट माझ्या नजरेत तर अशा बायका या समाजावर कलंक आहेत. भर चौकात उभं करुन अशा बायकाना फटके घातले पाहिजे.\n कारण बाबासाहेबानी शील या गोष्टिला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. महाड्च्या भाषणात बाबासाहेबानी शील जपण्याचा सल्ला देताना हे सांगितले की माझ्या समाजातील बायका अर्ध लुगडं नेसतात पण शीलवान आहेत याचा अभिमान वाटतो. त्याच बरोबर मुंबईच्या एका सभेत ग्रंट रोडच्या वैश्या संघटनानी बाबासाहेबाना समर्थन देण्यासाठी आपला मोर्चा आणला होता, तेंव्हा बासाहेबानी त्या वेश्याना उभ्या सभेतून हाकलून लावले. त्यावेळी ते म्हणाले की ज्या स्त्रीया शीलवान नाही, स्वार्थासाठी शरीर विकतात त्यांचे ईथे काहीच काम नाही. म्हणजे आंबेडकरी कसोटी लावली तर स्त्री ने शिलवान असणे किती महत्वाचे आहे ते वरील दोन उदाहरणावरुन दिसून येते. अन ईथे काय तर आधी बिस्तर गरम करायचा, फायदे लाटायचे अन आता काय तर बलात्कार झाला म्हणे. च्यायला, वरुन काय तर आम्ही आंबेडकरी विचारधारेचे अन शोषित... शोषिताना नोकरीसाठी शरीर विकायची सनद मिळालेली नाही, परिस्थीती काहिही असो.\nअहो उलट आंबेड्करी विचारधारेतील स्त्रीयाना तर हे अजिबात शोभत नाही. जेंव्हा खायचे वांदे होते तेंव्हा सुद्धा आमच्या आया-बहिणिनी शील सांभाळले. तुम्ही बिस्तर गरम करणा-या(२००३ पासून) बायका त्या मानाने कित्येक पटीने चांगल्या परिस्थीतीत जगत आहात. कष्ट करायची तयारी असल्यास सर्वत्र संध्या आहेत. शरीर विकावं एवढी बिकट परिस्थीती तर नक्कीच नाही. शरीर विकणे म्हणजे अत्यंत लालसी, लोभी व अनकष्टीपणाचे द्योतक आहे. बिस्तर गरम करुन नोकरी मिळविण्याचा तुम्ही चालविलेला प्रयत्न अत्यंत लज्जास्पद व हिनकस आहे. शील विकून नोकरी मिळवने हे आंबेडकरी तत्वात अजिबात बसत नाही.\nमाने प्रकरणात आंबेडकरी कसोट्या लावल्यास बायकाच दोषी ठरतात. या बायका २००३ पासून २०१३ पर्यंत माने सोबत झोपत आहेत अन आज त्याना मानेनी परमनंट केलं नाही म्हणून ते झोपणं बलत्कार वा शोषण झालं अशी बोंब मारत आहेत. मुळात नोकरीसाठी झोपणारी बाई ही ’शील’ विकणारी पाताळयंत्री तर ठरतेच पण नोकरी मिळविण्यासाठी अनैतिक मार्ग वापरल्यामुळे तीला शिक्षा व्हायला हवी. या बायकानी शोषित असण्याचा कितीही आव आणला तरी त्या शोषीत नसून चलाख, लोभी व व्यभिचारी बायका आहेत. शरीराची आमिष दाखवून पुरुषाना फसविणा-या लबाड वृत्त्तीच्या बायकाना मी तर भर चौकात उभं करुन चाबकाचे फटके मारावे असे म्हणतो.\nकारण आंबेडकरी विचारधारेच्या नैतिक कसोट्या लावल्यास या बायका *** ठरतात.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आंबेडकरवाद, चालू घडामोडी, लक्ष्मण माने प्रकरण\nSHINDE SATISH ६ एप्रिल, २०१३ रोजी १०:५२ म.पू.\nया सगळ्यात लक्ष्मण माने यांचा काहीच दोष नाही \nSAURABH PARAKHE ९ एप्रिल, २०१३ रोजी ८:४७ म.उ.\n मग १९९८ साली एका पिडीत स्त्रीने सुद्धा तक्रार केली होती मानेन विरुद्ध पण मानेनी ती तक्रार आपल्या राजकीय बळावर दाबून टाकली त्याचे काय तुम्ही तर फक्त स्त्रियांनाच दोष दिला आहे ,हे खूपच एकतर्फी लिखाण आहे. माने जर दोषी नाहीत तर इतक्यादिवस ते का बरे तोंड लपवत फिरत होते \nचिन्मय भावे १६ एप्रिल, २०१३ रोजी ७:४३ म.उ.\nआयुष्मान मधुकर रामटेके ..... तुम्हाला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या डोळ्याला लावलेले पूर्वग्रहांचे चष्मे काढून टाका ... आजूबाजूला होत असलेल्या गोष्टींना संवेदनशील आणि वस्तुनिष्ठ वृत्तीने पाहण्यास शिका .... तुमच्या आपले ते खरे आणि आपला तो बाब्या या आकसाने तुम्ही तुमच्याच चळवळीचे नुकसान करीत आहात .... बलात्कार या घृणास्पद गुन्ह्याबद्दल लिहीत असताना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या माणसाने इतकी उथळ प्रतिक्रिया द्यावी यापेक्षा दुर्दैव नाही ... अर्थातच शील महत्त्वाचे आहे आणि बाबासाहेबांनी केवळ स्त्रियाच काय त्या शीलवान असाव्यात असली भूमिका घेतलेली नाही ... एक तर तपास सुरु असताना आरोपीची बाजू तुम्ही इतक्या आंधळ्या अभिनिवेशी विश्वासाने घेत आहात की पूर्णतः तर्कहीन आणि बेजबाबदार विधाने तुमच्या लेखनात येत आहेत ... बलात्काराची व्याख्या भारतीय दंडविधानात काय आहे नित जाऊन आधी वाचा .... शिवाय आरोपी एका संस्थेचा पदाधिकारी होता आणि त्यांच्या प्रतिभेवर आणि कर्तृत्त्वावर विश्वास ठेऊन ते स्थान त्यांना दिले गेले होते अशा परिस्थितीत कायदेशीर आणि नैतिक अशा दोन्ही पातळीवर मानेंची जबाबदारी पुष्कळ मोठी होती ... निष्कलंक चारित्र्य असायला हवे ही अपेक्षा फिर्यादी महिला आणि आरोपी दोघांकडून असली तरीदेखील अधिकाराच्या पातळीवर माने बसले होते हे विसरता येणार नाही ... कदाचित आरोप चुकीचे असतील तर योग्य तो न्याय त्यांना मिळेलच ... परंतु बायकांना चाबकाचे फटके मारा वगैरे सांगणारे तुम्ही कोण विद्या बाळ पोलीस नाहीत तसे तुम्ही पण न्यायाधीश नाहीत हे विसरू नका .... माझे नाव चिन्मय भावे आहे ... आणि जातीने मी ब्राम्हण आहे वृत्तीने नाही ... पण या प्रतिक्रियेकडे तुम्ही नेहमीच्या कलुषित नजरेनेच पाहाल ...तीच वैचारिक दादागिरी तुमच्या विचारातून नेहमी झळकत आलेली आहे ... ब्राम्हणी कर्मकांडांचा विरोध मी माझ्या घरात करतो .... आणि गौतम बुद्धाने सांगितलेले विचार मला अत्यंत आदरणीय आहेत ... तुम्ही बुद्ध आणि आंबेडकरांचे अनुयायी .... पण तुमच्या लिखाणात विचारापेक्षा बौद्ध धर्माशी निगडीत कर्मकांडे आणि रुढींचाच आग्रह जास्त दिसतो ... माणूस तोच राहतो .... त्याला श्री म्हणा आयुष्मान म्हणा किंवा मिस्टर म्हणा ....\nsachin gaikwad ३ जुलै, २०१३ रोजी १:४१ म.पू.\nAdv. Dinesh Sharma १७ एप्रिल, २०१३ रोजी ११:३१ म.उ.\nRaj Asrondkar १० सप्टेंबर, २०१३ रोजी १०:२२ म.पू.\nस्त्रियांनी शील विकणे आंबेडकरवादाच्या विरोधात असेल तर स्त्रियांना भर चौकात फटके मारण्याची भाषा कोणत्या आंबेडकर वादात बसते...उगीच सोयीचा आंबेडकरवाद मांडू नका. आणि आपल्या मांडणीत कुठेतरी स्त्रियांना फटके मारताना एक झापड लक्ष्मण मानेंना मारली असतीत, तर विचारात प्रामाणिकपणा आहे, असा आभास तरी निर्माण झाला असता...तुम्ही वारंवार स्त्रिया झोपल्या, स्त्रिया झोपल्या असा उल्लेख केला आहे..स्त्रिया एकट्याच झोपल्या का..कि त्यांनी मानेंवर बलात्कार केला असे तुम्हाला म्हणायचे आहे...\nअनामित १९ ऑक्टोबर, २०१६ रोजी ५:१५ म.उ.\nउपरा\"कार लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता\nजेष्ठ विचारवंत, माजी आमदार \"उपरा\"कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची आज सातारा न्यायालयामार्फत सर्व सहा महिला अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता कर‍ण्‍यात आली आहे.\nसंबंध महाराष्ट्रातील विचारवंतांचे आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेल्या या महिला अत्याचार खटला प्रकरणी अखेर आज सातारा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या निकालामध्ये लक्ष्मण माने यांना निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल सातारा न्यायालयाच्या न्यायमूर्ती वर्षा मोहिते यांनी दिला.\nपद्मश्री लक्ष्मण माने यांच्यावर त्यांच्याच शिक्षण संस्थेतील काही महिलांनी अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर आपण पूर्णपणे निर्दोष आहोत, आपली नार्को चाचणी करा व दोषी आढळल्यास भर चौकात फाशी द्या, असे म्हणणाऱ्या पद्मश्री लक्ष्मण माने यांची निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे.\nलक्ष्मण माने यांच्यातर्फे ॲड. मोहन यादव यांनी बाजू मांडली.\nअखेर सत्य हे लपत नसते ते सूर्यापेक्षाही तेज असते आणि आज सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण माने यांच्या कन्या प्रा. समता माने आणि भारतीय भटके विमुक्त शिक्षण संशोधन संस्थेचे संचालक प्रा. भाई शैलेन्द्र माने यांनी दिली आहे.\nAmol Gaikwad १२ डिसेंबर, २०१३ रोजी ६:५४ म.उ.\n१) सर्वात प्रथम रामटेके ला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, त्याचे आतापर्यंतचे बहुतेक लिखाण\nवादग्रस्त आणि चुकीचे सिद्ध झाले आहेत. बाबासाहेबांनी कुणाला हाकलून वगैरे दिलेले नाही,\nदेवदासी प्रथेतून केले जाणारे शोषण आणि मुंबईमधील वेश्यांच्या समस्या, पोलिसांचा त्रास यावर\nबाबासाहेब उपाय काढतील म्हणून या स्त्रियांनी बाबासाहेबांच्या भेटीचा प्रस्ताव मांडला आणि\nतो स्वीकारून दामोदर हॉल ला सभा घेण्यात आली. त्यात बाबासाहेबांनी त्यांना असा\nअपमानकारक आणि उपेक्षित धंदा सोडून द्यावा आणि चांगला मार्ग अवलंबावा, इतकेच बाबासाहेब\nचारित्र्य,शील आणि स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते होते\n२) विषय निघालाय म्हणून सांगतो कि या ठिकाणी मी माने यांनाच दोष देईन, ते या साठी कि\nयोग्य उमेदवार डावलून शारीरिक भूक भागवण्यासाठी नोकरीची आमिष दिली हे एक आणि ते आमिष\nपूर्ण केले नाही हे दुसरे महत्वाचे कारण\n३) चाबकाचे फटके वगैरे बोलणे म्हणजे पराकोटीचा पुरुषी अहंकार आहे आणि एकाबाजूला स्वतःला\nआंबेडकरी अनुयायी म्हणायचे आणि लगेच त्यांच्याच विचाराची प्रतारणा करायची असा हा रामटेके\n४) या ठिकाणी फसवणूक आणि बलात्कार हे दोन्ही सिद्ध होत असताना माने च्या अपराधाची\nतीव्रता कमी करण्यासाठी स्त्रियांना सुद्धा दोषी धरले आहे यावरून या मह्शायांची खालावलेली\nवैचारिक पातळी दिसून येते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान\nशरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nशरद पवार : भाग-०३ पाझर तलाव\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहे...\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nमी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.\nदिवसभर झाडू मारुन थकलो बघा\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nएल.बी.टी वाद: रेशनिंग दुकानाची साखळी हाच पर्याय\nरेणके आयोगावरील मानेंचे भाष्य\nलक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...\nअजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का\nअसं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय सं...\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मा...\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/node/54", "date_download": "2018-04-21T07:38:31Z", "digest": "sha1:32LGZTEEH37YC52UCWX3WJME7TCMFPB2", "length": 4626, "nlines": 66, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "आलेख | Majestic Prakashan", "raw_content": "\nby ल. ना. केरकर.\nही कथा आहे आत्माराम वाडकर नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाची. तो मानवतावादी आहे; पण व्यवहारवादाचंही त्याचं भान भक्‌कम आहे. आत्मारामाच्या शिक्षक असलेल्या वडिलांनी बेचाळिसच्या बंडाने प्रेरित होऊन आपल्या आरे गावात सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी वाडकर कुटुंबाची त्या मातीतली मुळेच उखडली जाऊन त्यांना मुंबईचा आसरा घ्यावा लागला होता.\nपुढे देश स्वतंत्र झाला. कोवळा आत्माराम आपली मुळं शोधत, मुंबईतली आपली नोकरी सोडून, पुन्हा आर्‍याला - आपल्या जन्मगावी आला. त्याला या गावचं काही ऋण फेडायचं होतं; गावचा नवा इतिहास घडवायचा होता.\nआत्माराम तिथल्या सावकार घराण्याच्या एकाधिकारशाहीविरुद्ध, गावकऱ्यांच्या गतानुगतिक, कोत्या, बुरसट विचारसरणीविरुद्ध उभा ठाकला. आपल्या वैयक्तिक सुखाचं, संसाराचं, उमेदीच्या वर्षांचं दान देऊन गावासाठी शै‌क्षणिक-सामाजिक-आर्थिक विकासाच्या वाटा त्याने मोकळ्या केल्या.\nपण अखेर या मातीत पाळंमुळं गाडून असलेल्या प्रतिगामी, संधिसाधू प्रवृत्तींचीच सरशी झाली. आरे गावाचा इतिहास घडवायला आलेले मास्त अखेर गावाच्या लेखी इतिहासजमा झाले. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांना गाव सोडून जाण्याची पाळी आली. आणि अशा रीतीने इतिहासाचं वर्तुळ पूर्ण झालं \nआजवरच्या मराठी साहित्यविश्वातील शिक्षकाच्या चित्रणाहून आगळावेगळा असलेला हा वाडकर मास्तरांच्या जीवनसंघर्षाचा आलेख ल. ना. केरकरांनी अतिशय प्रत्ययकारी, ताकदवान अशा शैलीत जिवंत, सळसळता रेखाटला आहे.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T07:45:29Z", "digest": "sha1:Q6PSVX6IQOAQA222R6FLMWXU5JI5S42O", "length": 14761, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ई-कचरा - विकिपीडिया", "raw_content": "\n(इ-कचरा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nई-कचर्‍याची गंभीर समस्या :-\nइलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती ई-कचर्‍याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच, आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. गंभीर आजारांचे स्रोत बनलेल्या या ई-कचर्‍याचे भारतासारख्या विकसनशील देशांत बरेच जास्त प्रमाण आहे.\nसरकारी आकडेवारीनुसार भारतात २००४मध्ये १,४६,८०० टन इतका ई-कचरा होता. २०१२मध्ये तो वाढून ८,००,००० टन झाला असल्याचे अनुमान आहे. ई-कचरा निर्माण करणार्‍या देशातील प्रमुख शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलोर, कलकत्ता, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा आणि पुण्यासारख्या आयटी क्षेत्राशी संबंधित शहरांचा समावेश आहे.\nई-कचरा हा आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर निघतो. पूर्वी मोठ्या आकाराचे कॉम्प्युटर आणि मॉनिटर असायचे. आता त्यांची जागा स्लिम कॅबिनेट आणि फ्लॅट मॉनिटर्सनी घेतली आहे. माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही ‘ई-कचरा’ या प्रकारात येतात. जुन्या डिझाइन्सचे कॉम्प्युटर, मोबाइल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हासुद्धा ई-कचराच. त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.\nआपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. या कचर्‍यात ई-कचराही असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.\nवन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचर्‍याचे व्यवस्थापन करुन तो नष्ट करण्यासाठी २००८मध्ये काही नियम बनवले होते. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात () वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ई-वेस्ट मॅनेजमेंट ॲन्ड हँडलिंग कायद्याची अधिसूचना मांडली होती. तिच्या संदर्भात संबंधित व्यावसायिक आणि ग्राहक यांना माहिती देण्यासाठी एक वर्ष वेळ देण्यात आला होता.\nआता टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहेर डंप केला, तर त्यासाठी दंडाबरोबरच शिक्षेचीही तरतूद असलेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमेंट ॲन्ड हँडलिंग) कायदा-२००० लागू झाला आहे.\nया कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठेही टाकू शकत नाही. आपल्याला ई-कचरा सरकारने अधिकृत केलेल्या एजन्सीजना द्यावा लागेल. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणताही नागरिक त्याचेर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य तीन पद्धतीने नष्ट करू शकतो. यामध्ये अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकलिंग करणार्‍या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणार्‍या उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हेवाट लावता येईल. मात्र, या कायद्यातील काही तरतुदींबद्दल इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी विरोधही दर्शवला आहे. या कायद्याअंतर्गत ई-कचरा एकत्र करणे ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना या कायद्यामध्ये काही सुधारणा हव्या आहेत.\nभारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचे एक प्रमुख केंद्र क्षेत्र बंगलोरमध्ये आहे. या शहरात सुमारे १७०० आयटी कंपन्या आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे ६००० ते ८००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा बाहेर पडतो.\nसर्वात चिंतेची बाब म्हणजे देशामध्ये निर्माण होणारा हजारो टन ई-कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात. अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना अनुमती नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही.\nसरकारद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून ई-कचरा एकत्र करण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे. देशामध्ये ६०० पेक्षा जास्त ई-कचरा संग्रहण केंद्रेही आहेत. पण ज्या प्रमाणात ई-कचर्‍याची निर्मिती होत आहे, त्यामानाने ही संख्या कमी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ६०० केंद्रांवर प्रत्येक वर्षी जवळजवळ सुमारे ३००० टन ई-कचराच रिसायकल केला जातो. एका अहवालानुसार, येत्या १० वर्षामध्ये भारत, चीन आणि अन्य विकसनशील देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीत मोठ्या वेगाने वाढ होईल आणि पर्यायाने त्यातून निघणार्‍या ई-कचर्‍याचा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. या अहवालानुसार, सध्या प्रत्येक वर्षी भारतात रेफ्रिजरेटरमधून १,००,००० टन, टेलिव्हिजनमधून २,७५,००० टन, कॉम्प्युटरमधून ६०,००० टन, प्रिंटरमधून ५,००० टन आणि मोबाईल फोनमधून १,७०० टन ई-कचरा निर्माण होतो. २०२० पर्यंत जुन्या कॉम्प्युटरमुळे ई-कचर्‍याची ही आकडेवारी भारतात ५०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे या महाभयंकर ई-कचर्‍याच्या रिसायकलिंगबाबत कायद्याचे कडक पालन केले नसल्यास गंभीर संकटाचा सामना करावा लागेल.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/hal-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:43:37Z", "digest": "sha1:IVWUAKHSB2X7BGYE7L4U5FQVNLZWFROX", "length": 16563, "nlines": 243, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 74 पदभरती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदभरती\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदभरती\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये ट्रेनी (Trainee ) च्या एकूण रिक्त 125 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n1 मॅनेजमेन्ट ट्रेनी टेक्निकल Management Trainee (Technical)\n2 मॅनेजमेन्ट ट्रेनी सिव्हिल Management Trainee (Civil)\n5 हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) विषयी माहिती\nमॅनेजमेन्ट ट्रेनी टेक्निकल Management Trainee (Technical)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nमॅनेजमेन्ट ट्रेनी सिव्हिल Management Trainee (Civil)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nडिसाइन ट्रेनी (Design Trainee)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nREAD राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान परिषद (NIRRH) मध्ये टेक्निशियन पदाची भरती\nफक्त गेट – 2017 परिणाम उपरोक्तप्रमाणे भरती गणली जाईल. मागील वर्षांच्या गेट परीक्षा परिणाम असा गणण्यात जाणार नाही.\nऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :7 फेब्रुवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये अप्रेन्टिस ट्रेनी (Apprenticeship Trainee) च्या एकूण रिक्त 215 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या नियमानुसार\nनिवड लेखी परीक्षा व वैधकीय चाचणी वर आधारित असेल.\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nREAD बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) मध्ये विविध पदांची भरती\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 26 नोव्हेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ (Para Medical Staff), टेक्निकल ऑपरेटर (Technical Operator) च्या एकूण रिक्त 74 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nपदाचे नाव शैक्षिणिक अहर्ता एकूण पदे\nपदाचे नाव शैक्षिणिक अहर्ता एकूण पदे\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 नोव्हेंबर 2016\nपरीक्षा दिनांक : 22 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) विषयी माहिती\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इ.स. १९४० मध्ये केली. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे ज्यात प्रामुख्याने लष्करी वैमानिक साधनांची निर्मिती करण्यात येते. याचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. तसेच नाशिक, कोरबा, कानपुर, कोरापुट, लखनऊ आणि हैदराबाद येथे हाल च्या शाखा आहेत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे मध्ये सिनियर केमिस्ट पदाची भरती\nNext Post: सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम (CRIS) मध्ये असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर पदाची भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/medical-registry-bone-mero-12875", "date_download": "2018-04-21T07:32:54Z", "digest": "sha1:SD7JGLNAKQIECEINUUBUXXAQPJAVMZEE", "length": 15078, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Medical Registry of Bone mero मेडिकलमध्ये बोन मॅरो रजिस्ट्री | eSakal", "raw_content": "\nमेडिकलमध्ये बोन मॅरो रजिस्ट्री\nकेवल जीवनतारे -सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nनागपूर - अवघ्या पाच वर्षांच्या वयात ‘त्याला’ रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. आदिवासी भागातील हा चिमुकला होता. उपचारासाठी पैसे नव्हते. या आजारावर ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण हा एकच उपाय होता. त्याच्या कुटुंबात बोन मॅरो देऊ शकेल, असा दाताच नव्हता. अखेर विदर्भातील आदिवासी चिमुकल्यावर मुंबईच्या डॉक्‍टरांनी बोन मॅरो देणारा दाता शोधला. चिमुकल्यावर बोन मॅरो करण्यात आले. पाच वर्षांच्या चिमुकल्याला पुर्नजन्म मिळाला. कॅन्सरवर चिमुकल्याने मात केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात चार ठिकाणी ‘बोन मॅरो’ची रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला.\nनागपूर - अवघ्या पाच वर्षांच्या वयात ‘त्याला’ रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. आदिवासी भागातील हा चिमुकला होता. उपचारासाठी पैसे नव्हते. या आजारावर ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण हा एकच उपाय होता. त्याच्या कुटुंबात बोन मॅरो देऊ शकेल, असा दाताच नव्हता. अखेर विदर्भातील आदिवासी चिमुकल्यावर मुंबईच्या डॉक्‍टरांनी बोन मॅरो देणारा दाता शोधला. चिमुकल्यावर बोन मॅरो करण्यात आले. पाच वर्षांच्या चिमुकल्याला पुर्नजन्म मिळाला. कॅन्सरवर चिमुकल्याने मात केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात चार ठिकाणी ‘बोन मॅरो’ची रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मध्ये बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्यात येणार आहे.\nगरीब कुटुंबातील व्यक्तीला कॅन्सरसारख्या आजारांवर बोन मॅरो उपलब्ध करून देणे शक्‍य नसते. अशावेळी रक्ताचे नाते नसलेला बोन मॅरो दाता बाहेरून शोधण्याशिवाय पर्याय नसतो. तत्काळ बोन मॅरो दाता मिळणे अशक्‍य असल्याने राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि मुंबई येथे बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुंबईत बोन मॅरो प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. रजिस्ट्री तयार झाल्यानंतर रुग्णांसाठी बोन मॅरो उपलब्ध करण्यासाठी प्रत्यक्ष दात्याला काही पैसे द्यावे लागणार नाहीत. रक्ताचे नाते नसलेला बोन मॅरो जुळणारा दाता सापडल्यानतंर मात्र त्याने माघार घेऊ नये, एवढीच सक्ती यात असणार आहे.\nसध्यातरी राज्यात बोन मॅरो शोधून देणारी रजिस्ट्री मोफत चालवली जात नाही. यामुळेच ‘टाटा ट्रस्ट’ यांच्या मदतीने बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्यात येत आहे. दाता यांचा पांढऱ्या पेशींचा गट (एचएलए टायपिंग- ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन) जुळणे आवश्‍यक असते. या एचएलए टायपिंगचा खर्च मोठा असतो. त्यामुळे बोन मॅरोसाठी दाता शोधण्याचा खर्च वाढतो. हा खर्च टाटा ट्रस्टतर्फे केला जाईल. नुकतेच मुंबईत झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वाहणे उपस्थित होत्या.\nपन्नास हजार दात्यांची रजिस्ट्री\nराज्यात चार पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या चार ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बोन मॅरो रजिस्ट्रीतून सुमारे ५० हजार बोन मॅरो दात्यांची रजिस्ट्री तयार करण्यात येईल. राज्यात बीपीएल तसेच गरिबांना गरज पडताच तत्काळ रजिस्ट्रीतून दात्याशी संपर्क साधला जाईल.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nलातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र\nलातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:37:53Z", "digest": "sha1:5QFHMWADSM7A3JYPOPBRG3UD7LDQ4XS4", "length": 11651, "nlines": 143, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "गृह विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसरकारी वकील /सहाय्यक सरकारी वकील नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे\nसिमि संघटनेवरील बंदीबाबत कार्यवाही करणे\nप्राण्‍यांच्‍या शर्यतीबाबत कार्यवाही करणे\nसिनेमा टॉकीज परवाने देणे/नुतणीकरणाबाबत कार्यवाही करणे\nराजकीय व सामाजिक कार्यकर्त्‍यावरील खटले मागे घेण्‍याबाबत कार्यवाही करणे\nएमपीडीए कायदयाप्रमाणे स्‍थानबध्‍द करणेबाबत कार्यवाही करणे\nन्‍यायालयीन बंदी मृत्‍यु प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे\nअबकारी करातून सुटीचे प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे\nजिल्‍हा समादेशक होमगार्ड नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे\nशस्‍त्र अधिनियम 1959 अंतर्गत तसेच इतर कलमा अंतर्गत कोर्टात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत\nअनुसुचित जाती/जमाती अत्‍याचार प्रतिबंधात्‍मक कार्यवाहीबाबत कार्यवाही करणे\nचित्रपट गृहांना परवानगी देणे बाबत कार्यवाही करणे\nजिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीच्‍या सभेसंबधी कार्यवाही कार्यवाही करणे\nराज्‍य व राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाची कार्यवाही करणे\nगुटखा बंदी बाबतची कार्यवाही करणे\nअनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करणे\nफटाका परवाना देणेबाबत कार्यवाही करणे\nतहसिलदार /नायब तहसिलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषीत करणे, अ.का.यांना प्रतिज्ञापत्राचे दृढीकरण करण्‍याचे अधिकार प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे\nविशेष्‍ कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्‍तीबाबत कार्यवाही करणे\nकायदा व सुव्‍यवस्‍थे बाबत कार्यवाही करणे, मु.पो.का.1951 चे कमल37 (1)(3) अन्‍वये अधिसुचना व आदेश जारी करणे\nकैदींचे संचित रजा /अभिवचन रजा प्रकरणाबाबत कार्यवाही करणे बाबत\nअवैध्‍ सावकारी प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे बाबत\nपोलीस पाटील भरती बाबत कार्यवाही करणे बाबत\nविदेशी देणग्‍या अधिनियम 1976 अंतर्गत प्रमाणपत्र बाबत कार्यवाही करणे बाबत\nफौजदारी प्रकरणासंबधी कार्यवाही करणे.\nगणेशोत्‍सव /दुर्गादेवी उत्‍सव संदर्भात कार्यवाहीकरणेबाबत नस्‍ती\nहुतात्‍मा स्‍मारकांबाबत कार्यवाही करणे\nआमरण उपोषण/आत्‍मदहन तसेच आंदोलना संबंधीत प्राप्त्‍ निवेदनांवर कार्यवाहीर करणे\nजात प्रमाणपत्रा विषयी कार्यवाही करणे बाबत.\nवेठबिगार निर्मुलन व बालकामगार प्रथा निर्मुलन बाबत कार्यवाही करणे\nचारित्र्य पडताळणी बाबत गुन्‍हे दाखल असलेल्‍या प्रकरणात समिती गठीत करणे बाबत\nपुतळे बसविण्‍याबाबत कार्यवाही करणे बाबत\nजिल्हयातील स्‍वातंत्र्य सैनिकां विषयी सर्व कार्यवाही करणे\nजिल्‍हा गौरव समिती बाबत कार्यवाही करणे\nकॉम्‍प्रेसरयुक्‍त ट्रॅक्‍टरवर विस्‍फोटक परवाना देणेबाबत कार्यवाही करणे\nपेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे\nकेरोसीन साठवणूक परवाना देणे, नुतणीकरण बाबत कार्यवाही करणे\nविस्‍फोटक साठवणूक व विक्री करण्‍याचे गोदामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.\nरेल्‍वे मार्ग वाहतुकी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे\nमुंबई पोलीस कायदयानुसार वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही करणे\nपोलीस विभागाकडुन प्राप्त् प्रकरणांत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे\nविस्‍फोटक कायदयांतर्गत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्‍याची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे\nमिरवणूका परवानगी बाबत कार्यवाही करणे\nआई वडील जेष्ठ नागरीक नियम 2007 नुसार कार्यवाही करणे\nश्री क्षेत्र बालाजी यात्रा देऊळगांव राजा विषयक कार्यवाही करणे\nबाजार बंदी बाबत कार्यवाही करणे\nजातीय दंगलीत झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करणे\nद सेक्युरायटेजेशन ॲण्ड रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनासीयल ॲक्ट 2002 नुसार प्राप्त् प्रकरणात कार्यवाही\nसैन्यदलातील सैनिकांच्‍या तक्रारीबाबत/चारित्र पडताळणी बाबत कार्यवाही करणे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:30:46Z", "digest": "sha1:F3VFJ5NWF45VMJUN5HL3K4YTKDOJ3J64", "length": 9052, "nlines": 134, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरणे | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nभू.सं.प्र.क्र. 48/2009-2010 मौजे करवंड ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील नोटीस\nभू.सं.प्र.क्र. 48/2009-2010 मौजे करवंड ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील नोटीस\nभुसंपादन मौजे रामनगर ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील नोटीस\nभुसंपादन मौजे रामनगर ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील नोटीस\nभुसंपादन मौजे देऊळगांव धनगर ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील नोटीस\nभुसंपादन मौजे देऊळगांव धनगर ता.चिखली जि.बुलढाणा सरळ खाजगी वाटाघाटी प्रस्तावामधील नोटीस\nभु.सं.प्र.क्र. १९/२००८-२००९ मौजे कालवड ता.शेगांव जि.बुलढाणा मधील कलम ११(१) चे शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. १९/२००८-२००९ मौजे कालवड ता.शेगांव जि.बुलढाणा मधील कलम ११(१) चे शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. १९/२००८-२००९ मौजे कालवड ता.शेगांव जि.बुलढाणा मधील कलम १९(१) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. १९/२००८-२००९ मौजे कालवड ता.शेगांव जि.बुलढाणा मधील कलम १९(१) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. ०९/२००८-०९ मौजे माहुली (जुने गावठाण) ता.जळगांव जा. जि.बुलढाणा मधील कलम ११(१) चे शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. ०९/२००८-०९ मौजे माहुली (जुने गावठाण) ता.जळगांव जा. जि.बुलढाणा मधील कलम ११(१) चे शुद्धीपत्रक\nभु.सं.प्र.क्र. ०९/२००८-०९ मौजे माहुली (जुने गावठाण) ता.जळगांव जा. जि.बुलढाणा मधील कलम १९(१) प्रमाणे अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. ०९/२००८-०९ मौजे माहुली (जुने गावठाण) ता.जळगांव जा. जि.बुलढाणा मधील कलम १९(१) प्रमाणे अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. ०९/२००८-०९ माहुली (जुने गावठाण) ता.जळगांव जा. जि.बुलढाणा मधील कलम २१(१) ची नोटीस\nभु.सं.प्र.क्र. ०९/२००८-०९ माहुली (जुने गावठाण) ता.जळगांव जा. जि.बुलढाणा मधील कलम २१(१) ची नोटीस\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 29/2012-2013/ मौजे जिगांव प्रकरणातील कलम 19 खालील अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 29/2012-2013/ मौजे जिगांव प्रकरणातील कलम 19 खालील अधिसूचना\nमौजे हिंगणा ईसापूर कलम ११ ची अधिसूचना जिगाव प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरिता\nमौजे हिंगणा ईसापूर कलम ११ ची अधिसूचना जिगाव प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरिता\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43593037", "date_download": "2018-04-21T08:11:29Z", "digest": "sha1:TZDPFTTIOE6P22SG333S6AJXK7VNNLSP", "length": 18179, "nlines": 124, "source_domain": "www.bbc.com", "title": "'सरन्यायाधीशांना वागणूक मंत्रालयातल्या विभागप्रमुखांसारखी?' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'सरन्यायाधीशांना वागणूक मंत्रालयातल्या विभागप्रमुखांसारखी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा न्यायमुर्ती जे. चेलमेश्वर\nन्याययंत्रणेत होत असलेल्या सरकारी हस्तक्षेपाची गंभीर दखल घेण्याची मागणी करणारं पत्र न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना लिहिलं आहे.\nमागच्या आठवड्यात चेलमेश्वर यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणतात, \"सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर स्वतंत्रपणे काम करण्याच्या धोरणाशी तडजोड केल्याचा आरोप केला जात आहे. संघटना म्हणून आमच्या आमच्या एकात्मतेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप होत आहे. विधिमंडळ शक्य असूनही न्याययंत्रणेचा अवमान करत नाही. मात्र सध्या मंत्रालयात विभागप्रमुखांना जशी वागणूक दिली जाते तशी वागणूक सरन्यायाधीशांना दिली जात आहे.\"\nकेंद्र सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्था खात्यानं कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्याशी संपर्क साधला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कृष्णा भट यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यासंदर्भातलं प्रकरण होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने भट यांच्या नावाची दोनदा बढतीसाठी शिफारस केली होती.\nप्रतिमा मथळा सर्वोच्च न्यायालय\nचेलमेश्वर यांनी काय लिहिलं\nकर्नाटकातील बेळगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कृष्णा भट यांनी 2014 मध्ये न्यायदंडाधिकारी एम.एस. शशिकला यांच्या गैरव्यवहाराचा अहवाल सादर केला. यासंदर्भात दक्षता अहवाल सादर करण्यात आला होता मात्र फेब्रुवारी 2016 पर्यंत यावर कोणतीही कारवाई झाली नाही.\n#Aadhar : आधार नाही म्हणून रेशन कार्ड नाही, मग धान्यही नाही\nएकट्यानं राहा, सुखात राहा\nभट यांच्या नावाची जेव्हा बढतीसाठी शिफारस झाली तेव्हा शशिकला यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली. आरोपांची शहानिशा मुख्य न्यायाधीश एस.के. मुखर्जी यांनी केली होती. भट यांच्यावरील आरोप निराधार असल्याचं मुखर्जी यांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने भट यांच्यासह सहा अन्य न्यायाधीशांची शिफारस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी केली होती.\nकेंद्र सरकारनं भट यांच्याव्यतिरिक्त सर्वांच्या बढतीचं समर्थन केलं. आपल्या हितासाठी फाइल कशी अडवायची याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं चेलमेश्वर यांनी पत्रात लिहिलं आहे. \"आता जे घडलंय त्याचा कधी विचारही केला जाऊ शकत नाही. सरकारला भट यांच्या नावाबद्दल आक्षेप होता, तर त्यांनी शिफारस आमच्याकडे परत पाठवायला हवी होती. ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. याऐवजी त्यांनी भट यांची बढती रोखून धरली.\"\nमात्र आता कायदा मंत्रालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. मुख्य न्यायाधीशांनी सरकारशी निष्ठावान असल्याचं सिद्ध करत पावलं उचलली. प्रशासकीय समितीची बैठक झाली. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील चौकशीत समोर आलेल्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष करण्यात आलं.\nप्रतिमा मथळा न्यायमूर्ती चेलमेश्वर\n\"हा न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि भरती प्रक्रियेशी संलग्न मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीची न्यायमूर्ती म्हणून निवड झाली आहे, पण सरकारला ती निवड मान्य नसेल तर त्यांच्या नियुक्तीचा निर्णय होत नाही. कॉलेजियमच्या शिफारशी नाकारल्या जातात. अशानं न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात येते,\" असं सर्वोच्च न्यायालयातले ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी सांगितलं.\nते पुढे म्हणतात, \"जेव्हा सरकार असा पवित्रा घेतं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला बाजूला सारून थेट उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला प्रश्न विचारले जातात. तेव्हा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती काहीच करू शकत नाही.\"\nसर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणतात, \"सरकारच्या कामकाजावर नियंत्रक म्हणून न्यायव्यवस्था कार्यरत असते. सरकारविरुद्ध जनतेच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. म्हणून हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. कॉलेजियमकडून न्यायमूर्ती भट यांच्यावरील आरोपांची चौकशी झाली. त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचं सिद्ध झालं आहे.\"\nसरकारच्या न्यायव्यवस्थेत थेट हस्तक्षेप\n\"हा न्यायव्यस्थेचा अपमान आहे. न्यायव्यवस्थेशिवाय सरकारला काम करू शकतो असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर निर्बंध येतील असं काहीही सरकारने करू नये,\" असं संजय हेगडे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणतात, \"न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून वादावादी होत असेल तर हे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरचं आक्रमण आहे. न्यायव्यवस्था हे अतिक्रमण सहन करणार नाही.\"\nयावर प्रशांत भूषण म्हणतात, \"काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरही ज्या पद्धतीनं आरोप झाले होते त्यावरून सामान्य माणसाचा विश्वास उडू शकतो. हे चित्र बदलणं आवश्यक आहे. हे तेव्हाच बदलेल जेव्हा सरकारचा दृष्टिकोन बदलेल. सरकारशी चांगले संबंध ठेवण्याऐवजी न्यायालय सरकारवरच लक्ष ठेवू लागेल.\"\nप्रतिमा मथळा प्रशांत भूषण\n\"उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अधिकार केवळ कॉलेजियमला आहे. कॉलेजियमकडून सरकारला नियुक्तीसंदर्भात शिफारसी पाठवल्या जातात. त्या सरकारने स्वीकारणं अपेक्षित असतं,\" असं हेगडे सांगतात.\nते पुढे म्हणतात, \"एखाद्या न्यायाधीशाच्या नावाला सरकाराला आक्षेप असेल तर सर्वोच्च न्यायालयाला तसं सूचित करता येऊ शकतं. व्यक्तीविरुद्धच्या आरोपांची शहानिशा केली जाते. त्यानुसार न्यायाधीशांची नियुक्ती करावी का हे कळवलं जातं. न्यायाधीशांच्या नावाची पुन्हा शिफारस झाल्यास सरकारला ते स्वीकारणं भाग असतं. मात्र याप्रकरणात सरकारला एखाद्या न्यायाधीशाचं नाव पसंत पडलं नाही तर त्यांची फाइल रोखून धरण्यात येते. तसं झालं नाही तर सर्वोच्च न्यायालयाला बाजूला सारून थेट उच्च न्यायालयाशी संपर्क केला जातो. सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात सुरू असलेला संघर्ष देशाच्या दृष्टीने चांगला नाही.\"\nममता बॅनर्जी यांचा नेमका विचार तरी काय\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट साम्राज्यावरचा सूर्य मावळतो तेव्हा...\nदीर्घायुषी व्हायचं असेल तर हे कराच\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकिम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या\nपावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी\nपैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम का झाल्या किरण बाला\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/large-gathering-maratha-kranti-morcha-pune-12561", "date_download": "2018-04-21T07:48:06Z", "digest": "sha1:53MCRJNCAUAXZVEJHOE2YRGCDQRGAH45", "length": 17410, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Large gathering for Maratha Kranti Morcha in Pune पुण्यात मराठे दौडले लाखो..! | eSakal", "raw_content": "\nपुण्यात मराठे दौडले लाखो..\nसुनील माळी : सकाळ वृत्त्तसेवा\nरविवार, 25 सप्टेंबर 2016\nवेगवेगळ्या आकाराचे ध्वज घेऊन माणसे मोर्च्यात आली होती. काही ध्वजांवर शिवछत्रपतींची रुबाबदार आणि देखणी छबी होती. त्यात ‘छत्रपती‘, ‘छत्रियकुलावतंस‘ असा त्यांचा उल्लेखही करण्यात आला होता. हे ध्वज मोठ्या अभिमानाने मिरवत मिरवत मुख्यतः तरुणवर्ग चालला होता. ‘एक मराठा, लाख मराठा‘, ‘मी मराठा‘ असे लिहिलेल्या टोप्या अनेकांनी घातल्या होत्या. त्यातील काही पांढऱ्या तर काही भगव्या होत्या. महिलांच्या गळ्यात भगवी उपरणी दिसत होती.\nपुणे : धरणातून पाणी न सोडताही आज मुठा नदी वाहू लागली... नदीचे काठ भगवे झाले... जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून लाख-लाख भगवे ध्वजधारी मराठे पुण्यास लोटले अन्‌ नदीपात्रापासून सकाळी सुरू झालेली भगवी लाट लक्ष्मी रस्त्याने विधान भवनाकडे लहरत गेली... कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा पुण्यातील मोर्च्याचेच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमास जमलेल्या जनसागराचे आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढणारा ठरला.\nपुण्यामध्ये आज ही भगवी लाट थडकणार होती, पण तिची चाहूल काल सायंकाळपासूनच लागली होती. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून वाहनांतून माणसे येण्यास सुरवात झाली होतीच. आज पहाटेच पुण्याच्या विविध दिशांना जाग आली आणि मिळेल त्या वाहनाने जिल्ह्याच्या सर्व तालुक्‍यांतून माणसे पुण्यात येऊन थडकू लागली. अर्थात, त्यांच्या येण्यात शिस्त दिसत होती. प्रत्येक दिशेने पुण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या चौकाचौकांत त्यांचे स्वागत चहा-बिस्किटे यांनी होत होते. प्रत्येक ठिकाणी विशिष्ट रंगाचे टी शर्ट घातलेले कार्यकर्ते त्यांना मदत करत होते. प्रत्येक दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील वाहनांसाठी पार्किंग नेमके कुठे आहे, याचे दिशादर्शक फलकही लावण्यात आलेले होते. या पार्किंगमध्येही स्वयंसेवक होते. प्रत्येक तालुक्‍यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था होती आणि त्याची माहिती त्या त्या तालुक्‍यातून येणाऱ्यांच्या फोनवर होती.\nमोर्च्याची सुरवात डेक्कन जिमखाना भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्याची माहिती ध्वनिक्षेपकांद्वारे प्रत्येक चौकात गर्दी करून उभ्या असलेल्यांना कळत होती आणि मोर्च्याला सुरवात झाल्याचे समजताच प्रत्येक चौकात टाळ्यांचा कडकडाट होत होता. मोर्च्याच्या अग्रभागी महिला असण्याचे नियोजन होते. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मुलींच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला आणि मोर्च्याला साडेदहा वाजता सुरवात झाली. मोर्च्याला सुरवात झाल्यानंतरही शहराच्या चारही बाजूंनी लोक मोर्च्यात सहभागी होत होतेच. मोर्चा खंडोजीबाबा चौकात आला तेव्हा कर्वे रस्ताही फुलून गेला होता. प्रथम संभाजी पुलाच्या एकाच बाजूने मोर्चा पुढे निघाला आणि काही वेळाने दुसऱ्या बाजूनेही मोर्च्यात येण्यास परवानगी देण्यात आली. त्या वेळी संभाजी पूल पूर्णपणे भगवामय झाला होता.\nखासदार उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबरच स्थानिक नेते, नगरसेवकही मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यात सर्वच प्रमुख पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. महापौर प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे आदीही मोर्च्यात आले होते. माजी खासदार अशोक मोहोळ, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश काकडे, चेतन तुपे, विकास दांगट आदींचाही त्यात समावेश होता.\nकोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, अशी मागणी करणारे फलक मोर्च्यात जागोजागी दिसत होते. त्यात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. त्याचप्रमाणे शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशीही मागणी फलकांद्वारे करण्यात आली. त्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख मांडण्यासाठी एक कार्यकर्ता फास गळ्याभोवती बांधून मोर्च्यात आला होता. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, तसेच त्यात बदल करावा, अशी मागणी करणारे फलकही मोर्च्यात होते. शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. पुण्यात आलेल्या काही परदेशी महिलाही कुतूहलाने मोर्चा पाहत होत्या.\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nपढारवाडीला परदेशी पाहुण्यांची भेट\nपिरंगुट - मुठा खोऱ्यातील पढारवाडी (ता. मुळशी) येथील शाळेला जयवंतराव गेणूजी सातपुते एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडच्या...\nपुणे - लोकांची जागेची गरज वाढली आणि जुन्या इमारतींच्या विकासाला परवानगी मिळाली नाही, तर अनधिकृत कृत्यांचा मार्ग अवलंबला जातो. पुणे कॅंटोन्मेंट...\n‘चायनीज’ची धोकादायक पद्धतीने विक्री\nपिंपरी - शहरातील चायनीज विक्रेत्यांपैकी बहुतांश धोकादायक पद्धतीने अन्नपदार्थांची विक्री करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/online-shoping-courier-business-break-10921", "date_download": "2018-04-21T07:34:43Z", "digest": "sha1:SPRZJ45KMBPZOEX2KKFR25CEMD4B4XNK", "length": 17683, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Online shoping courier business break ऑनलाईन सुविधांमुळे कुरिअर व्यवसायाला ब्रेक | eSakal", "raw_content": "\nऑनलाईन सुविधांमुळे कुरिअर व्यवसायाला ब्रेक\nबुधवार, 13 जुलै 2016\nऔरंगाबाद - पूर्वी कोणतीही कागदपत्रे पाठविण्यासाठी टपाल किंवा खासगी कुरिअर कंपनीकडे धाव घ्यावी लागायची. मात्र, दहा वर्षांत माहिती तंत्रज्ञानात झालेली क्रांती, सर्व डाक्‍युमेंट ऑनलाईन पाठविण्याची सहज सुविधा, स्मार्ट फोन, इंटरनेट सेवांचे वाढते जाळे, ऍप्स यांचा खासगी कुरिअर कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही वर्षांत छोट्या कुरिअर कंपन्या, कुरिअर व्यवसाय करणाऱ्या संस्था बंद पडल्या आहेत.\nऔरंगाबाद - पूर्वी कोणतीही कागदपत्रे पाठविण्यासाठी टपाल किंवा खासगी कुरिअर कंपनीकडे धाव घ्यावी लागायची. मात्र, दहा वर्षांत माहिती तंत्रज्ञानात झालेली क्रांती, सर्व डाक्‍युमेंट ऑनलाईन पाठविण्याची सहज सुविधा, स्मार्ट फोन, इंटरनेट सेवांचे वाढते जाळे, ऍप्स यांचा खासगी कुरिअर कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही वर्षांत छोट्या कुरिअर कंपन्या, कुरिअर व्यवसाय करणाऱ्या संस्था बंद पडल्या आहेत.\nआज औरंगाबादेत देश-विदेशात सेवा देणाऱ्या 200 कुरिअर कंपन्या आहेत. त्यापैकी 100 कुरिअर कंपन्यांकडे विदेशात डॉक्‍युमेंट पाठविण्याची सुविधा आहे. तसेच ज्या कंपन्यांकडे सुविधा नाहीत अशा कंपन्या इतर कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून ती सुविधा उपलब्ध करून देत आहेत.\nऑनलाईन सेवांमुळे कुरिअर कंपन्यांना फटका\nसध्या देश-विदेशात बहुतांश डॉक्‍युमेंट, माहिती पाठविण्यासाठी ई-मेल, एसएमएसचा वापर केला जातो. त्याशिवाय व्हॉट्‌सऍप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा माहिती पाठविणे सहज शक्‍य झाले आहे. याचा फटका कुरिअर व्यवसायाला बसला आहे. कुरिअर व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे विविध शासकीय कार्यालये, बॅंका, खासगी कार्यालये यांच्याशी करार केलेले असतात. त्यांना वार्षिक निविदेच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. मात्र सध्या देशविदेशात डाक्‍युमेंट पाठविणे कमी झालेले असल्याने कुरिअरमधील डॉक्‍युमेंट पाठविण्याच्या व्यवसायात 70 ते 80 टक्के घट झाली आहे. माहिती तंत्रज्ञानात क्षणात कोणतीही कागदपत्रे पाठविणे सहज शक्‍य झाले आहे. त्यातच जेथे फक्त मूळ कागदपत्रांची गरज असते अशाच वेळी ही कागदपत्रे पाठविली जातात.\nऔरंगाबादेत 200 कंपन्या, व्यावसायिक\nऔरंगाबादेतून देशविदेशात कुरिअर सेवा देणाऱ्या जवळपास 200 कंपन्या, व्यावसायिक आहेत. त्यांच्या माध्यमातून विदेशात ही कागदपत्रे पाठविली जाऊ शकतात. यात औरंगाबादेत शंभर कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात पार्सल पाठविले जातात. यामध्ये प्रत्येक कंपन्या वेगवेगळ्या देशातील अंतरानुसार, ग्रॅमनुसार पैसे आकारतात. विदेशात कुरिअर करण्यासाठी प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे दर आहेत.\nआता कुरिअर कंपन्या वळताहेत कार्गो सेवेकडे\nकुरिअर व्यवसायातून आर्थिक लाभ मिळणे दिवसेंदिवस कमी होत असल्याने अनेक कंपन्या आता कार्गो सेवेकडे वळत आहेत. अनेक जण सध्या ऑनलाईन खरेदी करतात. त्यामुळे पार्सल पाठविण्याचा व्यवसायसुद्धा खूप वाढल्याने याकडे या कुरिअर कंपन्या वळत आहेत. सध्या अनेक कंपन्यांमधून कार्गो सेवेच्या ऑर्डर मिळत असल्याने या व्यवसायाकडे कुरिअर कंपन्यांना वळावे लागत आहे. तसेच सेवाकर, अनेक कागदपत्रे तसेच कंत्राट देणारी कार्यालये, कंपन्या अनेक प्रकारची चौकशी, कर्मचारी, सेवा याबद्दल अनेक अटी घालत असल्याने कुरिअर कंपन्यांची अडचण होत आहे.\nविदेशात डॉक्‍युमेंट पाठविण्यासाठी भारतीय टपाल खाते आघाडीवर आहे. सध्या टपाल खाते 99 देशांत आपली स्पीड पोस्टची सेवा देते. मात्र, इतर देशांत ही सेवा नसल्याने पर्यायाने खासगी कुरिअर कंपन्यांचीच सेवा घ्यावी लागते. साधारणपणे या 99 देशांत भारतीय टपाल खाते 250 ग्रॅमसाठी 400 ते 900 रुपयांपर्यंत रक्कम आकारते. तसेच यासाठी ट्रॅकिंग नंबर दिलेला असल्याने टपाल मिळाले किंवा नाही ते ऑनलाईन कळते. याशिवाय शासकीय, न्यायालयीन कागदपत्रे पाठविण्यासाठी फक्त टपाल खात्याचा वापर केला जात असल्याने ही कागदपत्रे फक्त टपाल विभागाकडूनच पाठविली जातात.\n\"\"28 वर्षांपासून मी या कुरिअरच्या व्यवसायात आहे. मात्र ऑनलाईन सेवा, माहिती तंत्रज्ञानामुळे डाक्‍युमेंट पाठविण्याच्या व्यवसायात जळपास 70 ते 80 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. आम्हाला आता कुरिअर सेवेसोबत कार्गो सेवेकडे वळावे लागत आहे.‘‘\n- रवी कुलकर्णी (व्यवस्थापक, प्रोफेशनल कुरिअर, औरंगाबाद)\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nजिल्ह्यात दिवसाला पाचशे कुलर्सची विक्री\nजळगाव ः पंधरवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ होऊन जळगावचा पारा सातत्याने 42 अंशावर राहिला आहे. यामुळे आता उकाडा देखील जाणवू लागला आहे. दुपारी उष्णतेचे...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nखवा व्यवसायातून शेतकऱ्याने साधली प्रगती\nखामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/Wikiquote:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-04-21T07:53:49Z", "digest": "sha1:BUVXYKI4MCUHEGMOT6G7T54CZXSI37W7", "length": 6235, "nlines": 80, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "Wikiquote:समाज मुखपृष्ठ - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nसाचा:समाज मुखपृष्ठ मथळा साचा साचा:समाज मुखपृष्ठ सुचालन\nउजवी कडील सुचालनात उपपानांच्या माध्यमातून विकिपीडिया चाहत्यांना विवीध गोष्टीत सहभागी करून घेण्याचा आणि विवीध सहाय्य पुरवण्याचा प्रयत्न आहे.आपण येथे गप्पा मारू शकता.मते मांडू शकता येथील सर्व पाने आपण स्वत: बदलू शकता आपल्या सक्रीय सहभागाबद्दल धन्यवाद.\n२ करावयाच्या गोष्टींची यादी\nगेला महिना भरात अंदाजे ७ सदस्य सक्रीय होते.यादी दुवा उजवीकडील सुचालन साचात पहा\nWikiquote:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१२ रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-41849036", "date_download": "2018-04-21T08:42:40Z", "digest": "sha1:KWIZ5TAQ7L2VF6LVJ7B2KHRU2URYNKLV", "length": 6254, "nlines": 107, "source_domain": "www.bbc.com", "title": "गरिबांसाठी अन्नदान करणाऱ्या पाकिस्तानातल्या एका ट्रान्सजेंडरची गोष्ट - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nगरिबांसाठी अन्नदान करणाऱ्या पाकिस्तानातल्या एका ट्रान्सजेंडरची गोष्ट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nबिजली लोकांकडून पैसे घेते खरं, पण त्या पैशांचा उपयोग ती गरिबांना दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून करते.\nती जाणाऱ्या-येणाऱ्यांशी गप्पा मारते, त्यांच्याबरोबर हास्यविनोद करते; ती म्हणते यातून तिचा वेळ छान जातो.\nइस्लामाबादमधल्या हॉटेल्समध्ये तिला प्रेमाची वागणूक मिळते.\nइंडोनेशिया : गे आहे म्हणून बांबूचे फटके आणि जेल\nआरव आणि सुकन्या - भारतातलं पहिलं ट्रांसजेंडर जोडपं\nरिपोर्टिंग - फरान रफी, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nपैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nव्हिडिओ बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nव्हिडिओ 'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'\n'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय\nपाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय\nव्हिडिओ प्लास्टिक खाणारं एन्झाइम सापडलं\nप्लास्टिक खाणारं एन्झाइम सापडलं\nव्हिडिओ 'प्लॅस्टिकबंदीमुळे 28 वर्षांची मेहनत शून्य झाली\n'प्लॅस्टिकबंदीमुळे 28 वर्षांची मेहनत शून्य झाली\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/bbnl-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:42:01Z", "digest": "sha1:FWKXC2RMKB7U6QL4VMHZM6PN44F3OYSI", "length": 7533, "nlines": 150, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "(BBNL) भारत ब्रॉडबँड लिमिटेड मध्ये Executive Trainees पदांची भरती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\n(BBNL) भारत ब्रॉडबँड लिमिटेड मध्ये Executive Trainees पदांची भरती\n(BBNL) भारत ब्रॉडबँड लिमिटेड मध्ये Executive Trainees पदांची भरती\n(BBNL) Bharat Broadband Network Limited मध्ये एक्सिक्युटीव्ह ट्रेनीस (Executive Trainees) च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी (BBNL) Bharat Broadband Network Limited एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nREAD जिल्हा परिषद परभणी मध्ये विविध पदभरती\nनौकरी स्थान : New Delhi\nआवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 27 फेब्रुवारी 2017\nवयाची मर्यादा : दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी 21 – 27 वर्ष\nREAD आय आय टी गोआ (IIT Goa) मध्ये विविध पदभरती\nअर्ज करण्याची पध्दत :\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे\nऑनलाइन सुरू अर्ज सादर करण्याची तारीख :15 जानेवारी 2017\nअर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2017\nवरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा\nभारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL), राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क स्थापना, व्यवस्थापन आणि ऑपरेशन भारत सरकारने स्थापन केलेल्या दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविते,. हे दूरसंचार विभागाच्या अंतर्गत आहे\nREAD महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahadiscom) मध्ये विविध पदभरती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) मध्ये अपर डिव्हिजन कलर्क, फिल्ड असिस्टंट च्या 69 पदांची भरती\nNext Post: भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) मध्ये पदभरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:21:36Z", "digest": "sha1:OB44BGZDYNGMCVINMRNUMAJ7E2ZQU2QC", "length": 4172, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "सेवा | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nशासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल\nविविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी एक अॅप\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2016/08/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T07:48:23Z", "digest": "sha1:42J5Z5I4WR4V5HDXYC7CZWL3JJ3ORQOG", "length": 6220, "nlines": 96, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: स्थित्यंतरे ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६\nखुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर\nकुणी रोज त्याला कसे सावरे \nकधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा..\nउन्हासोबतीने असे चालते की\nजणू सावलीशी न नाते जुळे\nझुगारून देई जुन्या रीतभाती\nमिठी मारते वादळाला खुळे\nफिरे धुंद, संदिग्ध पण सोवळेसे,\nथव्यातून फिरती जशी पाखरे\nकधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा..\nदिवे लागणीची जशी वेळ येते\nजणू होत स्मरणे विरागी स्वरांनी\nफिरे अंतराळी जशी सावरी\nतमा ना कुणाची कशाची मनाला,\nजसे मन म्हणे ते तसे वावरे\nकधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा..\nनिळ्या सावळ्याशा दिगंतावरी ते\nनवा खेळ खेळे दिशांसोबती\nकधी पूर्व तर अन् कधी पश्चिमेला\nमिती शोधते आपुल्या भोवती\nकधी एकटे तर कधी संगतीने\nगवसती कशी त्यास गत्यंतरे \nकधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/drinks-recipes-marathi/kokam-sarbat-117042400017_1.html", "date_download": "2018-04-21T07:49:19Z", "digest": "sha1:3BJLVPKHZW2LLCRSQBK5FAMCVPXNH2CN", "length": 7071, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Summer Recipe : कोकम सरबत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : कोकमाची फळे किंवा आमसुले, साखर, मीठ, तूप, जिरे.\nकृती : कोकमाची फळे चरून पाण्यात घालावीत. फळे नसल्यास अमसुले गरम पाण्यात भिजत ठेवावीत. नंतर पाणी गाळून घेऊन, त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सरबत तयार करावे. वाटल्यास त्याला जिरे घालून तुपाची फोडणी द्यावी. उन्हाळ्यात हे सरबत फारच फायदेशीर असतं.\n`डेटींग`वर जायचं नसेल तर...\nकैरीची आंबट गोड चटणी\nउन्हाळा स्पेशल : चटपटीत भेळ\nअक्षय तृतीयेला वैभव आणि धन संपदा मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी स्तोत्रमचा जप करावा\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-mp-chandrakant-khaire-take-a-dig-on-bjp-and-police-1615830/", "date_download": "2018-04-21T07:40:12Z", "digest": "sha1:V3RBKAWDMUV5PBD4KW6MWKO76FTZ6K3S", "length": 15138, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena MP Chandrakant Khaire take a dig on BJP and police | भाजपाच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत- चंद्रकांत खैरे | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nभाजपाच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत- चंद्रकांत खैरे\nभाजपाच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत- चंद्रकांत खैरे\nशहरात १५० जणांवर तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत.\nChandrakant Khaire : आठ दिवसांत हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला नाईलाजाने पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.\nभाजपाच्या दबावामुळे सध्या शहरातील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात शनिवारी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. खोटी प्रकरणे उभी करून पोलीस शिवसैनिकांना त्रास देत आहेत. त्यांना तडीपार आणि गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे खैरेंनी म्हटले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी एका शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, शहरात १५० जणांवर तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी फक्त तीन शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. हे तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आमच्यावर एकाही प्रकरणात दबाव आलेला नाही. तरीही आपल्याला चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली असं वाटत असेल तर विभागीय आयुक्तांकडे आपण तक्रार करू शकता. मात्र, मला शिवसेना प्रिय आहे. शिवसैनिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.\nशिवसैनिकांवर राजकीय द्वेषातून काही असंतुष्ट व्यक्ती पोलिसांकडे खोट्या तक्रारी देत असल्याचे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस अशा खोट्या तक्रारींची चौकशी न करताच गुन्हे दाखल करीत आहेत. शिवसैनिक प्रत्येक वसाहतीमध्ये पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्य करीत असतो. त्यामुळे त्या-त्या भागात शांतता-सुव्यवस्था राहण्यास मदतच होत असते. परंतु, कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन शिवसैनिकांचे खच्चीकरण करत आहेत. पोलिसांकडून होणारा अन्याय गंभीर आहे. यापूर्वी प्रत्यक्ष भेटून शिवसैनिकांना न्याय मिळावा म्हणून विनंती केलेली होती. मात्र, त्याचा आपल्या पोलिस प्रशासनावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे आपण शिवसैनिकावरील खोटे गुन्हे, तक्रारी याची शहानिशा करुन पोलिसांकडून होणारा अन्याय त्वरीत थांबवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आठ दिवसांत हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला नाईलाजाने पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/04/blog-post_27.html", "date_download": "2018-04-21T07:47:16Z", "digest": "sha1:DM6BN4VW2JEEDYFHDJ53FFNLSYCDL6WK", "length": 5816, "nlines": 100, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: दु:ख युगांचे असे बहरले", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २७ एप्रिल, २०११\nदु:ख युगांचे असे बहरले\nक्रांतीच्या एका कवितेवरून प्रेरणा घेऊन..\nदु:ख युगांचे असे बहरले\nउरी न बोचे काही\nतुकडे तुकडे चंद्राचे त्या\nएक विराणी पुरीया छेडी\nऋतू साजरे करती अश्रू\nएक विराणी पुरीया छेडी\nऋतू साजरे करती अश्रू\n२७ एप्रिल, २०११ रोजी ९:१६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5184-marathi-play-dont-worry-be-happy-to-have-this-change", "date_download": "2018-04-21T07:48:01Z", "digest": "sha1:TAN4K3L4AVMI5ENJ2T66CJ2DPJ4AKXST", "length": 9776, "nlines": 214, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकामध्ये होणार हा एक महत्वपूर्ण बदल - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकामध्ये होणार हा एक महत्वपूर्ण बदल\nPrevious Article ‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद\nNext Article सौंदर्याचं मर्म उलगडणारा सांगीतिक कार्यक्रम - ‘जश्न-ए-हुस्न’\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली असून, अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे काम करतानादेखील दिसून येत आहे. उमेश - स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे.\nआजच्या पिढीतील नवरा बायकोची कथा मांडणाऱ्या या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. कारण, स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' हे नाटक लवकरच २७५ व्या प्रयोगाचा पल्ला गाठणार असून, चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील हे नाटक आहे. आजदेखील हे नाटक जोरात चालत असल्यामुळे, नाटकातील हा महत्वपूर्ण बदल नाट्यरसिकांना अचंबित करणारा आहे. याविषयी स्वतः स्पृहा जोशी हिने आपल्या सोशल नेट्वर्किंग साईटवर माहिती दिली. \"'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील माझ्या भूमिकेवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. मात्र काही इत्तर कमिट्मेंट्समुळे मी या भूमिकेतून बाहेर पडत आहे. मी जरी नसले तरी, या नाटकाचा प्रवास यशस्वीरित्या अखंड चालू राहील असा मला विश्वास आहे. सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नवरा-बायकोच्या नात्याची व्याख्या आणि विचार हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे, हा प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून, या नाटकाला प्रेक्षकांची अशीच भरभरून साथ लाभो ही सदिच्छा.\" असे तिने सांगितले.\nPrevious Article ‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद\nNext Article सौंदर्याचं मर्म उलगडणारा सांगीतिक कार्यक्रम - ‘जश्न-ए-हुस्न’\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकामध्ये होणार हा एक महत्वपूर्ण बदल\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/swift-car-burn-on-estern-freeway-477965", "date_download": "2018-04-21T07:24:24Z", "digest": "sha1:5P6XSYEUZCW2RBNEJ52KHSSAZQGWRJU3", "length": 14536, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला", "raw_content": "\nमुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला\nमुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाक्यावर एका मारुती स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला. दुपारी 4 वाजता ही घटना घडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली. चालक ठाण्यावरुन मुंबईकडे येत असताना ही दुर्घटना घडली. मात्र चालक वेळीच गाडीबाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला\nमुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला\nमुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाक्यावर एका मारुती स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला. दुपारी 4 वाजता ही घटना घडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली. चालक ठाण्यावरुन मुंबईकडे येत असताना ही दुर्घटना घडली. मात्र चालक वेळीच गाडीबाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575872", "date_download": "2018-04-21T08:01:50Z", "digest": "sha1:6CIOA6IORZJJHNL5YIFQXMM4XVBARHBQ", "length": 5369, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोळवली टप्पा येथील अपघातात महिला गंभीर जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गोळवली टप्पा येथील अपघातात महिला गंभीर जखमी\nगोळवली टप्पा येथील अपघातात महिला गंभीर जखमी\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या गोळवली टप्पा येथे आयशर टेम्पो व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी 11.10 वाजण्याच्या दरम्यान घडली.\nदुचाकीवरील गंभीर जखमी महिला मंगला सयाराम देवांगण (45,रा. माळनाका) हिला संगमेश्वर येथील ग्रामीण हॉस्पीटल येथून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. अक्षय महेश सुतार (20, रा. माळनाका) मावशी मंगला देवांगण हिला घेवून संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे निघाला होता. संगमेश्वरजवळच्या गोळवली टप्पा येथे आला असता रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱया आयशर टेम्पोची व दुचाकीची धडक होवून दुचाकीवरील मंगला देवांगण या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्याचे समजताच संगमेश्वर 108 रुग्णवा†िहकेचे चालक गणेश पाथरे व डॉ. शहाजी मोटे तसेच रुग्णवाहिका चालक प्रसाद सप्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी देवांगण यांना प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरी व अधिक उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले आहे.\nरत्नागिरीत कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’\nआठ वाहनचालकांना ‘स्पीड गन’चा दणका\nपाटीलबाबाच्या दरबारी देवरुखच्या अधिकाऱयाची ‘वारी’\nचौथ्या दिवशीही मोजणी बंद\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/khaparkheda-power-plant-project-officer-in-newspapers-advertisement-1613357/", "date_download": "2018-04-21T07:55:26Z", "digest": "sha1:5QPBESWXWRI2G3AQPLIBHKTUR4G3Q3UR", "length": 15863, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Khaparkheda power plant project officer in newspapers advertisement | खापरखेडा प्रकल्प अधिकारी वर्तमानपत्रांच्या जाहिरातीत! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nखापरखेडा प्रकल्प अधिकारी वर्तमानपत्रांच्या जाहिरातीत\nखापरखेडा प्रकल्प अधिकारी वर्तमानपत्रांच्या जाहिरातीत\nसरकारी प्रकल्पातील एकाही अधिकाऱ्यांचे छायाचित्र तर सोडा नावही ठळकपणे वापरले जात नाही.\nवर्तमानपत्रांच्या खासगी जाहिरातीत सर्वसामान्यपणे राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र ठळक दिसते. परंतु खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त कंत्राटदारांकडून खासगी स्वरूपात प्रकाशित जाहिरातीत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांसह उपमुख्य अभियंत्यांचे छायाचित्र ठळकपणे प्रकाशित झाले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांबरोबर आता अधिकाऱ्यांची जाहिरातीसाठी चढाओढ सुरू झाली काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी आपले नाव कंत्राटदारांनी परस्पर टाकल्याचा दावा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.\nपालकमंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये खासगी जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांपुढे सतत चर्चेत राहण्याची स्पर्धा दिसते. विविध वर्तमानपत्रांना बऱ्याच जाहिराती राजकीय पुढारी थेट स्वत: देत नसले तरी त्यांचे कार्यकर्ते देत असतात. या जाहिरातींमध्ये सरकारी प्रकल्पातील एकाही अधिकाऱ्यांचे छायाचित्र तर सोडा नावही ठळकपणे वापरले जात नाही.\nपरंतु खापरखेडा औष्णिक वीज केंद्र त्याला अपवाद ठरले आहे. या केंद्राला २८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने शुभेच्छा देणारी एक जाहिरात सोमवारी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. त्यात नागपूरचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र सोडा नावही नाही.\nपरंतु त्यात ठळकपणे मुख्य अभियंता राजेश पाटील, उपमुख्य अभियंता प्रदीप फुलझेले, उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत यांच्यासह खापरखेडा वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटदारांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. कंत्राटदारांनी खापरखेडा प्रकल्पातील तीनही मुख्य अधिकाऱ्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना त्या बदल्यात काही विशिष्ट लाभ मिळणार काय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या या जाहिरातीबाबत खापरखेडा प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित कंत्राटदारांकडून परस्पर ही जाहिरात दिल्याचे सांगून या प्रकल्पाशी त्यांचा संबंध नसल्याचा दावा केला. परंतु अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांचे छायाचित्र जाहिरातीत वापरणे हे शक्य आहे का अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या या जाहिरातीबाबत खापरखेडा प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित कंत्राटदारांकडून परस्पर ही जाहिरात दिल्याचे सांगून या प्रकल्पाशी त्यांचा संबंध नसल्याचा दावा केला. परंतु अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांचे छायाचित्र जाहिरातीत वापरणे हे शक्य आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:24:03Z", "digest": "sha1:WICNKLKVHITW3HKLTB76WBOJE35V2DAU", "length": 9702, "nlines": 140, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: कविता- आरती प्रभू", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nया माझ्या अजाण कवितेचा अपमान\nकां करतां बाबांनो - कां\nप्रेम हवंय का या कवितेचं\nमग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला\nखूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.\nआत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला\nपण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा\nएखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,\nपण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला\nचांदण्याहून पारदर्शक करावे लागतील,\nमाझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,\nभीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे\nडहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.\nती एका पोक्त कलेने प्रौढ होते.\nया कवितेच्या मुलायम केसांवरून\nसरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.\nवाटतं की ती आताच उभीच्या उभी\nदोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.\nस्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही\nएखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा.\nया माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका\nकारण ती ज्या वाटा चालते आहे\nत्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.\nतिच्या नावाचा जप करायचा असेल तर\nत्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे\nआणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;\nपसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.\nजा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;\nतिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,\nमगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून,\nती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना\nमी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला\nएखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2/", "date_download": "2018-04-21T07:41:50Z", "digest": "sha1:7HGHFUEBQSF3ZL5D3KRVZV6IRI4VYAQS", "length": 7956, "nlines": 120, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भुसुधार विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभोगाधिकार मुल्य वसुलीबाबतची प्रकरणे हाताळणे व उ.वि.अ./तहसिलदार यांचेशी पत्र व्यवहार करणे.\nअतिरीक्त जमीन अदलाबदल (मोबदला) प्रकरणे हाताळणे.\nअतिरीक्त जमीन विक्रीची प्रकरणे हाताळणे.\nसिलींग प्रकरणातील मासीक अहवाल अ आणि ब इंगजी प्रपत्रात मा. आयुक्तांना सादर करणे.\nआदीवासींच्या जमीनीबाबत धारीका हाताळणे मासीक/त्रैमासीक विवरणे सादर करणे.\nअतिरीक्त जमीन संदर्भातील न्यायालयीन याचिकाबाबत कार्यवाही करणे.\nआदीवासी जमीन संदर्भात न्यायालयीन याचीकाबाबत कार्यवाही करणे.\nस्थाई आदेश नस्ती अदयावत ठेवणे.\nभूदान जमीनीबाबत धारीका हाताळणे.\nनिकाली निघालेले संदर्भातील धारीका अभिलेख्यात जमा करणे.\nरोखे मुळ मालकांना उ.वि.अ/ तहसिलदार मार्फत वाटप करणे.\nसिलींग कायदयांतर्गत लेखाशिर्षामध्ये प्राप्त अनुदान सबंधित धारीका हाताळणे.\nसिलींग कायदयांतर्गत लेखाशिर्षामध्ये अंदाजपत्रक तयार करणे.\nसिलींग कायदयांतर्गत लेखाशिर्षामध्ये खर्चाचे ताळमेळ महालेखापाल नागपुर यांचे लेख्याशी मेळघेणे.\nमहालेखापाल तसेच मा. आयुक्त यांचेकडील निरीक्षण टिपणींना पुर्ती अहवाल सादर करणे.\nअतिरीक्त जमीन वाटप प्रकरणाबाबत त्रैमासिक अहवाल मा. आयुक्तांना सादर करणे.\nमा.अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी नेमुन दिलेली कामे करणे.\nकुळ कायदयाच्या न्यायालयीन याचिकेमध्ये काम करणे.\nकुळ खरेदी वसुलीबाबत उ.वि.अ./तहसिलदार यांचेशी पत्र व्यवहार करणे.\nतहसिलदार स्तरावरील कुळ प्रकरणे निकाली काढण्याकरीता तहसिलदार यांचेकडे पाठपुरावा करणे.\nकुळ कायदा/सिलींग संदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे प्राप्त तक्रारीचा निपटारा करणे.\nकुळ व सिलींग जमीनी शर्तभंग प्रकरणात कार्यवाही करणे.\nनियतकालीन प्रकरणाची नोंदवही अदयावत ठेवणे.\nकुळ कायदयांतर्गत शासन, मा.आयुक्त यांचेकडील संदर्भ निकाली काढणे.\nनिकाली निघालेले संदर्भातील धारीका आंग्लभाषा अभिलेख्यात जमा करणे.\nभूसुधार शाखेसबंधित माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्रकरणे/अपील प्रकरणे हाताळणे.\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/07/20/%E2%80%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:55:11Z", "digest": "sha1:4RWEQQNQHQF7ELGOY7IB5YNOPUWZLPDA", "length": 10470, "nlines": 131, "source_domain": "putoweb.in", "title": "​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर", "raw_content": "\n​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर\n​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर\nसर्व चित्रपटकारांना आता जणू मराठी मातीची ओढच लागली आहे, या मातीने देशाला अनेक शूरवीर योद्धे दिले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांनी 17 वे शतक अविस्मरणीय केले, आणि त्यात हि “गड आला पण माझा सिंह गेला” यामागची तळमळ आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे,\nअजय देवगण ने साकारलेला बाजीराव सिंघम या मराठी पात्राला प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्या नंतर आलेले मराठी योद्धा बाजीराव पेशवा यांनी मोठ्या पडद्यावर चांगलाच गल्ला कमावला, रणवीर ने साकारलेला बाजीराव हि उत्तम होता, आता यानंतर तानाजी मालुसरे यांचे पात्र घेऊन उतरत आहे तो म्हणजे अजय देवगण, अजय देवगण याने आज ट्विटर अकौंट वर Tanaji the unsung warrior याचे पोस्टर अपलोड केले. याचे दिगदर्शन ओम राऊत करणार आहेत.\nकोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवली आहे हे समजताच तानाजी मालुसरे लढायला सज्ज झाले होते, “आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे” अशी गर्जना करत त्यांनी मोहीम हाती घेतली, आणि त्यांनी गड जिंकला सुद्धा, पण त्या युद्धात एक वीर महाराजांनी गमावला, त्यांचाच स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव नंतर सिंहगड असे ठेवण्यात आले.\nहा सर्व इतिहास आता 70mm पाद्द्यावर पाहायला मिळणार आहे, 2019 मध्ये हा चित्रपट येईल. याचे बजेट हि मोठे आहे म्हणे, फक्त बाजीराव यांना चित्रपटात भन्साळी यांनि नाचवण्याची केलेली चुकी पुन्हा अजय करणार नाही असे गृहीत धरू, पुढचा ठेच मागचा शहाणा.\n← जाहिरातींचे Psychological इफेक्टस\n​Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/jalna-dhananjay-munde-on-raosaheb-danve-statement-483692", "date_download": "2018-04-21T07:31:11Z", "digest": "sha1:UZ4ASXQ5VCTLS2V6WFZBFUUI7XBU3XE6", "length": 14956, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "जालना: दानवेंच्या बु***वर गोळी मारायला हवी : धनंजय मुंडे", "raw_content": "\nजालना: दानवेंच्या बु***वर गोळी मारायला हवी : धनंजय मुंडे\nशेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे, पायांवर गोळीबार करायला पाहिजे होता, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा धनंजय मुंडे यांनी समाचर घेतला. “शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या आणि पायांवर गोळ्या मारायला हव्य होत्या, असे म्हणणाऱ्या दानवेंच्याच बु***वर आता गोळी मारण्याची वेळ आली आहे.”, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दानवेंवर निशाणा साधला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nजालना: दानवेंच्या बु***वर गोळी मारायला हवी : धनंजय मुंडे\nजालना: दानवेंच्या बु***वर गोळी मारायला हवी : धनंजय मुंडे\nशेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे, पायांवर गोळीबार करायला पाहिजे होता, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा धनंजय मुंडे यांनी समाचर घेतला. “शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या आणि पायांवर गोळ्या मारायला हव्य होत्या, असे म्हणणाऱ्या दानवेंच्याच बु***वर आता गोळी मारण्याची वेळ आली आहे.”, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दानवेंवर निशाणा साधला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Gallery/SportsGallery/OtherSportsGallery/Hottest-Female-Swimmers-in-the-World", "date_download": "2018-04-21T08:00:34Z", "digest": "sha1:44XH4ISFWMAEZ2JNFAOWFUZHM7DF64AM", "length": 12646, "nlines": 277, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "या आहेत जगभरातील HOT अॅथलिट", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान फोटो आणि व्हिडिओ क्रीडा\nया आहेत जगभरातील HOT अॅथलिट\nआयपीएलच्या 'या' धुरंधर खेळाडुंनी पटकावली\n'हा' दिवस कधीच विसरु शकत नाही महेंद्रसिंग\nWWE पैलवान मनजीतसिंगला चितपट करुन किरण भगतने\n'FIFA वर्ल्ड कप' फायनलची.. जय्यत तयारी\nबॉलीवूड स्टार आणि क्रिकेटर यांच्यात रंगला\nभेटा.. FIFA- U-17 भारतीय संघाला\nजगभरात 'भिंतींवर' चितारलेले 'फुटबॉल विश्व'. .\nया आहेत जगभरातील HOT अॅथलिट\nजॉनने लाँच केली Marathon 2017 ची न्यू जर्सी\n२०१६ : जगभरात या महिला खेळाडूंनी फटकावला\n१६०० मुलींनी बनवला वर्ल्ड रिकॉर्ड\nपॅरालम्पिकमध्ये दिसला या हॉट आणि सेक्सी महिला\nआयपीएल मधील टॉप १० फास्टेस्ट फिफ्टी... केएल\nपहा इन्स्टाग्रामने विराटला कोणते अॅवॉर्ड\nरनमशीन 'पृथ्वी शॉ'ने तोडला मास्टर ब्लास्टर\nआयपीएल ११ मधील सर्वात महागडे खेळाडू...\nअंडर १९ टीममधील या भारतीय खेळाडूने मोडला\nआयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच नेपाळच्या\nभारतीय संघाची कुटुंबासोबत आफ्रिकेत \"जंगल\nIPL २०१८ मध्ये 'या' ५ खेळाडूंवर असेल सर्वांची\n'मिसेस कोहली' South आफ्रिकेला.. लग्नानंतरचा\nराजनीश : भारतीय संघाला मिळाला नवा गोलंदाज\nविदर्भाच्या पोट्ट्यांचा विजय : इतिहासात\nरोहितचं रितीकाला.. 'डबल सेंच्युरी'\nकृणाल पंड्या 'विवाहबंधनात'.. 'पंखुडी'शी अशी\nकृणाल पंड्या मैत्रिणीच्या प्रेमात 'बोल्ड',\nश्रद्धांजली : क्रिकेटच होते 'त्याचे' सर्वस्व\nजहीर-सागरिकाची वेडिंग पार्टी : 'सचिन' सह\nलग्नाच्या पिचवर 'भूवी' क्लीनबोल्ड...\nजहीर-सागरिकाचा 'खासगी' विवाह सोहळा...\nआपल्या 'नव्या ब्रँडद्वारे' विराटचा.. फिटनेस\nधडाकेबाज वीरूला.. वाढदिवसाच्या 'हटके'\n'या' क्रिकेटपटूच्या पत्नीला Mummy होण्याचा\n'ही' सुंदर खेळाडू आहे, ईशांत शर्माची पत्नी\nभारतीय कन्येचा.. 'ऐतिहासिक' विजय\n'मास्टरब्लास्टर' च्या हस्ते... '100' जोड्या\nतीन देशांच्या दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी भारतात परतले\nनवी दिल्ली - युरोपच्या तीन देशांचा\nमहाभियोग अत्यंत टोकाचा उपाय, प्रस्ताव टाळता आला असता - अश्वनी कुमार नवी दिल्ली -\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली -\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत\nदहशातवादाचा निर्यात कारखाना या टीकेवर पाकिस्तानची चीनकडून पाठराखण बीजिंग - चीनने\nलंडनमध्ये तिरंगा जाळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा - रविश कुमार लंडन - भारतीय परराष्ट्र\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\nIPL 2018 DD vs RCB : मैदानात भिडले होते, आज पुन्हा आमने-सामने कोहली-गंभीर\nKKR व KXIP मध्ये आज अटीतटीची लढत, गेल-रसेलमध्ये रंगणार जुगलबंदी कोलकाता - आयपीएल २०१८\nIPL 2018 : विजयी घौडदौड कायम राखण्याचे कार्तिक-आश्विनसमोर आव्हान कोलकाता - आयपीएल २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/municipal-election-ward-structure-reservation-13308", "date_download": "2018-04-21T07:38:25Z", "digest": "sha1:CJKK2RT3UIE7TKZTUIIGBY5TI5LXKO4I", "length": 14042, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal election ward structure & reservation इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nपुणे - आगामी महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचना आपल्याला अनुकूल असेल का, आरक्षण सोयीचे पडेल का, जुना भाग नव्या प्रभागात समाविष्ट असेल का, याची धाकधूक बहुसंख्य नगरसेवकांच्या मनात गुरुवारी होती. तर इच्छुकांचीही भिस्त सोडत आणि आरक्षणाकडे असल्यामुळे त्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.\nपुणे - आगामी महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचना आपल्याला अनुकूल असेल का, आरक्षण सोयीचे पडेल का, जुना भाग नव्या प्रभागात समाविष्ट असेल का, याची धाकधूक बहुसंख्य नगरसेवकांच्या मनात गुरुवारी होती. तर इच्छुकांचीही भिस्त सोडत आणि आरक्षणाकडे असल्यामुळे त्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.\nमहापालिका निवडणुकीसाठी प्रभागांमधील आरक्षणाची सोडत आणि प्रभागरचना शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जाहीर होणार आहे. यंदाची निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्यामुळे शहरातील प्रभागरचना संपूर्णतः नव्याने होणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड होईल. प्रभाग पद्धतीमध्ये कोणता नवा भाग समाविष्ट होणार आणि कोणता भाग वगळला जाणार, त्यातून नवा प्रभाग कसा असेल, यावर बहुतेक विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असेल. आरक्षणे सोडत पद्धतीने निश्‍चित होणार असून, त्याबाबतची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांनीही पाहणी करून तयारीचा आढवा घेतला. नव्याने होणाऱ्या प्रभागरचनेबाबत महापालिका प्रशासनाने गोपनीयता बाळगली आहे. तरीही अनेक नगरसेवक संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या प्रभाग रचनेबद्दल काही माहिती मिळते का, याची चाचपणी करताना गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहेत.\nतसेच ‘प्रभागरचना समजली,’ ‘माझा प्रभाग असा झाला, हा भाग त्यात आला आहे,’ असेही काही नगरसेवक सांगत होते. ‘प्रभाग तर झाला, आता फक्त आरक्षणाची परीक्षा आहे,’ असा दावाही काही जण करीत होते.\nप्रभाग रचनेबाबत राजकीय वर्तुळात गेल्या आठवड्यापासून चर्चेला उधाण आले आहे. गटनेत्यांनी त्यांचे प्रभाग त्यांना हवे तसे करून घेतले, आयुक्तांनी त्यांना साथ दिली, तर भाजपने स्वतःसाठी अनुकूल प्रभाग रचना करून घेतली, काही जणांना संपविले, अशाही वावड्या उठत महापालिकेत चर्चा रंगली होती.\nयंदाच्या निवडणुकीत ४१ प्रभागांतून १६२ सदस्य नशीब अजमावणार आहेत. महिलांसाठी ८१ जागा आरक्षित आहेत. मात्र, महिला आणि पुरुषांचे मिळून ११५ जागांवर आरक्षण असेल तर, ४७ जागा सर्वसाधारण (खुल्या) असतील. त्या जागांवरही महिला निवडणूक लढवू शकतात. सध्याच्या महापालिकेत दोन महिला सदस्या खुल्या गटातून निवडून आल्या आहेत. त्याचाही संदर्भ महापालिका वर्तुळातील चर्चेत दिला जात होता.\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nचिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष...\nपढारवाडीला परदेशी पाहुण्यांची भेट\nपिरंगुट - मुठा खोऱ्यातील पढारवाडी (ता. मुळशी) येथील शाळेला जयवंतराव गेणूजी सातपुते एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/jobs/lhv/", "date_download": "2018-04-21T07:44:36Z", "digest": "sha1:KSH3URPVEPYD6ND6XFQNN5HAW3NF6MCC", "length": 3765, "nlines": 110, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "LHV सरकारी नौकरी - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nजिल्हा परिषद, गडचिरोली मध्ये वैद्यकिय अधिकारी गट-अ पदभरती 2016\nराष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी गडचिरोली चे अधिनस्त रिक्त असलेली पदे 31 मार्च 2017 पर्यंतच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता अहर्ताप्राप्त इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/09/blog-post_6899.html", "date_download": "2018-04-21T07:49:41Z", "digest": "sha1:LKVGHCAIKHCDIAL43DP5PWOLRZIVUOWU", "length": 5479, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सांगती खुणा, तेव्हा जाहले गदर होते", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २८ सप्टेंबर, २०११\nसांगती खुणा, तेव्हा जाहले गदर होते\nसांगती खुणा, तेव्हा जाहले गदर होते\nया इथे कधी काळी देखणे शहर होते\nबांधती समाधी ते, वीर आणि जेत्यांची\nफ़ूल वाहिल्या नंतर, फ़क्त ती कबर होते\nचंद्र चांदणे येती, आणि परतुनी जाती\nआठवण तुझी येते आणि बस\nकोणती जखम होती, सतत टोचणारीशी\nलिंपण्या तिला तू रे, रिचवले जहर होते\nपेटल्या वसंताच्या, भावना इथे तेथे\nपोळल्या कळ्या आणिक, करपले बहर होते\nमी मनास पाठवतो, आठवांतुनी फ़िरण्या\nएरवी सहल असते, पण कधी सफ़र होते\nघाव गंधले माझे, काय अन कसे सांगू\nवार जे करुन गेले, ते तुझे अधर होते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2016/08/blog-post_94.html", "date_download": "2018-04-21T07:43:39Z", "digest": "sha1:UAQGHJQJOOYHZERSFYYCT6VOK6XSTFQU", "length": 5549, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: स्वप्ना तुझे रूपांतर", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६\nस्वप्ना तुझे रूपांतर सत्यात होत आहे..\nनुकतीच श्रावणाला सुरुवात होत आहे\nआलीत पैंजणांचा घेऊन नाद स्मरणे\nहळवा निनाद त्याचा श्वासात होत आहे..\nमी आवरीत आहे कित्येकदा परंतू\nअनिवार हा पसारा हृदयात होत आहे..\n‘संवाद रोज व्हावा’ होतात वाद यावर\nपरिणाम शेवटी मग मौनात होत आहे..\nसुरवंट या मनाचा आहे कुरूप सध्या\nफुलपाखरू तयाचे कोषात होत आहे\nबिघडेल फारसे ना तुमच्यामुळे सयींनो\nमी वार झेलण्याला निष्णात होत आहे\nआरोप, दोष सारे झाले करून आता\nमाझी जरा मनाशी रुजवात होत आहे\nपरतून पाखरांनो वेळेत जा तुम्हीही\nसरला उजेड आता अन् रात होत आहे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/4/", "date_download": "2018-04-21T07:42:54Z", "digest": "sha1:J7YKVNMITFI4Y5X76BCKBETDQB4H2SCG", "length": 12072, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "ठळक बातमी – Page 4 – Pune News Network", "raw_content": "\n‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे\nMay 27, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन, राजकीय 0\nसोलापूरमधील ‘मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात’ आमदार नितेश राणे यांचे चिथावणीखोर वक्तव्य… पुणे न्यूज नेटवर्क : बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई नाचल्याचं दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो, मात्र मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट 80 कोटी कमावतो तरिहि मराठा समाज शांत कसा असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर …\nनदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…\nMay 27, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज नेटवर्क : पुणे मेट्रोबाबत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वाद निर्माण केले जात आहेत. पण मेट्रोचे काम काही सुरु होत नाही. आता पर्यावरणप्रेमींकडून मेट्रोच्या नदी पात्रातील मार्गाबद्दल प्रश्न उभे केले जात आहेत. नियोजित वनाज ते रामवाडी मार्गातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा भाग नदी पात्रातून जाणार असल्यामुळे त्यात बदल करावा, …\nस्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…\nMay 27, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nस्वारगेट परिसरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत… पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अखेर आज लोकार्पण झाले. शहरातील विकास कामांच्या आणि राजकिय श्रेयवादाच्या लढाईत हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडला होता. अखेर आज(शुक्रवार) अजित पवार यांच्या हस्ते स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महापौर …\nआर्याचे “अलवार माझे मन बावरे…” सुपरहिट गाणं रिलीज…\nMay 27, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nगाण्याची झलक पाहण्यासाठी क्लिक करा… पुणे न्यूज नेटवर्क : सारेगमपा लिटील चॅम्प फेम आर्या आंबेकर आता मोठी झाली आहे. तिचा बदलेला लूक गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. आर्याच्या आवाजातील “अलवार माझे मन बावरे…” मस्त गाणे आज रिलीज झाले आहे… उदय दिवाण आणि हरिभाऊ विश्वनाथ निर्मित हे एक सुंदर …\n‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…\nMay 26, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे : ‘मोदी सरकारला केंद्रात २ वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने खासदार आणि शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी अलका टॉकीज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आणि विविध घोषणांनी चौक दणाणून सोडण्यात आला . ‘एकही भूल …\nसीएसआईआर तर्फे मधुमेहावरील ‘बीजीआर- ३४’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती\nMay 26, 2016\tआरोग्य, ठळक बातमी 0\nसीएसआयआरच्या एनबीआरआय आणि सीआयएमएपी द्वारा संयुक्तपणे औषधाची निर्मिती औषधाच्या प्रभावीपणा व सुरक्षिततेची शास्त्रीय दृष्ट्या यशस्वी चाचणी फक्त पाच रुपयांत उपलब्ध होणार औषध पुणे, दिनांक २​​६ मे : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणा-या काउंसिल ऑफ सायंटिफीक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च विभाग (सीएसआयआर- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) यांच्या वतीने पहिल्या डीपीपी ४ निरोधी उपक्रमा …\nअपघातानंतर डीएसके यांची प्रतिक्रिया… (Video)\nMay 26, 2016\tठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : पुण्याचे सुप्रसिद्ध ‘डीएसके’ समुहाचे बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला असून, कुलकर्णी गंभीर जखमी झाले आहेत.\nडी.एस.कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात; चालक ठार तर डीएसके जखमी…\nपुणे न्यूज नेटवर्क : पुण्याचे सुप्रसिद्ध ‘डीएसके’ समुहाचे बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला असून, कुलकर्णी गंभीर जखमी झाले आहेत. डी. एस. कुलकर्णी हे त्यांच्या लँड क्रूझर मोटारने मुंबईहून पुण्याकडे येत …\nकरोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक\nMay 25, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : 4 कोटी 92 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका महिलेची 16 लाख 18 हजारांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे सायबर क्राईम सेलकडून एका नायजेरीन तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील फसवणुक झालेल्या महिलेला ई-मेलवरुन मेल आला होत. “तुम्हाला 4 कोटी 92 …\nबारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…\nMay 25, 2016\tठळक बातमी, पुणे, शैक्षणिक 0\nपुणे न्यूज नेटवर्क : फेबुवारी-मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचे निकाल जाहिर. यामध्ये संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60 टक्के आहे. तर राज्यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा असुन त्यांची टक्केवारी 93.29 टक्के एवढी आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा 83.99 टक्के एवढा आहे. गेल्या वर्षीच्या प्रमाणात यंदा निकालाची …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/lodha-committee-criticizes-bcci-12631", "date_download": "2018-04-21T07:35:49Z", "digest": "sha1:EZROWQKQW3OWMNGSNY6IITRB7KAX54VI", "length": 11651, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lodha committee criticizes BCCI बीसीसीआयवर लोढा समिती नाराज | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयवर लोढा समिती नाराज\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nमुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समिती नाराज आहे. याबाबतचा सद्यःस्थितीचा अहवाल समिती मंगळवारी (ता. २७) न्यायालयात सादर करणार आहे.\nमुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समिती नाराज आहे. याबाबतचा सद्यःस्थितीचा अहवाल समिती मंगळवारी (ता. २७) न्यायालयात सादर करणार आहे.\nलोढा समितीची शिफारस डावलत ‘बीसीसीआय’ने आपल्या घटनेनुसारच वार्षिक सभा घेतली. या सभेत अजय शिर्के यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तसेच पाच सदस्यांची राष्ट्रीय समितीही निवडण्यात आली. लोढा समितीने कार्यकारिणीऐवजी नऊ सदस्यांची सर्वोच्च समिती नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. समितीने राष्ट्रीय निवड समिती त्रिसदस्यीय असावी, असेही सुचवले आहे.\nलोढा समितीच्या शिफारशी डावलत ‘बीसीसीआय’ने वार्षिक सभेत विविध समित्यांची नियुक्ती केली. आता ‘बीसीसीआय’ने लोढा समितीच्या शिफारशींबाबत ३० सप्टेंबरला विशेष सर्वसाधारण सभा निमंत्रित केली आहे. लोढा समितीने घटनेतील बदलासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.\nमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत आज लोढा समितीची बैठक झाली. लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीत अडथळे आणले जात आहेत, असे न्यायमूर्ती लोढा यांनी बैठकीनंतर सांगितल्याचे वृत्त आहे. भारतीय मंडळास १० सप्टेंबरपर्यंत लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा अहवाल देण्याची सूचना होती; पण हा अहवालही भारतीय मंडळाने अद्याप सादर केलेला नाही.\nयुवानेते राहुल चव्हाणांच्या वाढदिवसनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nतळमावले (सातारा) : येथे युवा नेते मा. राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तळमावले येथील...\nबावनकशी रसरंगरूपगंधाच्या जोरावर देवगड, रत्नागिरीच्या हापूस आंब्याने भौगोलिक निर्देशांकाच्या लढाईतली मोठी मसलत लीलया जिंकली आहे. आता देवगड-रत्नागिरी-...\nऑनलाइन कामे अवघी 25 टक्‍के\nपिंपरी - देशात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे. मात्र, शहरातील नागरिकांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) विभागातील कामे रांगेत उभी राहून करावी लागत आहेत....\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nदोनशे, पाचशेच्या नोटांची छपाई सुरू\nनवी दिल्ली - देशातील चार नोटा छपाई मुद्रणालयांमध्ये नोटांची छपाई दिवस-रात्र सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-115061200016_1.html", "date_download": "2018-04-21T07:43:12Z", "digest": "sha1:2Y2BKPSNHT2T4OO4Y7CDPFBQQ46QA6Q6", "length": 9776, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सेक्स पावरला वाढवण्यासाठी मदतगार आहे काही नैसर्गिक वस्तू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसेक्स पावरला वाढवण्यासाठी मदतगार आहे काही नैसर्गिक वस्तू\nप्रकृतीत अशा काही वस्तू आहे ज्यांचे सेवन केल्याने यौन क्षमतेत वाढ करू शकता. जगभरात बर्‍याच वस्तूंवर एवढे प्रयोग झाले आहे की त्याचे निष्कर्ष म्हणून ही बाब समोर आली आहे की यांच्या प्रयोगाने तुमची सेक्स क्षमता बर्‍याच पटाने वाढू शकते. ह्या गुणकारी वस्तू सर्वसुलभ आहे ज्या तुमच्या यौन संबंधांना अधिक उत्तम बनवण्यात कामी पडू शकतात.\nयाची सुरुवात आपण लसुणाशी करू. माहितीनुसार लसुणामध्ये कामोत्तेजक गुण आढळून आले आहे, जे रक्त संचार आणि यौन क्षमतेला वाढवण्यात मदत करतात. पण याचे अती सेवनही लाभदायक नसते. लसुणामध्ये एलीकीन असतो जो सेक्सी भागांमध्ये रक्त प्रवाहाला वाढवतो. कामेच्छा वाढवण्यासाठी लसणाच्या कॅप्सूलचे वापर केले पाहिजे.\nआल्याचे सेवन केल्याने सेक्सदरम्यान उत्तेजना वाढते. रात्री डिनरच्या वेळेस येचे सेवन केले पाहिजे किंवा रात्री झोपताना आल्याचा चहा प्यायला पाहिजे. याच्या सेवनाने हृदयाची धडधड वाढते, रक्ताचा प्रवाह होतो ज्याने उत्तेजना वाढते.\nभारतीय मसाल्यांमध्ये किंमती वेलचीच्या प्रयोगामुळे कामेच्छा वाढते. वेलचीच्या जागेवर तुम्ही याच्या चहाचे सेवन करू शकता. तुळशीचा\nप्रयोग देखील कामलोलुपतेच्या औषधाच्या रूपात केला जातो. इटलीच्या काही भागांमध्ये तुळशीचे झाडं प्रेमाचे स्वरूप मानण्यात येतात.\nयाचे सेवन केल्याने आणि याचे जवळ असल्याने हार्मोन्स सक्रिय होतात.\nमिरचीमुळे वाढणार्‍या रक्त प्रवाहामुळे लोकांची सेक्स इच्छेत वाढ होते. मिरचीमुळे एंडोरफीन रिलीज होत असल्यामुळे सेक्स उत्तेजना वाढते.\nतसेच हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी प्रचुर मात्रेत असते. हिरव्या भाज्या शरीरात हिस्टामाइन लेवलला वाढवतो. यामुळे हिस्टामाइन\nलेवलमुळे शरीरात उत्तेजना वाढते.\nव्हॉट्सअप मॅसेज : “love you All”\nविराट म्हणाला - गरज पडली तर अनुष्कासाठी जीवन देखील देईन\nदेहगंध आणतो दोन व्यक्तींना जवळ\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-21T07:39:28Z", "digest": "sha1:6GN6DX375HRSVLIP43NAAWBXB5SHLKFE", "length": 6615, "nlines": 68, "source_domain": "punenews.net", "title": "महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत… – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक\nविद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविणार\nमहाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार\nपसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती लागू होणार\nपरिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था\nशिक्षण क्षेत्रातील अनिष्ठ रुढी व पद्धतींना आळा\nउच्चशिक्षण व्यवस्थेतील नफाखोरी व गैरव्यवहारांना आळा\nसामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ\nमुंबई दि.९ डिसेंबर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत करण्यात आल्यानंतर रात्री विधानपरिषदेतही या विधेयकाला एकमताने समंती देण्यात आली. या विधेयकाचे आता कायद्यामध्ये रुपांतर झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक विधानसभेनंतर विधानपरिषदेमध्ये मांडले. 21 सदस्यीय संयुक्त समितीने केलेल्या शिफारशी आणि दुरुस्त्यांचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला होता. संयुक्त समितीने प्रस्तावित विधेयकात 56 शिफारशी आणि सूचना मांडल्या होत्या. या सर्व शिफारशी स्वीकारुन आज विधानसभेत परिपूर्ण विधेयक समंत करण्यात आले. त्यानंतर हे विधेयक श्री.तावडे यांनी विधानपरिषदेमध्ये मांडले. विधानपरिषदे मध्येही विधेयकाला एकमताने समंती देण्यात आली. संयुक्त समितीचे सदस्य सतेज पाटील यांनी हे विधेयक समंत केल्याबददल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. तावडे यांचे अभिनंदन केले. सभागृहातील सदस्यांनीही या अभिनंदाला पाठींबा दिला.या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळणार आहे व संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास व खात्री श्री. विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.\nPrevious भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nNext कोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nपुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------19.html", "date_download": "2018-04-21T07:28:13Z", "digest": "sha1:Y3OP72X33RGYHZNUGUE64CHL6YMC3EW3", "length": 31850, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "श्रीवर्धन", "raw_content": "\nगिरीमित्रांनी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राजमाची हा एकच किल्ला असुन या किल्ल्याच्या माचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असुन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. निसर्गसुंदर अशा या किल्ल्याला भेट दिल्यावर आपल्या भटकंतीला पुर्ण न्याय मिळावा यासाठी या दुर्गाचे वर्णन करताना एका दुर्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहे. पहिला भाग माचीचा जो राजमाची म्हणुन संबोधला आहे. दुसरा भाग म्हणजे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि तिसरा भाग म्हणजे मनरंजन. या तिघांपैकी बालेकिल्ला श्रीवर्धन याची ओळख आपण येथे करून घेणार आहोत. सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. या उल्हास नदीच्या उगमाच्या प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. सातवाहन काळापासून प्राचीन घाटमार्गावर असलेला हा किल्ला प्रचंड वनांनी आणि निसर्गरम्य हिरवाईने वेढलेला आहे. इथला निसर्ग मनाला एक प्रकारची भुरळ घालतो. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २८०० फुट आहे. श्रीवर्धन किल्ल्यास आपण दोन मार्गाने भेट देऊ शकतो. पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने अथवा रिक्षाने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट खडतर आहे. या वाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १५ कि.मी ची आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात. पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळयाहुन खोपोलीला जाताना खंडाळ्याच्या घाटात राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी दोन शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे यावर भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे. श्रीवर्धन मनरंजनपेक्षा उंच असुन या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. यावर जाण्यासाठी खडकातच पायऱ्यांचा मार्ग खोदलेला आहे. साधारण अर्ध्या तासात आपण श्रीवर्धन किल्ल्याच्या पश्चिम दरवाज्यात पोहचतो. दुरवर डाव्याबाजूला म्हणजेच पश्चिमेकड़े किल्ल्याचा एक बुरुज दिसतो. मध्ये तटबंदी पडली असल्याने इकडूनच थेट तेथे जाता येते मात्र प्रवेशदाराची रचना आणि दुर्गबांधणी बघण्यासाठी मुख्य दरवाज्यातुन जावे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिले आहे \"दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पाडोन दरवाजे बांधावे.\" या शास्त्राप्रमाणेच पुढे बुरुज देउन त्यामागे किल्ल्याचा दरवाजा लपवला आहे. गोमुखी पद्धतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजूंची देवडी थक्क करून सोडते. एकुण बांधकाम १ मजली आहे. आतल्या बांधकामाची उंची आणि लाकडाचे वासे घालायच्या जागांवरुन ते लगेच समजुन येते. वळणावळणाच्या मार्गावरील प्रशस्त आकाराची, रेखीव खांबांवर उभी असलेली ही देवडी पूर्वी बहुमजली होती. पण आता तिचे छत पूर्ण कोसळले आहे. किमान तिच्या उभ्या भिंती आणि खांब ढासळण्या-पडण्यापूर्वी तरी वाचवायला हवेत. उजव्या बाजुच्या पडक्या देवडीच्या पहिल्या मजल्यावरुन थेट तटबंदीवर जायला छोटासा दरवाजा आहे. किल्ल्याची भक्कम तटबंदी लांबूनही लक्षात येईल अशी आहे. या दरवाजातून गडावर पुढे जावे तो डाव्या हाताला खडकात खोदलेली काही टाकी दिसतात. या टाक्यांच्या कडेलाच एक लोहस्तंभ पडलेला आहे. अंदाजे ८ फूट लांबीच्या या लोहस्तंभाचे नेमके प्रयोजन मात्र कळत नाही. रायगडावर देखील असाच एक स्तंभ हत्ती तलावाच्या बाजुला आहे. गडांवरील या अशा वस्तूंचे योग्य जतन आणि संशोधन व्हायला हवे. या टाकीजवळून निघालेली ही वाट पुढे एका गुंफेजवळ जाते. या मूळच्या शैलगृहांची मध्ययुगात धान्याची कोठारे झाली. या शैलगृहाच्या दरवाजांवर गणेशपट्टी आणि कमळे कोरलेली आहेत. छोटेसे प्रवेशद्वार असलेली ही गुहा आतून मात्र प्रचंड मोठी आहे. हयात ३ मुख्य भाग आहेत. मध्ये एक आणि उजवीकड़े डावीकड़े अशी एक-एक. किल्ल्यावरील धान्याचा, शस्त्रांचा आणि इतर सामूग्रीचा साठा येथेच साठवला जात असणार. ही वाट पुढे श्रीवर्धनच्या शिखराकडे निघते. वाटेत आणखी काही उद्ध्वस्त घरांचे अवशेष, बुजलेल्या टाक्या, विष्णूचे एक छताविना छोटेसे मंदिर आणि गडाची सदर लागते. या साऱ्यांतून मार्ग काढत आपण गडाच्या सर्वोच्च अशा ढालकाठीच्या वा टेहळणीच्या बुरुजावर येतो. या बुरुजावर आता नव्याने ध्वजस्तंभ उभारला आहे. या बुरुजावरून संपुर्ण राजमाची परिसर आणि मनरंजन किल्ला न्याहाळता येतो. समोरच ढाक बहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोटयाचा तलाव हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धनची उत्तर बाजू या बालेकिल्ल्याची जणू एखादी माची आहे. या माचीच्या बुरुजांना दुहेरी तट घालून संरक्षित केले आहे. या दोन तटा दरम्यान ये-जा करण्यासाठी भुयारी जिनेही जागोजागी ठेवले आहेत. अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हटले जाते. येथे जाताना वाटेवर पाण्याचे एक तळे आहे व त्याच्या शेजारी नुकतीच पाण्यातून बाहेर काढलेली एक सहा फुट लांबीची तोफ आहे. याशिवाय तटावर दोन ठिकाणी अजून दोन तोफा दिसून येतात. इथून वरपर्यंत चढते बांधकाम आहे. सगळीकडे तटबंदीमध्ये जंग्या बांधलेल्या असुन पावसाने वाहुन येणाऱ्या मातीने त्या तसेच फांजी बुजून गेली आहे. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. श्रीवर्धन गडाची उतरत्या डोंगरावरची वेडीवाकड़ी तटबंदी मनरंजन वरुन फारच सुंदर दिसते. या किल्ल्याला फार ज्वलंत नसला तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी एक किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक विचार केल्यास आपल्या असे दिसुन येते की राजमाचीच्या एका बाजूस पवनमावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे एक लष्करी प्रमुख ठाणं असावे. किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. याला 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात. ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. हा काळ बहुधा सातवाहनांचा म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या सा-या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडणघडणीत या सा-यांचे हात लागले असल्याचे गडावर पहायला मिळते. राजमाची किल्ल्यास कोंकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. छत्रपती शिवाजी महाराजही एकदोनदा गडावर आल्याचे उल्लेख आहेत. पुढे संभाजी महाराज असेपर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. आलमगिरीची वावटळ सहय़ाद्रीत अवतरताच इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने राजमाचीच्या किल्लेदारास वश करून हा गड जिंकला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रेना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे. किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उधेवाडी गावात राहण्या-खाण्याची उत्तम सोय होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_9353.html", "date_download": "2018-04-21T07:49:41Z", "digest": "sha1:GJGHNJEH52GK45EKGQ2GYCESS2O62LFC", "length": 22728, "nlines": 305, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १७ मे, २०११\nजयभीम मित्रहो. आज तथागत भगवान बुद्ध यांची जयंती............ खरं तर भगवान बुद्धांची जयंती व निर्वाण याच पौर्णिमेला झाले. म्हणुन त्यांच्या निर्वाणाचे दु:ख आहेच पण याच दिवशी त्यांचे आगमन झाले हे निर्वाणापेक्षा जास्त महत्वाचे म्हणुन उभ्या जगात जयंती साजरी केली जाते. बुद्ध धर्माचा पाया समता व बंधुता आहे. अडीच हजार वर्षापुर्वी ईथे समतेचं रोपटं लावणारं हे महान व्यक्तीमत्व आपल्या भुमीत जन्माला आलं हे आपलं सगळ्यांच सौभाग्य. भगवान बुद्धानी जो समतेचा व बंधुत्वतेचा विचार ईथे रुजविला त्यांच्या शिष्यानी पुढे भारतभर व भारता बाहेरही त्याचा प्रचार व प्रसार केला. भारताच्या आसपासच्या देशात हा मोलाचा संदेश पोहचविण्यासाठी कित्येक लोकानी अखंड प्ररिश्रम केला. अत्यंत चिकाटी व अविश्रांत कष्टानी बुध्दाचा समतेचा संदेश पसरविणा-या त्या बुद्धाच्या संघाला सुद्धा कोटी कोटी प्रणाम. पण मधल्या काळात या धर्माला अवकळा आली. काही कारणास्त हा समतेचा पुरस्कर्ता धर्म ईथुन बाद झाला. पण मुलभुत तत्वे अजोड असल्यामुळे ईथल्या शत्रुच्या नाकावर टिच्चुन जगभर पसरला. दिड हजार वर्षाचा वनवास भोगुन झाल्यावर मायभुमीत परत येण्याची दिवस जवळ येऊ लागले. या धर्माला परत ईथे पुन:स्थापित करण्यासाठी या मातीत एक धर्मवीर जन्माला आला. त्या धर्मवीराचं स्वप्न होतं ईथे परत एकदा बुद्ध धर्माला गतवैभव प्राप्त करुन देणे. यासाठी लागणारं परिश्रम, अभ्यास व निष्ठा या सगळ्या गोष्टी त्या महामानवाच्या ठायी ओतप्रोत होत्या. त्या महामानवाचं नाव आहे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबानी मोठ्या मान सन्मानानी या परागंदा झालेल्या बौद्ध धर्माला ईथे पुन:स्थापीत केलं. १९५६ ला मोठ्या थाटामाटात बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन व आपल्या लाखो अनुयायाना हा धर्म स्विकारायला लावुन बौद्ध धर्माला गतवैभव प्राप्त करुन दिलं.\nब-याच लोकाना असे वाटते की भगवान म्हणजे देव अन हा शब्द आपण हिंदुंकडुन उसने घेतला आहे. पण भगवान शब्दाचा वापर सर्वप्रथम बुद्ध धर्मात केला गेला. भग= भग्न, अन वान=वासना. सा-या वासना भग्न करणारा म्हणजे भगवान, देव नाही बरं का. बुद्ध कालापर्यंत वेदिक धर्माच्या कुठल्याच वेदात, रुचात किंवा उपनिषदात भगवान हा शब्द सापडत नाही. बुद्धा नंतर कित्येक शतकानी हा शब्द ईतर धर्मीयानी उचलला. तर भगवान बुद्ध म्हणजे देव-बुद्ध नसुन वासना भग्न करुन दु:ख-मुक्त जिवन कसे जागावे हे तत्वज्ञान शिकविणारा सर्वोत्तम भुमीपुत्र.\nबुद्ध धर्म हा हिंदु धर्माची शाखा आहे काय\nमाझ्या ब्लोगवर कित्येकानी मला वरिल प्रश्न विचारला. ईतर धर्मियांकडुन तसा शेरा मारल्यावर माझे बौद्ध बांधव निरुत्तर होतात. बुद्ध धर्म हा हिंदु धर्माचीच शाखा आहे यावर त्याना युक्तिवाद करता येत नाही. युक्तीवाद करायची गरजही नाही. कारण बुद्ध धर्म हा इ.स. ५०० वर्षा पुर्वी उदयास आला. अन हिंदु धर्म ७-८ व्या शतकात. त्या आधि हिंदु नावाचा धर्म असल्याचे कुठेच पुरावे नाहित. विविध वेदिक धर्माचे, शैव अन वैष्णवांचे वेगवेगळे पंथ होते. पंथ म्हणजे धर्म नव्हे. अगदी अलिकडे हे सगळे पंथ एकत्र येऊन स्वत:ला हिंदु म्हणवुन घेऊ लागले. हिंदु म्हणजे अनेक पंथांचा संच होय. याचाच अर्थ असा की बुद्ध धर्म हा हिंदु धर्मापेक्षा किमान हजार वर्ष जुना आहे. त्यामुळे बुद्ध धर्म हिंदु धर्माची शाखा असण्याचा प्रश्नच येत नाही. तो स्वतंत्र धर्म आहे अन त्याचा मुलभुत तत्व समता व बंधुता आहे.\nअशा महान भुमीपुत्रानी दिलेल्या समतेवर आधारीत धम्माचा यापुढे प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे. ब-याच लोकाना असं वाटतं की बुद्ध धर्म आचरणात आणायला फार कठिण आहे. पण ज्याना असं वाटतं त्याच्यासाठी बुद्धाचा एक अत्यंत महत्वाचा संदेश ईथे देतो.\n\"माझा धर्म म्हणजे नदी पार करण्यासाठी लागणारी होडी प्रमाणे आहे. तुम्ही दु:खाच्या नदीला पार करण्यासाठी बुद्ध धम्माचा होडी प्रमाणे वापर करा. होडी तिथेच टाकुन पुढचा प्रवास सुखाचा करा. पण त्या होडील खांदयावर घेऊन प्रावस केल्यास तुमचा प्रवास त्रासदायक होईल. मी म्हणतो म्हणुन तुम्ही बुद्ध धर्माचे पालन करु नका. त्यातील मुद्दे तुम्हाला बुद्धीच्या कसोटीवर पटत असतील तरच ते पालन करा. या जागात काहीच नित्य नाही, सगळं अनित्य आहे. म्हणुन बुद्ध शब्दम प्रमाणम करु नका.\"\nउभ्या जगात ईतकं महत्वाचं संदेश कुठल्याच धर्मात नाही. म्हणुन हा धर्म सर्वोत्त धर्म आहे अन असा धर्म आम्हाला दिल्या बद्दल बाबासाहेबांचे आभार अन हे विचार सर्वप्रथम ईथे मांडणा-या त्या सर्वोत्तम भुमीपुत्रास (बुद्धास) शतश: वंदन.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदेवीदास ४ मे, २०१७ रोजी ९:०७ म.उ.\nबुद्ध धर्मातील तत्व ज्ञान या मुळे हाधर्म खुप देशातप्रसार झाला\nसमानता हे तत्व फार महत्वाचे आहे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/khandala-fog-on-highway-report-488792", "date_download": "2018-04-21T07:32:42Z", "digest": "sha1:IWUOO4BKA2OLN3QB7TRHRUFKRV2XLQAS", "length": 14137, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "रायगड : खंडाळ्याचा घाट धुक्यात हरवला, पर्यटकांची गर्दी", "raw_content": "\nरायगड : खंडाळ्याचा घाट धुक्यात हरवला, पर्यटकांची गर्दी\nबातमी मुंबई-पुणे महामार्गालगत पसरलेल्या दाट धुक्याची.. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात धुक्याची चादर पसरलेली पाहयला मिळतीय.. त्यातचं आज खंडाळा-खोपोली आणि उरण भागात मोठ्या प्रमाणात धुकं पड़लंय.. ज्यामुळे अगदी जवळची वाहनंही स्पष्टपणे दिसत नव्हती\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nरायगड : खंडाळ्याचा घाट धुक्यात हरवला, पर्यटकांची गर्दी\nरायगड : खंडाळ्याचा घाट धुक्यात हरवला, पर्यटकांची गर्दी\nबातमी मुंबई-पुणे महामार्गालगत पसरलेल्या दाट धुक्याची.. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात धुक्याची चादर पसरलेली पाहयला मिळतीय.. त्यातचं आज खंडाळा-खोपोली आणि उरण भागात मोठ्या प्रमाणात धुकं पड़लंय.. ज्यामुळे अगदी जवळची वाहनंही स्पष्टपणे दिसत नव्हती\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-threat-calls-to-rti-activist-ajay-bose-482194", "date_download": "2018-04-21T07:32:20Z", "digest": "sha1:4IS33PYBLNY3AKTALOPTOBM3TXBU6BSZ", "length": 15829, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना धमक्या", "raw_content": "\nमुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना धमक्या\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर उत्तर भारतीय प्रवाशांकडून रेल्वे पोलिस कशाप्रकार पैसे उकळतात याचा व्हिडिओ एबीपी माझाने समोर आणला होता. त्यानंतर संबंधित दोन पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं. मात्र, हा प्रकार एबीपी माझ्याच्या साथीनं ज्या आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी समोर आणला होता. बोस यांना आता धमक्या येत आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, अद्यापही पैसे उकळण्याचा प्रकार सुरुच असल्याची माहिती त्यांनी दिलीय. आपणास सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, तसच पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी बोस यांनी केलीय.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना धमक्या\nमुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना धमक्या\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर उत्तर भारतीय प्रवाशांकडून रेल्वे पोलिस कशाप्रकार पैसे उकळतात याचा व्हिडिओ एबीपी माझाने समोर आणला होता. त्यानंतर संबंधित दोन पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं. मात्र, हा प्रकार एबीपी माझ्याच्या साथीनं ज्या आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी समोर आणला होता. बोस यांना आता धमक्या येत आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, अद्यापही पैसे उकळण्याचा प्रकार सुरुच असल्याची माहिती त्यांनी दिलीय. आपणास सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, तसच पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी बोस यांनी केलीय.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------8.html", "date_download": "2018-04-21T07:31:30Z", "digest": "sha1:BBTQHOSCEJ6ZXB45T4LV2ZIJZUZM6YCT", "length": 38996, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "गाळणा किल्ला", "raw_content": "इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गाळणा किल्ला अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, देखण्या चर्या, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, अनेक कातळ कोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनला आहे. त्यामुळे हा गड खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यास एकच मार्ग असून परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा व लाखा दरवाजा अशी अजस्त्र दरवाज्यांची मालिकाच या मार्गावर उभारण्यात आली आहे. या प्रवेशद्वारांच्या एका पाठोपाठ एक मालिकेमुळे एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे हा गड त्याकाळी अभेद्य मानला जात असे. गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून ४ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पुर्वी संपुर्ण गाळणा गावाला तटबंदी असावी कारण आपला प्रवेश तटबंदीतील एका उध्वस्त दरवाजातुन गाळणा गावात होतो. किल्ल्याचा परिसर हा या दरवाज्यापासूनच सुरु होतो. या दरवाज्याच्या आजुबाजुला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात. गांवाच्या वेशीवर येताचं डावीकडे दुरवर ठळक तटबंदी व मोठे बुरुज आपलं लक्ष वेधुन घेतात. गावांत किल्याच्या पायथ्याशी नाथपंथीय गोरखनाथ शिवपंचायतन मंदिर आहे. इथे आपली जेवणाची व रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची २३१६ फूट असून पायथ्यापासून अंदाजे ६०० फुट उंच हा किल्ला चढायला अर्धा-पाऊण तास पुरतो. मठाच्या बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. या वाटेने आपण अवघ्या १० मिनीटांतच किल्ल्याच्या पहिल्या पुर्वाभिमुख परकोट दरवाज्यात पोहोचतो. हा जिबिचा दरवाजा म्हणजे चौकशी दरवाजा. दरवाजाच्या दोनही बाजुंना देवड्या अनं कोरीवकाम असुन कमानीच्या दोनही बाजूंवर माथ्याकडे कमळपुष्पे कोरली आहेत. गडाकडे जातांना प्रचंड लांबीचा कातळ व त्यावर गाळणा किल्ल्याची आकर्षक आणि भव्य तटबंदी लक्ष वेधून घेते. पुढे डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या टाक्या आहेत तर थोडयाच चढाईनंतर दोन बुरुजांच्या आधाराने भरभक्कम व सुस्थितीत असणारा पश्चिमाभिमुख लोखंडी दरवाज़ा आहे. दरवाजा पाहूनच आपल्याला त्याच्या मजबूतीची कल्पना येते. दरवाजातून मागे पाहता लांबच्या लांब पसरलेली तटबंदी दिसते. दरवाजावरील पर्शियन भाषेतला शिलालेख,एैसपैस देवड्या, वरच्या भागातील महिरीपी व दरवाजाची बांधणी हे सर्व आवर्जुन पहाण्यासारखे आहे. पुढे डाव्या बाजुला आतील दरवाजा दिसतो. आत दोन्ही बाजुने प्रवेशद्वाराच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. डाव्या बाजुला पुर्वेकडुन येण्यास चोर दरवाजा आहे. या भागांत सलग सुरेख तटबंदी दिसते. गडाच्या तटबंदीवरील चर्या दिमाखदार असुन तटावरील एका दगडावर सुरेख व्याघ्रशिल्प आहे तर दरवाज्याच्या माथ्यावर शिलालेख कोरलेला आहे. या दरवाज्यातून थोडे पूढे गेल्यावर दोन वाटा फुटतात, एक वाट उजवीकडे तिसऱ्या दरवाजाकडे वळते, तर समोरची वाट दिंडी दरवाज्याकडे जाते. इथे डाव्या हाताच्या पायवाटेवर एक भग्न शिलालेख दिसतो. दिंडी दरवाज्यातून एक वाट खाली गावात उतरते पण ही वाट बरीच गैरसोयीची आहे. मागे येऊन पुन्हा २५ पाय-या चढून आपण तिस-या कोतवाल पीर दरवाजापाशी येतो. तिसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूला कातळभिंत तर दुसऱ्या बाजुला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो. नंतर २० पाय-या चढून गेल्यानंतर काही अंतरावरचा चौथा लाखा दरवाज़ा आहे. या दरवाज्याच्या उजव्या हाताला असणाऱ्या तटातील महिरपी कमान आपल्याला राजस्थानातील किल्ल्यांची आठवण करून देते. हा नक्षीदार दरवाजा आज पुर्णपणे ढासळत्या अवस्थेत आहे. कमानीच्या माथ्यावर दोन सुंदर दगडी कमळे कोरलेली असून पहारेकऱ्यांच्या देवडय़ा मात्र ढासळलेल्या आहेत. या चौथ्या दरवाज्यापासुन वर तटाकडे बघितले की एक नक्षीदार कोरीव खिडकी उभी आहे. संपुर्ण दगडातली कोरलेली तिची दर्शनी चौकट तेवढी शिल्लक आहे. या भागांत वाटेवर ब-यांच ठिकाणी आजुबाजूला अनेक कोरीव शिळा विखुरलेल्या आढळतात. दरवाज्यातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात. समोर जाणारी वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण आधी डावीकडची वाट पकडायची. तटबंदीवरुन चालत असतांना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे याची कल्पना येते. बुरुजांवर तोफा फिरवण्यासाठी असणाऱ्या खांबाची व्यवस्था केलेली आहे. बुरुजाखाली तटात बांधलेले एक शौचालय तसेच एक चोर दरवाजा आढळतो. या भागाच्या सर्वात शेवटी एक गुप्त दरवाजा आहे पण तिथपर्यंत जाण्याची वाट ढासळलेली आहे. तटबंदी आणि किल्ल्याची कातळभिंत यामध्ये बरीच पाण्याची टाकी आहेत. हे सर्व पाहून परत दरवाजापाशी यायचे व उजवीकडची वाट धरायची.उजव्या बाजुला तटबंदीवर दोन सुरेख नक्षीदार सज्जे लक्ष वेधतात. सज्जाला चार नक्षीदार खांब असुन त्यातले दोन ढासळलेले आहेत.थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहचतो. हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो. सज्जातुन किल्याची भव्यता सहज लक्षात येते. इथून किल्ल्याचे चारही दरवाजे व्यवस्थित दिसतात. इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात एकामागोमाग एक खोदलेल्या पाच गुहा आपणास दिसतात. यापैकी कातळ कोरून केलेले एक गुहामंदिर आहे त्या गुहेत महादेवाची पिंड आहे. या पिंडीशेजारी मारुती कोरलाय तर पिंडीमागे गणपतींची मुर्ती आहे. यातील काही खोलगट गुहा पाण्याने भरलेल्या तर काही कोरडय़ाच आहेत. आपण येथून उजव्या बाजूच्या तटावरील सुंदर चर्या पाहात पुढे गेल्यावर तटबंदी अचानक खाली काटकोनात वळते. सलग पाषाणाच्या तटात दोन ठिकाणी शरभशिल्पे दिसतात तर मधोमध इ. स.१५६९चा एक फारशी शिलालेख आहे. उजवीकडे तटाच्या बांधकामातचं पुर्वाभिमुख गुप्त दरवाज़ा आहे तो थेट ख़ाली पहिल्या दरवाज्यापर्यंत नेतो पण सध्या तो मार्ग बंद आहे. खाली उतरल्यावर समोरच एक पाण्याचे टाके दिसते. इथून थोडे अंतर पुढे गेल्यास एक वाट कातळातून खाली उतरत जाऊन किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याला येऊन मिळते. पण ही वाट बरीच कठीण आहे. हे सर्व पाहून दरवाज्यातून वर यायचे. किल्ल्याची तटबंदी बरीच लांब पर्यंत पसरलेली दिसते. वेळ असल्यास या तटबंदीवरुन चालत जाऊन संपूर्ण किल्ल्याला वळसा सुध्दा मारता येतो. अन्यथा माघारी फिरुन चौथ्या दरवाज्यापाशी यायचे आणि माथ्याकडची वाट धरायची. येथून पायऱ्यांच्या वाटेने वर गेल्यावर आपणास उजव्या हाताला एक सुंदर महिरपी कमान पाहायला मिळते. माथ्यावर पोहचल्यावर आपण एका मशिदीसमोर येऊन पोहोचतो. या मशिदीच्या जागी १५ व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. या नावावरूनच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो. पण इ.स. १५२६ मध्ये अहमदनगरचा बादशाहा बुरहान निजामशहाने या किल्ल्यावर आक्रमण करून हे मंदिर जमीनदोस्त केले व या ठिकाणी सध्याची मशीद उभी केली. हा महत्त्वपूर्ण उल्लेख ‘बुरहाने मासीन’ या ग्रंथात आपणास वाचावयास मिळतो. या मशिदीच्या खांबावर कुराणातील आयते कोरलेले असून मशिदीच्या माथ्यावर सुंदर मिनार आहेत. त्यातले खांब व आतील कोरीव काम मात्र मंदिराची आठवण करून देते. मशिदीच्या डाव्या हाताला आपणास २० फूट खोलीचा एक बांधीव हौद पाहायला मिळतो. येथून गडाच्या डाव्या बाजूला एक वाट जाते तर मशिदीच्या मागून एक वाट उजव्या बाजूला जाते. यातील डाव्या बाजूच्या वाटेने पुढे गेल्यावर आपण अंबरखान्याच्या भग्न वास्तूजवळ येऊन पोहोचतो. या वास्तूपलीकडेच गडाची सदर आपणास दिसते. इतिहास काळात नानाप्रकारची खलबते अनुभवलेली ही सदरेची वास्तू सध्या मात्र कशीबशी उभी असून तिच्या भग्न भिंतीतील देवळ्या मात्र आजही शाबूत आहेत. याच्या पुढे आपल्याला ढासळत असलेली हमामखान्याची इमारत दिसून येते. ही वास्तू आपण डोळसपणे पहावी म्हणून तिचे वर्णन देत नाही.पण येथील पाणी गरम करण्याचा चुल्हाणा,खापरी नळ,आंघोळीचे टाके,गरम वाफ बाहेर जाऊ नये यासाठी केलेली रचना सारे काही पहाण्यासारखे आहे. येथून गडाच्या डाव्या टोकावरील बुरुजावर जायचे. या बुरुजाच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख व त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस दोन व्यालांची शिल्पे आहेत. या बुरुजाच्या माथ्यावरून खाली पाहिल्यावर गडाचा पूर्व बाजूचा तिहेरी कोट व त्याच्यामध्ये एकाखाली एक या पद्धतीने खोदलेली पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात. या बाजूच्या तटाची उंची तब्बल ३५ ते ४० फूट आहे. मशीदीच्या मागच्या बाजूस एक बांधीव तळे आहे. हेच काय ते किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे तळे. इथे पाण्याची टाकी आणी डावीकडे एक इमारत दिसते. हा महाल असावा. या ठिकाणी तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू असून तिच्या आतमध्ये बाराही महिने थंडगार पाणी वाहणारा झरा आहे. या झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी आतमध्ये दगडी कुंड असून या झऱ्याचे पाणी जिवंत राहण्यासाठी या वास्तूच्या माथ्यावर छप्पर बांधलेले नाही. इथे दोन हौद आहेत. लहान हौदातून मोठ्या हौदात पाणी जायची केलेली रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. महालाच्या भिंतीवर पर्शियन भाषेतील शिलालेख असुन त्यावर काही करंट्यांनी नावे कोरली आहेत. मशिदी समोरुन एक वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाते. येथे काही वाड्यांचे अवशेष आहेत. गडाच्या उत्तरेकडील एका बुरूजांवर शके १५८०चा देवनागरी शिलालेख असून त्याखाली इ.स.१५८३ चा दुसरा शिलालेख तो बुरूज बांधणारा महंमद अलीखान याच्या नांवाचा आहे. तिस-या एका बुरूजावर १५८७ चा पर्शियन शिलालेख आहे. किल्याच्या मध्यभागी बालेकिल्यासारखी टेकडी असुन त्यावर ब-यापैकि झाडी आहे. मशिदी जवळून एक वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. या वाटेने सर्वोच्च माथा गाठायचा. या माथ्यावर काही कबरी आहेत. येथील थडग्यांवरील बारीक नक्षीकामाची कलाकुसर पाहता ही थडगी राजपरिवारातील सदस्यांची असावी. गडाच्या पुर्व भागात सुस्थितीतली तटबंदी व इंग्रज अधिका-याचे थडगे दृष्टिस पड़ते. किल्याची फेरी पुर्ण करतांना अनेक उध्वस्त बांधकामाच्या खुणा व भक्कम स्थितीतली तटबंदी नजरेस पडते. गडाच्या दक्षिणेला पांजरा नदी खोरे आहे तर उत्तरेला दूरवर तापी खोरे व पलीकडे सातपुडा पर्वतरांगा दिसतात. पुर्वेला खानदेश मुलूख व लळिंग किल्याचं टोक दिसतं तर पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर शिलेदार नजरेस पडतात. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो. गाळणा किल्ल्याची भटकंती करायला ४ तास पुरे पण गड नीट पहायचा तर एक संपुर्ण दिवस हवा. इतिहासकारांच्या मते बागलाणचे राठोडवंशीय बागुल यांनी १३ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली असावी. बहामनी व निजामशाही यांनादेखील बागलाणवर वर्चस्व मिळविणे जमले नाही. पंधराव्या शतकाच्या शेवटी या किल्ल्यास महत्व प्राप्त होउ लागले. सन १४८७ मध्ये दौलताबादच्या मलिक वूजी आणि अश्रफ या बंधुनी गाळणा किल्ला मराठ्यांकडून जिंकला. पुढे निजामाशी दोन हात करण्यांत मलिक वूजीचा खुन झाला. किल्ला निजामांनी स्थानिक मराठा सरदारांकडे दिला व त्या बदल्यांत निजाम खंडणी घेऊ लागला. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर गाळणा किल्ला निजामशाहीचा एक भाग म्हणुन ओळखला जाऊ लागला. इ.स.१५१० ते १५२६ दरम्यान गाळणा किल्ला निजामशाहाने जिंकला पण बागलाणचा राजा बहिर्जी याने इ.स.१५२६ मध्ये हा गड परत घेतला. इ.स.१५५५ मध्ये हुसैन निजामशहा याने हल्ला करून हा गड आपल्या ताब्यात घेतला. १५६० साली मात्र खंडणी बंद होऊन गाळणा स्वतंत्र झाला. सन १६६४ मध्यें गाळणाचा मुसुलमान किल्लेदार महमदखान ह्याचा शहाजीस हा किल्ला देण्याचा विचार होता पण शहाजहानकडून मोठे इनाम मिळाल्यामुळें त्यानें तो बादशहास दिला. सन १६७९ मध्यें शिवाजीराजांनी हा किल्ला घेतला. १७०४ मध्ये स्वत: औरंगझेबाने गाळण्याला वेढा घातला तरी हा किल्ला जिंकण्यास त्याला वर्ष लागले. इ.स.१७५२ मध्ये मल्हारराव होळकर व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला. १८०४ साली हा किल्ला इंग्रज कर्नल वॅलस याने होळकरांकडुन जिंकुन घेतला. त्यानंतर किल्ले गाळणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८१८ नंतर काही वर्षे ह्या गांवी मामलेदार कचेरी होती. इंग्रजांनी खानदेश घेतल्यावर कांही दिवस गाळणा हें खानदेशांतील एक उत्तम हवेंचे ठिकाण म्हणून उपयोगांत येत होतें. हिंदू राजवट, निजामशहा, बागलाण राजवट, शिवाजीराजे, औरंगझेब, इंग्रज असे कित्येक शासक या दुर्गाने अनुभवले आहेत. ----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:47:31Z", "digest": "sha1:THFWGSMFDUQJRRCVOVIYQ2P7AFW4YKTQ", "length": 5698, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११\nअंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना\nअंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना\nशब्द सूरातुन अशीच होवो सृजनाची साधना ||धृ||\nमुके बावरे शब्द आमुचे, घेशील का समजुनी\nकंठामध्ये प्राण ओतले, दोन्ही कर जोडुनी\nसुरांसुरांतून तुझी प्रतिमा, काय करू कल्पना\nअंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना ||१||\nहात फ़िरूदे पंखावरूनी, पेलावया अंबरा\nमुखी राहुदे नाम तुझे सत्यं शिवं सुंदरा\nभार न वाटो जगा आमुचा, हीच मनी कामना\nअंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना ||२||\nस्पंदनातुन वाजे वीणा, तूच नाद ब्रह्म\nकणाकणातुन ध्यास घेतला तुझाच आजन्म\nतुझ्या कृपेने जागृत व्हाव्या सार्‍या संवेदना\nअंतरात या शक्ती लाभो, ईश्वर-दयाघना |||३||\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%AF-%E0%A4%9C%E0%A4%A3/slab-collapes-pune-5/", "date_download": "2018-04-21T07:49:02Z", "digest": "sha1:TD5YZT6NN4AQ5JW6Y4ZCW4TAO7IIVHRR", "length": 2347, "nlines": 57, "source_domain": "punenews.net", "title": "Slab collapes pune (5) – Pune News Network", "raw_content": "\nHome / पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना / Slab collapes pune (5)\nPrevious पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=65&product_id=161", "date_download": "2018-04-21T07:59:11Z", "digest": "sha1:N7DCHOCKIUJUKCA62RADVIYQ4RPCYHNR", "length": 2394, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Jeevanyogi Saneguruji|जीवनयोगी सानेगुरुजी", "raw_content": "\nसाहित्य, कला, संस्कृती, समाज, राजकारण, शिक्षण, अध्यात्म, प्रबोधन अशा जीवनाच्या विविध अंगांना प्रभावीपणे स्पर्श करणारे साने गुरुजींचे जीवन हे योग्याचे जीवन होते. योगी परिपूर्ण असतो, परंतु अलिप्त असतो. गुरुजीही असेच होते. ते अनासक्त राहिले आणि समाजाला सर्वस्व देत देत निघून गेले आणि म्हणूनच पू. विनोबाजींनी ह्या अमृतपुत्राला तुकारामादिकांच्या मालिकेत बसवले. भाषा, भावना, विचार, वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या सर्वांचा अनोखा संगम असणारा असा जीवनयोगी विरळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:43:52Z", "digest": "sha1:OZSD2IH6AJHHR7X7ENPA6HBS2T5BUAQ5", "length": 16668, "nlines": 171, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "आस्थापना विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nगट क व गट ड संवर्गासाठी निवड झालेल्या नवनियुक्त उमेदवाराना नियुकत्या देणे.\nअनुकंपधारकांची जेष्टता यादी तसेच उमेदवारांना नियुक्ती देणे.\nजेष्टता यादी तयार करणे\nकर्मचा-याच्या नियुक्त्या तसेच सेवाविषयक बाबीसंबंधी दाखल न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.\nआंतरजिल्हा बदलीसंबंधीच्या नस्ती हाताळणे.\nकर्मचा-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणेसंबंधीच्या गट क व गट ड संवर्गातील नस्ती.\nलाचलुचपत प्रकरणासंबंधी कार्यवाही करणे.\nस्वेच्छानिवृत्ती अर्जावरील प्रकरणात कार्यवाही करणे.\nगट क व गट ड संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत कार्यवाही करणे.\nविधी अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कंत्राटी भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येवुन नियुक्ती आदेश निर्गमित करणे.\nवाहन चालक व शिपाई सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येवुन नियुक्ती आदेश निर्गमित करणे.\nघरबांधणी अग्रिम, मोटार सायकल अग्रिम, संगणक अग्रिम इत्यादी अग्रिम मंजुर करणे तसेच नोदवहया अदयावत करणे.\nविभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसुल अर्हता परिक्षा कार्यवाहीबाबतची नस्ती.\nमा.जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचे वापरातील वाहनाचे तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे वाहन दुरूस्ती, इंधन-वंगन देयके मंजुरीसाठी सादर करणे.\nमा. जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील तिन सुटटी मंजुरी करणेबाबत नस्ती.\nअधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत नस्ती.\nअपंग अधिकारी/कर्मचारी यांची वाहतुक भत्ता मिळणे व व्यवसाय करातुन सुट मिळणेबाबत नस्ती.\nअधिकारी/कर्मचारी यांना अतिरीक्त मेहनताना (विशेष वेतन) प्रस्ताव तपासणी करून मंजुरी करीता सादर करणे.\nमुख्य लेखाशिर्ष 7610 अंतर्गत अनुदानाची मागणी करणे, महालेखापाल नागपूर येथे खर्चाचा ताळमेळाचे काम विहीत मुदतीत पुर्ण करून निष्पत्तीपत्रे सादर करणे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात येणा-या परिक्षेबाबत कार्यवाही करणे.\nसामान्य आस्थापना विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तके अदयावत करणे.\nअधिकारी/कर्मचारी यांच्या रजेबाबत कार्यवाही करणे रजा प्रवास सवलत मंजुरीबाबत कार्यवाही करणे.\nअधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन वाढीबीबत कार्यवाही करणे.\nजिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अधिनस्त वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारी यांच्या रजा, वेतननिश्चिती, रजा प्रवास सवलत मंजुरी वेतन वाढ, पदभार कार्यमुक्त करणे इत्यादी बाबींवर कार्यवाही करणे.\nरजा रोखीकरणाबाबत कार्यवाही करणे.\nअधिकारी/कर्मचारी यांना मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबतची कार्यवाही करणे\nपरिविक्षादिन अधिकारी यांचा कार्यक्रम निश्चित करणे.\nअधिकारी/कर्मचारी यांना उच्च पदाकरीता परिक्षेला बसण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.\nअधिकारी/कर्मचारी यांना सेवानिवृत्त करण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.\nअधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहावल जतन करणे\nअधिकारी/कर्मचारी यांच्या रजेचा हिशोब ठेवणे\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची झेंडा डयुटी व रात्रपाळी डयुटी लावणे\nपदोन्नतीसाठी व कालब्ध पदोन्नतीसाठी गोपनिय अहवाल देणे.\nमिटींगसाठी शिपाई नियुक्ती आदेश तयार करणे.\nसर्व कर्मचारी यांचा थंब रिपोर्ट फाईल जतन करून ठेवणे.\nमंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल संवर्गाचे सेवाविषयक बाबी. (तलाठी संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी हे उपविभागीय अधिकारी आणि कोतवाल संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी तहसिलदार)\nमंडळ अधिकारी संवर्गाची बिंदुनामावली तयार करणे\nमंडळ अधिकारी , तलाठी , कोतवाल यांची जिल्हास्तरीय जेष्टता यादी तयार करणे\nकर्मचा-याच्या नियुक्त्या तसेच सेवाविषयक बाबीसंबंधी दाखल न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.\nतलाठी संवर्गाचे आंतरजिल्हा बदलीसंबंधीच्या नस्ती हाताळणे.\nमंडळ अधिकारी व तलाठी या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणे.\nलाचलुचपत प्रकरणासंबंधी कार्यवाही करणे.\nस्वेच्छानिवृत्ती मंडळ अधिकारी यांचे अर्जावरील प्रकरणात कार्यवाही करणे.\nकोतवाल भरती प्रक्रियेबाबत कार्यवाही करणे.\nतलाठी संवर्गांचे विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसुल अर्हता परिक्षा कार्यवाहीबाबत.\nवयाची 45 वर्ष पूर्ण करणारे तलाठी या संवर्गांना विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसुल अर्हता परिक्षेतून सूटीबाबत.\nमंडळ अधिकारी / तलाठी / कोतवाल संवर्ग कर्मचारी यांचे प्रशिक्षणाबाबत.\nअपंग मंडळ अधिकारी / तलाठी यांची वाहतुक भत्ता मिळणे व व्यवसाय करातुन सुट मिळणेबाबत\nतलाठी / मंडळ अधिकारी यांना अतिरीक्त मेहनताना (विशेष वेतन) प्रस्ताव तपासणी करून मंजुरी करीता सादर करणे.\nमुख्य लेखाशिर्ष 2053 अंतर्गत अनुदानाची मागणी करणे, महालेखापाल नागपूर येथे खर्चाचा ताळमेळाचे काम विहीत मुदतीत पुर्ण करून निष्पत्तीपत्रे सादर करणे.\nअर्थसंकल्पीय अनुदान समर्पित करणे.\nकार्यालयीन खर्चाची व 39 ब देयक मंजुरीबाबत.\nवैद्यकीय देयके मंजूरी बाबत.\nभविष्यनिर्वाह निधी ना-परतावा रक्कम मंजुरी\nतलाठी कार्यालय भाडे / कार्यालय बांधकामबाबत\nअधिकारी/कर्मचारी यांना मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबतची कार्यवाही\nमंडळ अधिकारी यांना सेवानिवृत्त करण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.\nमंडळ अधिकारी यांचे गोपनीय अहवाल जतन करणे.\nमंडळ अधिकारी यांचे पदोन्नतीसाठी व कालब्ध पदोन्नतीबाबत\nतलाठी / मंडळ अधिकारी यांचे बदल्यांबाबतची\nविभागीय चौकशी प्रकरणे (मंडळ अधिकारी)\nअपील प्रकरणे नस्ती. (तलाठी संवर्ग)\nलेखा परीच्छेद / माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबत.\nकोतवाल / तलाठी / मंडळ अधिकारी यांचे रिक्त पदांबाबत.\nतलाठी / मंडळ अधिकारी यांचेबाबत तक्रारी.\nतलाठी / मंडळ अधिकारी यांचे पिक कापणी प्रयोगाबाबत\nतलाठी / मंडळ अधिकारी यांचे दप्तरविषयक स्टेशनरीबाबत.\nतलाठी / मंडळ अधिकारी यांचे साज्यावरील उपस्थितीबाबत.\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-21T07:23:22Z", "digest": "sha1:D6E75675TTFFENK2JHAAM37VRTQJR4HM", "length": 5901, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिथुन रास - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमिथुन (इंग्रजीमध्ये जेमिनी) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे व ही वायुतत्‍त्वाची रास आहे, असे म्हटले जाते. कुंडलीतील ही रास तिसर्‍या क्रमांकाच्या घराने दर्शवतात. सूर्य या राशीत २१ मेपासून २१ जूनपर्यंत असतो. या राशी ६६च्या आसपास तारे आहेत, त्यांपैकी पोलक्स हा सगळ्यात मोठा आहे\nग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे, म्हणून हिचे नाव जेमिनी (जुळे).\nहिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्‍नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची आश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत.\nया राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.प्रसाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१८ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/10/indian-treescape.html", "date_download": "2018-04-21T07:27:47Z", "digest": "sha1:7WAD6C4EYVQUDTQEJEXR6XKCK227D7QN", "length": 7266, "nlines": 129, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: बिटवीन बर्थस- Indian treescape -गौरी देशपांडे", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nबिटवीन बर्थस- Indian treescape -गौरी देशपांडे\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3071", "date_download": "2018-04-21T07:46:43Z", "digest": "sha1:335BJJ62YD2XLKOCIH5Q3NUAC27EKDI5", "length": 65548, "nlines": 197, "source_domain": "mr.upakram.org", "title": "घरकाम/बालसंगोपन व जीडीपी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकधीकधी आपल्या मनात एखादा विचार रुंजी घालत असतो. आणि कर्मधर्मसंयोगाने तोच विचार मांडणारं किंवा निदान त्याचा उल्लेख तरी करणारं पुस्तक हाती येतं. मग वाटतं की हा, आपला विचार अगदीच चुकीचा नव्हता. किंवा आपल्या आधी निदान काही लोकांनी तरी या दृष्टीकोनातून या विशिष्ट प्रश्नाकडे बघितलं आहे. घरकाम हे जीडीपी* मध्ये कसं मोजतात किंवा मोजतात का याबाबत विचार करताना माझं असंच झालं. 'बाईमाणूस' हे उत्तम पुस्तक नुकतंच हाती आलं. (बाईमाणूस या वाचनीय पुस्तकाविषयी हा लेख नाही. पण ते वाचायच्या काही दिवसच आधी माझ्या मनात या प्रश्नाविषयी विचार चालू होता.) त्यात करुणा गोखलेंनी स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घेतलेला आहे. स्त्रीच्या जीवनातल्या प्रश्नांपैकी एक म्हणजे सर्वसाधारण स्त्रीची दखलच न घेण्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या यंत्रणांचा कल. अनेक संस्थांमध्ये (धर्मसंस्था, कुटुंबसंस्था वगैरे) हे होतं हे त्या उलगडून दाखवतात. अर्थशास्त्रामध्येदेखील हे होतं.\nएखाद्या देशाचं जीडीपी मोजताना त्या विशिष्ट देशात, त्या वर्षी कुठच्या वस्तु व सेवांचं उत्पादन झालं याची मोजदाद केली जाते. राष्ट्राच्या कार्यशीलतेचा, प्रगतीचा, आर्थिक तब्येतीचा तो मानदंड असतो. कमी दरडोई जीडीपी असलेले देश गरीब, अधिक दरडोई जीडीपी असलेले देश श्रीमंत. जितकं उत्पादन अधिक तितका समाज 'सुखी', असं मानलं जातं. अधिक जीडीपी चांगलं, जीडीपी वाढीचा दरही जास्त असणं चांगलं मानलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते बरोबरही आहे. तो एक थंबरूल आहे, आणि त्याच्या मर्यादा कुठे सुरू होतात हे सांगणं कठीण आहे.\nपण जीडीपी मोजताना फक्त रुपया-पैशांत विकल्या गेलेल्या वस्तूंचा समावेश होतो. जीडीपी मोजण्यातली ही प्रचंड मोठी त्रुटी आहे असं मला वाटतं. एके काळी उत्पादन खूपच मर्यादित होतं. मनुष्य शिकार करायचा तेव्हा ती बऱ्याच वेळा शेजाऱ्यांबरोबर वाटायचा. एका अर्थाने ही विक्रीच होती, कारण जेव्हा त्याच्या शेजाऱ्याला शिकार मिळे तेव्हा त्याला त्याची किंमत मांसाच्या स्वरूपातच परत मिळे. नंतर हीच व्यवस्था थोडी क्लिष्ट होऊन बलुतेदार पद्धती निर्माण झाली. ते एकमेकांना आपापल्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण (बार्टर) करत. प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचे (रुपया-पैशांत मोजले जाणारे) व्यवहार कमी होते. ती किती आदर्श व्यवस्था होती वगैरे मला म्हणायचं नाही. पण जसजसं उत्पादन वाढलं, अधिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या तसतसं देवाणघेवाणीसाठी सर्वमान्य एकक - चलन, पैसे - निर्माण झालं. मग पुढे एक काळ असा आला की सर्वच उत्पादन पैशात मोजलं जाऊ लागलं. निदान अर्थशास्त्रज्ञ सोयीसाठी तेच मोजमापाचं एकक मानू लागले.\nपण ही स्थिती योग्य आहे का मानवाच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा रुपया-पैशांमध्ये बऱ्यापैकी अचूक मोजता येतात. पण त्यापलिकडे गरजाच नाहीत हे म्हणणं धाडसाचं ठरेल. त्या गरजा असणं, व त्या भागवल्या जाणं हे बऱ्याच वेळा अजूनही बार्टर पद्धतीवर - देवाणघेवाण तत्वावर घडतं. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून मात्र याची मोजमाप करण्याचा प्रयत्न होत नाही. जीडीपी मोजताना तरी नाही. याचा अर्थ ती मोजमाप करण्यासाठी एककंच नाहीत असं नाही. अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर पती-पत्नीमध्ये होणारा संभोग. याची किंमत तत्वतः ठरवता येते. थायलंडसारख्या देशात या इंडस्ट्रीचं राष्ट्रीय पातळीवर जीडीपीसाठी अडीच ते दहा टक्के योगदान असतं (संदर्भ - थायलंड, विकिपीडिया).\nपण इतक्या टोकाला जायची गरज नाही. आपण साधं घरकाम व बालसंगोपनाचं उदाहरण घेऊ. पारंपारिक समाजांत ही जबाबदारी स्त्रीवर असते. नवरा बाहेर कामाला जातो, बायको घरचं बघते. घरचं बघणं म्हणजे त्यात स्वयंपाक करणं, घरातली लहानमोठी कामं करणं, मुलांची काळजी घेणं अशी अनेक कामं येतात. मात्र नवरा जे मिळवतो ते जीडीपीमध्ये मोजलं जातं, बायको घरात जे करते त्याचा कुठेही हिशोब नाही. दुसऱ्या दृष्टीकोनातून विचार केला तर समजा त्या बाईने घरकाम करण्याऐवजी बाहेर नोकरी केली आणि घरकामासाठी बाई ठेवली व मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरात ठेवलं तर लगेच जीडीपी वाढतं. कसं हे बघण्यासाठी काही काल्पनिक आकडे घेऊ. जोपर्यंत ती बाई स्वतःच सगळं सांभाळते तोपर्यंत तिचं जीडीपीसाठी योगदान शून्य. आता समजा तिने ताशी १०० रुपयांची नोकरी घेतली. त्यासाठी ती ताशी २० रुपये पाळणाघरासाठी देते व ताशी १० रुपये घरकामाच्या बाईसाठी देते. तसंच ती प्रवासासाठी, बाहेर खाण्यासाठी, नोकरीसाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी ताशी १५ रुपये देते. आता समाजोपयोगी काम खरं तर ताशी १०० रुपयांचंच वाढलं. मात्र जीडीपीच्या हिशोबात १४५ रुपयांची किमान भर पडली. किमान अशासाठी की तिने खर्च केल्यामुळे इतर उद्योगांना चालना मिळते आणि जीडीपी आणखीनच वाढतं. म्हणजे जीडीपी वाढवा म्हणून ओरडणारे अर्थशास्त्रज्ञ कृत्रिमरीत्या हा आकडा फुगवण्यासाठी एका विशिष्ट समाजव्यवस्थेला पुष्टी देत आहेत का\nमाझ्या माहितीत अमेरिकेतलं उदाहरण आहे, जिथे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईने वर्षाला सत्तर हजार डॉलरची नोकरी सोडली. तिचं गणित सोपं होतं. मुलांना चाइल्ड केअरमध्ये ठेवायचं तर वर्षाला पंचवीस ते तीस हजार, टॅक्स पंधरा हजाराचा जाणारच, शिवाय गाडी ठेवणं, बाहेर खाणं यात आणखीन खर्च. त्यातून किती हातात राहाणार एवढी दगदग, जिवाचा आटापिटा करून शेवटी मुलांना आई मिळणार नाहीच. त्यापेक्षा ती घरी राहिली तर जे सुख मिळेल ते हातात पडणाऱ्या दहा पंधरा हजारापेक्षा कितीतरी अधिक असेल. तिने जो हिशोब केला तो तिच्या दृष्टीने बरोबरच आहे. बहुतेक जण असाच हिशोब करतात व या किंवा त्या बाजूचा निर्णय घेतात. यात कुठचा निर्णय बरोबर व कुठचा चूक असं म्हणायचं नाही. मला म्हणायचं आहे की आपल्याकडे असलेल्या मर्यादित साधनांचा, आपल्या गरजा भागवण्यासाठी जो हिशोब सामान्य माणसं करतात, त्या हिशोबाचा अंतर्भाव अर्थशास्त्रात झाला पाहिजे. शेवटी अर्थशास्त्राचा तोच गाभा आहे. पण तसं होताना दिसत नाही. अर्थशास्त्रज्ञ 'पैशांचा व्यवहार झाला तरच आम्ही तो मोजू' असं काहीसं हटवादीपणे म्हणताना दिसतात. त्याचा परिणाम विशेषतः स्त्रियांच्या समाजाला, अर्थव्यवस्थेला, मानवी आनंदाला असलेल्या योगदानाला शून्य मानण्यामध्ये होतो.\nमी जे विचार मांडले आहेत ते कोणी 'सर्वच गोष्टींचं कमोडिटायझेशन व्हावं' अशा कोत्या अर्थाने घेतील. कमोडिटायझेशन या शब्दाला खरेदी-विक्रीचे संदर्भ आहेत. मला असं म्हणायचं आहे की मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत. अस्मितेची किंमत करता येत नाही, पण अस्मिताहीन धनवान समाज व अस्मिता असलेला पण गरीब समाज यांना एकाच तराजूने तोलू नये. निदान निव्वळ पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरी नाही. शेवटी आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर काय वाढवलं पाहिजे याला 'पैसा' किंवा 'उत्पादन' हे उत्तर अपुरं आहे. पण तो निकष वापरला तर उत्पादन म्हणजे काय याचं मोजमाप तरी शक्य तितकं अचूक हवं. आनंदाची मोजदाद किती प्रमाणात करता येईल, व कुठे थांबावं लागेल हे मला सांगता येत नाही. पण सामान्य माणसं त्यांच्या सामान्य जीवनांत जे हिशोब करताना दिसतात ते करण्याचा तरी प्रयत्न व्हावा. वरच्या उदाहरणातल्या स्त्रीला जर सत्तर हजाराच्या नोकरीऐवजी दीड लाखाच्या नोकरीची ऑफर असती तर कदाचित तिने स्वीकारली असतीही. म्हणजे मुलांची जी काही कुचंबणा होईल ती वरकड ऐशी हजाराने भरून निघेल असंही तिला वाटेल. असा विचार करण्यात काहीच गैर नाही. मुद्दा असा आहे की किमती ठरवणं कठीण आहे म्हणून शास्त्रीय पातळीवर तो प्रयत्नच होऊ नये हे बौद्धिक आळशीपणाचं लक्षण वाटतं. अर्थशास्त्रासारख्या शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या शास्त्राने हा प्रयत्न न करणं लांच्छनास्पद आहे. की हे केवळ पुरुषप्रधान, पाश्चिमात्य विचारसरणीतून होतं तसा मनापासून प्रयत्न होण्याला काय मर्यादा आहेत\n(* जीडीपी - G.D.P. - gross domestic product. राष्ट्राचं वार्षिक उत्पादन)\nकमोडिटायजेशनचा आग्रह पटला पण त्याला पुरुषप्रधान/पाश्चिमात्य अशी विशेषणे देणे पटले नाही.\nराजेशघासकडवी [08 Jan 2011 रोजी 09:21 वा.]\nआग्रह कमोडिटायझेशनचा नाही. कमोडिटायझेशन हा तसा नकारात्मक छटा असलेला शब्द आहे. किमानपक्षी कमोडिटी कशाला म्हणावं, या बाबतीत निकष एकच असावेत असा आग्रह आहे. घरकाम करण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी बाई ठेवली व तिला पैसे दिले तर लगेच ती कमोडिटी झाली पण गृहिणीने तीच कामं केली तर त्याची मोजदाद नाही असा दुटप्पीपणा नको. पुरुषप्रधान/पाश्चिमात्य ही विशेषणं काहीशी प्रश्नार्थक रीतीने आलेली आहेत. स्त्रीमुक्ती चळवळीच्या समर्थकांकडून अनेक प्रस्थापित संस्थांना ती लावली जातात. मला त्यात थोडंफार(च) तथ्य वाटतं. तुम्हाला जर ती विशेषणं पटली नसतील तर थोडा ऊहापोह करावा.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nमुळात, श्रमांची तुलना केवळ उपयुक्ततेच्या निकषावर करण्याचा उद्देश असेल तर प्रत्येक श्रमाचे कमोडिटायजेशन करावेच लागेल. परंतु, आज बहुतेक सर्व श्रमांचे मूल्य उपयुक्ततेपेक्षा डेरिवेटिव अशा तथाकथित मागणीवर ठरते. उपयुक्ततेच्या (पदार्थ उदा., अन्न, खनिजे, पोलाद, सिमेंट, रसायने, इ. किंवा सेवा उदा. सावकारी, रोगोपचार, अभियांत्रिकी, वकिली, ताळेबंद तपासणे, शिक्षण, इ.) पलिकडेही, लोकप्रियतेच्या निकषावर चित्रपट, आर्मानीचे सूट, हुसेनची चित्रे, सोने/हिरे या जगण्यासाठी निरुपयोगी असलेल्या उत्पादनांचाही जीडीपीमध्ये समावेश केला जातो. समाजाची जगण्याची क्षमता मोजणे हा जीडीपीचा उद्देशच नसतो, समाजाचे परस्परावलंबित्व मोजणे हा उद्देश असतो असे वाटते. म्हणजे असे की एखाद्या उत्पादनाच्या आंतरिक मूल्यापेक्षा त्या उत्पादनामुळे समाज एकमेकांशी किती बांधला जातो ते पाहिले जाते. घरातील व्यवहार कितीही प्रेमाचे/शत्रुत्वाचे असतील तरी समाजाच्या दृष्टीने ते एक (ब्लॅक बॉक्स) एकक असते. मुलाने रंगविलेले चित्र बापाने करोडो रुपयांना विकत घेतले तरी त्यातून समाजाचे समाजपण वाढत नसावे.\nजीडीपी हा राष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेचा मानदंड मानण्यामुळे निर्माण झालेले गोंधळ अनेक आहेत. त्यापैकी एक लेखकाने चांगल्या रित्या मांडलेला आहे. जीडीपी कसा भ्रामक असतो याचे दुसरे एक उदाहरण म्हणजे जुन्या झालेल्या परंतु राहण्यास सर्व प्रकारे योग्य असलेल्या इमारती किंवा इतर स्थापत्य पाडून त्या जागी नवीन इमारत किंवा स्थापत्य निर्माण करणे. या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधे प्रत्यक्षात नवीन काहीच घडलेले नसते. चीन मधे या प्रकारची ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालू असते.\nजीडीपी हा मानदंड म्हणून मानण्यात येणार्‍या या अडचणींमुळे आता पीपीपी किंवा परचेस पॉवर पॅरिटी हा मानदंड वापरावा असे मत होत चालले आहे. यात काही मूलभूत वस्तूंचे त्या देशातले भाव लक्षात घेऊन त्या राष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेचा अंदाज बांधला जातो. उदाहरणार्थ भारतात कॉफीचा कप जर 20 रुपयाला मिळत असला आणि तीच कॉफी अमेरिकेत पावणे दोन डॉलरला मिळत असली तर भारतातले 20 रुपये हे पावणे दोन अमेरिकन डॉलर्स एवढे आहेत असे मानले जाऊन तुलना केली जाते. (अनेक गोष्टींच्या किंमतीचा विचार आवश्यक असतो. फक्त कॉफी नाही.)\nहा मानदंड वापरला की जीडीपी च्या वापरामुळे होणारे गोंधळ बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात. यात कमोडिटायझेशन करण्याची आवश्यकताच उरत नाही. चन्द्रशेखर\nपीपीपी ठीक आहे, पण...\nराजेशघासकडवी [08 Jan 2011 रोजी 10:03 वा.]\nपीपीपी वापरून काही मूलभूत गोंधळ कमी होतात याबद्दल वादच नाही. पण तरीही न मोजल्या जाणाऱ्या गोष्टी मोजल्या जाव्यात ही अपेक्षा चुकीची नाही. हे सर्वच देशांत करावं लागेल. मानवाला उपलब्ध असलेली संसाधनांचं त्याच्या गरजा भागवण्यासाठी सुयोग्य रीतीने वाटप करणं हा अर्थशास्त्राचा हेतू आहे. जर या गणितात काही संसाधनं मोजलीच नाहीत, व काही भागलेल्या गरजा मोजल्याच नाहीत तर येणारी उत्तरं साफ चुकीची असू शकतात. घरी बनवलेलं अन्न कच्च्या मालाच्या किमतीव्यतिरिक्त 'फुकट' व रेस्टॉरंटमध्ये शेफ व वेटरना पगार हे दुटप्पी झालं. गृहिणीच्या कामाचा तो दुर्लक्षाने मारून केलेला अपमान वाटतो.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nजीडीपीबाबत लेखाचा सूर पटणारा आहे. किंबहुना, वर मांडलेला विचार बायकांच्या मनात कधीना कधी येत असावाच. (म्हणजे जीडीपीपर्यंत नाही परंतु मी काम करत होते तेव्हा मूल्य नव्हते परंतु हेच काम दुसरा करू लागला तेव्हा मूल्य आले.)\nहे केवळ पुरुषप्रधान, पाश्चिमात्य विचारसरणीतून होतं\nहे फारसे पटले नाही. बायकांच्या कामाचे मूल्य पुरुषाच्या तुलनेने पूर्वी कमी गणले जात असावे. लेखक पाश्चिमात्य देशाचे उदाहरण घेतो परंतु तेथे बाई आणि पुरुष हे दोघेही अशी अनेक कामे करतात की त्यांचे मूल्य ठरवता येत नाही. संगोपन पुरुषही करतात, लॉन मोविंग करतात, साफसफाई करतात, गाडीची निगा राखतात, ड्रायवरचे काम करतात, बाजारहाट करतात, मेकॅनिकचे काम करतात वगैरे. (माझ्या घरात आजतागायत प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन ही माणसे कधीही आलेली नाहीत.) मला वाटते जे काम मनुष्य स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी करतो त्याचे मूल्य ठरवले जात नाही. लहान मुले बर्‍याचदा कळत-नकळत मोठ्यांची करमणूक करतात. त्याचेही मूल्य ठरत नाही.\nपुरुष १०० हजार डॉ. कमवतो परंतु ७० हजार डॉ. कमावणार्‍या बाईशी लग्न करतो आणि मग मुले झाली की बाईचा पगार पुरुषापेक्षा कमी असल्याने ती नोकरी सोडून घरी बसते हे गणित सहसा दिसते. याला पुरुषप्रधान संस्कृती म्हणता येईल. हे गणित उलटे असते तेव्हा घरी बसून मुले सांभाळणारे पुरुष पाहिले आहेत.\nराजेशघासकडवी [08 Jan 2011 रोजी 18:18 वा.]\nहे केवळ पुरुषप्रधान, पाश्चिमात्य विचारसरणीतून होतं\nहे मत मांडलेलं नसून निव्वळ प्रश्न आहे. म्हणजे वैचारिक आळस की स्त्रीकडे दुर्लक्ष करण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धती (की इतर काही) असा प्रश्न विचारायचा होता. त्यात पाश्चिमात्य विशेष दुर्लक्ष करतात असं म्हणायचं नव्हतं. तर स्त्रीमुक्तीवाद्यांनी मांडलेली कारणपरंपरा कितपत लागू आहे असं विचारायचं होतं.\nसंगोपन पुरुषही करतात, लॉन मोविंग करतात, साफसफाई करतात, गाडीची निगा राखतात, ड्रायवरचे काम करतात, बाजारहाट करतात, मेकॅनिकचे काम करतात वगैरे.\nया सगळ्या गोष्टींची डॉलर व्हॅल्यू काढता येते, व काढली जावी. बाकी लहान मुलांनी कळत नकळत केलेल्या करमणुकीची 'किंमत' काढता येईल की नाही माहीत नाही. पण अशा सर्व जीवनव्यवहारांचा, त्यांच्या आनंदाचा व उपयुक्ततेचा विचार तरी व्हावा. (उदा. मूल करमणूक करतं म्हणून मी दिवसातले दहा तास घालवणार नाही - माझा वेळ मी इतर अधिक उपयुक्त, अधिक आनंददायी कामांसाठी घालवीन. हे मार्जिनल युटिलिटीचं तत्व लागू करता येईल.)\nहे गणित उलटे असते तेव्हा घरी बसून मुले सांभाळणारे पुरुष पाहिले आहेत.\nहे बरोबरच. मुद्दा घरकामाची किंमत धरली जात नाही - व सध्या तरी बहुतांशी ते करणाऱ्या स्त्रिया आहेत म्हणून स्त्रियांवर अन्याय होतो असं म्हटलं. जर ते प्रमाण समसमान झालं तर दोहोंवर समसमान अन्याय होईल. तरीही अर्थशास्त्रातली त्रुटी राहातेच.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nप्रमोद सहस्रबुद्धे [08 Jan 2011 रोजी 12:10 वा.]\nघरसांभाळणारीशी (हाउसकीपर) लग्न केलेत की जीडीपी ढासळतो. अशी अर्थेशास्त्रातली एक म्हण आठवली. बर्‍याच बार्टर पद्धतीत जीडीपीचा र्‍हास होतो. एवढेच नाही तर ज्यांची नोंद होत नाही असे अनेक उधोग जीडीपीतून सुटलेले असतात. किराणा देणारा वाणी आणि मॉल मधील संघटीत दुकान यात मॉल मधील दुकान जास्त जीडीपी दाखवत असतो. घरगडी, बस्तु दुरुस्त करून देणारे, रस्त्यावर मोलमजूरी करणारे असे कित्येक जण जीडीपीत आपले अस्तित्व पूर्णपणे दाखवत नाहीत. (माझी अशी शंका आहे की त्यांचा जीडीपीत समावेश जवळपास नसावा.)\nअर्थशास्त्रातील जीडीपी आणि युटीलिटीची कल्पना यात मोठे अंतर आहे. आज कुठलेही थंड प्रदेशातील देश जास्त (स्कॅन्डेनेविया, कॅनाडा) जीडीपी उत्पन्न दाखवतात. यातील एक भाग म्हणजे अतिशय थंड हवेमुळे घर, अन्न, कपडे आणि उर्जेच्या रोजच्या (जगण्याला आवश्यक) गरजा या त्यापेक्षा जास्त उष्ण असलेल्या देशांपेक्षा जास्त असतात. त्यामुळे त्यांची युटीलिटी (कदाचित हलाकीत असले तरी ) कमी असली तरी जीडीपी जास्त असतो.\nयाशिवाय पर्चेसिंग पॉवरचा मुद्दा पण विचारात घेण्यासारखा आहे.\nमला म्हणायचं आहे की आपल्याकडे असलेल्या मर्यादित साधनांचा, आपल्या गरजा भागवण्यासाठी जो हिशोब सामान्य माणसं करतात, त्या हिशोबाचा अंतर्भाव अर्थशास्त्रात झाला पाहिजे.\nमला असं म्हणायचं आहे की मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत. अस्मितेची किंमत करता येत नाही, पण अस्मिताहीन धनवान समाज व अस्मिता असलेला पण गरीब समाज यांना एकाच तराजूने तोलू नये.\nपण सामान्य माणसं त्यांच्या सामान्य जीवनांत जे हिशोब करताना दिसतात ते करण्याचा तरी प्रयत्न व्हावा.\nमुद्दा असा आहे की किमती ठरवणं कठीण आहे म्हणून शास्त्रीय पातळीवर तो प्रयत्नच होऊ नये हे बौद्धिक आळशीपणाचं लक्षण वाटतं.\n-हे मुद्दे योग्य आहेत आणि ते पटतात. प्रत्येक गोष्टीचे आर्थिक मूल्य ठरवण्याचा अट्टाहास नसावा पण तिचे सामाजिक मूल्य काय आहे त्याचा विचार अर्थशास्त्रात अंतर्भूत करायला हवा. त्यापरता 'सुखी माणसाचा सदरा' हा मुद्दा आहेच.\nकी हे केवळ पुरुषप्रधान, पाश्चिमात्य विचारसरणीतून होतं\n-हे कशासाठी आले आहे स्त्री-पुरुष असा भेदविचार असू नये. घरातली लहान मुलेही कामे करतात. त्यांचा अंतर्भाव यात कसा होईल\nमुद्दा असा आहे की किमती ठरवणं कठीण आहे म्हणून शास्त्रीय पातळीवर तो प्रयत्नच होऊ नये हे बौद्धिक आळशीपणाचं लक्षण वाटतं.\n तर या धडपडीचा उपयोग झाला तर.\nआपली आई घरातही खूप राबते, एवढा विचार मुलांच्या मनात एरवीही येत असतो (किंवा यावा अशी अपेक्षा असते, सामाजिक पातळीवर).\nत्यामुळे आईला मिळणारा आदर, महत्त्व इ. त्याचे \"मोल\" असते. अर्थशास्त्रीय दृष्टीतून या कामाचे मोल नसते. कारण तेथे वैयक्तिक पातळीवरचे \"मोल\" चुकवणे, पांग फेडणे ही संकल्पना नाही. पण घासकडवी म्हणतात तसे झाले तर उद्या नॉट फॉर प्रॉफिट संस्थेला दान केलेल्या पैशाचा करामध्ये थोडीफार सूट मिळण्यासाठी फायदा होतो तसा आई किंवा घरगुती कष्टकरी बायको या संस्थेचा करात सूट मिळवण्यासाठी फायदा होणे अशी संकल्पना तयार झाली, तर मजा येईल :-)\nराजेशघासकडवी [08 Jan 2011 रोजी 18:53 वा.]\nआपण डॉक्टरला देखील मान देतो. पण त्याच्या सेवेबद्दल पैसे देणं हे अपेक्षितच असतं. मान वगैरे ऑप्शनल असतो.\nनॉट फॉर प्रॉफिट संस्थेला दान केलेल्या पैशाचा करामध्ये थोडीफार सूट मिळण्यासाठी फायदा होतो तसा आई किंवा घरगुती कष्टकरी बायको या संस्थेचा करात सूट मिळवण्यासाठी फायदा होणे अशी संकल्पना तयार झाली, तर मजा येईल :-)\nकरात सूट वगैरे माहीत नाही, पण समाजात निर्माण होणाऱ्या महत्त्वाच्या सेवेचं काहीतरी मूल्य मान्य करावं, हिशोबात घ्यावं. नाहीतर आपण चुकीच्या गोष्टी ऑप्टिमाइझ करत बसू.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nभावना आवडली पण लेख तसा समजला नाही\nघरकाम आणि बालसंगोपनाला समाजात मिळावा तितका मान मिळत नाही, या भावनेशी मी सहमत आहे. समाजातल्या ऐतिहासिक आणि आधुनिक पुरुषप्राधान्याचा याबाबतीत काही संबंध आहे, हे विश्लेषणही पटते.\nपण बाकी कसलातरी हिशोब केला पाहिजे, या बाबत लेखाचा रोख मला कळलेला नाही. जीडीपी या आकड्याचा उपयोग हल्ली कशासाठी करतात\nतुमच्या ओळखीच्या कुटुंबातल्या बाईने सत्तर हजारारांची नोकरी सोडली, त्याचा हिशोब तर व्यवस्थित दिलेला आहे. अशा कृती करताना हिशोब व्यवस्थित होतो, आणि जीडीपी वाढते की कमी होते, याच्याकडे व्यक्ती यथेच्छ दुर्लक्ष करते. उलट जीडीपीचा आकडा या बाबतीत नि:संदर्भ आहे.\nतुम्ही म्हणता की या असल्या उत्पादनाचा अभ्यास अर्थशास्त्रात व्हावा. होतोच. मायक्रोइकोनॉमिक विश्लेषण करताना ऑपर्च्यूनिटी कॉस्ट, बार्टर्ड सर्व्हिसेस वगैरे हिशोब केलेच जातात. अर्थशास्त्राचे सिद्धांतही या विवेचनामुळे बदलायची गरज नाही, की प्रायोगिक विश्लेषणेही बदलायची गरज नाही.\nअन्यत्र याच चर्चाप्रस्तावाखाली श्री. अवलिया म्हणतात की :\nघरी पुस्तकं वाचण्यात वेळ घालवतो. तितक्या प्रमाणात मला उत्पन्न कमी मिळतं, त्यामुळे खर्च कमी होतो. जीडीपी कमी होते.\nहे चर्चाप्रस्तावक (श्री. घासकडवी) सुसंदर्भ मानतात. म्हणजे स्वतःच्या उपयुक्ततेसाठी केलेले उत्पादन आणि खर्चसुद्धा सुसंदर्भ आहे. तसे पाहाता मी श्वास घेण्याकरिता स्नायूंचा \"खर्चिक\" वापर करतो, स्वतःला अन्न भरवतो आणि माझे सुदृढ दीर्घायुष्य उत्पादन करतो. या सर्व उलाढालीचा हिशोब सुसंदर्भ होऊ लागेल.\nयावरून सहज लक्षात येईल, की काही खर्च-उत्पादने जीवनासाठी अत्यावश्यक असली, तरी बाजारपेठ त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. बाजारपेठेचे दुर्लक्ष म्हणजे \"या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत\" असे प्रतिपादन मुळीच नसते. बहुतेकांचा श्वासोच्छ्वास, अन्न भरवणे, यांची सार्वत्रिक बाजारपेठ नाही इतपत म्हणण्यापुरते ते दुर्लक्ष असते. या दोन क्रियांची उदाहरणे केवळ अचरट नाहीत. ज्या थोड्या लोकांना स्वतःच्या बळाने श्वासोच्छ्वास करता येत नाही, किंवा स्वतःला अन्न भरवता येत नाही, ते लोक या सेवा बाजारातून विकत घेतात. रेस्पिरेटर, परिचारक-सेवा यांची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत किती पैशांची-सेवेची उलाढाल होत आहे हा बाजारपेठेला उपयोगी आकडा आहे. \"पण जे लोक स्वतःच्या बळावर श्वास घेत आहेत, आणि स्वतःला अन्न भरवत आहेत, त्यांचा हिशोब का नाही केला हा बाजारपेठेला उपयोगी आकडा आहे. \"पण जे लोक स्वतःच्या बळावर श्वास घेत आहेत, आणि स्वतःला अन्न भरवत आहेत, त्यांचा हिशोब का नाही केला हा त्यांचा अपमान नाही काय हा त्यांचा अपमान नाही काय\" असे कोणी म्हणाले तर बाजारातले ग्राहक-विक्रेते किंकर्तव्यमूढ होतील. त्यांचा हिशोब केला म्हणून बाजारपेठेतील (किंवा बाहेरील) व्यक्तीची कुठली कृती बदलणार आहे\nचर्चाप्रस्तावक म्हणू शकेल \"स्वतःची सेवा सोडा\". मग बालसंगोपनच घेऊ. बाळपणी आईवडलांनी मला मोफत अन्न भरवले, अंग धुतले, वगैरे. पालक असेच आजकालही बाळासाठी करतात. आता इस्पितळात बाळाची काळजी घेणारी परिचारिका असली - तिच्या सेवेचा दर कसा ठरवायचा जितकी बाळे या सेवेसाठी बाजारात आहेत ती गरज मानावी, जितके सेवादाते बाजारात उपलब्ध आहेत त्यावरून पुरवठा, आणि त्या दोहोंवरून सेवेची किंमत ठरवता येईल. जे पालक आपल्या बाळांना स्वतः न्हाऊमाखू घालत आहेत - बाजारपेठेत नाहीत - त्यांचा हिशोब उत्पादक आणि ग्राहक म्हणून केला तर आपण करू शकतो ना. पण त्या प्रचंड उत्पादनावरून आणि ग्राहकसंख्येवरून इस्पितळातल्या बाळासाठी परिचारिकेच्या सेवेची किंमत कशी ठरवणार जितकी बाळे या सेवेसाठी बाजारात आहेत ती गरज मानावी, जितके सेवादाते बाजारात उपलब्ध आहेत त्यावरून पुरवठा, आणि त्या दोहोंवरून सेवेची किंमत ठरवता येईल. जे पालक आपल्या बाळांना स्वतः न्हाऊमाखू घालत आहेत - बाजारपेठेत नाहीत - त्यांचा हिशोब उत्पादक आणि ग्राहक म्हणून केला तर आपण करू शकतो ना. पण त्या प्रचंड उत्पादनावरून आणि ग्राहकसंख्येवरून इस्पितळातल्या बाळासाठी परिचारिकेच्या सेवेची किंमत कशी ठरवणार बाजारपेठेबाहेरच्या ग्राहक-उत्पादकांचा हिशोब न-करता सेवेची किंमत ठरवली जाते. म्हणजे जगातल्या सर्व पालक-बालकांच्या आनंदमय नात्यांचा अपमान होत नाही.\n(\"बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई\" या गाण्यात थोडेसे अर्थशास्त्रीय विश्लेषण करायचा प्रयत्न केला आहे. पण तो काव्यालंकार मानून त्याबद्दल कोणीही गंभीर विचार करत नाही. पण वाटल्यास मायक्रोइकोनॉमिक विश्लेषण करता येईल. पण ते विश्लेषण केल्यानंतर फक्त \"पैशांची आदलाबदल न होणार्‍या आई-बाळांमधील देवाणघेवाण\" याबद्दल ज्ञान मिळेल. परिचारिकेच्या सेवेबद्दल किती मोबदला द्यावा याबद्दल काहीच उजेड पडत नाही.)\nरणजित चितळे [09 Jan 2011 रोजी 05:32 वा.]\nमुद्दा पटला. छान विषय काढलात.\nभुतान हा विकसीत देश नाही (पाश्चिमात्यांच्या दृष्टीकोनातून) पण तो सुखी देश आहे.\nआपण जी डि पी मोजतो आणि आपला असा संभ्रम होऊन जातो की - जास्त जि डी पी म्हणजे जास्त सुख.\nआपण जी डि पी पेक्षा जी हॅ पी (ग्रॉस हॅपिनेस प्रॉडक्ट) कसे मोजता येईल एकडे लक्ष दिले पाहिजे. जी डि पी ठिक आहे पण त्याला मर्यादा आहेत हे समजून घेतले म्हणजे झाले.\nहा लेख मी आज पुन्हा वाचला. त्यानिमित्ताने मोजके का होईना पण आलेले प्रतिसाद आणि घासकडवी यांची उत्तरे वाचली. धनंजयच्या प्रतिसादाला त्यांनी उत्तर का दिले नसावे अशी शंकाही वाटली. रिटेच्या शंकांनाही उत्तर नाही.\nही चर्चा खुद्द लेखकामुळेच तर थंडावली नाही ना असा प्रश्न पडला.\nकदाचित एकच लेख अनेक ठिकाणी एकाचवेळी प्रकाशित केला की लेखकांना दोन्ही/तिन्ही आघाड्या सांभाळणे कठिण होत असावे.\nअसो. पुनर्वाचनाचा आनंद घेता आला हे ही नसे थोडके.\nबायदवे, हा प्रतिसाद नं: १४ ;-) ह. घेणे.\n\"राजेश यांनी माझ्याही प्रतिसादाचा प्रतिवाद करणे का टाळले असावे यामागचे एक कारण स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद\" असे मी लिहीत असतानाच वरील प्रतिसाद बदलण्यात आला आहे (आणि माझ्याही प्रतिसादाचा उल्लेख तेथेच आला आहे). आता माझ्या प्रतिसादाला शून्य-माहिती-प्रतिसाद या गटात मोजावे लागेल :(\nमी दोन्ही ठिकाणी दिलेला (मला आठवणारा) एकच लेख आहे (की लेखमाला) - \"एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग\"\nदोन्ही ठिकाणी समरसून उत्तरे देणे फारच कठिण झाले असते. एके ठिकाणी चर्चा थंडावल्यानंतर तो लेख मी दुसर्‍या ठिकाणी दिला.\nदोन्ही ठिकाणी चर्चेत बराच फरक होता. दोन्ही ठिकाणी चर्चा केल्याबद्दल मला कुठलेच शल्य वाटत नाही.\nखाजगीवाल्यांनी टाकलेल्या चर्चेच्या निमित्ताने आपण एका उत्तम विषयावरील चर्चेवर अन्याय करतो आहोत हे कळले. घरकाम आणि बालसंगोपन ही महत्त्वाची कामे आहेत. प्रत्येक वेळी स्त्रीनेच हे काम करायला पाहिजे असेही नाही. असो.\nमला असं म्हणायचं आहे की मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत.\nहरकत नाही. अशी दरपत्रके तयार करायला हवीत. उदा. पत्नीने पतीच्या आनंदाखातर मोगऱ्याचा गजरा घातला. (२० रुपये). वगैरे वगैरे.\nहा प्रतिसाद नं: १५.\nअशी दरपत्रके तयार करायला हवीत. उदा. पत्नीने पतीच्या आनंदाखातर मोगऱ्याचा गजरा घातला. (२० रुपये). वगैरे वगैरे.\nमाझ्यामते तुमचा प्रतिसाद १६ आहे तरी १५ वा असे मोजताय. दरपत्रक बनवून गणित काय करणार\nमी प्रतिसाद टाकेपर्यंत रिटेंनी प्रतिसाद टाकला होता.\nदरपत्रक बनवून गणित काय करणार\nहीहीही. दरपत्रकाची आयड्या चांगली आहे पण. लग्न ठरवताना दरही ठरवून घ्यावेत.\nदरपत्रक बनवून गणित काय करणार\nहीहीही. जाऊ द्या ह्यावर एखादी आधुनिकोत्तर कविता सुचत होती.\n मस्त चर्चा. पण घासकडवींनी अशी पाठ का फिरवली समजले नाही. इकडे प्रतिसाद कमी आले म्हणून की काय\nअसो ह्या घ्या माझा प्रतिसाद नं. १७\nनव्हे, पाठ फिरवली म्हणून प्रतिसाद कमी आले\nनव्हे, पाठ फिरवली म्हणून प्रतिसाद कमी आले\nपाठ फिरवली काय करताय समरसून प्रतिसाद द्या की जरा. (कापूसकोंड्याची गोष्ट सांगूच्या धरतीवर).\nरिटे, तुमचं लग्न झालंय का नसेल तर मग आधी दरपत्रक तपासून बघा. ही चुंबने, ह्या मिठ्या वगैरे वगैरे तुम्हाला कितपत परवडतील ह्याचा हिशेब करा. (बाय द वे त्यातही पोस्टपेड आणि प्रीपेड असा काही प्रकार असतो का नसेल तर मग आधी दरपत्रक तपासून बघा. ही चुंबने, ह्या मिठ्या वगैरे वगैरे तुम्हाला कितपत परवडतील ह्याचा हिशेब करा. (बाय द वे त्यातही पोस्टपेड आणि प्रीपेड असा काही प्रकार असतो का) असो. काही दिवसांनी डेबिट, क्रेडिट कार्डे निघाल्यास नवल नाही.\nदरपत्रक पाहण्यापूर्वी: पहिल्या चुंबनाचे मूल्य हे पहिल्या रात्रीहून अधिक असते हे लक्षात ठेवा बरंका (असे मी नाही म्हणत इथे एका तुलनात्मक अभ्यासात म्हंटले आहे. )\nबाकी ह्यावरुन 'रिटेंचे लग्न' अशी एक लेखमालाच सुचते आहे:\nमुलगी होमिओपथी डॉक्टर आहे. घाटपांड्यांनी पत्रिका जुळवून दिली आहे. गजानन महाराजांच्या साक्षीने संजोप राव लग्न लावत आहेत. सगळे विधी यथासांग पार पडत आहेत का ह्यावर थत्ते बारीक लक्ष ठेवून आहेत..अहाहा\nमग तुम्हीच घ्या की मनावर\nमग शिंदे तुम्हीच घ्या की तेवढे मनावर. बघा एखादे अनुरूप स्थळ. दरम्यान घासकडवी त्यांना ह्या संकल्पना, ह्या कमॉडिटी मार्केट मध्ये कसे ट्रेडिंग करायचे ते समजावून सांगतीलच. बाय दे डोमेस्टिक प्रॉडक्ट ग्रॉस का असतो बरे\nठोक तसाच निव्वळही असतो\nदेशांतर्गत एकूण/ढोबळ/ठोक उत्पादनासारखे (जीडीपीसाठी प्रतिशब्द) देशांतर्गत निव्वळ उत्पादन (नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट) ही संकल्पनादेखील उपलब्ध आहे.\nत्यामुळे अंतर्गत उत्पादनात फक्त ठोकशाहीच (किंवा कलम १४४) चालते असे नाही ;-)\n(\"देशांतर्गत एकूण/ढोबळ उत्पादन\" हे शब्दप्रयोग सकाळ वर्तमानपत्रातले आहेत. यासाठी शालेय पाठ्यपुस्तकातला प्रतिशब्द काय आहे\nएकूण/ढोबळ/ठोक उत्पादना साठी सकल/स्थूल उत्पादन हे पर्यायही आहेत. शालेय पुस्तकातला प्रतिशब्द बघावा लागेल. [ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टला असभ्य किंवा गावंढळ घरगुती उत्पादनही म्हणता येईल. ;) (ग्रॉस = इनडीसेंट, क्रूड)]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/MMRDA.html", "date_download": "2018-04-21T08:45:39Z", "digest": "sha1:HJJI6UHT7ZPQDF2QBI7KUFHCNCRPPSRX", "length": 11985, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "MMRDA - Latest News on MMRDA | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nवसईतील खार जमिनीवरील प्रस्तावित ग्रोथ सेंटर वादाच्या भोव-यात\nवसईत आता लवकरच ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. वसईत १५६० एकर जमिनीवर हे सेंटर उभं राहणार आहे. मात्र याला ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.\nसमृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके\nएकीकडे किती टोलनाके असणार हे सांगता येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणत असले तरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३१ टोल असणार आहेत.\n'मेट्रो ३'चं काम रखडणार\nमेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.\nबीकेसी मैदानात होणार 'कोल्ड प्ले'\n'कोल्ड प्ले' हा कार्यक्रम रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे आता कोल्ड प्ले कार्यक्रम बीकेसी मैदानात होणार आहे. पण, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी करमणूक कर द्यावा ही याचिकार्त्यांची मागणी आहे.\nडोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर\nडोंबिवलीही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा- डोंबिवली- कल्याण अशा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आदेश दिलेत.\n‘ठाणे-भिवंडी-कल्याण, मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी\nएमएमआरडीएच्या बैठकीत आज ठाणे -भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी या मेट्रो 6 या प्रकल्पालाही परवानगी देण्यात आली आहे. ही मेट्रो पुढे भाईंदर पर्यंत नेली जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.\nमुंबईत धावणार बॅटरीवर चालणाऱ्या बसेस\nमुंबईत आता लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या बसेस धावताना दिसणार आहेत.\nएमएमआरडीएतील नागरिकांसाठी फडणवीस सरकारची खुशखबर\nमुंबईच्या एमएमआरडीए परिसरातल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी खुषखबर मिळाली आहे. एमएसआरडीसीनं सुमारे 50 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.\nरिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द\nदिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.\n`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ\nपुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.\nखुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे\nगिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.\nजगातील पहिली मोनोरेल कधी धावली\nमुंबईत देशातील पहिली आणि जगातील दुसरी लांब अंतराची मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ धावली. मात्र, याआधी पहिली मोनोरेल कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहित आहे का दोन शतकांपूर्वी रशियात जगातील पहिली मोनोरेल धावली.\nअसे कसे बनवतात रस्ते\nनवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.\nदिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी\nअखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.\nपुढील महिन्यात मुंबईकरांना मोनोरेल यात्रा\nअखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे.\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\nमुलीच्या जन्मानंतर ११ हजार रुपये देईल ही कंपनी ; असे करा आवेदन\nIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल\nतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------25.html", "date_download": "2018-04-21T07:22:57Z", "digest": "sha1:D5HXVIGLNFT5PF33LURY45XHZ5ZFKBRE", "length": 20561, "nlines": 654, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "माचनुर", "raw_content": "\nसोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ इ.स.१६९४ ते १७०१ या काळात येथे होता. स्वत: औरंगजेब त्या काळात तेथे राहत असे. दक्षिणेतील राज्ये संपविण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांनी त्रासला होता. मराठयांच्या अचानकपणे कोसळणाऱ्या टोळधाडीपासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने मूळ ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास हा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. या गावाचे नाव माचणूर पडण्याबाबत एक लोककथा सांगितली जाते. औरंगजेबाने हा भुभाग जिंकल्यावर सिध्देश्वराचे मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने भयानक हल्ला चढविला व मंदिर उध्वस्त होण्यापासून वाचले. यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शंकराचा अपमान करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले पण पिंडीपुढे नैवेद्य ठेवल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली. मांसाचा नूर पालटला त्यामुळे या ठिकाणाला मासनूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे मासनूरचे अपभ्रंशाने माचणूर झाले. या प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. गावातुन किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचा बुरुज व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. माचणूर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळाची रचना दिसुन येते. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. गडाचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या दिसतात. उजव्या बाजुला तटाशेजारी पाण्यासाठी खोदलेला तलाव असुन त्यात खूप मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने नीट पहाता येत नाही. माचणूर किल्ला साडेतीन एकरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजघडीला बारा बुरूज दिसुन येतात. नदीच्या बाजूची किल्ल्याची तटबंदी पूरांमुळे पुर्ण कोसळली असुन या तटबंदीतील बुरुज नष्ट झालेले आहेत. उर्वरित तटबंदी १५-२० फुट उंच असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. काही ठिकाणी सिमेंटचा वापर करून पुरातत्त्व खात्याने तटबंदी दुरुस्त केल्याचे दिसते. तटबंदीवर चढण्यासाठी सहा ठिकाणी पायऱ्या असुन किल्ल्याला आपण शिरलेल्या प्रवेशद्वाराशिवाय अजुन दोन प्रवेशद्वारे दिसुन येतात. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला एक पडकी मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदी शेजारी डाव्या बाजुला तटबंदीला लागुन एक कबर दिसते. या कबरीशेजारील भिंतीवर एक पर्शियन शिलालेख दिसतो. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. येथील कोसळलेल्या तटबंदीचे अवशेष व खाली उतरणाऱ्या काही पायऱ्या पहाता या भागात देखील नदीच्या दिशेने उतरणारा दरवाजा असावा. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिकदृष्ट्या उत्तम आहे. उर्वरीत किल्ल्यात रान माजले असुन गावकऱ्यांनी किल्ल्यात एकही अवशेष व त्याचा दगडदेखील शिल्लक ठेवला नाही. ------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=65&product_id=163", "date_download": "2018-04-21T07:59:53Z", "digest": "sha1:7AHDKAGT7MWFSK2V4OHBHIWOSMCSFKFM", "length": 2861, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Lokshikshak Gadgebaba|लोकशिक्षक गाडगेबाबा", "raw_content": "\nजनलोकांच्या सेवेमध्ये ईश्र्वराच्या पूजेचे सार आहे, हे ओळखून गाडगेमहाराजांनी डोंगराएवढे विधायक कार्य उभे केले. कीर्तन प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन जनउद्धाराची वाट दाखविली. हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ केला तर कीर्तनात उभे राहक्तन लोकांची मनेही स्वच्छ केली. समाजजीवनात वावरताना जे जे अनुभवले त्यातूनच जीवनाचे तत्त्व बनले. त्याच तत्त्वाचा पुरस्कार करीत गाडगेबाबांचे जीवनदर्शी तत्त्वज्ञान उदयास आले. विचारांना आचाराची जोड देऊन, कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्व डोळसपणे मांडले. लोकशिक्षकाची भूमिका घेऊन खरे लोकशिक्षण घडविणारे गाडगेमहाराज, ही केवळ एक व्यक्ती नाही, विभूती नाही, तर ते एक महान प्रबोधनकारी लोकविद्यापीठ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/india-china-relations-1333586/", "date_download": "2018-04-21T07:37:58Z", "digest": "sha1:74MYXERN4B4PTEF2R7ARVK6WMAEX2KAC", "length": 28962, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India China relations | भारतापुढील आव्हाने व उपाययोजना | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nभारतापुढील आव्हाने व उपाययोजना\nभारतापुढील आव्हाने व उपाययोजना\nभारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत.\nचीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी\nभारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत. दोन्ही देशांतील सीमावाद सोडवणे, ‘रोड आणि बेल्ट’ पुढाकारात सहभागी होण्यासंबंधी. भारतीयांना स्वत:च्या राजकीय व्यवस्थेऐवजी स्पर्धक/शत्रू राष्ट्राची राजकीय व्यवस्था अधिक चांगली वाटू लागणे हे तिसरे आव्हान आहे. चौथे मोठे आव्हान हे या देशाच्या संभाव्य अपयशातून उभे राहणारे आहे.\nजागतिक पटलावरील चीनच्या उदयामुळे भारतापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा आढावा घेत उपाययोजनांची चर्चा करण्याची गरज आहे. पहिले आव्हान आहे ते दोन्ही देशांतील सीमावाद सोडवण्याचे जागतिक शक्ती-संतुलन, राष्ट्रीय शक्ती आणि राष्ट्रीय प्राथमिक हित यासंबंधी स्वत:बाबतच्या आकलनातून चीनची सीमा प्रश्नावरची भूमिका निर्धारित होत आली आहे. ढोबळमानाने, सन १९५०च्या दशकात भारताच्या पूर्व क्षेत्रातील विवादित भाग भारताने ठेवावा आणि भारताच्या उत्तर क्षेत्रातील विवादित भाग चीनला मिळावा असे चीनचे म्हणणे होते. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये चीनने संपूर्ण विवादित भागांवर आग्रही हक्क सांगण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र सन १९७८ मध्ये डेंग शिओिपगने ‘चीनचा शांततापूर्ण उदय’ घडवून आणण्याचा संकल्प केल्यानंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुन्हा देवाणघेवाणीच्या सूत्राचा पुरस्कार केला.\nसन २००८-०९ नंतर चीनने हळुवारपणे भूमिका ताठर करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सीमाप्रश्नाच्या द्विपक्षीय चच्रेत देवाणघेवाणीचे तत्त्व चीनने नाकारले नाही. सन २००८-०९ मध्ये पाश्चिमात्य देशांवरील आíथक संकटाच्या पाश्र्वभूमीवर निखरून आलेली चीनची आíथक क्षमता हे या बदलामागील प्रमुख कारण होते. या परिस्थितीत भारताने सन २००५ च्या ‘सीमाप्रश्न सोडवण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि राजकीय सूत्रे’ या द्विपक्षीय कराराचा सातत्याने आधार घेण्याची गरज आहे. या करारानुसार सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सहा मुख्य राजकीय तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. एक, दोन्ही देश एकमेकांबद्दल आदरभाव राखत सीमेसंबंधीच्या आपापल्या दाव्यांमध्ये तडजोड करतील, जेणेकरून सीमा प्रश्नाचे समाधान अंतिम आणि सर्व क्षेत्रांचा समावेश करणारे असेल. दोन, दोन्ही देश परस्परांचे सामरिक हित तसेच एकमेकांच्या सुरक्षेचा विचार करतील. तीन, दोन्ही देश ऐतिहासिक पुरावे, राष्ट्रीय भावना, वस्तुनिष्ठ समस्या, परस्परांच्या चिंता व संवेदना आणि प्रत्यक्ष सीमेवरील परिस्थिती या बाबी विचारात घेतील. चार, दोन्ही देशांना मान्य होईल अशी नसíगक भौगोलिकदृष्टय़ा व्यवस्थित ठरवता येण्याजोगी व सहज निदर्शनास येईल अशी सीमा असावयास हवी. पाच, सीमा प्रश्नावर अंतिम समाधान शोधताना दोन्ही देश सीमा भागात स्थायिक असलेल्या आपापल्या लोकसंख्येच्या हितांचे रक्षण करतील. सहा, वर मान्य करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन्ही देशांतील सीमेला अंतिम रूप देताना आधुनिक नकाशाशास्त्र, सव्‍‌र्हे पद्धती आणि संयुक्त सव्‍‌र्हे या सर्वाचा आधार घेण्यात येईल. या कराराच्या पायाशी देवाणघेवाणीचे तत्त्व असले तरी तपशिलात भारतीय हितांचा सविस्तर विचार करण्यात आला आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nचीनशी निगडित दुसरे आव्हान आहे ‘रोड आणि बेल्ट’ पुढाकारात सहभागी होण्यासंबंधीचे ‘रोड आणि बेल्ट’ संकल्पनेत विविध टप्पे आहेत आणि भारताचा दोन टप्प्यांना विशेष विरोध आहे. एक, चीन-पाकिस्तान आíथक महामार्ग आणि दोन, नाविक सिल्क रोड. या व्यतिरिक्त बांगलादेश-चीन-भारत-म्यानमार (इउकट) आíथक महामार्गात भारताचा समावेश असला तरी तो फारसा उत्साही नाही. एकूणच चीनच्या ‘रोड आणि बेल्ट’ पुढाकाराबाबत भारताचे दोन मुख्य आक्षेप आहेत. एक, यातील प्रकल्प आíथक असले तरी त्यांचे दूरगामी उद्दिष्ट सामरिक आहे आणि त्यातून भारताची सामरिक कोंडी होऊ शकते. दोन, यातील सर्व टप्पे यशस्वी झाल्यास पुढील २५ वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे चीनकेंद्रित होणार आहे, जे भारताच्या दीर्घकालीन हिताचे नाही. मात्र भारतापुढील समस्या अशी आहे की चीनच्या ‘बेल्ट आणि रोड’ पुढाकारात सहभागी होणे चीनच्या पथ्यावर पडणारे आहे, तर यावर बहिष्कार टाकल्यास आशियात आíथक एकाकीपणा ओढवून घेण्याचा भारताला धोका आहे. याला पर्यायी आंतरराष्ट्रीय योजना अमलात आणण्याची भारताची आíथक क्षमता नाही. साहजिकच, चीनच्या ‘बेल्ट आणि रोड’ आव्हानाला भारताला अद्याप तोड सापडलेली नाही. या परिस्थितीत, ‘गुजराल सिद्धान्तानुसार’ छोटय़ा शेजारी देशांना आपल्या प्रभाव क्षेत्रात ठेवायचे आणि अमेरिका, युरोपीय संघ, रशिया व जपानसह चीनशी द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिकाधिक सदृढ करायचे असे दीर्घकालीन संयमित धोरण भारताला अमलात आणावे लागेल.\nभारताने जागतिक शक्ती होण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये चीनचे अनुकरण करावे असा मतप्रवाह आपल्या देशात वाढू लागला आहे. चीनमध्ये ‘लोकशाही’ व्यवस्था नसल्यामुळे या देशाने पद्धतशीर विकास घडवून आणला आहे ज्यातून भारताने धडा घेण्याची गरज आहे, अशा प्रकारची मते अधूनमधून व्यक्त होत असतात. भारतीयांना स्वत:च्या राजकीय व्यवस्थेऐवजी स्पर्धक/शत्रू राष्ट्राची राजकीय व्यवस्था अधिक चांगली वाटू लागणे हे चीनने भारतापुढे टाकलेले तिसरे आव्हान आहे. आíथक विकासाच्या क्षेत्रात चीनने भारतापेक्षा मोठी झेप घेतली आहे आणि भारताच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात गरिबीचे निर्मूलन केले आहे हे खरे असले तरी अर्धसत्य आहे. चीनमधील सध्याची पिढी भारतीयांपेक्षा सुस्थितीत असली तरी मागील ७० वर्षांमध्ये नेहमीच अशी परिस्थिती नव्हती. समाजवादी गणराज्याच्या सुरुवातीच्या तीन दशकांमध्ये चीनने मोजलेली मानवी किंमत प्रचंड मोठी आहे. या काळात भारतात झालेल्या मानवी मूल्यांची स्थापना आणि या मूल्यांच्या जोपासनेसाठी निर्मिलेल्या लोकशाही संस्था भारताचे दीर्घकालीन भांडवल आहे. संसद, सरकार आणि न्यायसंस्था यांच्यातील अधिकार वाटणी, पंचायती राज संस्थांचा विकास, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि वैविध्यतेचे एकात्मतेत गुंफलेले सूत्र इत्यादी बाबतीत भारताकडून शिकण्याचा चीनचा प्रयत्न आहे. या क्षेत्रांमध्ये चीनचे लोकमत प्रभावित करण्याची भारताची क्षमता आहे. असे असताना आपल्या राजकीय पद्धतीबाबत दुस्वास दाखवत चीनबाबत आकर्षण निर्माण होणे हे हाराकिरीचे लक्षण आहे.\nचीनकडून येऊ शकणारे चौथे मोठे आव्हान हे या देशाच्या संभाव्य अपयशातून उभे राहणारे आहे. नजीकच्या भवितव्यात चीनमधील राजकीय व्यवस्था कोलमडून आíथक व सामाजिक अनागोंदी माजल्यास त्याचे भारतावर काय परिणाम होतील याचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही. मुळात, चीनमध्ये अराजक पसरण्याची शक्यता कितपत आहे चिनी राज्यकत्रे आणि समाजातील अभिजन वर्ग नेहमीच राजकीय अराजकतेच्या भीतीने धास्तावलेला असतो. ही भीती मुख्यत: दोन बाबींमुळे आहे. एक, तिबेट आणि शिन्जीयांग प्रांतातील प्रचंड असंतोषाचे रूपांतर जाहीर उठावात झाल्यास त्याचे चीनच्या इतर भागांमध्येसुद्धा पडसाद उमटू शकतात. असे झाल्यास, इतर प्रांतातील वांशिक अल्पसंख्याक समूह साम्यवादी पक्षाचे नेतृत्व झुगारून देऊ शकतात, ज्याचा परिणाम साम्यवादी पक्षाची सत्तेवरील पकड सल होण्यावर होऊ शकतो. दोन, चीनमधील प्रचंड आíथक दरीमुळे ‘नाही रे’ वर्गात असंतोषाने मुळे धरली आहेत. या असंतोषामुळे चीनमधील मोठय़ा वर्गाला साम्यवादी पक्षाबद्दल आदर वाटेनासा झाला आहे. याचे रूपांतर वेगवेगळ्या स्तरांवर स्थानिक सरकारी अधिकारी तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांच्याविरुद्ध विविध रूपांत जाहीर विरोध प्रदर्शनांमध्ये होते आहे. एका वर्षांत घडणाऱ्या अशा प्रदर्शनांची संख्या लाखोंमध्ये आहे. विरोधाच्या या ठिणग्या एकाचवेळी प्रज्वलित झाल्यास साम्यवादी पक्षाच्या हाताबाहेर परिस्थिती जाण्याचा धोका आहे. यातून उद्भवणारा संघर्ष पुन्हा एकदा चीनला अराजकतेकडे घेऊन जाईल.\nअराजकतेमुळे असुरक्षित झालेला चीनचा साम्यवादी पक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात आक्रस्ताळेपणा दाखवतो असा पूर्वानुभव आहे. या प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने सावधता आणि संवेदना बाळगण्याची गरज असेल. पंचतंत्रातील कासव आणि सशाच्या गोष्टीची तुलना करता भारत कासव आहे तर चीन ससा भारताची कवचकुंडले प्रचंड मजबूत आहेत, निर्धार पक्का आहे आणि आयुष्य दीर्घ आहे. वेगाने पुढे जाणाऱ्या सशावर नजर रोखत कासवाला स्वत:ची वाटचाल अविरतपणे सुरू ठेवण्याची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/do-not-eat-food-together-117062800014_1.html", "date_download": "2018-04-21T07:36:05Z", "digest": "sha1:B5TYEBTTTTGZFQIOM2V2EA3EP53BN56N", "length": 7042, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये\nकोणताही आहार घेण्यापूर्वी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे की कोणत्या पदार्थासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे. कारण आयुर्वेदाप्रमाणे काही पदार्थ असे आहेत जे बरोबर सेवन केल्याने आजार होण्याची शक्यता वाढून जाते. बघू या असेच काही पदार्थ जे सोबत सेवन करणे टाळावे:\nदूधासोबत आंबट पदार्थ, फिश, आंबट फळं, वांगी, तुरई, मुळा, उडीद, दही\nखीरसोबत आंबट पदार्थ, जॅक फ्रूट, दारू\nमधसोबत द्राक्ष, गरम दूध, दारू, मुळा\nकच्चे अंकुरित धान्यासोबत शिजलेलं अन्न.\nमहाराष्ट्रातील टॉप टेन रेसिपीज\nयावर अधिक वाचा :\nहे पदार्थ सोबत खाणे टाळा\nकोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=65&product_id=164", "date_download": "2018-04-21T07:59:04Z", "digest": "sha1:PQH3IKZJK7Q7AGL2VO5LVWM4R5MVEJR5", "length": 2898, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Savitribai Phule : Astapaillu Vyaktimatva|सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व", "raw_content": "\nSavitribai Phule : Astapaillu Vyaktimatva|सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व\nSavitribai Phule : Astapaillu Vyaktimatva|सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व\nProduct Code: सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी एवढीच सावित्रीबाई फुले यांची ओळख नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श वैवाहिक जीवनाच्या शिल्पकार, सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ, तर स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या दिशादर्शक होत्या. लेखन, संपादन, भाषण, काव्य या विषयांतील त्यांची गती व प्रतिभा आश्चर्यकारक होती. सावित्रीबाईंच्या ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा शोध ह्या पुस्तकात घेतला असून, सावित्रीबाईंच्या संदर्भात अधिक संशोधनाला कसा वाव आहे, हे सुद्धा प्रामाणिकपणे दाखवून दिले आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे सावित्रीबाईंचे केवळ चरित्र नसून सामाजिक चळवळीचा इतिहास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_7856.html", "date_download": "2018-04-21T07:18:20Z", "digest": "sha1:OQU34LMZG3MHBGHD2T73OGR647MSP5DS", "length": 7823, "nlines": 123, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: मैत्रिणी- शांता शेळके", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nअवचित समोर उभी ठाकलीस\nआणि माझ्या गळ्यात हात टाकलेस\nतुझे ओठ हसत होते\nपण डोळे बारकाईने माझा वेध घेत होते\nमी माझ्या एकाकीपणात गुरफ़टून गेलेली\nखिन्न, उदास, काहीशी भांबावलेली\nआणि माझ्याभोवती एक दुर्भेद्य कोष तयार\nतो भेदून तू कधी माझ्यापाशी पोचलीस\nमग तुझ्या तुफ़ान गप्पा, पोरकट विनोद\nमाझे अंग घुसळीत स्वत:च खदखदून हसणे\n-जणू मधले काही घडूनच गेले नव्हते\nमाझ्या मनाचे बंद कवाड\nमाझ्या दु:खाला स्पर्श न करता\nमूकपणे त्याला कुरवाळलेस, गोंजारलेस.\nसारा दिवस तुझा स्पर्श, तुझा हर्ष\nतुझा परिहास, सुखद सहवास\nआणि भूमिगत प्रवाहासारखे त्याआडून\nओलावा देणारे तुझे सांत्वन-\nनिरोप देताना क्षणभर हुंदका दाटला\nतो हुंदका तुझा की माझा होता\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1293", "date_download": "2018-04-21T07:33:06Z", "digest": "sha1:6HFLXA5NNLM7777S744GANYHKXGECL72", "length": 15676, "nlines": 74, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी\nनवीन पिढीला सुरवातीच्या सक्षम होईपर्यंतच्या काळांत आवश्यक ते संरक्षण व आधार मिळून तिचे नीट संगोपन व्हावे म्हणून समाजांत विवाहसंस्था निर्माण झाली असावी. त्यांत शारीरिक सुख व प्रजननाबरोबरच पुढील जबाबदारी घेणे अभिप्रेत असावे.\nबहुतेक सर्व प्रगत समाजांत एकपत्नित्वाचा कायदा आहे. त्यानुसार अनेक स्त्रियांशी विवाह करून जबाबदारी घेण्याची क्षमता व इच्छा असलेल्या पुरुषालाही एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करता येत नाही.\nसमाजांतील प्रत्येक व्यक्तीचा अन्न, वस्त्र, निवारा या नैसर्गिक गरजा भागवण्याच्या हक्काप्रमाणेच वैवाहिक जीवनाचा हक्क मान्य केल्यास एका पुरुषाने किती स्त्रियांशी विवाह करावा हे समाजांतील स्त्रियांची संख्या व पुरुषांची संख्या यांच्या गुणोत्तराच्या आधारावर ठरवावयास हवे.\nपूर्वीच्या काळी आजकालच्या मानाने लढाया अधिक वारंवार व्हायच्या व त्यांत बरेच पुरुष मारले जायचे. त्या नंतर साहजिकच स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा खूप ज्यास्त व्हायची. अशा परिस्थितींत बहुसंख्येने असलेल्या स्त्रियांचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून एका पुरुषाला अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची अनुमति असे. त्यांत पुढील जबाबदारी घेणे ओघानेच येई.\nसद्यःस्थितींत स्त्रियांची संख्या व पुरुषांची संख्या यांचे गुणोत्तर एकाच्या आसपास असल्याने एकपत्नित्वाचा (किंबहुना बहुपत्नित्व प्रतिबंधक) कायदा आवश्यकच आहे. नाहीतर आर्थिक किंवा इतर सामर्थ्य बाळगून असणारे जबाबदारी घेण्याची क्षमता आहे या कारणास्तव अनेक स्त्रियांशी विवाह करतील व त्यामुळे इतर काहीजण वैवाहिक जीवनाच्या हक्कापासून वंचित राहतील.\n(वरील मजकूर सुमारे दोन वर्षांपूर्वी 'मनोगत' वर टाकला होता. तो येथे नवीन उपक्रमींसाठी परत देत आहे. हाच मजकूर इंग्रजींत भाषांतर करून Thane Plus (Times of India supplement) कडे Monogamy for Social Justice या शीर्षकाखाली पाठवला होता. तो Thane Plus ने Reader's Corner या सदराखाली फेब्रुवारी व जून २००८ मध्ये Marriage is sacred या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. मूळ शीर्षक कायम ठेवण्याने निधर्मवादाला धोका उत्पन्न होईल अशी Thane Plus ला भीति वाटली की काय कुणास ठाऊक\nसद्या मुलांच्या तुलनेत मुली कमी जन्माला येताहेत आणि त्यातल्या कैक जन्माला येण्याआधी गर्भात अथवा जन्मल्याबरोबर मारल्या जातात. हे असेच राहिले तर एकास एक असे प्रमाण न राहिल्यामुळे मुलगे जास्त प्रमाणात जन्माला येतील आणि भविष्यात एकाच स्त्रीशी अनेक पुरुषांना विवाह करावा लागेल.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nसमाजांतील प्रत्येक व्यक्तीचा अन्न, वस्त्र, निवारा या नैसर्गिक गरजा भागवण्याच्या हक्काप्रमाणेच वैवाहिक जीवनाचा हक्क मान्य केल्यास एका पुरुषाने किती स्त्रियांशी विवाह करावा हे समाजांतील स्त्रियांची संख्या व पुरुषांची संख्या यांच्या गुणोत्तराच्या आधारावर ठरवावयास हवे.\nढोबळमानाने हे वाक्य ठीक वाटू शकते परंतु अधिक विचार करता फारसे पटले नाही कारण अन्न, वस्त्र, निवारा यापुढे पुरुषाने किती स्त्रियांशी विवाह करावा ही गरज एकांगी वाटते. पुरूष सैन्यात जात आणि कामी येत आणि स्त्रिया एकाकी पडत हाही ढोबळ मानाने ठीकच वाटते परंतु केवळ याच कारणासाठी एक पुरूष अनेक स्त्रियांशी विवाह करतो हे न पटण्याजोगे आहे. ही बहुधा मध्ययुगीन chivalry सदृश कल्पना असावी, प्रागैतेहासीक मानवाचा त्याच्याशी फारसा संबंध वाटत नाही. एक पुरूष अनेक स्त्रियांशी लग्न करतो कारण -\n१. माणूस हा ज्या सस्तन प्राण्यांच्या वर्गात येतो त्या वर्गांत एक नर अनेक माद्यांसोबत राहतो. मानवाने ही प्रथा अनेक वर्षे सोडल्याचे आढळत नाही. पुरूषप्रधान संस्कृती अनुसार एका नराने अधिक माद्या ठेवणे हे त्याला शोभेसे आहे हे मानले जाऊ लागले. पुरूषाला एकापेक्षा अधिक स्त्रिया शोभून दिसतात असे वचन अनेकदा वाचले आहे.\n२. शेती करू लागल्यावर मानवाला अनेक काम करणार्‍या हक्कांच्या तोंडांची आवश्यकता भासू लागली. अधिक संतती किंवा ज्याला अनेक पुत्र तो धनवान या कल्पनांतून अनेक लग्ने करून आपला वंश वाढवण्याचे कार्य होत गेले.\n३. माणसाला प्रदेशावर शासन करण्याची अक्कल आल्यावर आपला प्रदेश सुरक्षित राहावा या हेतूने आणि राजकिय संबंध अबाधित राहावेत या हेतूने किंवा थोरा-मोठ्यांशी आपले संबंध बनावेत या हेतूने आपल्या मुलींची लग्ने राजा, ब्राह्मण अगदी ऋषी मुनींशीही करून देण्यात आली.\n४. स्त्री ही आपली संपत्ती आहे आणि संपत्ती ही जितकी मिळवावी तेवढी चांगली हा विचारही पुरातन संस्कृतीत नाकारता येत नाही. दान हे संपत्तीचेच होते.\nअनेक ब्राह्मण, वैश्य जे युद्धावर जात नसत त्यांनाही एकापेक्षा अनेक पत्नी असल्याचे दिसते. तेव्हा, केवळ युद्धात कामी आल्याने पुरूष अनेक स्त्रियांशी लग्ने करू लागला हा इस्लामी निष्कर्ष (ह. घ्या) बर्‍यापैकी ढोबळ वाटतो.\n१९४७ पुढे ते प्रेमाची भुमीती >>\nहिंदु म्यारेज एक्ट ने ही एकपत्नीत्वाची मर्यादा कायद्याने अंमलात् आणली. या रेशनींग विरुद्ध्\nतथाकथीत हिंदुत्व वादी प्रवाहांनी बोंब न मारणे हे एक् मुक आश्रर्यच् आहे.\nआदर्श रामा पेक्षा दशरथ आपल्या संस्क्रुतीचा अधिक योग्य प्रतीनिधी आहे.\nद्रौपदीला पंच पतीव्रतां मधे पद बहाल करणे हे तर आपल्या लैगीक सहीष्णुतेचे सही धैर्य आहे.\nआज चे द्रुष्य :\nआपल्या ताकदी व क्षमते नुसार कायद्यात राहून अथवा ना राहून सुखनैव आयुष्य क्रमणारे आधुनीक दशरथ बरया पैकी संखेत् आहेत. थोड्या प्रयत्नाने दिसु शकतील.\nआधुनिक द्रौपदीला जाहिर व कायदेशिर सन्मान तर केवळ अशक्य आहेत.\nथोडक्यात, स्त्रियांना समान संधी अजुनही नाहि.\nडार्विन, अरे, सस्तन प्राण्यां मधे पुरूष ही उपभोगाची वस्तु कधीच असणार नाही का \nएकुलत्या एकाच विवाह अथवा संबंधाला सुद्धा सुखी न बनवू शकलेल्यांना २ वा अधीक् संसार हे केवळ अकल्पीत वाटत असतात.\nप्रिंस चार्ल्स > दैव देते आणि कर्म् नेते. डायनाला पचवू शकला नाही.\nडायना > ना घरकी ना घाट की >\nडोडी > माग्च्यास ठेच पुढचा शहाणा \nताकद आणि क्षमता यांचा विचार् न करता या भानगडीत् पडणारे दु:ख कायमचे जडवुन घेतात आणि करूण पणे जिवन संपवतात किंवा मरण भोगत रहातात.\nबील > पतीव्रतेच्या पुण्याई ने थोडक्यात् वाचला .\nहिलरी > आधुनिक पतीव्रता \nमोनिका > विन विन सिचुएशन नथिग् टु लुज \nताकद ,क्षमता व् निर्लज्जपणा यांचे यशस्वी नियोजन यामुळे मजेत जगता येते.\nलिंग भेदाच्या कुंपणात प्रेमाचे त्रिकोण.चौकोन, पंचकोन आणि वर्तुळ .. सर्व काही शक्य आहे.. मात्र या भुमीती चे गणित पचवायची औकात हवी \nजास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------16.html", "date_download": "2018-04-21T07:53:26Z", "digest": "sha1:RNN6EOFCTNM4NZ6KAJSZZKNWV33OEEUK", "length": 15719, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "ठोसेघर", "raw_content": "\nसातारा परिसरात कास पठार, ठोसेघरचा धबधबा अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. कास पठार आणि तेथील दुर्मिळ वनस्पतीमुळे सातारा जिल्हा जागतिक स्तरावर गेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या \"धबाबा आदळे तोय' या ओळींचे सार्थ दर्शन घडविणारा ठोसेघर धबधबा हे सज्जनगडा जवळ असणारे या परिसरातील आणखी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सातारा शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील असलेल्या ठोसेघर परिसरातील हा धबधबा गेल्या काही वर्षांपासून पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. ठोसेघर व चाळकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेजवळ तारळी नदीच्या उगमाजवळ हा धबधबा असून दीड हजार फूट उंचीवरून तो कोसळतो. प्रचंड वेगाने दरीत झेप घेणारा ठोसेघरचा धबधबाही सर्वांच्या आवडीचा झाला आहे. पाऊस अंगावर घेत, थंड झोंबऱ्या वाऱ्यात निसर्गाचे रौद्ररूप काही पावलांवरून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असुन ते पाहण्यासाठी वनखात्याकडून दोन निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. पर्यटकांना धबधबा व्यवस्थित पाहता यावा यासाठी वन विभागाने निरीक्षण मनोरा उभारल्याने आता सुरक्षितताही वाढली आहे. एका वेगळ्या रस्त्याने धबधब्याच्या पायथ्याशीही जाता येते मात्र पावसाळ्यात या रस्त्याने पायथ्याशी जाण्यास मनाई आहे कारण या मार्गावरून खाली जाताना अनेक अपघात घडले आहेत. ठोसेघरचा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठीही प्रती व्यक्ती पाच रुपये मोजावे लागतात. मात्र हा कर वन विभाग नव्हे तर स्थानिक वन व्यवस्थापन समिती आकारत आहे. दुर्घटना रोखण्यासाठी या समितीने धबधब्याजवळ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.आपल्या सुरक्षेसाठी हे गरजेचेच आहे. सातारा शहरापर्यंत जाण्यासाठी एसटी बस रेल्वे व खासगी वाहन असे अनेक पर्याय असून सातारा येथील राजवाडा स्थानकावरून ठोसेघर येथे जाण्यासाठी एस.टी.ची सोय आहे. ठोसेघर धबधब्याजवळ सज्जनगड, चाळकेवाडीचा पवनऊर्जा प्रकल्प ही ठिकाणेही आवर्जून पाहण्यासारखी असल्याने खासगी वाहनाने एक दिवसाची मस्त सहल आयोजित करता येऊ शकते. --------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----.html", "date_download": "2018-04-21T07:53:42Z", "digest": "sha1:HXG2VP5VWW4AYESJYUT5ICJ35CQJWDD5", "length": 17352, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "भाजे", "raw_content": "\nभाजे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव विसापूर किल्ल्याजवळ वसलेले असून याच्या आसपास लेणी आढळतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. यात सुमारे बावीस लेणी आढळतात. लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे. उर्वरीत एकवीस विहार दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत. येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीवकामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टी वर नक्षीदार कोरीवकाम आहे. दगडात कोरून काढलेल्या कडय़ा आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसून येतात. तसेच येथे एक यक्षीणी कोरलेली आहे. या यक्षीणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते. चैत्यकमान कातळात कोरली आहे. या कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. चैत्यगृह १७.०८ मीटर लांब, ८.१३ मीटर रुंद आणि ७.३७ मीटर उंच असे आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे. स्तूपा पाठीमागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात. चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे. येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोडय़ांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो, असेही मानले जाते. भारतीय संगीत कला संदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात तबला वाजवणारी एक नर्तिका दिसत आहे. या कोरीवकामाने तबला हा निश्चितपणे भारतात निर्माण झाला व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे सिद्ध होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/funds-270-crore-kolhapur-airport-not-possible-13749", "date_download": "2018-04-21T07:49:29Z", "digest": "sha1:YXU7C4DDUWGG2NUX5BUTS5L5VH6TLDWZ", "length": 11678, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "funds of 270 crore to Kolhapur airport not possible कोल्हापूर विमानतळाला २७० कोटी देणे अशक्य | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर विमानतळाला २७० कोटी देणे अशक्य\nमंगळवार, 18 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर- कोल्हापूर विमानतळाला 270 कोटी रुपयांचा निधी देणे केंद्राला शक्य नाही, असे सांगत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हात वर केले आहेत.\nकोल्हापूर विमानतळासंदर्भातील बैठक नुकतीच संपली.\nया बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे-\n- कोल्हापूर विमानतळासाठी DGCA ने हात वर केले\n- डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशनने राज्य सरकारकडे मागितली मदत.\n- कोल्हापूर विमानतळासाठी २७० कोटींचा निधी देणे शक्य नाही\n- राज्य सरकारने ३० टक्के आर्थिक सहकार्य करावे\n- महाराष्ट्र सरकारने ८० कोटी रुपये द्यावे\n- डीडीसीएने केली मागणी\nकोल्हापूर- कोल्हापूर विमानतळाला 270 कोटी रुपयांचा निधी देणे केंद्राला शक्य नाही, असे सांगत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हात वर केले आहेत.\nकोल्हापूर विमानतळासंदर्भातील बैठक नुकतीच संपली.\nया बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे-\n- कोल्हापूर विमानतळासाठी DGCA ने हात वर केले\n- डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशनने राज्य सरकारकडे मागितली मदत.\n- कोल्हापूर विमानतळासाठी २७० कोटींचा निधी देणे शक्य नाही\n- राज्य सरकारने ३० टक्के आर्थिक सहकार्य करावे\n- महाराष्ट्र सरकारने ८० कोटी रुपये द्यावे\n- डीडीसीएने केली मागणी\n- मुख्यमंत्र्यांशी ताबडतोब चर्चा करणार\n- खासदार धनंजय महाडीक यांनी बैठकीत केले स्पष्ट\n- ताबडतोब तोडगा काढण्याची महाडीक यांची मागणी\n- ४० आसनव्यवस्था असलेले फ्लाईट सुरू करण्याला डीजीसीएचा हिरवा कंदील\n- लवकरच सेवा सुरू करण्यात येईल\n- डीजीसीएने दिले आश्वासन\n- ३० तारखेपूर्वी परवानगी देण्यासंदर्भात होणार निर्णय\nमुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना...\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/08/27/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-21T07:56:23Z", "digest": "sha1:2RQF5LIAXYFKPO4XWN4OEST63NXKSZGO", "length": 8501, "nlines": 127, "source_domain": "putoweb.in", "title": "अक्षय कुमार ने कुत्र्याला टॉयलेट फ्लश करायचे शिकवले? पहा कसे!", "raw_content": "\nअक्षय कुमार ने कुत्र्याला टॉयलेट फ्लश करायचे शिकवले\nसुपरस्टार अक्षय कुमार याचा नुकताच प्रदर्शित झालेला टॉयलेट एक प्रेम कथा बॉक्स ऑफिस वर सुपरहिट झाल्यानंतर अक्षय अजूनही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करायचा एकही चान्स सोडत नाहीये, अक्षय हा समाजासाठी नेहमीच चांगले योगदान देत असतो, आणि नेहमीच चांगले संदेश लोकांपर्यंत पोचवतअसतो, आज त्याने सोशल मीडिया वर असाच एक स्वछते चा संदेश देण्यासाठी एका कुत्र्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात हा पाळीव प्राणी युरिनल वापरल्यानंतर स्वतः फ्लश करतो आहे, पहा कसे ते 👇\nआत्तापर्यंत दोन आठवड्यात टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपटाने 125 करोड चा गल्ला जमवला आहे.\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:48:54Z", "digest": "sha1:XSRMEBXVM36WTOS6G63FKE2NHJBJYODC", "length": 5697, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: बिंबही माझे न भेगाळे अता अरश्यातले", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ७ मे, २०१३\nबिंबही माझे न भेगाळे अता अरश्यातले\nशब्द थोडे कल्पनांनी न्हाउ-माखू घातले\nजाहले काही गझल तर राहिलेले मातले\nवेळ तुमच्यावर सुधा येईल ही.... हासू नका\nहे सुपामधल्यांस ऐका सांगती जात्यातले\nभेट आधी तू तिथे ठरल्या ठिकाणी एकदा\nअर्थ मग काढू, जुन्या अपुल्यातल्या वादातले\nमी स्वत: बनले मनाने एकसंधागत अशी\nबिंबही माझे न भेगाळे अता अरश्यातले\nउन्मळूनी जायची भीती न आता राहिली\nघेतले आहेत गुण मी कोवळ्या गवतातले\nकोटराचा दे वसा आता मला तू पाखरा\nएकपाठी होत मी बाधेन घर स्वप्नातले\nसारखे मज वाटती सगळेच येथे,.. ना कळे\nकोण बाहेरून आले , कोण आहे आतले\nहासते आहे भुई बघ वाळल्या शेतासवे\nपावसाळे आठवूनी ते पुन्हा स्मरणातले\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/facebook-117051900008_1.html", "date_download": "2018-04-21T07:38:47Z", "digest": "sha1:AAAWTSR5YV6BH7QANHJE2INCLP3C46UX", "length": 10645, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "युरोपात 'Facebook'ला ७८८ कोटींचा दंड | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयुरोपात 'Facebook'ला ७८८ कोटींचा दंड\nजगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेल्या फेसबुकला दररोज नवनवीन न्यायालयीन अडचणींना तोंड द्यावे लागत असुन एका ताज्या प्रकरणात युरोपियन आयोगाने फेसबुकला तब्बल ११ कोटी युरो म्हणजेच जवळपास ७८८ कोटींचा दंड ठोठावला आहे. व्हाटस्अँप सोबतच्या कराराबद्दल दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी फेसबुकला हा दंड ठोठावण्यात आला आहे.\nकंपन्यांनी युरोपियन संघाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असा स्पष्ट संदेश आजच्या निर्णयातून जात असल्याचे युरोपियन संघ स्पर्धात्मक आयोगाच्या आयुक्त मार्गाथ्रे वेस्तागर म्हणाल्या. फेसबूकने यावर प्रतिक्रिया देताना आयोगासोबत सहकार्य केल्याचे सांगत संबंधित चूक अनवधानाने झाल्याचे म्हटले आहे. आम्ही आयोगासोबतच्या पहिल्या चर्चेपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि प्रत्येकवेळी अचूक माहिती सादर केल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले. २0१४ तील निष्कर्षांसंबंधी झालेल्या चूका हेतूपूर्वक केल्या नसून यामुळे कंपन्यांच्या विलिनीकरणानंतरच्या प्रक्रियेवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केल्याचे फेसबुकने म्हटले होते.\nपाक दूतावासामधील दोघे हेरगिरी करताना आढळले\nIPL-10: मुंबई जिंकणार, द्रविडची भविष्यवाणी\nमुफ्ती यांची जेटलींसोबत चर्चा\nमल्ल्याच्या अलिबागमधील 100 कोटींच्या फार्महाऊसवर ईडीचा ताबा\nभुजबळांकडून अंजली दमानियांना अब्रू नुकसानीची नोटीस\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/08/moto-z2-play-%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-z-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A/", "date_download": "2018-04-21T07:54:53Z", "digest": "sha1:A4F444SIO46HHKTE6VTGXC74HJNYTQF3", "length": 8750, "nlines": 140, "source_domain": "putoweb.in", "title": "MOTO Z2 PLAY फीचर्स, मोटो z प्ले ची पुढची आवृत्ती आज लॉन्च, प्री-बुकिंग सुरू", "raw_content": "\nMOTO Z2 PLAY फीचर्स, मोटो z प्ले ची पुढची आवृत्ती आज लॉन्च, प्री-बुकिंग सुरू\nयशस्वी मोटो z प्ले ची पुढची आवृत्ती Z2 प्ले लिनोवो ने आज भारतात लॉन्च केला आहे, 8 जून ते 16 जून दरम्यान याचे प्री बुकिंग असणार असून फ्लिपकार्ट आणि मोबाईल दुकानांमध्ये 15 जून पासून याची विक्री सुरू होईल\nZ2 प्ले चे फीचर्स\n– 5.5″ फुल्ल HD एमोलेड डिस्प्ले\n– अँड्रॉइड 7.1 नोगट, मोटो मोड्स\n– गोरिला ग्लास 3\n– 2.2 GHz , स्नॅपड्रेगोन 626 ओक्टकोर प्रोसेसर\n– 3000 mAh बॅटरी, फास्ट चार्जर, अर्धातासात 50% बॅटरी चार्ज करणे शक्य होणार आहे\n– 4 GB रॅम, 64 Gb इंटर्नल मेमरी\n– 2 टीबी पर्यन्त मेमरी कार्ड वापरता येईल\n– 12 मेगापिक्सल बॅक कैमरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कैमरा\n– रंग – ग्रे आणि फाईन गोल्ड\n– 5.9 mm स्लिम फोन\n← मुली VS मुले यांच्यातील १० फरक\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/node/64", "date_download": "2018-04-21T07:37:49Z", "digest": "sha1:SSSMKFBE4RL6WKURA2YPYLJCGJVKRXP2", "length": 4138, "nlines": 65, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "व्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल | Majestic Prakashan", "raw_content": "\nव्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल\nby हॅरॉल्ड कुशनेर ....\nप्रत्येक जण स्वत:ला Good Man किंवा Womanच समजत असतो. म्हणजेच मी चांगला आहे, माझं वाईट होता कामा नये, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. तरीही वाईट जेव्हा घडतं तेव्हा साहजिकच ते का घडलं आपल्याला ते टाळता आलं असतं का आपल्याला ते टाळता आलं असतं का दोष कुणाचा असे प्रश्न मनात उपस्थित होतात.\n...या आणि अशा सर्व प्रश्नांचा लेखकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून या पुस्तकातून ऊहापोह केला आहे. उदाहरणे दिलेली आहेत. हे पुस्तक वाचता वाचता नकळत आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आपण कसं वागलो नि कसं वागायला पाहिजे हे उमगत जातं.\nजगभरातल्या माणसांना सारखेच मार्गदर्शक ठरू शकतील असे काही विचार या पुस्तकात मांडलेले आहेत. साध्या-सोप्या भाषेत. देवावर आणि जगाच्या चांगुलपणावर विश्वास असणार्‍या माणसाने लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्या माणसाने आयुष्याचा बहुतेक काळ इतरांना मदत करण्यात घालवला. पण स्वत:च्या वाट्याला आलेल्या विपरीत, दु:खद घटनेमुळे परमेश्वर, त्याची कृपा; अशा सगळ्याच गोष्टींचा पुन्हा पहिल्यापासून विचार करणं त्याला भाग पडलं आणि मग स्वत:सारख्याच, अनुभवाने पोळलेल्या, घायाळ झालेल्या व्यक्तींसाठी त्याने हे पुस्तक लिहिलं...\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%AA-3/", "date_download": "2018-04-21T07:18:44Z", "digest": "sha1:U36EEKVMAXMAFEF5Q6P4ZN3CYLSO6D4M", "length": 4383, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:36:59Z", "digest": "sha1:2KTQGQI2ZAK77R4MG27MV4OUHHPFRI4B", "length": 22826, "nlines": 288, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: ग्रेट माडिया : आत्महत्या न करणारा शेतकरी!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ६ मे, २०१४\nग्रेट माडिया : आत्महत्या न करणारा शेतकरी\nआजच्या घडीला तरी शेतकरी म्हटलं की आत्महत्या आठवतात. शेतक-यांची आत्महत्या व त्या नंतर सरकारचे अनुदान हे आता रोजचं गाणं होऊन बसलं. पीक बुडालं म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी मिडीयासाठी तर चवीने चघळल्या जाणारा विषय. शेतकरी आत्महत्या करतो हा विषय पुढे करुन बडेसे बड्या नेत्याला चोपून काढताना पत्रकार व इंटेलेक्चुअल वर्ग आनंदानी उड्या मारतो. बिचा-या नेत्यानाही आपलं काहितरी चुकतं असच वाटतं अन मग ते सुद्धा स्वत:ला सावरत मी शेतक-यांच्या बाजूनेच आहे वगैरे घोषणा देत फिरतात. हा सगळा मिडियाच्या दबावाचा प्रताप असतो. शेतक-याची आत्महत्या म्हणजे सरकारचा दोष हे गल्ली बोळातल्या पोरांनाही ठामपणे वाटू लागलय. सुरुवातील हे नुसतं वाटायचं, पण पेपरातून सातत्याने त्याचा मारा करुन या मताला ठामपणा आणून देण्याचे काम मिडियाने पार पाडले. त्यासाठी पेपरातून पानच्या पानं भरुन छापले जाते की कसं सरकारी धोरणं शेतक-याला मारक ठरत असून तो आत्महत्या करतो आहे वगैरे. अन उभ्या देशाची सहानुभूती शेतक-याला मिळू लागली. बरं आत्महत्या करण्यात नंबर वन शेतकरी कुठला तर आमच्या विदर्भातला...\nपण याच विदर्भात भामरागडच्या रानात आमचा माडिया शेतकरी हजारो वर्षापासून राहतो आहे. सिंचनाची सोय नाही, आधुनिक बी-बियाणे नाही, फवारणी-किटकनाशके काय असतं ते ही माहित नाही. शेती संबंधी एवढं सगळं अज्ञान असताना जगण्याचं साधन मात्र शेती आहे. ही माडियाच्या जिवनातील सगळ्यात मोठी विसंगती. आधुनिक शेतीतलं माडियाला कळत नाही हे जरी खरं असलं तरी शेतीतलं कळतं हे ही तेवढच खरं. प्रत्येक माडियाकडे स्वत:ची शेती आहे. माडिया माणूस शक्यतो दुस-याकडे नोकरी वगैरे करत नाही. स्वत: शेताचा मालक असणे हा माडियाचा स्थायीभाव आहे. माडिया माणूस हजारो वर्षा पासून शेतकरी आहे. पण दुर्दैव म्हणजे ही शेती फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असते. मग पावसानी दडी मारली की पिकं बोंबलतात. अन पाऊस दर वर्षा-दोन वर्षा आड लपाछपी खेळतोच खेळतो. म्हणजे दुष्काळ हा माडियाच्या आयुष्यात नित्याचा होऊन बसला आहे.\nपराकोटीचे दारिद्र्य, आधुनिक जिवनाचे अज्ञान व रानातलं आयुष्य यातून माडिया माणूस अक्षरश: खंगून गेला आहे. शेताला आग लागावी नि पिकं भस्म होऊन जावी असा प्रकार दर दोन वर्षानी घडत असतो. मग पोटाची आग शमविण्यासाठी माडिया माणूस रानात झेपावतो... कंदमुळे, मासे, प्राणी व मुंग्या माकोडे खाऊन जगतो... पण पीक बुडालं म्हणून आत्महत्या मात्र कधीच करत नाही. आजवरच्या इतिहासात दुष्काळ पडला म्हणून माडियानी आत्महत्या केलेली एकही घटना ऐकिवात नाही. पराकोटीचे दारिद्र्य वाट्याला येऊन रोजचे जगणे सर्वार्थाने अशक्य झाल्यावरही, पाण्याच्या थेंबा थेंबासाठी लढावे लागल्यावरही कधीच खचून गेला नाही तो म्हणजे माडिया. माझ्या लहानपणी कुडकेल्लीत अनेक दुष्काळं पडलीत. माडिया माणसे दुष्काळाच्या काळात घरातील मोहू खाऊन, कण्याची आंबिल पिऊन जगताना मी पाहिले आहे. आमच्या कुडकेल्लीतील पारसा गायता व वारसे गायता हे दोन धनाढ्य माडिया. सलग दोन वर्षे दुष्काळ पडला की ही गायता लोकं हमखास राखीव ढोल्या फोडत व जुणे धान सर्वाना वाटून देत. मग जेंव्हा पीक येई तेंव्हा हे कर्जाचे धान परत केले जाई. कधी कधी तर तीन तीन वर्ष हे कर्ज फेडणे जमायचे नाही. हिशेबाची वही नाही, कर्जाची कुठेच नोंद नाही... पण जेंव्हा पीक येई तेंव्हा कर्ज घेतलेल्या माणसाने आठवणीने फेडणे हा तिकडचा संस्कार. आमचा माडिया शेतकरी अत्यंत प्रामाणिक. हे सगळं कधीतरी घडायचं असं नाही. दंडकारण्यात दुष्काळाचा दुष्काळ कधीच नव्हता. आईनी पोटभर जेवण द्यावं तसं निसर्गानी रानाला जर काही दिलं असेल तर तो म्हणजे दुष्काळ. पण यातून माडिया माणूस खचण्यापेक्षा अधिक धीट होत गेला.\nमी नेहमी म्हणतो की माडिया हा जगातील सर्वात श्रीमंत समाज आहे... कारण संपुर्ण पृथ्वीतलावर हाच एक असा समाज आहे जो १००% भूधारक आहे. तंत्रज्ञान व आधुनिक शेतीचे ज्ञान याच्या अभावामुळे भिकेला लागला हे त्याचं दुर्दैव. रानातलं जगणं प्रचंड कष्टाचं जरूर आहे, पण माडियाच्या छातीत नैराश्य मात्र नाही. य़ेईल त्या परिस्थीशी भिडण्याचा गूण ऊर दडपणा-या रानातून हिंडताना कधी विकसीत होतो ते त्यालाही कळत नाही.\nतसं पाहता विदर्भातला शेतकरी व माडिया शेतकरी एकाच भागातले. पण विदर्भातला शेतकरी मात्र पीक बुडालं की आत्महत्या करतो, माडिया मात्र अजुनतरी असल्या गोष्टीना भीक घालत नाही. आत्महत्या करणारा शेतकरी माडियापेक्षा जास्त हुशार आहे, मराठी भाषा जानणारा आहे, सरकारी योजनांचा लाभ घेणारा आहे. आपली व्यथा अधिका-यांसमोर नि समाजा समोर मांडण्यास समर्थ आहे. त्याच्याकडॆ जगण्यासाठी माडियापेक्षा नक्कीच दोन साधनं अधिकची आहेत. तरी तो पीक बुडालं की चक्क जिव देतो. याच्या अगदी उलट माडियाचं आहे. त्याला मराठी येत नाही त्यामुळे संवादाची नुसती बोंब, शासकीय सोयींचा गंध नाही, आधुनिक शेती माहित नाही, जगण्याची किमान साधनं उपलब्ध आहेत. तरी सुद्धा माडिया शेतकरी निसर्गाशी रोजचा झगडा झगडत असतो. रोज सपाटून आपटला तरी उठून उभे राहणे सोडत नाही. एकाच प्रांतातील दोन शेतक-यांमधील ही विसंगती थक्क करणारी आहे.\nपराकोटीच्या दारिद्र्यात जगताना अनेक दुष्काळं सोसून सुद्धा आजवर एकही आत्महत्या न करणारा हा माडिया शेतकरी संपुर्ण भूतलावरील शेतक-याना धैर्याचे धडे देतो हेच खरे. समस्त शेतक-याना माडिया सारखे धैर्य लाभो एवढीच सदिच्छा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअनामित ७ मे, २०१४ रोजी १:०९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nग्रेट माडिया : आत्महत्या न करणारा शेतकरी\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------------11.html", "date_download": "2018-04-21T07:52:51Z", "digest": "sha1:CA725DJLB2FDTRSBPMGSPKRPJCEVZWPC", "length": 36650, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बेळगाव किल्ला", "raw_content": "\nबेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. सौंदत्ती येथील राष्ट्रकुट राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इ.स.बाराव्या शतकात केली. रट्ट अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला व कमल बस्ती या चालुक्य शैलीतील जैन मंदिराची निर्मिती केली. किल्ल्यातील इतर बांधकाम हे इ.स.१५१९ सुमाराचे आहे. इ.स. १२१०-१२५० पर्यंत बेळगाव राष्ट्रकुटाची राजधानी होती. देवगिरीच्या यादवांनी राष्ट्रकुटाना हरवून बेळगाव जिंकले. इ.स. १३०० मध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांने येथील यादव व होयसोळ राजांना पराभूत केले. इ.स. १३३६ मध्ये विजयनगर राज्यकर्त्यांनी बेळगाव काबीज केले. इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले पण १५११ मध्ये बहामनी राज्याची शकले उडाली व त्याचा फायदा विजापुरच्या आदिलशहाने घेतला. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. सध्या असलेली तटबंदी व खंदक बांधण्यामध्ये महत्वाचे योगदान विजापूरचा अदिलशहा याकुबअली खान याने दिलेले आहे. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगावावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटीश काळात या किल्ल्याचा वापर लष्करी तळ म्हणून केला गेला. १८४४ मध्ये सामानगडाच्या गडकऱ्यानी केलेले बंड मोडून काढण्यासाठी याच किल्ल्यातून ब्रिटीश लष्कर सामानगड किल्ल्यावर चालून गेले. बेळगावचा भुईकोट किल्ला बेळगाव शहराच्या मध्यवर्ती बस डेपोपासून काही अंतरावर आहे. शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला लष्कराकडे असल्याने काही भागात फोटो काढण्यास बंदी आहे. किल्ल्याला तटबंदीच्या काठाने खोल खंदक असून सध्या तो दलदलीने भरलेला आहे. किल्ल्याला उंच व भक्कम बुरुजांची चांगल्या अवस्थेतील तटबंदी आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्वप्रथम रणमंडळ लागते. या भागातुन खाली खंदकात उतरण्यासाठी चोरवाट आहे जी सद्यस्थितीत अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे. रणमंडळात किल्ल्यात शिरण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार असुन या द्वारावरचे खिळे ठोकलेले जुने लाकडी दरवाजे व दिंडी दरवाजा आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या आत उजव्या बाजूला अंबाबाई व गणपतीचे प्राचीन मंदिर असुन डाव्या बाजुला पहारेकऱ्यासाठी देवडया आहेत.या देवड्यामध्येच गडाच्या दरवाजाच्या वरील बाजुस बुरुजावर व फांजीवर जाण्याचा जिना आहे पण वरती जाण्यास व येथे फोटो काढण्यास बंदी आहे. दरवाजासमोरच रस्त्यावर एक तोफ गाडलेली दिसून येते. प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या या भागात अदिलशहाच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती आहेत ज्यात सध्या लष्कराची व शासनाची कार्यालये आहेत. तेथून पुढे गेल्यावर मुघल शैलीतील प्रवेशद्वारा सारखे कमानीचे बांधकाम दिसते. हा भाग मराठा लाइट इंन्फन्ट्रीचा तळ व लष्कराचे भरती केंद्र आहे. भरती केंद्राच्या थोडे पुढे रामकृष्ण आश्रमाच्या मागील बाजुस तटावर गणपतीचे मंदीर आहे. येथुन थोडे पुढे गेल्यावर भगवान पार्श्वनाथ व नेमिनाथांची मुर्ती असलेले १२०४ सालातील चालुक्य शैलीतील एक सुंदर जैन मंदिर आहे. हे मंदिरच कमल बस्ती म्हणुन ओळखले जाते. काळया दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. मुख्य मंडपात छतावर कोरलेले एक भव्य आणि अतिशय देखणे कमळपुष्पाचे दगडी झुंबर आहे. या शिल्पावरूनच या मंदिराला कमलबस्ती हे नाव पडले असे सांगण्यात येते. या मंदिरातुन बाहेर पडल्यावर उजव्या बाजुला अजुन एक चालुक्य शैलीतील कोरीव कामाने नटलेले सुंदर मंदिर आहे पण या मंदिराचा केवळ सभामंडप शिल्लक असुन गाभारा नष्ट झाला आहे. पुरातत्व विभागाने या दोनही मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. मंदिराच्या डाव्या बाजुला असणाऱ्या रस्त्याशेजारी गडाची तटबंदी व दोन बुरुज दिसून येतात. गडाला दक्षिणेच्या मुख्य दरवाजाशिवाय पुर्व बाजुस कमलबस्तीच्या पुढे अजुन एक दरवाजा आहे. हा दरवाजा बहुदा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. याशिवाय किल्ल्यामध्ये अदिलशाही काळातील साफा व जामिया नावाच्या दोन मशीदी व बद्रुद्दिन शहाचा दर्गा आहे. दोनही मशिदी लष्करी परिसरात असल्याने तेथे प्रवेश नाही पण दर्गा पहाता येतो. गडाच्या उत्तर भागात कमलबस्ती व पुर्व दरवाजाच्या पुढे डाव्या बाजुस अजुन एक चालुक्य शैलीतील कोरीवकामाने नटलेले शिवमंदिर आहे पण या मंदिराचा देखील केवळ सभामंडप शिल्लक असुन गाभारा व वरील भाग नष्ट झाला आहे. खाजगी वाहन असल्यास वाहन घेऊन संपुर्ण गडावर तटाला फेरी मारून बुरुज व तटबंदी पहाता येते पण काही ठिकाणी लष्कर परिसरात प्रवेश नाही शिवाय फोटो काढण्यावर देखील निर्बंध आहेत. संपुर्ण गड निवांत फिरण्यासाठी एक दिवसाची सवड असायला हवी. गेल्या एक हजार वर्षांत बेळगाव परिसरावर चालुक्य, कदंब, राष्ट्रकुट(रट्ट) शिलाहर,यादव विजयनगर, बहामनी, आदिलशाही, मराठे, मोगल, निजाम अशा अनेक घराण्यांनी राज्य केले. या परिसरात या राजघराण्यांचे अनेक शिलालेख आणि ताम्रपट सापडले आहेत. या प्रदेशावर राज्य करणाऱया शिलाहार आणि रट्ट वंशीय राजांच्या शिलालेख आणि ताम्रपटांत सन 1040 पूर्वीपासून बेळगावचे वेणूग्राम असे नाव आढळून येते आणि त्यानंतरच्या काळात त्याचे बेळगाव असे नामकरण झाल्याचे दिसते. बेळगांवचे एक हजार वर्षापूर्वीपासूनचे नाव वेणूग्राम होते हे सिध्द करणारा सर्वांत जुना पुरावा हा 1040 सालातील रायबाग येथे सापडलेला शिलालेख असून रट्ट राजा कार्तवीर्यच्या कारकीर्दीतील आहे. सध्या तो कोल्हापूर येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये असुन या लेखाच्या 15 व्या ओळींमध्ये कार्तवीर्य वेणुग्रामधून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. रट्ट नृपती एरेग याने आपला मुख्यमंत्री मादिराज याला कुंडीमधील मलकुरूबेट्टमधील काही जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखात उल्लेख केलेला कुंडी म्हणजे सध्याच्या बेळगाव जिल्हय़ाचा पश्चिम भाग होय. शिलाहर राजा गंडरादित्य याने कार्तिक शुद्ध ८ शके१०३७ मन्मथनाम संवत्सरे म्हणजे २७ ऑक्टोंबर १११५ रोजी दिलेल्या ताम्रपटामध्ये ‘वेणुग्राम’ चा उल्लेख आला आहे. कोल्हापुरला वळिवडे येथे मुक्कामास असताना त्याने हा ताम्रपट दिला असुन त्यात त्याने आपल्या कुळाची प्रशंसा केली आहे. त्यामध्ये शिलाहर राजा भोज याने खूप पराक्रम गाजवुन वेणुग्राम दहन केल्याचे वर्णन आहे. या दोन्ही शिलालेखांमधून बेळगावचे मूळ नाव वेणूग्राम असल्याचे स्पष्ट होते. इ.स. ११६० च्या सुमारास गोवा प्रांतावर कदंबांचे राज्य असताना त्यांच्या एका लेखात वेळुग्राम नावाचा उल्लेख सापडतो. त्यावरून वेळुग्राम म्हणजेच बेळगाव या शहरावर प्रथम कदंब राजांची सत्ता असावी. इ.स.१२०८ पासून १२५० पर्यंत बेळगाववर राष्ट्रकूटवंशीय रठ्ठ राजांचा अंमल होता. या रठ्ठयांच्या महामंडलेश्वरांनी आपली राजधानी वेणुग्राम येथे आणल्याची माहीती हन्नेगिरी येथील शिलालेखावरून मिळते. सन १२५० ते १३२७ या काळात बेळगाव हे देवगिरीच्या यादवांच्या अमलाखाली आले. इ.स.१३२७ ते १४७२ या काळात महंमद तुघलक याने दक्षिण भारतावर स्वारी केली. त्याने हुक्केरी आणि रायबाग जिंकून तेथे आपले दोन सरदार नेमले. मात्र बेळगावचा किल्ला शहर आणि भोवतालचा प्रदेश एका हिंदू सरदाराच्या ताब्यात राहिला. १४७२ साली महंमदशहा बहामनी बेळगाव शहरावर चाल करून आला. त्यावेळी बेळगावच्या विक्रमराय राजाने किल्ल्याचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. महंमदशहाने बेळगावचा किल्ला व शहर कारभार पाहण्याची जबाबदारी वजीर महंमद गवान यांच्याकडे सोपवली. वजिराने बेळगाव शहराची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला पण १५११ मध्ये बहामनी राज्याची शकले उडाली. त्याचा फायदा विजापुरच्या आदिलशहाने घेतला. सन १५१० व ११मध्ये अल्फान्सो अलबुकर्कने गोवा प्रांतावर स्वारी करून तो जिंकला. यावेळी विजापुरच्या आदिलशहाने खुश्रुतुर्क(आसदखान) नावाच्या इराणी सरदाराला बेळगावची सुभेदारी देऊन बेळगावचा कारभार त्याच्याकडे सोपवला. १५४९पर्यंत आसदखानाने बेळगाव शहराचा कारभार पाहीला. सन १५५० मध्ये शेरखानाने बेळगाव शहरांलगत शहापूर येथे शहापेठ वसविली असे सांगतात. बेळगाव शहर आणि किल्ला यांचीही बाजारपेठ हीच होती. फिंच नावाचा एक इंग्रज प्रवासी येथे येऊन गेला. त्याने आपल्या डायरीत नोंद केली आहे की बेळगाव हे शहर गोवा आणि विजापूर दरम्यानचे मोठे शहर असुन येथे हिरे, माणके, नील, पाचू वगैरे सारख्या रत्नांचा मोठा व्यापार चालतो. सन १५८० मध्ये विजापुरात इब्राहिम आदिलशहाचा भाऊ इस्माइलने बंडखोरी केली म्हणून आदिलशाहने त्याला अटक करून बेळगाव किल्ल्यात आणून ठेवले.या किल्ल्यात ठेवलेला हा राजबंदी तेरा वर्षे इथे अटकेत होता. सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतल्यावर बेळगाव, शहापूर घेऊन ते हुबळीस गेले. बेळगाव परीसरात शिवाजी महाराजांनी पारगड, भीमगड, वल्लभगड, राजहंसगड, महिपालगड, कलानंदीगड, पवित्रगड, परसगड यासारखे अनेक लहानमोठे गड-कोट बांधले. सन १६८६ मध्ये औरंगजेब बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. शाहजादा आझम याने बेळगावचा किल्ला जिंकला त्यामुळे काही काळ बेळगावला आझमनगर म्हटले जात होते. बेळगाव किल्ल्याचा किल्लेदार असलेल्या मुस्तफाखानाने बेळगाव किल्ला परिसराला मुस्तफाबाद असे नाव दिले मात्र ही नावे स्थानिकांच्या अंगवळणी पडली नाहीत. सन १६९५ मध्ये जमेली कॅरेरी हा इटालियन प्रवासी बेळगावला आला होता. शहापूरची पेठ व बेळगावचा किल्ला पाहून त्याने आपल्या डायरीत अशी नोंद केली कि दगडांनी बांधलेला हा किल्ला विस्ताराने मोठा असुन जागोजागी बुरुज असुन मजबूत तटबंदी आहे. तटाबाहेर पाण्याने भरलेला खोल व रुंद खंदक असुन किल्ल्याच्या मानाने संरक्षण यंत्रणा फारच कमी आहे. सन १७१९मध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस सैन्यासह दिल्लीस गेले म्हणून बादशहाने त्यांच्याकडे महाराष्ट्रातील मराठयांच्या स्वराज्याची सनद व दक्षिणेतील मोगली मुलुखाचे चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे हक्क लिहून दिले. या खंडणी वसुलीसाठी छत्रपतींनी अक्कलकोटचे राजे फत्तेसिंग भोसले यांची नेमणूक केली. सन १७२०मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा मृत्यू झाला ही संधी साधून हैद्राबादच्या निजाम उल्मुल्कने बेळगावचा किल्ला व अथणी परगणा ताब्यात घेतला. त्यानंतर १७५६ साली पेशव्यांनी बेळगाव आपल्या अमलाखाली आणले. तेव्हापासून १८१८ पर्यंत किल्ला व शहर पेशव्यांच्याच हाती राहिले. पेशव्यांनी हा किल्ला व त्याच्याभोवतीचा चाळीस हजार उत्पन्नाचा भुप्रदेश यावर देखरेख करण्यासाठी सदाशिव पंडित यांची नेमणूक केली. १८१८ मध्ये इंग्रजांनी आठवडाभर संघर्ष करून हा किल्ला जिंकला. बेळगाव जिंकल्यावर इंग्रजांनी त्याचा समावेश धारवाड जिल्ह्यात केला पण नंतर या शहराचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन १८३६ ते ३८ या काळात बेळगाव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण करून त्याचा एक स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधी यांना या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी बांधली व स्वातंत्रोत्तर काळात भारतीय लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन झाले. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा जवळ असल्यामुळे ब्रिटिश काळात नंतरदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६च्या राज्य पुनर्रचनेनंतर कर्नाटक राज्यात गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. ---------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/02/blog-post_8707.html", "date_download": "2018-04-21T07:37:39Z", "digest": "sha1:CNVE3OQ5ZMW7JUITUNFN7RV56CYWJWLW", "length": 18912, "nlines": 301, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बोधिसत्व कसे प्राप्त होते", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२\nबोधिसत्व कसे प्राप्त होते\nआपण सर्व बाबासाहेबाना बोधिसत्व असे संबोधतो. परवाच्या रविवारी विहारात चक्क एका स्त्रीने हा प्रश्न विचारला की बोधिसत्व म्हणजे काय ते कसे प्राप्त होते ते कसे प्राप्त होते. मग तिथल्या धम्मचा-यानी बोधीसत्वा बद्दल सविस्तर माहिती सांगितली. हाच प्रश्न इतराना पडत असल्यास त्याचे उत्तर म्हणून बोधिसत्वाचा अर्थ व प्राप्त होण्याचे टप्पे ईथे देत आहे.\nबोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे पालन करताना बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होते.\n१) शील:- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे.\n२) दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे.\n३) उपेक्षा:- म्हणजे अलिप्तता, अनासक्ति, आवड-नावड नसणे, फलप्राप्तिने विचलीत न होणे, निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.\n४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.\n५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणे, हाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.\n६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात, द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.\n७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे, कोणाचीही चुगली न करणे, कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.\n८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.\n९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.\n१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.\nवरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात. तर दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते पाहू या.\nपायरी: १) मुदिता:- आनंदर प्राप्त करुन घेतो, सर्व पाणिमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते.\nपायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व विचार काढून टाकणे आणि दयाशील बनने.\nपायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते, तो कशाचाही त्याग करण्यास तयार होतो.\nपायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.\nपायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.\nपायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा बाळगणे.\nपायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त होऊन परोपकार, सहनशीलता व व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती, शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.\nपायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.\nपायरी: ९) साधुमती:- ही स्थीती अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत उपासकास धर्म, शास्त्र, दिशा जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.\nपायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि प्राप्त होते.\nअशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन करता करता साधक बोधिसत्वाच्या एक एक पाय-या चढायला सुरुवात करतो. एक एक टप्पा पार करायला कित्येक वर्षे जावी लागतात. दहा पारिमिताचा पाया जेवढा भक्कत तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या ओलांडण्याची गती जास्त.\nबोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर दहा पारिमितांचे पालन करत करत बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात झाल्यावाचून राहिले नसते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: १० पारिमिता, बौद्ध धम्म\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबोधिसत्व कसे प्राप्त होते\n२२ प्रतिज्ञा अभियान आणि शब्दप्रामाण्यवाद\nरिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा...\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/dr-ambedkaranchi-patrakarita-ani-samaj-parivartan/", "date_download": "2018-04-21T07:27:57Z", "digest": "sha1:DCPXVCBTAVDLLZZVAFT63S5TLIBIX5FK", "length": 2373, "nlines": 49, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता आणि समाज परिवर्तन", "raw_content": "\nडॉ. आंबेडकरांची पत्रकारिता आणि समाज परिवर्तन\nडॉ. आंबेडकरांची पत्रकारिता आणि समाज परिवर्तन\t- डॉ. प्रभाकर बोरगांवकर\nआपल्या देशातील दलित समाजावर आंबेडकरी पत्रकारितेचा काय परिणाम झाला दलित समाजातील व्यक्ती आंबेडकरी विचारांचे कोणकोणते वृत्तपत्रे वाचतात दलित समाजातील व्यक्ती आंबेडकरी विचारांचे कोणकोणते वृत्तपत्रे वाचतात त्यातील कोणता भाग त्यांना आवडतो त्यातील कोणता भाग त्यांना आवडतो खरोखरच या दलित समाजातील व्यक्तींची मानसिकता बदलली का खरोखरच या दलित समाजातील व्यक्तींची मानसिकता बदलली का तसेच त्यांच्यात मतपरिवर्तन झाले का तसेच त्यांच्यात मतपरिवर्तन झाले का या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने या संदर्भात जे काही संबंधित संशोधन झाले आहेत. साहजिकच या झालेल्या संशोधन कार्य\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता आणि समाज परिवर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/09/blog-post_584.html", "date_download": "2018-04-21T07:46:30Z", "digest": "sha1:V3HDJBGYWAGYKPROSND2R4UESOEKBEFR", "length": 5921, "nlines": 83, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: लिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २८ सप्टेंबर, २०११\nलिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी\nमराठी कविता समुहावर 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी आयटम सॉंग लिहिण्याचा माझा प्रयत्न...\nनाजूक कमर, तलवार नजर, मखमल ही ज्वानी\nलिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी\nजाम भरावा प्याल्यामध्ये, किण किण व्हावी थोडी\nचार बरफ़ के टुकडो के संग खिलती है ये जोडी\nरात शबनमी टिपून घे ना भिजल्या ओठांनी\nलिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी\nवक्ताचा तू ऐक इशारा, पळ भराचा खेळ सारा\nबाहोंमे भरले मुझको, ना मिलेगा ये दोबारा\nप्याल्यासोबत रंगूदे ही क्षणिक प्रेम कहाणी\nलिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी\nजपून राजा डाव टाक तू, जहरी रात नशिली\nएक तीर से बिखर न जाये तेरी जान रंगिली\nमस्ती सारी आयुष्यावर फ़िरवून जाईल पाणी\nलिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/04/blog-post_4409.html", "date_download": "2018-04-21T07:51:33Z", "digest": "sha1:KD45P5ZORHBODH7P7RAPTUL5VKSS447W", "length": 6627, "nlines": 97, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: जिंकण्याची जिद्द आहे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ३० एप्रिल, २०१२\nतोकडेसे पंख माझे प्राण सुद्धा विद्ध आहे\nअंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे\nजाच स्वप्नांना अता माझ्या नको येथे कुणाचा\nलंघण्या क्षितिजास घेते कौल माझ्या मानसीचा\nसूर्य घेतो जन्म जेथे तीच माझी हद्द आहे\nअंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे\nपंख पसरुनी धरावी सावली या भूतलावर\nपेलुनी घनभार शिंपावे मृदेवर धुंद अत्तर\nहे अनाहत विश्व सारे.. मी तयाचा मध्य आहे\nअंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे\nपिंजरा तोडून घ्यावी मी भरारी अंतराळी\nआणि रेखाव्यात रेषा मीच माझ्या भव्य भाळी\nईश पाठीशी उभा, मी झुंजण्याला सिद्ध आहे\nअंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे\nजिंकुनी घेईन सार्‍या या दिशांना एक हाती\nमी अहंकारात वा गर्वात ना सोडेन माती\nमार्ग खडतर खास तरिही ध्येय माझे शुद्ध आहे\nअंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे\n१० मे, २०१२ रोजी ६:४४ म.पू.\n९ मार्च, २०१३ रोजी १२:२६ म.पू.\n९ मार्च, २०१३ रोजी १२:२७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/06/blog-post_8.html", "date_download": "2018-04-21T07:38:40Z", "digest": "sha1:JSAPSQ3I367Y5K7OWP7RTMRMNIDUQUMO", "length": 20322, "nlines": 293, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: राज्यभिषेकदिनी आला मराठा आरक्षणाचा हुंकार!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, ८ जून, २०१३\nराज्यभिषेकदिनी आला मराठा आरक्षणाचा हुंकार\nपरवा म्हणजे ६ जूनला शिवाजी महाराजांचा राज्यभिषेकदीन सोहळा रायगडावर साजरा करण्यात आला. चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबानी सांगितलं होतं ज्याला इतिहास माहित नसतं ते इतिहास घडवत नसतात या उक्तीला साजेसं ते वागणं होतं. मराठी माणसानी राज्यभिषेकदिन साजरा केला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण जरा खोलात जाऊन पाहिलात तर रायगडावर जो राज्यभिषेकदिन साजरा करण्यासाठी जमलेला समाज होता तो मुख्यत्वे मराठा समाज होता असे लक्षात येईल. ईतर समाजही असेल पण मराठा समाजाच बहुसंख्य होता हे जाहीर होतं. अन या सोहळ्यात मराठा वर्चस्व ठेवण्याचे सगळे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाने झोकून दिले. जोडीला मराठा आरक्षणाची आरोळी होतीच. मग हा कार्यक्रम नेमका कोणाचा ही संभ्रवस्था निर्माण झाली नसेल तरच नवल. म्हणजे जे मराठा आरक्षणाच्या बाजूने नाहीत वा ज्याना त्या आरक्षणाशी काही देणं घेणं नाही अशी जी कोणी लोकं तिथे हा सोहळा सजरा करायला गेली त्याना प्रचंड अवघडल्या सारखं झालं. आलो कशाला, अन पाहतो काय म्हणून अनेकानी तोंडात बोटं घातली. थोडक्यात शिवाजीचा राज्यभिषेक आता मराठ्यांचा वयक्तीक कार्यक्रम बनत चालला आहे. यातून एकच होणार मराठ्यांचा दरारा पाहता इतर समाज हळूच शिवाजी प्रभावातून बाहेर पडेल. म्हणजे उद्या तो शिवाजी विरोधक म्हणून उभा राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हा एक धोका आहेच आहे. मराठे मात्र शिवाजीचं नाव वापरून मराठा आरक्षण चळवळ तीव्र करत आहेत. शिवाजीच्या नावानी या चळवळीला धार आणता येईल असा एक समज.\nशिवाजी हा उभ्या महाराष्ट्राचा असं आम्ही लहानपणी ऐकलं होतं(ज्याच्यावर माझा कधीच विश्वास नव्हता) पण आजची अवस्था पाहता कित्येकाना शंका येत असेल. मराठा आरक्षण अजेंड्यात शिवाजी महाराजाचं व रायगडाचं काय काम पण मराठे तसं चित्र उभं करण्यात यशस्वी होतं आहेत. किंबहूना मराठा आरक्षण विरोधातील प्रत्येक माणूस नुसता मराठा द्रोही नाही तर शिवद्रोही... असाही प्रचार लवकरच होणार. रायगडावर मराठा आरक्षण चळवळीचे खंदे समर्थक व नेते राजकुमार संभाजी राजे हजर होते. त्यानी परत एकदा मराठा आरक्षणाचा हुंकार दिला. थोडक्यात या वर्षीचा राज्यभिषेकदिन हा मराठा आरक्षणाची किनार घेऊन साजरा करण्यात आला. याही पुढे मी तर असं म्हणेन की या वर्षी रायगडावर जमलेली गर्दी ही शिवाजीच्या राज्यभिषेक दिनाला मानवंदना देण्यापेक्षा मराठा आरक्षणाची चळवळ भक्कम करण्याच्या हेतूनेच जमली होती. जर हे असेच चालले तर हा दिवस महाराष्ट्रातील ईतर बहुजन समाज नक्कीच टाळायला लागेल.\nशिवाजी हा बहुजन नायक आहे असा प्रचार करताना महाराला पाटिलकी दिली हे प्रत्येकजण हटकून सांगतोच. पण शिवाजीच्या आधी बहमनी राजानी आम्हाला अनेक अधिकार दिले हे मात्र टाळले जाते. बहमणी राजानी आम्हाला ५२ अधिकाराची सनद दिली होती. शिवाजीनी त्यातले १२ अधिकार तरी आम्हाला चालू ठेवले का उत्तर आहे “नाही” म्हणजे हा मुद्दा जर लावुन धरला तर आंबेडकरी समाज शिवाजी पासून हळूच दूर होईल. कारण शिवाजीची बहुजन प्रतिपालक अशी जी प्रतिभा फुगविली जात आहे ती पार कोसळते. राहीला इतर समाजाचा प्रश्न. तो मराठा आरक्षणामुळे मराठ्यांवर उलटणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. ओबीसी समाजातून आता लवकरच मराठा विरोधी हुंकार येणार. वाघ्या प्रकरणाच्यावेळी त्याची एक लहानशी झलक दिसली होती. ही झलक कधी वादळात रुपांतर होईल ते सांगता येणार नाही, पण होईल एवढे मात्र खरे.\nया जोडीला मराठा समाजाची ही आत्ताची वागणूक शिवाजीला मराठ्याच्या घरी बंदिस्त करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. मराठे असेच आजून काही वर्ष शिवाजीच्या नावाने रायगडावर मराठा आरक्षणाच्या गर्जना देत बसले तर रायगड पडलाच समजा. कारण ही गर्जना जेवढी तीव्र होत जाणारा तेवढाच बहुजन समाज रायगडापासून व शिवाजी पासून दूर होत जाणार.\nथोडक्यात या वर्षीचा राज्यभिषेकदिन म्हणजे रायगड पडण्याच्या दिशेनी पडलेले पहिले पाऊल होय.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAanand Kokare ८ जून, २०१३ रोजी ६:०८ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nआर.एस.एस. ला विरोध का\nआर. एस. एस. देते १०५ % मदत.\nवोह ईक भोलिसी लडकी है... -जानी बाबू\nजिंदगी की रांहो मे - जाफर अली खान\nबीफ बिर्यानी:- आईना रेस्टॉरेंट, नानापेठ, पुणे.\nआय हेट गांधी, तरी सुद्धा...तो ग्रेटच\nउत्तराखंडच्या मृत्यूतांडवातूनतरी हिंदू धडा घेतील क...\nराष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन\nराज्यभिषेकदिनी आला मराठा आरक्षणाचा हुंकार\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-६ (आक्टोबर क्रांती)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-५ (लेनीन-II)\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRNL/MRNL076.HTM", "date_download": "2018-04-21T08:07:01Z", "digest": "sha1:TWRQ5MZQI6SLFIG3NITEHDMXM4CCWELG", "length": 7258, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - डच नवशिक्यांसाठी | विनंती करणे = iets vragen |", "raw_content": "\nआपण माझे केस कापू शकता का\nकृपया खूप लहान नको.\nआणखी थोडे लहान करा.\nआपण फोटो डेव्हलप कराल का\nआपण घड्याळ दुरुस्त करू शकता का\nआपण शर्टला इस्त्री करू शकता का\nआपण पॅन्ट स्वच्छ करू शकता का\nआपण बूट दुरुस्त करू शकता का\nआपल्याकडे पेटवण्यासाठी काही आहे का\nआपल्याकडे आगपेटी किंवा लाईटर आहे का\nआपल्याकडे राखदाणी आहे का\nआपण सिगार ओढता का\nआपण सिगारेट ओढता का\nआपण पाइप ओढता का\nशिकणे आणि वाचणे हे एकत्रच येते. साहजिकच जेव्हा आपण बाहेरील भाषा शिकतो तेव्हा हे विशेषतः बरोबर आहे. ज्याला नवीन भाषा चांगली शिकायची आहे त्याने खूप लेख वाचायलाच हवे. जेव्हा आपण बाहेरील भाषेत साहित्य वाचतो तेव्हा आपण पूर्ण वाक्यावर प्रक्रिया करतो. आपली बुद्धी शब्दकोश आणि व्याकरण एका ठराविक संदर्भात शिकते.. हे नवीन आशय सहजपणे साठवायला मदत करते. आपल्या बुद्धीला एकटा शब्द आठवायला बराच वेळ जातो. वाचनाने आपण शब्दांचा काय अर्थ आहे ते शिकतो. परिणामी, आपण नवीन भाषेच्या जाणीवेचा विकास करतो. नैसर्गिकपणे बाहेरील भाषेतील साहित्य जास्त अवघड नसायलाच हवे. आधुनिक लघुकथा किंवा गुन्ह्यांच्या कादंबरी या कधीकधी मनोरंजक असतात. या दैनिक वृत्तपत्रात चालू असल्याचा त्यांना फायदा होतो. बालक पुस्तिका किंवा गमतीदार गोष्टी या शिकण्यासाठी योग्य आहेत. चित्र हे नवीन भाषा समजणे सुकर करतात. उपेक्षितपणे तुम्ही जे साहित्य निवडले आहे - ते मजेदार असायला हवे. याचा अर्थ गोष्टीत खूप काही घडायला हवे मग भाषेत वैविध्य येईल. जर तुम्हाला काही सापडले नाही तर विशेष पाठ्यपुस्तकही वापरू शकता. सुरुवात करणार्‍यांसाठी साधे लेख असणारी पुस्तकेही आहेत. वाचताना नेहमी शब्दकोश वापरणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला काही शब्द समजत नाहीत तुम्ही त्यात बघू शकता. आपली बुद्धी वाचल्याने कार्यक्षम होते आणि नवीन गोष्टी पटकन शिकू शकते. जे शब्द समजत नाहीत त्यांचा संकलित संग्रह बनवा. या प्रकारे आपण ते शब्द कधीतरी बघू शकतो. हे लेखामधील अनोळखी शब्द ठळक करायला मदत करते. मग पुढच्या वेळेस वाचताना ते शब्द तुम्ही बरोबर ओळखू शकता. जर तुम्ही बाहेरील भाषा रोज वाचलीत तर तुमचा विकास लवकर होईल. आपली बुद्धी नवीन भाषेचे अनुकरण करणे लवकर शिकेल. असेही होऊ शकते कि तुम्ही कधीकधी बाहेरील भाषेत विचार कराल.\nContact book2 मराठी - डच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/574394", "date_download": "2018-04-21T08:02:21Z", "digest": "sha1:E3EK5OUNLN7ZBRJARO33NVJ7FMPF6UYS", "length": 4566, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रोज 2जीबी डेटा एअरटेलची ऑफर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nरोज 2जीबी डेटा एअरटेलची ऑफर\nऑनलाईन टीम / मुंबई :\nएअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. 499 रूपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2जीबी इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असणार आहे. एअरटेलच्या ग्राहकांनी 499 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 2जीबी इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच संपूर्ण प्लानचा विचार करता 82 दिवसात तुम्हाला 164जीबी डेटा (4जी/3जी) मिळेल.\nयाआधी जिओने 251 रुपयांचा खास आयपीएल पॅक, तर बीएसएनएलने 248 रुपयांचा पॅक ऑफर केला आहे. त्यामुळे आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या या प्लानसोबत एअरटेलची स्पर्धा असेल. आयपीएल सुरु असल्याने एअरटेलच्या क्रिकेटप्रेमी ग्राहकांना या ऑफरचा फायदा होईल, हे मात्र नक्की.\nलॅम्बोर्गिनी हुराकान RWD स्पायडर लवकरच लाँच\nटाटाची पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच\nBrezza ची 11 महिन्यांत 1 लाख युनिटची विक्री\nलॉन्चिंगपूर्वीच बाजारात Yamahaच्या बाईकचा धुमाकूळ\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82", "date_download": "2018-04-21T07:48:45Z", "digest": "sha1:YNZNKCUDJXVJATQJQKJ2KLMY573K4HRZ", "length": 10693, "nlines": 161, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "न खाल्लेल्या बटाट्याचं आणि न येणाऱ्या डॉक्टरांचं गाणं", "raw_content": "\nन खाल्लेल्या बटाट्याचं आणि न येणाऱ्या डॉक्टरांचं गाणं\nतर, ही गोष्ट आमच्याकडून राहूनच गेली . पण त्यासाठी पारीचे वाचक आणि चाहते मला नक्कीच माफ करतील. पारीच्या नियमित वाचकांना आपलं सर्वांत लोकप्रिय गाणं आता चांगलंच पाठ झालं असणार : बटाट्याचं गाणं. हे गाणं एका लहानशा आदिवासी विकास प्रकल्प शाळेतल्या (इयत्ता १ ली ते ४ थी) ८ ते ११ वयोगटातल्या पाच शाळकरी मुलींनी गाऊन दाखवलं होतं. केरळातील इडुक्कीच्या डोंगरातल्या सर्वांत दुर्गम भागातली आणि एकमेव आदिवासी पंचायत असलेल्या ईडमालकुडीतली ही शाळा.\nआम्ही आठ जण तिथे पोचलो आणि विद्यार्थ्यांना आवडता विषय कोणता असं विचारताच सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखानं \"इंग्रजी\" असं उत्तर दिलं. ही अशा प्रदेशातली मुलं जिथे शाळेच्या बाहेर एकाही बोर्डावर एकही इंग्रजी शब्द आढळणं मुश्किल आहे. बघू तरी तुमचं इंग्रजी किती चांगंलं आहे असं आव्हान देताच त्यांनी चक्क इंग्रजी गाणीच गायली.\nमुलींनी सादर केलेले बटाट्याचं गाणं हे पारीचं सर्वांत लाडकं गाणं आहे. पण त्या वेळी अजून एक गीत सादर केलं गेलं होतं, जे आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मुलींनी 'बटाटयाचं गीत' उत्तमरित्या सादर केल्यानंतर, आम्ही मुलांकडे होरा वळवला. मुलींनी तुम्हाला अगदीच खाऊन टाकलंय. त्यामुळे तुम्हीपण काही तरी सादर करायला पाहिजे असं म्हणून आम्ही त्यांना त्यांचं इंग्रजी कसंय ते दाखवायला सांगितलं.\nमुलांना माहीत होतं की, मुलींच्या पंचकडीने सादर केलेल्या गाण्याची बरोबरी करणं शक्य नाही. तरीही मोठ्या धैर्याने त्यांनी आव्हान स्वीकारलं. गायनाचा दर्जा किंवा सादरीकरण सगळ्यातच मुलांचं गाणं डावं ठरलं. पण त्यांच्या गाण्याचे शब्द, त्यातला चक्रमपणा – त्यांची तुलना मात्र कशाशीच होऊ शकत नाही.\nज्या गावात कोणी बटाटा खात नाही, कोणी इंग्रजीतही बोलत नाही, तिथल्या शाळेतल्या मुलींनी बटाट्याच्या सन्मानार्थ इंग्रजीत गीत गायलं. तर मुलांनी इंग्रजीतून एका डॉक्टरला साकडं घातलं. (इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून पूर्ण-वेळ सेवा देणारा एकही डॉक्टर वैद्य नाही). भारताच्या बहुतांश ग्रामीण आणि नागरी भागात, डॉक्टर आणि शल्यविशारद यातला फरक बहुतेकांना माहित नसतो. त्यांच्यासाठी या दोनही व्यक्ती सारख्याच आणि दोघांसाठी एकच शब्द आहे, तो म्हणजे 'डॉक्टर'. आधुनिक अॅलोपॅथिक वैद्यकावरचा या प्रार्थनेतला विश्वासही मनाला स्पर्श करून जातो.\nमाझ्या पोटात दुखतंय, डॉक्टर\nमाझ्या पोटात दुखतंय, डॉक्टर\nआपल्या भन्नाट ' बटाट्याचं गाणं' प्रमाणेच, ही छोटीशी फिल्मदेखील पारीचे तांत्रिक संपादक सिद्धार्थ आडेलकर यांनी मोबाइल फोनवर चित्रित केली. अशा गावात जिथे फोनला नेटवर्क नाही, जिथे बटाटा पिकत नाही आणि खाल्लाही जात नाही, जिथे कुणी इंग्रजी बोलत नाही आणि अशा पंचायतीत जिथे आजवर डॉक्टर फिरकलेलेच नाहीत. पण, देशाच्या बहुतेक भागात इंग्रजी अशीच शिकविली जाते. भारतीय द्वीपकल्पातली ही एक दुर्गम आणि इतर जगाशी फारशी संपर्क नसणारी पंचायत. इथल्या या गावात मुलांपर्यंत गाण्याचे हे शब्द पोचले तरी कसे हे आमच्यासाठी एक न सुटलेलं कोडंच आहे.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nकल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच\nसोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/marathi-articles-on-crop-insurance-scheme-1519367/", "date_download": "2018-04-21T07:52:15Z", "digest": "sha1:WDLEMDRPEH7WVO3O3REZWCEEWYTFSVPY", "length": 28559, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Crop insurance scheme | पीक विमा योजनेचा गोरखधंदा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nपीक विमा योजनेचा गोरखधंदा\nपीक विमा योजनेचा गोरखधंदा\nअहो, साहेब हा शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा नाही तर बँकांनी त्यांच्या कर्जाचा केलेला विमा आहे.\nअहो, साहेब हा शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा नाही तर बँकांनी त्यांच्या कर्जाचा केलेला विमा आहे. तुम्हाला कसं समजून सांगावं कळत नाही.. पीक विमा योजनेबाबत मी हे टिप्पणीवजा वाक्य गेल्या वर्षांपासून आतापर्यंत अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. २०१५पासून जय किसान आंदोलनातील सहकाऱ्यांसमवेत मी किसान मुक्तियात्रा काढली होती. त्या वेळी आम्ही पंजाब ते दिल्ली, कर्नाटक ते हरयाणा, मराठवाडा ते बुंदेलखंड हा भाग पिंजून काढला होता. आता या वेळी आम्ही तामिळनाडू व मध्य प्रदेशात मुक्तियात्रेचा मोर्चा वळवला होता. मध्य प्रदेशातील आमची भेट या वेळी महत्त्वाचीच ठरली. कारण अलीकडेच त्या राज्यातील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले होते. ती घटना लक्षात घेऊन या वेळची किसान मुक्तियात्रा मंदसौर ते दिल्ली अशी होती. जिथे शेतकऱ्यांवर दुष्काळ व बाजारपेठ कोसळण्याची संकटे होती, त्याच भागातून आमची आताची यात्रा मार्गस्थ झाली. या वेळीही अनेक गावांत सभा झाल्या, प्रत्येक सभेत मी विचारत होतो की, कुणा शेतकऱ्याला विम्याची भरपाई मिळाली आहे का तर अनेक लोकांनी पीक विमा हे शब्दच ऐकलेले नव्हते. काही किसान क्रेडिट कार्ड असलेले थोडे शिकलेले शेतकरी होते. त्यांच्या खात्यातून पीक विम्याचे प्रीमियम कापले गेले होते, ते त्यांना माहितीही होते. पण या सगळ्या सभांमध्ये मला पीक विम्याची भरपाई मिळाली असे सांगणारे एक-दोनपेक्षा जास्त शेतकरी भेटले नाहीत. शेतकऱ्यांशी बोलता बोलता हळूहळू मला पीक विम्याचा गोरख धंदा समजू लागला. जगात कदाचित असा हा पहिला विमा आहे, ज्यात विमाधारकाला काही विचारले जात नाही व सांगितलेही जात नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतले आहे, त्यांच्या खात्यातून सक्तीने विम्याचे प्रीमियम कापले जाते. एवढेच नाही तर पैसे कापूनही त्यांना विमा पॉलिसीचा कुठला कागद कधीच दिला जात नाही. याचा अर्थ शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा विमा झाला आहे किंवा नाही याची गंधवार्ताही नसते. त्याला भरपाई मिळणार आहे की नाही याचाही पत्ता नसतो. अगदी चुकून त्याला पीक विमा केल्याचे समजले तरी त्याला भरपाई मिळत नाही, कारण विम्याच्या भरपाईसाठी अशक्यप्राय अशा अटी असतात. जर तुम्हाला विमा भरपाई मिळवायची असेल तर तुमच्या तहसील किंवा पंचायत क्षेत्रात किमान निम्म्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे हे सिद्ध करावे लागते हे तो बिचारा शेतकरी कसे करणार, असा प्रश्न आहे. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मला पीक विमा योजनेतील अडचणी समजू लागल्या होत्या, पण बँकेचे कर्ज असले तर जबरदस्तीने विम्याचा हप्ता कापून घेतला जातो हे नवीनच समजले. शेतकरी व शेतकरी नेते पीक विम्याबाबत ज्या अडचणी मांडत आहेत त्या खोटय़ा नाहीत हेही मला यात जाणवले. गेल्या आठवडय़ात पीक विम्याच्या काही सूचना किंवा अटी तसेच अहवाल जाहीर करण्यात आल्याने पीक विमा योजनेतील अनेक घोटाळे मला लक्षात आले. एकीकडे महालेखापरीक्षकांनी २०११ ते २०१६ दरम्यान पीक विमा योजनांचे जे लेखापरीक्षण केले होते त्याचा अहवाल संसदेत अलीकडेच मांडण्यात आला, तर दुसरी गोष्ट म्हणजे सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने पंतप्रधान पीक विमा योजनेचे मूल्यांकन करणारा एक अहवाल प्रकाशित केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचे हे पहिलेच मूल्यांकन. त्यातच संसदेने या अधिवेशनात पंतप्रधान पीक विमा योजनेतील काही नवीन आकडे पटलावर मांडले. आता या तीन माध्यमातून पीक विम्याबाबत जी माहिती मिळाली, त्यात या योजनेत शेतकऱ्यांची कशी थट्टा होत आहे हे स्पष्टपणे उघड झाले असे मला वाटते.\nविदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये तीन वर्षांत वाढ\nसापांच्या विषाची वाढती ‘नशा’\nअध्यक्ष, सचिवासह सर्वच पदे शितप कुटुंबाकडे\nम्हणे, डागडुजीला रहिवाशांचाच विरोध\nमहालेखापरीक्षकांचा लेखापरीक्षण अहवाल मोदी सरकारच्या नव्या पंतप्रधान विमा योजनेबाबत नाही. तो २०११ ते २०१६ दरम्यानच्या सर्व सरकारी पीक विमा योजनांबाबत आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजना, सुधारित राष्ट्रीय शेतकरी विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना यांसारख्या अनेक योजनांचा समावेश त्यात आहे. यातील कुठल्याही योजनेने शेतकऱ्यांचे भले केलेले नाही. किमान दोनतृतीयांश शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांची माहितीही नाही. पीकपाणी चांगले असतानाच्या वर्षांत देशातील केवळ २२ टक्के शेतकऱ्यांचा विमा करण्यात आला. विमाधारकांत ९५ टक्के शेतकरी हे ज्यांनी बँकांतून कर्ज घेतले असे होते. महालेखापरीक्षक अहवालानुसार कर्जाच्या थकबाकीइतकीच विमा रक्कम होती. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या तक्रारी रास्त आहेत. बँक व्यवस्थापक कर्जवसुलीची शाश्वती राहावी यासाठी शेतकऱ्यांना न विचारता त्यांचा विमा करीत होते. विम्याची भरपाई फार कमी शेतकऱ्यांना मिळाल्याचा केवळ समज नसून ती वस्तुस्थिती आहे, हे या अहवालातून स्पष्ट झाले. काही वेळा सरकारने त्यांच्या वाटेचे प्रीमियम भरले नाही, तर कधी बँकांनी विलंब केला. कधी तलाठय़ाचा अहवालच मिळाला नाही, तर कधी दुसरेच काही कारण सांगून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. सरकारी व खासगी कंपन्यांनी यात त्यांचे उखळ पांढरे करून घेत बक्कळ पैसा लुटला. खासगी विमा कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांची जी लुबाडणूक केली त्यावरही या अहवालात प्रकाश टाकला आहे. सरकारने या कंपन्यांना पैसे दिले, पण त्यांनी ते पुढे शेतकऱ्यांना दिलेच नाहीत. कंपन्यांनी या पैशाचे काय केले याबाबतचे उपयोजन प्रमाणपत्र मागण्याचे काम सरकारने केले नाही. पैसा खर्च झाला, पण तो कुणाच्या वाटेला गेला हे आता शोधावे लागणार आहे. नियम पायदळी तुडवीत कंपन्यांनी फसवणूक केली पण त्यांना काळ्या यादीत टाकून प्रतिबंधित केले नाही. कुठल्या शेतकऱ्यांना विमाभरपाई मिळाली याच्या नोंदी नाहीत, यात पैसा गेला पण कुणाला हा प्रश्न परत परत सतावतो आहे.\nआपण या अहवालाच्या आधारे मोदी सरकारला काही विचारावे असे म्हटले तर त्यांचे मंत्री हेच सांगणार की, या जुन्या गोष्टी आहेत. जुन्या योजना आता बंद झाल्या आहेत. आता त्या जागी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू आहे. शेतकऱ्यांच्या दर्दभऱ्या कहाणीवर तोच एक रामबाण उपाय आहे, असे ते सांगत आहेतच. विम्याचे दावे गेली ३० वर्षे असेच सुरू आहेत. दर दहा वर्षांनी जुनी पीक विमा योजना रद्द होते व नवी योजना अमलात येते व ती अपयशीच होणार असते हे ठाऊक असूनही घोषणांचा हा तोच फसवा खेळ पुन:पुन्हा सरकार खेळत राहते व आपण त्याला भुलत जातो.\nसेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने पंतप्रधान पीक विमा योजना या नव्या कोऱ्या योजनेचा आढावा घेतला आहे. त्यात पहिल्याच वर्षांतील कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे. केंद्र सरकारने या नव्या योजनेत गत वर्षीच्या तुलनेत चारपट जादा पैसा खर्च केला. पण वास्तव वेगळे आहे. विमाधारक शेतकऱ्यांची संख्या २२ टक्क्यांवरून केवळ ३० टक्के झाली आहे. या योजनेतही कर्जधारी शेतकऱ्यांनाच समाविष्ट केले आहे. ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरूच असून या योजनेतही छोटे शेतकरी लाभापासून वंचित आहेत. महालेखापरीक्षकांनी जुन्या योजनांमधील जे दोष दाखवले आहेत तेच दोष नव्या योजनेत सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने दाखवून दिले आहेत. एक तर शेतकऱ्यांना विमा केल्याचा मागमूस नाही, राज्य सरकारे अधिसूचना काढण्यात व त्यांचा वाटा उचलण्यात कुचराई करीत आहेत. विम्याची भरपाई मिळण्यात लालफितीचा कारभार व भ्रष्टाचार आड येतो आहे. सरकारे येतात-जातात, पण कामाची पद्धत बदलत नाही, परिणामी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारत नाही.\nया वर्षी विमा कंपन्यांनी विक्रमी नफा मिळवला आहे. लोकसभेत १८ जुलैला देण्यात आलेल्या एका उत्तरानुसार २०१६ मध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी सरकार व शेतकऱ्यांनी कंपन्यांना प्रीमियमच्या माध्यमातून १५ हजार ६८५ कोटी रुपये देऊन मालामाल केले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ३ हजार ६३४ कोटी रुपये विमाभरपाई मिळाली आहे. जे पैसे शेतकऱ्यांना भरपाईपोटी दिले ते सोडले तरी या कंपन्यांना किमान दहा हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. याचे कारण केवळ चांगला पाऊस व चांगले पीकपाणी हे नव्हते. तामिळनाडूत रब्बीच्या हंगामाने गेल्या १४० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ अनुभवला. तेथे शेतकऱ्यांनी ९५४ कोटी रुपयांचे प्रीमियम भरले होते, पण आतापर्यंत फक्त २२ कोटी रुपयांची भरपाई दिली गेली आहे. या ३१ जुलैला पंतप्रधान पीक विमा योजनेत खरिपाचा विमा करण्याची अंतिम मुदत आहे.\nविमा कंपन्या, बँक व्यवस्थापक, सरकारी अधिकारी, नेते सगळे त्याबाबत उत्सुक आहेत, पण शेतकऱ्याला मात्र त्याविषयी जराही आस्था उरलेली नाही. त्यात त्यांचा दोष नाही, पूर्वानुभव तर फसवणुकीचाच आहे ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसुरक्षा मंजुरीविनाच ‘तेजस’ची धाव\nसापांच्या विषाची वाढती ‘नशा’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/rti.asp", "date_download": "2018-04-21T07:28:32Z", "digest": "sha1:CXOQYO4AMJC4ASI64KYIDFFIU7OVZREY", "length": 4542, "nlines": 35, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nया कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nमाहिती आधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/aztec-tribal-tattoos-for-men/", "date_download": "2018-04-21T07:40:34Z", "digest": "sha1:RMQIUSPMAQMWKRMTMNH2HOBBZRFCY7N7", "length": 10175, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "अॅझ्टेक टॅटूज - पुरूषांसाठी कूल एझ्टेक आदिवासी टॅटूस स्याही आयडिया", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nअॅझ्टेक आदिवासी टॅटू पुरुषांसाठी\nअॅझ्टेक आदिवासी टॅटू पुरुषांसाठी\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ 11 शकते, 2017\n1 पुरुषांसाठी सुंदर गुंतागुंतीने कोरलेली अॅझ्टेक आदिवासी खांदा टॅटू कल्पना\n2 मोहक अॅझ्टेक आदिवासी खांदा टॅटू डिझाईन्स\n3 आर्म फॉर मेनवर प्रभावशाली विस्तृत एझ्टेक आदिवासी टॅटू डिझाइन\n4 मुले व पुरुष यांच्यासाठी खांद्यावर प्रसिद्ध आदिवासी एझ्टेक टॅटू कल्पना\n5 मुलांसाठी खांद्यावर द्रव्यांची रचना करणारा सर्जनशील सर्जनशील एझ्टेक आदिवासी टॅटू कल्पना\n6 पुरूषांचे एन्थ्रर्लिंग एझ्टेक आदिवासी जमाती टॅटू\n7 मुलांसाठी भव्य एझ्टेक आदिवासी खांदा टॅटू डिझाइन\n8 ऍझ्टेक खांदा स्टाईलिश पुरुषांसाठी नेत्र आकर्षक आदिवासी टॅटू कल्पना\n9 पुरुषांसाठी छातीवर कूल एझ्टेक आदिवासी टॅटू कल्पना\n10 मुलांसाठी विस्मयकारक अझ्टेक आदिवासी छाती टॅटू डिझाइन\n11 अगं कडक काळातील एझ्टेक आदिवासी परत खांदा टॅटू डिझाइन\n12 अझ्टेक आदिवासी टॅटू कल्पनांसाठी ब्रॅडी ब्लॅक लाइक अपील\n13 ऍझ्टेक खांदा स्टाईलिश पुरुषांसाठी नेत्र आकर्षक आदिवासी टॅटू कल्पना\n14 मुलांसाठी खांद्यावर मेजेस्टिक आदिवासी अझ्टेक टॅटू कल्पना\n15 पुरुषांसाठी आर्म वर अझ्टेक आदिवासी टॅटू डिझाइनची भव्य कलाकृती\n16 पुरुषांसाठी अंधत्व असलेला लाल काळा ऍझ्टेक आदिवासी खांदा टॅटू डिझाइन\n17 मुले साठी ब्रॉड काळा अष्टभंग अझ्टेक आदिवासी पूर्ण स्लीव्ह टॅटू डिझाइन\n18 मुलांवर अस्सल कंधे अझ्टेक आदिवासी टॅटू डिझाइन\n19 अॅझ्टेकच्या सौंदर्याचा खांदा आदिवासी टॅटू डिझाइन\n20 यजमानांवरील हुशार लाल काळा अॅझ्टेक आदिवासी खांदा टॅटू डिझाइन\n21 लोकांसाठी लेझ फॉर अझाझिंग ऍझ्टेक आदिवासी टॅटू कल्पना\n22 खांद्यावर पुरुष आकर्षक अॅझ्टेक आदिवासी टॅटू\n23 मुलांसाठी छाती आणि खांद्यावर अत्याधुनिक एझ्टेक आदिवासी टॅटू डिझाइन\n24 पुरुषांसाठी अद्भुत ऍझ्टेक आदिवासी छातीवरील गोंदण कल्पना\nटॅग्ज:पुरुषांसाठी गोंदणे आदिवासी टॅटू\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 चेस्ट टॅटूस डिझाइन आयडिया\nहिना मेहेन्दी टॅटू मागे विचार मांडतो\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स मनी टॅटूस डिझाइन आइडिया\nमुलींसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स बाऊ टॅटूस डिझाइन आइडिया\n3000 वर्षीय मम्मी टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएनएक्स जुळणारे टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट 24 वेडा 3D टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांकरिता आदिवासी शेर टॅटू\nपुरुषांकरिता 24 चीर टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 25 मेष टॅटू डिझाइन आयडिया\nबहीण टॅटूटॅटू कल्पनाडायमंड टॅटूगोंडस गोंदणहात टॅटूजोडपे गोंदणेमान टॅटूड्रॅगन गोंदहोकायंत्र टॅटूस्वप्नवतक्रॉस टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूडोळा टॅटूचीर टॅटूहात टैटूगुलाब टॅटूअनंत टॅटूमुलींसाठी गोंदणेफेदर टॅटूशेर टॅटूउत्तम मित्र गोंदणेवॉटरकलर टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमोर टॅटूपाऊल गोंदणेस्लीव्ह टॅटूआदिवासी टॅटूछाती टॅटूअँकर टॅटूगरुड टॅटूफूल टॅटूहार्ट टॅटूताज्या टॅटूपुरुषांसाठी गोंदणेपक्षी टॅटूमैना टटूडवले गोंदणेकमळ फ्लॉवर टॅटूमागे टॅटूहत्ती टॅटूबाण टॅटूचंद्र टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूमेहंदी डिझाइनमांजरी टॅटूअर्धविराम टॅटूदेवदूत गोंदणेसूर्य टॅटूबटरफ्लाय टॅटूडोक्याची कवटी tattoos\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2014/12/blog-post_42.html", "date_download": "2018-04-21T07:46:45Z", "digest": "sha1:FR64VBMMU3IYV3TMJIR2QBL7ZG3MMC3H", "length": 5340, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: हे असे आभासवाणे चांदणे आता नको (तरही)", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ३० डिसेंबर, २०१४\nहे असे आभासवाणे चांदणे आता नको (तरही)\nभाबड्या आशा उराशी बांधणे आता नको\nहे असे आभासवाणे चांदणे आता नको\nवेगळे जर व्हायचे होऊन जाऊ एकदा\nनिरनिराळ्या कारणांनी भांडणे आता नको\n' यांना कुणी सांगेल का\nव्यर्थ पोकळ मोठमोठी भाषणे आता नको\nयायचे तर ये असा की वाहु दे सार्‍या व्यथा\nवाट पाहुन वाळणे.. भेगाळणे आता नको\nभाकरीशी मीठ नाही.. कोरडी चालेल पण\nमान झाडाला धन्याने टांगणे आता नको\nतू हिरा आहेस नारी, तासती सारेच पण\nस्वर्ण चांदीची सभोती कोंदणे आता नको..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/rbi-prompt-corrective-action-1604720/", "date_download": "2018-04-21T07:51:47Z", "digest": "sha1:FB7UJYTKP4JUGKHC3ZUNLV6Q35KB5S5W", "length": 17416, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "RBI Prompt Corrective Action | बँकांसाठी पेचात पेच! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nबँकांचे पंगुत्व पुढे आणत रिझव्‍‌र्ह बँकेने त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत.\nएक एक करीत गेल्या वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांचे पंगुत्व पुढे आणत रिझव्‍‌र्ह बँकेने त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत. थकीत कर्जाच्या डोंगरामुळे बँकांची निरंतर कमकुवत बनत असलेली वित्तीय स्थिती आणि घसरती पत-गुणवत्ता यांवर रिझव्‍‌र्ह बँकेची करडी नजर असते. त्यातून बँकांवर ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (पीसीए)’ अर्थात तत्पर सुधारात्मक आकृतिबंधातून कारवाई केली जाते. अशी कारवाई झालेली नववी आणि तुलनेने सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. मुंबईत मुख्यालय असलेली ही बँक राज्याच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये नेतृत्वदायी अर्थात ‘लीड बँक’ आहे. म्हणजेच राज्याच्या ग्रामीण आणि शेतीसाठी पतपुरवठय़ाच्या रचनेत या बँकेची महत्त्वाची भूमिका आहे. याआधी राज्यासाठी मोठे योगदान असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, आयडीबीआय बँकांवरही अशा स्वरूपाची कारवाई झाली आहे. या बँकांच्या व्यवहार आणि चारित्र्याबाबत संशयाची स्थिती निर्माण होणे ही राज्यासाठी आणि या बँकांच्या ग्राहकांसाठीही शोचनीय बाब नक्कीच ठरते. बँक ऑफ इंडियासारख्या सज्जड समजल्या जाणाऱ्या बँकेबाबत रिझव्‍‌र्ह बँकेला हे पाऊल मग का टाकावे लागले तर बँकेचे नक्त अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीएचे) प्रमाण वाढल्याचे दिसू लागणे आणि त्या तुलनेत बँकेकडे पर्याप्त प्रमाणात भांडवल उपलब्ध नसणे आणि बँकेच्या एकूण मालमत्तांवरील परतावाही नकारात्मक असणे या प्रतिकूल बाबी रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या पर्यवेक्षणात आढळून आल्या. याचा सरळ अर्थ ‘बँक नफाक्षम राहिलेली नाही’ असा होतो. बुडीत कर्जे ही एकूण वितरित केलेल्या कर्जाच्या १० टक्क्यांपल्याड गेली अशाच बँकांवर आजवर रिझव्‍‌र्ह बँकेने पीएसी कारवाई केली आहे. बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत हे प्रमाण तुलनेने कमी – म्हणजे मार्च २०१७ अखेर ७.७९ टक्क्यांचे होते. सप्टेंबर २०१७ पर्यंत ते सुधारून ६.९० टक्क्यांवर उतरल्याचेही आढळून आले. मात्र बँकेच्या एकूण जोखीमभारित कर्जाच्या तुलनेत तिच्याकडे उपलब्ध मुख्य भांडवल अर्थात ‘सीईटी-१’ गुणोत्तर सप्टेंबर तिमाहीअखेर ७.२१ टक्के अशा गंभीर पातळीवर होते. बँकेत वित्तीय पेच आहे आणि त्याबाबत सावधगिरी म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून हे पाऊल पडले हे स्पष्टच आहे; पण या पेचामागे मोठे कारण हे बँकांवर असह्य़ रूपात वाढलेले थकीत कर्जाचे ओझे आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेची झळ आणि त्याच वेळी चढत गेलेल्या व्याजदराच्या दुहेरी कात्रीने या बँकेवरील कर्जाचे ओझे हलके होण्याऐवजी दुणावतच गेले. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाच्या काळात बसलेल्या दट्टय़ाने या समस्येची तीव्रता पटलावर आली. परंतु कथित सुधारात्मक कारवाईचा हा ‘पीएसी’ आकृतिबंध या पेचावर उतारा आहे काय तर बँकेचे नक्त अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीएचे) प्रमाण वाढल्याचे दिसू लागणे आणि त्या तुलनेत बँकेकडे पर्याप्त प्रमाणात भांडवल उपलब्ध नसणे आणि बँकेच्या एकूण मालमत्तांवरील परतावाही नकारात्मक असणे या प्रतिकूल बाबी रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या पर्यवेक्षणात आढळून आल्या. याचा सरळ अर्थ ‘बँक नफाक्षम राहिलेली नाही’ असा होतो. बुडीत कर्जे ही एकूण वितरित केलेल्या कर्जाच्या १० टक्क्यांपल्याड गेली अशाच बँकांवर आजवर रिझव्‍‌र्ह बँकेने पीएसी कारवाई केली आहे. बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत हे प्रमाण तुलनेने कमी – म्हणजे मार्च २०१७ अखेर ७.७९ टक्क्यांचे होते. सप्टेंबर २०१७ पर्यंत ते सुधारून ६.९० टक्क्यांवर उतरल्याचेही आढळून आले. मात्र बँकेच्या एकूण जोखीमभारित कर्जाच्या तुलनेत तिच्याकडे उपलब्ध मुख्य भांडवल अर्थात ‘सीईटी-१’ गुणोत्तर सप्टेंबर तिमाहीअखेर ७.२१ टक्के अशा गंभीर पातळीवर होते. बँकेत वित्तीय पेच आहे आणि त्याबाबत सावधगिरी म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून हे पाऊल पडले हे स्पष्टच आहे; पण या पेचामागे मोठे कारण हे बँकांवर असह्य़ रूपात वाढलेले थकीत कर्जाचे ओझे आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेची झळ आणि त्याच वेळी चढत गेलेल्या व्याजदराच्या दुहेरी कात्रीने या बँकेवरील कर्जाचे ओझे हलके होण्याऐवजी दुणावतच गेले. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाच्या काळात बसलेल्या दट्टय़ाने या समस्येची तीव्रता पटलावर आली. परंतु कथित सुधारात्मक कारवाईचा हा ‘पीएसी’ आकृतिबंध या पेचावर उतारा आहे काय यावर बँकिंग तज्ज्ञ आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या निवृत्त डेप्युटी गव्हर्नरांचेही मतांतर आहे. एक तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या या र्निबधांमुळे बँकेवर नव्याने कर्ज वितरण, शाखाविस्तार, नफ्याच्या वितरण-विनिमयावर बंधने येणार. शिवाय, बाजारातून निधी उभारायचा झाला तरी तो वाढीव लाभासह परतफेडीच्या वायद्यामुळे बँकेसाठी महागडा ठरेल. आधीच पंगू बनलेल्या बँकेला सबळतेचे मार्गच अशा तऱ्हेने छाटले जाणार. कारवाई झालेल्या बँकांबाबत ठेवीदारांमध्ये चलबिचल होऊन बँकेच्या ठेवी चार ते १० टक्क्यांनी घटल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेकडे उपलब्ध आकडेवारी दर्शविते. त्यामुळे अडचणीत असलेल्या बँकांपुढे पेच आणखीच वाढल्याचे स्पष्ट होते. बँकेला बुडिताच्या वेशीवर पोहोचविणे आणि शेवटी विलीनीकरणापर्यंत नेणारे तिचे संक्रमण म्हणून ही ‘पीएसी’ कारवाई माध्यम बनल्याचा बँकांच्या युनियनचा आरोप आहेच. त्यावर सध्या तरी नियामकांकडे काही उत्तर असल्याचे दिसून येत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/shraddha-mengshette-latur-wins-1-cr-pm-narendra-modis-dhigi-dhan-yojana-40208", "date_download": "2018-04-21T07:22:28Z", "digest": "sha1:YZYCDNDXOPI5H3LDGTKGFQOVPMYYDNOS", "length": 14436, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shraddha Mengshette from Latur wins 1 Cr in PM Narendra Modi's Dhigi Dhan Yojana बेटीची कमाल अन्‌ कोटीची धमाल! | eSakal", "raw_content": "\nबेटीची कमाल अन्‌ कोटीची धमाल\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nकाल बॅंक अधिकाऱ्यांनी माझ्या आई-बाबांना एक कोटीचे बक्षीस लागल्याचे सांगितले. त्यामुळे आज मोदीजींची भेट कधी होईल, याचीच ओढ होती. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, तेव्हाच कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आनंद मला झाला\nलातूर : ''बाबांकडे हट्ट धरून मोबाईल घेतला, तोही हप्त्यांवर. त्याचेही अजून पाचच हप्ते झाले. तेवढ्यात परवा बॅंकेतील अधिकाऱ्यांचा फोन आला. सुरवातीला धडकीच भरली; पण हिंमत करून फोन घेतला, तर त्यांनी एवढेच सांगितले की, शुक्रवारी (ता. 14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नागपूर येथे कुटुंबासह जायचे आहे\nकाल बॅंक अधिकाऱ्यांनी माझ्या आई-बाबांना एक कोटीचे बक्षीस लागल्याचे सांगितले. त्यामुळे आज मोदीजींची भेट कधी होईल, याचीच ओढ होती. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, तेव्हाच कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आनंद मला झाला...'' श्रद्धा मेंगशेट्टे भरभरून बोलत होती.\nएक कोटी रुपये मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. तथापि, एक कोटीपेक्षा जास्त आनंद पंतप्रधानांना भेटल्याचा आहे, अशी प्रांजळ प्रतिक्रियाही श्रद्धाने 'सकाळ'कडे व्यक्त केली.\nआई मीरा आणि वडील मोहन यांची श्रद्धा ही मोठी मुलगी. श्रद्धाला खूप शिकवायचे, इंजिनिअर करायचे या एका स्वप्नासाठीच तिला पुणे येथील महाविद्यालयात गेल्या वर्षी प्रवेश दिला. लातूर शहरातील जुन्या गावाच्या खंडोबा गल्लीत छोटेखानी घर आणि तेथून जवळच किराणा मालाचे वडिलांचे दुकान, असे चाकोरीबद्ध जीवन जगताना दोघांनी मुलीला खूप शिकवायचे एवढेच स्वप्न पाहिले. त्यामुळे तिला सतत नवनवीन अत्याधुनिक बाबी मिळाव्यात, यासाठी कुटुंब धडपडायचे. त्यात श्रद्धाचा ओढाही अभियांत्रिकीकडे. त्यामुळे तिला पुणे येथे 'एआयएसएसपीएम' महाविद्यालयात गेल्या वर्षी प्रवेश दिला. तिने दिवाळीत हट्ट केला म्हणून तिला नवीन मोबाईल घेण्यास सांगितले. तेही 1590 रुपयांच्या हप्त्यावर\nपरवा 'एसबीआय'च्या बॅंक अधिकाऱ्यांचा फोन आला आणि आम्हा कुटुंबीयांना नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जायचे आहे, असे सांगितले तेव्हा विश्‍वासच बसला नाही. दोन-दोनदा खातरजमा करून आम्ही नागपूरला निघालो. काल सायंकाळी बॅंकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी डिजिधन लकी ग्राहक योजनेतून श्रद्धाला एक कोटीचे बक्षीस मिळाल्याचे सांगितले, तेव्हाही सुरवातीला विश्‍वासच बसला नाही. एक कोटी रुपये आणि सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.\nश्रद्धाचा स्वभाव आणि तिची शिक्षणासाठीची धडपड पाहून तिचा अभिमान वाटत होता, आता तिच्या पावलाने घरात समृद्धीही आली. बेटीने कमाल केली अन्‌ घरी कोटीची धमाल झाली, अशा भावना मोहन मेंगशेट्टे यांनी व्यक्त केल्या.\nएक कोटीपेक्षा जास्त आनंद पंतप्रधानांना भेटल्याचा आहे.\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID048.HTM", "date_download": "2018-04-21T07:58:05Z", "digest": "sha1:HWBFU3CCAC3VXQY3KOSJBLX4JW6D2PXM", "length": 7335, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | डिस्कोथेकमध्ये = Di Diskotek |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nही सीट कोणी घेतली आहे का\nमी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का\nआवाज जरा जास्त आहे.\nपण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत.\nआपण इथे नेहमी येता का\nनाही, हे पहिल्यांदाच आहे.\nमी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही.\nमला तेवढे चांगले नाचता येत नाही.\nमी आपल्याला दाखवतो. / दाखवते.\nआपण कोणाची वाट बघत आहात का\nभाषेवर जनुके परिणाम करतात\nजी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्‍याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते. परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे.\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575883", "date_download": "2018-04-21T08:07:54Z", "digest": "sha1:EEN2U5IZKPV2WD7KLGQLR7OP7EO2NHLS", "length": 8096, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शून्यदृष्टीच्या सुनिता वासकरची ‘डोळस’ भरारी ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शून्यदृष्टीच्या सुनिता वासकरची ‘डोळस’ भरारी \nशून्यदृष्टीच्या सुनिता वासकरची ‘डोळस’ भरारी \nलहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयात शिक्षण घेणाऱया शून्यदृष्टीच्या सुनिता वासकर हिने घेतलेली ‘डोळस’भरारी थक्क करणारी आहे. वाडिया महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाची पदवी घेत बँकींग परीक्षेत यश मिळवणाऱया सुनिताची कॅनरा बँकेत प्रशासकीय सहाय्यक व्यवस्थापिका म्हणून निवड झाली आहे.\nमंडणगड तालुक्यातील तिडे-सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या सुनिताची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. संघर्षमय जीवन जगणाऱया सुतार कुटुंबियाला स्नेहज्योती अंध विद्यालयाने खराखुरा आधार देत तिच्या शिक्षणाची स्वतःच्या शिरावर घेतली. अंधांना लिहिता-वाचता येते हाच मुळात तिच्या आकलनापलिकडचा विषय होता. याचमुळे तिची आई आढेवेढे घेत होती. अखेर स्नेहज्योतीच्या पदाधिकाऱयांनी तिला विश्वासाचा शब्द देत बेललिपीतून शिकवण्याचा निर्णय घेतला.\nत्यानुसार स्नेहज्योती अंध विद्यालयात तिला दाखल करून घेत तिचे शिक्षण संस्थेने निःशुल्क दिले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर 9 वी नंतर सुनिताने संस्थेकडे उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी आळंदी येथील जागृती अंध विद्यालयात तिच्या शिक्षणाची व्यवस्था करत तिचा पुढील प्रवास मार्गी लावला. 12 वीच्या परीक्षेत पुणे विद्यापीठातून अंध विभागात 86 टक्के गुण मिळवत तिने अव्वल स्थान प्राप्त करत हा विश्वास सार्थ ठरवला.\nत्यानंतर निवांत अंध विद्यालयाच्या मीरा बडवे यांनी वैयक्तिक मार्गदर्शन करत त्यांच्याच वसतिगृहात तिला प्रवेश मिळवून दिला. यशस्नेहा ट्रस्टने तिच्या संपूर्ण शिक्षणाचा आर्थिक भार पेलला. वाडिया महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातून बी. ए. पदवी घेत सुनिताने बँकिंग परीक्षा दिली. या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याने तिची कॅनरा बँकेत प्रशासकीय सहाय्यक व्यवस्थापिकापदी निवड झाली आहे. स्नेहज्योती अंध विद्यालयात 23 एप्रिल रोजी तिच्या खास सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अभिनेते विद्याधर जोशी, खेड, दापोलीचे प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित राहणार असल्याचे संस्था कार्यवाह उत्तमकुमार जैन यांनी सांगितले.\nसमन्वय समितीचा रिफायनरीला ‘ग्रीन सिग्नल’\nप्रकल्प विरोधासाठी आम्ही आतंकवादीच\nजिल्हय़ातील रस्ते घेताहेत 60 तासाला एक बळी\nरत्नागिरीतील शिवसेना नगरसेविकेचा पती अटकेत\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post_297.html", "date_download": "2018-04-21T07:50:37Z", "digest": "sha1:VMDET3AHPQDR4ZAUO2R3V4SJXQVY3UC6", "length": 10411, "nlines": 119, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: शिशिरामधल्या पाचोळ्याने", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १४ मार्च, २०१२\nभगवतीचरण वर्मा यांच्या रचनेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न...\nकधी पाहिला प्रिये वसंत शिशिरामधल्या पाचोळ्याने\nओठावरती स्मीत फ़ुलवले कधी आजच्या उमाळ्याने\nमोती होऊन डोळ्यामधुनी ओघळले जे अश्रूंमधुनी\nखरे सांगतो स्वप्नांना त्या जपले होते विश्वासाने\nप्रेमरसाने भरली हृदये, कितीक डोळे गहिरे हळवे\nअलिप्त जन्म-मरणापासून, रमले कोमल मिठीसवे\nतूच आगळी कशास आयुष्यावर माझ्या भार सखे\nतूच बांधूनी प्रेमामध्ये, तूच तोडले, आसवांसवे\nमनी मानसी स्पंदनातुनी कधी विहरत गेलीस का\nप्राणांची प्राणांशी गुंफ़ण सांग कधी मी जपली का\nतुला-मला दुजाच कोणी भेटवतो ना इथे तिथे\nसांग एकदा आपल्या हृदयी प्रेम उमलले होते का\nज्या उदधीतून अमृत आले त्याच्या हृदयी विषही होते\nआगतिकता प्राणांची त्या कोकिळ पंचम स्वरांत असते\nविलय जयाला जग म्हणते तो असतो क्रम उत्पत्तीचा\nकशी कळावी तुज श्रीमंती माझ्या ध्वस्त घरी वसते\nकाल तुजसाठी व्याकुळलो.. आज माझा, मी, मजला\nबांधत होते जोखडात त्या स्वप्नांचा मी गाव सोडला\nपायी निखारे वेगाचे अन मस्तकावर जीवन ज्योती\nरडूनी ज्याला ताप म्हणालीस, हसण्याचा तो खेळच झाला\nपुढे पुढे मी जातो क्षणक्षण, वरती खाली वेगच सारा\nफ़िरतच असते अंबर अवघे फ़िरते अवघी हीच धरा\nभ्रमात भ्रमुनी भ्रमिष्ट जगी या भेटलीस ना तू मजला\nनश्वर दुनिया, नश्वर तूही, मीच अमर हा मंत्र खरा\nमूळ रचनाकार : भगवतीचरण वर्मा\nपतझड़ के पीले पत्तों ने प्रिय देखा था मधुमास कभी;\nजो कहलाता है आज रुदन, वह कहलाया था हास कभी;\nआँखों के मोती बन-बनकर जो टूट चुके हैं अभी-अभी\nसच कहता हूँ, उन सपनों में भी था मुझको विश्वास कभी \nकितने ही रस से भरे हृदय, कितने ही उन्मद-मदिर-नयन,\nसंसृति ने बेसुध यहाँ रचे कितने ही कोमल आलिंगन;\nफिर एक अकेली तुम ही क्यों मेरे जीवन में भार बनीं \nजिसने तोड़ा प्रिय उसने ही था दिया प्रेम का यह बन्धन \nकब तुमने मेरे मानस में था स्पन्दन का संचार किया \nकब मैंने प्राण तुम्हारा निज प्राणों से था अभिसार किया \nहम-तुमको कोई और यहाँ ले आया-जाया करता है;\nमैं पूछ रहा हूँ आज अरे किसने कब किससे प्यार किया \nजिस सागर से मधु निकला है, विष भी था उसके अन्तर में,\nप्राणों की व्याकुल हूक-भरी कोयल के उस पंचम स्वर में;\nजिसको जग मिटना कहता है, उसमें ही बनने का क्रम है;\nतुम क्या जानो कितना वैभव है मेरे इस उजड़े घर में \nकल तक जो विवश तुम्हारा था, वह आज स्वयं हूँ मैं अपना;\nसीमा का बन्धन जो कि बना, मैं तोड़ चुका हूँ वह सपना;\nपैरों पर गति के अंगारे, सर पर जीवन की ज्वाला है;\nवह एक हँसी का खेल जिसे तुम रोकर कह देती 'तपना'\nमैं बढ़ता जाता हूँ प्रतिपल, गति है नीचे गति है ऊपर;\nभ्रमती ही रहती है पृथ्वी, भ्रमता ही रहता है अम्बर \nइस भ्रम में भ्रमकर ही भ्रम के जग में मैंने पाया तुमको;\nजग नश्वर है, तुम नश्वर हो, बस मैं हूँ केवल एक अमर \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2010/11/blog-post_1373.html", "date_download": "2018-04-21T07:41:53Z", "digest": "sha1:Q7ECT3UYWRC35EIXB5EFA2GKSSVFEDGX", "length": 5405, "nlines": 88, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नव्या ऋतूंची नवी दालने..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०\nनव्या ऋतूंची नवी दालने..\nगूढ स्वरांचा ठसा आगळा\nदहा दिशांतून पसरून बाहू\nकोण मला हे खुणाविती\nस्वप्न वेगळे, ध्येय वेगळे\nअंधाराची ना मज भीती..\nअवीट होते वाट जराशी\nविश्वची अवघे माझ्या हाती\nघुमून येती दरी खोर्‍यांतून\nसूर अवखळ साद घालती\nफ़िरून पुन्हा मला सांगती\nअवकाशी या आता मोकळ्या\nहुंकार मनाचे ऐकू येती\nनव्या ऋतूंची नवी दालने\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/satyam-scandal-pwd-sebi-1614907/", "date_download": "2018-04-21T07:56:33Z", "digest": "sha1:IPWZGDSKX6JIWXVW4UKWTLC4JPFJ33WN", "length": 14697, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Satyam scandal PWD SEBI | सत्यम घोटाळा: पीडब्ल्यूसीवर सेबीची बंदी | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसत्यम घोटाळा: पीडब्ल्यूसीवर सेबीची बंदी\nसत्यम घोटाळा: पीडब्ल्यूसीवर सेबीची बंदी\nसूचिबद्ध कंपन्यांच्या लेखा प्रमाणपत्रास दोन वर्षे मनाई\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसूचिबद्ध कंपन्यांच्या लेखा प्रमाणपत्रास दोन वर्षे मनाई\nकेवळ कागदावर आर्थिक ताळेबंद फुगवून तमाम कंपनी जगतात आठ वर्षांपूर्वी खळबळ उडवून दिलेल्या प्रवर्तक रामलिंगा राजूशी निगडित सत्यम प्रकरणात तत्कालिन लेखा परिक्षण कंपनी प्राईस वॉटरहाऊसकूपर्सवर (पीडबल्यूसी) सेबीने र्निबध लादले आहेत. यानुसार पीडब्ल्यूसीला येत्या दोन वर्षांसाठी लेखा परिक्षण प्रमाणपत्र जारी करता येणार नाहीत. या निर्णयाचा पीडब्ल्यूसीला धक्का बसला सेबीला आढळलेल्या तपासाबाबत आपण नाराज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय सेवा समूह असलेल्या पीडब्ल्यूसीच्या भारतातील या लेखा परिक्षण संस्थेकडे भांडवली बाजारात सूचिबद्ध सत्यम कम्युटर्सच्या लेखा परिक्षणाची जबाबदारी होती. कंपनीचे संस्थापक व प्रवर्तक राजू यांनी बरोब्बर आठ वर्षांपर्वी कंपनीचा ताळेबंद चुकीचा असल्याची कबुली दिली होती. याबाबत भांडवली बाजार नियामक सेबीने केलेल्या तपासात लेखा परिक्षण कंपनीच्या दोन भागीदारांना अतिरिक्त लाभ झाल्याचा ठपकाही सेबीने ठेवला होता. याबाबत गुरुवारी सेबीने जारी केलेल्या १०८ पानी आदेशात लेखा परिक्षण कंपनीला आता पुढील दोन वर्षांसाठी लेखा परिक्षणासाठीचे प्रमाणपत्र जारी करता येणार नाही. पीडब्ल्यूसीबरोबरच चार अन्य लेखा परिक्षण कंपन्यांचीही सेबीने चौकशी केली होती.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nभांडवली बाजारात सूचिबद्ध कोणत्याही कंपन्यांच्या लेखा परिक्षणाबाबतचे प्रमाणपत्र पीडब्ल्यूसीला पुढील दोन वर्षांकरिता देता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. लेखा परिक्षण कंपनीच्या दोन भागीदारांना अतिरिक्त रोखीने १३.०९ कोटी रुपयांचा लाभ झाला होता; ती व २००९ पासून वार्षिक १२ टक्के व्याज अशी रक्कमही लेखा परिक्षण संस्थेला जमा करण्यास सेबीने बजाविले आहे. पीडब्ल्यूसीच्या बंगळुरु कार्यालयाला यासाठी जबाबदार धरले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2016/08/blog-post_43.html", "date_download": "2018-04-21T07:46:06Z", "digest": "sha1:4JZ4UZEDPNSLFHCHWTRBG4IRXV4ASKHM", "length": 5407, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: उथळ पाण्यामध्ये सुद्धा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६\nउथळ पाण्यामध्ये सुद्धा अशा बुडतात का नावा\nतरंगत काठ गाठावा असा येतो न सांगावा\nविकेटच टाकुनी अर्ध्यात तो गेला मला सोडुन\nकरू मी एकटी बॅटींग अन काढू किती धावा\nसयींचा घेतला धसका मनाने काय सांगू मी\nकिती ते भरकटुन जाते, जणू चकवाच लागावा\nतुझ्या हृदयातल्या गावातुनी मी पायपिट केली\nमिळाले सर्वकाही तेथ पण नव्हताच ओलावा\nकितीदा सोडले त्याला तरी येतोच माघारी\nअशा माझ्यातल्या या 'मी'स कोठे दूर धाडावा\nतुला बरसायचे नाही , नको आशेसही लावू\nफुका दाटून येण्याचा अती झालाय कांगावा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575886", "date_download": "2018-04-21T08:07:27Z", "digest": "sha1:5YR4ACIABSK5L57LJAH2WQWPCQINNET2", "length": 7962, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फलटणमधील तीन दुकानांना आग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटणमधील तीन दुकानांना आग\nफलटणमधील तीन दुकानांना आग\nफलटण शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत साई कॉस्मेटिकसह शेजारच्या दोन दुकानाचे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. याची नोंद शहर पोलीस ठाण्यात लखन सतीश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन झाली आहे. दरम्यान, शेजारच्या दुकानातील गॅस टाक्या बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.\nशिंगणापूररोड येथील खासगी जागेतील या साई कॉस्मेटिकला शॉर्टसर्किटमुळे शनिवार दि. 14 रोजी रात्री आग लागल्याचे लक्षात येताच शेजारच्या घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच साई कॉस्मॅटिकचे मालक सतीश ठोंबरे यांना फोनवरून सदरची माहिती देण्यात आली. दरम्यान, फलटण नगरपरिषद अग्निग्नशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही आग मोठय़ा प्रमाणात असल्याने पहाटे 5 पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नग्निशामक दल व परिसरातील लोक प्रयत्नशील होते. या आगीत साई कॉस्मेटिक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजला आगीची झळ पोहोचली आहे.\nरात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवुन आग विझविण्यासाठी मदत केली. पोलिसांनी नुकसानीची पाहणी केली असून तिनही दुकानाचे पंचनामे केले आहेत. आग लागल्यानंतर लगेच शेजारी राहत असलेल्या लोकांनी शेजारच्या दुसऱया दुकानात गॅसच्या टाक्या असल्याचे अग्निग्नशामक दलाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शेजारच्या दुकानाचे शटर कटावणीने उचकटून त्यामधील गॅसच्या टाक्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.\nरात्री उशिरापर्यंत तीनही दुकानांचे पंचनामे करण्याचे काम सुरु होते. या आगीत साई कॉस्मॅटिकमधील कॉस्मेटिक साहित्य, सलूनसाठी लागणारे साहित्य तसेच इतर फर्निचर व पत्र्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या दोन्ही दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. नगरपरिषद अग्नग्निशमन दल पहाटे 5 वाजेपर्यंत आग आणण्याचे काम करीत होते. पाण्याचे मोठे 3/4 टँकर्स मागवून अग्नग्निशमन दलाला सतत पाण्याचा पुरवठा करण्यात आला. तरीही आग आटोक्यात आणण्यात अग्नग्निशमन दलाची दमछाक झाली.\nनीरा गुळाची परदेशी सफर; मागणी वाढली\nविलासपूर दारूमुक्त करणारच-सरपंच पिसाळ\n‘कोयने’ची वीजनिर्मिती बंद होण्याची शक्यता\nते अतिक्रमित टपरीधारक परप्रांतिय मतदार नाहीत\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5210-bigg-boss-marathi-grand-premiere-today-15-april-at-7-pm", "date_download": "2018-04-21T07:31:42Z", "digest": "sha1:37UMIF4X6XPUTQCNVEH33UXGWCTCNAG5", "length": 12713, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nPrevious Article बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\nNext Article \"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nजगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस” हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे १५ एप्रिलपासून कलर्स मराठीवर संध्या ७ वाजता आणि सोम ते शनि रात्री ९.३० वा तसेच रविवारी ९.०० वा. आपल्या मराठी भाषेमध्ये हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहे. कार्यक्रमाच्या सेटपासून, स्पर्धक, यांच्याबद्दल बरीच गुप्तता राखली जात आहे. पण १५ एप्रिल रोजी संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार असून, यामध्ये महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे, तसेच स्पर्धकांची नावे देखील प्रेक्षकांना कळणार आहेत.\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nमहेश मांजरेकर ओ राजे, दे धक्का आणि बिग बॉसचे सध्या गाजत असलेल्या शीर्षक गीतावर परफॉर्मन्स करणार असून याचे नृत्यदिग्दर्शन प्रतिक उतेकर याने केले आहे. शीर्षकगीतामध्ये महेश मांजरेकर यांचा कधी न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना मिळत आहे आणि आता बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला देखील असाच वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे यात शंका नाही. बऱ्याच वेगळ्या स्टेप्स महेश मांजरेकर यांनी act मध्ये केल्या असून त्यांनी स्टेजवर काच ब्रेक करून स्टेजवर धमाकेदार डांसची सुरुवात करणार आहेत.\nतसेच बिग बॉसच्या घरामध्ये नक्की कोण कोण असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना बऱ्याच महिन्यांपासून होती. १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये १५ एप्रिलला एन्ट्री करणार आहेत त्यामुळे आता येणारे १०० दिवस ते कसे एकत्र राहतील, त्यांच्यामध्ये काय काय होईल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत यात शंका नाही. या कार्यक्रमाबद्दल बिग बॉसचा आवाज असो, बिगबॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी – किस्से असो हे विषय लोकांच्या दैनंदिन आयुष्यात मध्ये चर्चेचा विषय झाले. बिग बॉसच्या घरामधील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकरांची भांडण असो, प्रेम असो वा मैत्री असो... घरामध्ये असलेल्या कलाकारांची सुख - दु:ख सुध्दा प्रेक्षकांनी आपलिशी केली. फक्त कलाकारच नव्हे तर सामान्य माणसांमधून आलेल्या स्पर्धकांना देखील भारताने तितकेच प्रेम दिले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. कलर्स मराठीवर सुरु होणाऱ्या मराठी बिग बॉसवर देखील प्रेक्षक असेच प्रेम करतील ही आशा आहे.\nतेंव्हा बघा महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री बिग बॉसमध्ये आणि बिग बॉसच मराठमोळं रुपं १५ एप्रिल रोजी संध्या. ७ वा. तसेच त्यानंतरचे भाग दर सोम ते शनि रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा.फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\nNext Article \"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\n\"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/kariwade-project-dispute-39044", "date_download": "2018-04-21T07:31:22Z", "digest": "sha1:PBP55CM4T7FCERKCV5JJEW5SRLFU6XGZ", "length": 17151, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "kariwade project dispute कारिवडे कचरा प्रकल्प वाद पेटला | eSakal", "raw_content": "\nकारिवडे कचरा प्रकल्प वाद पेटला\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन\nसावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा लागेल, असा इशारा आज कारिवडे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला. कारिवडे ग्रामस्थांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कारिवडेवासीयांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आंदोलनानंतरसुद्धा हा प्रश्‍न तापण्याची शक्‍यता आहे.\nग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन\nसावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा लागेल, असा इशारा आज कारिवडे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला. कारिवडे ग्रामस्थांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कारिवडेवासीयांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आंदोलनानंतरसुद्धा हा प्रश्‍न तापण्याची शक्‍यता आहे.\nयेथील पालिकेतर्फे कारिवडे येथील कचरा डेपोसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत; मात्र ही जागा भरवस्तीत आहे. यामुळे भविष्यात होणारी आरोग्याची तसेच पाण्याची समस्या लक्षात घेता त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली होती; मात्र मागणीनंतरसुद्धा हा प्रकल्प यशस्वी करणार, असा दावा नगराध्यक्षांकडून करण्यात आला होता.\nकाही झाले तरी कारिवडेत हा प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आज ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर, माजी पंचायत समिती उपसभापती महेश सारंग, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, कारिवडे सरपंच तानाजी साईल, काजल माळकर, सुकाजी साईल, शरद पार्सेकर, विठ्ठल सावंत, गणपत गोसावी, कृष्णा ठाकूर, जनार्दन रेडकर, राजाराम रेडकर, सुशील आमुणेकर, विनय सावंत, पांडुरंग कारिवडेकर, अरविंद कारिवडेकर, ज्ञानेश्‍वर कांबळे, रामा सावंत, शिवराम रेडकर, तेजस रेडकर, गोविंद जाधव, सोनू सावंत आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nया वेळी प्रकल्पाच्या विरोधात उपस्थित आंदोलकांकडून घोषणा देण्यात आल्या. प्रकल्पाला विरोध आहे; त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांकडून प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना देण्यात आले.\nदरम्यान, उशिरा प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत आम्ही वरिष्ठांना कळवू तसेच पालिका मुख्याधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष आणि कारिवडे ग्रामस्थ अशी बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर लोकांच्या मागणीचा आदर करून योग्य तो निर्णय घ्यावा; अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देऊन ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.\nख्रिश्‍चन धर्मप्रांताचा आंदोलनाला पाठिंबा\nआंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी ख्रिश्‍चन धर्मीयांचे फादर फेलिक्‍स लोबो व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात सीबीएससी किंवा आयसीसी बोर्डची शाळा आणण्याचा मानस आहे; मात्र अशा प्रकारचा प्रदूषणकारी प्रकल्प झाल्यास त्या ठिकाणी शाळा आणणे मुश्‍कील होईल. त्यामुळे आमचा विरोध आहे, असे लोबो यांनी सांगितले.\nराज्यमंत्री चव्हाण यांची मध्यस्थी\nया प्रश्नावरून प्रांताधिकारी इनामदार यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी विजय द्वासे यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाच्यावतीने त्या जागेचा फेरसर्व्हे करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय घेतला. या प्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेऊन शिष्टाई केली.\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nकुख्यात गुंड अबू सालेमला लागले लग्नाचे वेध\nनवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/year-market-will-energetic-rain-13453", "date_download": "2018-04-21T07:40:33Z", "digest": "sha1:NLUHKLU34RXJOOG3CL6LM6KLDCWP5JJV", "length": 19194, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "This year, the market will energetic rain दमदार पावसाने यंदा बाजारात उत्साह | eSakal", "raw_content": "\nदमदार पावसाने यंदा बाजारात उत्साह\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nदसरा-दिवाळीनिमित्त उलाढालीमध्ये २५ टक्‍के वाढ अपेक्षित\nऔरंगाबाद - मोठ्या विश्रांतीनंतर बाजारपेठेला प्रतीक्षा असते ती दसरा-दिवाळीची. यानिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. यंदा दमदार पावसामुळे बाजाराला सकारात्मक संकेत दिलेला आहे. त्यामुळे रिअल इस्टेट, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोने-चांदी बाजारात २५ टक्‍के वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nदसरा-दिवाळीनिमित्त उलाढालीमध्ये २५ टक्‍के वाढ अपेक्षित\nऔरंगाबाद - मोठ्या विश्रांतीनंतर बाजारपेठेला प्रतीक्षा असते ती दसरा-दिवाळीची. यानिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. यंदा दमदार पावसामुळे बाजाराला सकारात्मक संकेत दिलेला आहे. त्यामुळे रिअल इस्टेट, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोने-चांदी बाजारात २५ टक्‍के वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nयाबाबत बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले, की मराठवाडा गेली तीन वर्षे दुष्काळाने होरपळला. त्यामुळे शहरी भागातील बाजारपेठा नोकरदार वर्गामुळे तरल्या होत्या. मात्र, तालुका आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा डबघाईस आल्या होत्या. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही लक्ष पावसाकडे लागलेले होते. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी, नोकरवर्ग आणि व्यापारीदेखील सुखावले. तब्बल तीन वर्षांनंतर बाजारपेठेमध्ये दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात उलाढाल अपेक्षित आहे. विशेषत: रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यावसायिक, बॅंका आणि वित्तीय संस्थेतील चांगल्या ताळमेळीमुळे दसऱ्याच्या दिवशी एक हजाराहून अधिक गृहप्रवेश अपेक्षित आहे. साधारणत: दहा ते वीस लाख रुपयांदरम्यानच्या रो-हाऊस आणि फ्लॅटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nशेंद्रा-बिडकीन, सातारा, देवळाई आणि हर्सूल भागांतील गृहप्रकल्पाला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे. शिवाय या भागातील किंमतीही आवाक्यात असल्याने नागरिकांचीही पसंतीी मिळत आहे. त्या पाठोपाठ वाहन बाजारामध्ये पाच ते दहा लाख रुपयांदरम्यान असलेल्या वाहनांना विशेषत: नोकरवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे. यंदा चांगले पीकपाणी आणि पगारवाढीमुळे २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाहनविक्री होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांसाठी खास उदाहरणार्थ फ्री इन्शुरन्स, कॅश डिस्काऊंट, मोफत ॲक्‍सेसरीज आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त सूट देण्यात आल्याने चारचाकी वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो. चारचाकीमध्ये व्हाईट, सिल्व्हर, ग्रे, रेड आणि ब्लू कारला अधिक मागणी आहे. दुचाकी आणि चारचाकी मिळून तीन हजार वाहने रस्त्यावर उतरतील, असा अंदाज आहे. विशेषतः तरुणाई जास्त सीसीच्या दुचाकी गाड्यांना पसंती देत आहे. त्यामुळे यंदा इतर गाड्यांसोबतच १३५ च्यावर सीसी असलेल्या वाहनांनाही चांगली मागणी राहील, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.\nदरम्यान, सोन्याचे दर सध्या काही प्रमाणात कमी झाल्याने सोने खरेदी यंदा दसऱ्याला वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. दसऱ्याला अनेकजण सोने खरेदी करतात. सोन्याचे दर कमी झाल्याने सराफा बाजारात यंदा चांगली उलाढाल होणार आहे.\nसुटीच्या दिवशीही बॅंका सुरू\nचारचाकी शक्‍यतो वाहनकर्ज करूनच घेण्याचा आपल्याकडे कल आहे. कंपनी आणि बॅंकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक लाख रुपयांपर्यंत ग्राहकांना फायदा होईल. त्याशिवाय मुहूर्तावर वाहन खरेदी करता येण्यासाठी शनिवारी आणि रविवारीही बहुतांश बॅंकांचा वाहन कर्ज विभाग सुरू होता. सहाजिकच दसऱ्याला किमान एक हजार ते बाराशे कार रस्त्यावर येतील, असा विश्‍वास समीर वाळवेकर यांनी व्यक्‍त केला.\nइलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठा तेजीवर स्वार\nदरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठा तेजीवर स्वार झालेल्या आहेत. मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन, वॉटर कुलर आदी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू मुहूर्तावर खरेदी करण्याला महिला वर्गाचे प्राधान्य असते. त्याशिवाय खासगी बॅंकांनी शून्य टक्‍के व्याजदराने कर्ज घेऊन या वस्तू खरेदी करण्याची सुविधा दिल्याने ग्राहकांचा फायदाच आहे. यंदा इलेक्‍ट्रॉनिक बाजारात घसघशीत ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित असल्याचा विश्‍वास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी व्यक्‍त केला.\nदिवाळी-दसऱ्यानिमित्त बहुतांश घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते. घराच्या रंगांवर घरात राहणाऱ्या व्यक्‍तींचे स्वभावगुण तयार होतात, असे मानले जाते. घरातील रंगांमुळे वातावरण प्रफुल्लित राहण्यासाठी प्रत्येकवेळी काही ना काही नवा प्रयोग केला जातो. यंदा वॉटर कलर बेस तंत्रज्ञानाने तयार केलेल्या रंगांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. हा रंग लवकर सुकतो, वास येत नाही, फिनिशिंग आणि शायनिंग दर्जेदार, टिकाऊ आणि इको फ्रेंडली असल्याने प्राधान्य दिले जाते. यंदा बिल्डर्सकडून ५०, तर सर्वसामान्य ग्राहकांकडून ५० टक्‍के रंगांना मागणी आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा तीस टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उलाढाल होईल, अशी माहिती शिवशंकर स्वामी यांनी दिली.\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nसाताऱ्यात बिनपगारी अन्‌ फुल अधिकारी\nसातारा - खासगी शाळांशी दर्जाच्या पातळीवर स्पर्धा करताना आपली मुले मागे राहू नयेत म्हणून पालिका शाळांमध्ये प्ले ग्रुप, सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू झाले...\nअनधिकृत कमानी तातडीने पाडा\nसोलापूर - सार्वजनिक रस्ते, पदपथ व धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरील अनधिकृत व रहदारीला अडथळे...\nअर्थहीन परंपरांचा त्याग कधी तरी करायलाच हवा. परंपरेतील अर्थहीनता जोखता यायला हवी आणि ती आसपासच्यांना समजावताही यायला हवी. ती परंपरा टाकून देण्याची...\nविरेंद्र कानोजी उर्फ भंडारी यांची रवानगी हर्सुल कारागृहात\nनांदेड - भारतीय जनता पार्टीचे तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश उर्फ बाळू खोमणे यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणारा विरेंद्र सोपान कानोजी उर्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575689", "date_download": "2018-04-21T08:07:21Z", "digest": "sha1:ZXXAMITQZXWQWZUFXJWEJZLVWCKVL2DG", "length": 5118, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत\nभाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत\nऑनलाईन टीम / मुंबई :\nभाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.\nशिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले.बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेलं एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारं असल्याचं सांगत; त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचं सांगत त्यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला\nचरख्यावरील मोदींच्या फोटोवरुन सेनेची टीका\nकर्मचाऱयांना कमी वेतन दिल्यास होणार कारवाई : कामगारमंत्री दत्तात्रेय\nमशिन्स असले तर ऑपरेटर नाहीत ; गडकरींचे आरोग्य विभागावर टीकास्त्र\nपंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार : राहूल गांधी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/reconsider-plea-of-suresh-halwankar-in-power-theft-case-say-supreme-court-1615520/", "date_download": "2018-04-21T07:59:18Z", "digest": "sha1:ZTJX4EF5UKJKTV6ULW5OZRCHYXZQEVP7", "length": 15396, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Reconsider plea of Suresh Halwankar in Power theft case say Supreme Court | वीजचोरी प्रकरणी सुरेश हाळवणकर यांच्या दोषमुक्तीचा फेरविचार करा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nवीजचोरी प्रकरणी सुरेश हाळवणकर यांच्या दोषमुक्तीचा फेरविचार करा\nवीजचोरी प्रकरणी सुरेश हाळवणकर यांच्या दोषमुक्तीचा फेरविचार करा\nआमदार हाळवणकर यांच्या मालकीचा कोरोची (ता. हातकणंगले) येथे गणेश उद्योग समूह आहे.\nवीज चोरी प्रकरणी इचलकरंजीतील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या दोषत्वाला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. स्थगिती देण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यात दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असा आदेश दिला आहे.\nयाबातची माहिती याचिकाकत्रे बालमुकुंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रति पत्रकारांना सादर केल्या .\nआमदार हाळवणकर यांच्या मालकीचा कोरोची (ता. हातकणंगले) येथे गणेश उद्योग समूह आहे. या यंत्रमाग कारखान्यातील वीज मीटरमध्ये फेरफार करून लाखो रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी सुरेश हाळवणकर व त्यांचे भाऊ महादेव हाळवणकर यांना विशेष तथा जिल्हा सत्र न्यायालयाने मे २०१४ मध्ये दोषी ठरविले. या दोघा बंधूंना तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी ठोठावली. त्याविरोधात हाळवणकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.\nन्यायालयाने त्यांच्या दोषत्वाला स्थगिती देणारा निर्णय दिला होता . या निर्णयाच्या विरोधात व्हनुंगरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अरूण मिश्रा व न्यायमूर्ती मोहन एम. शांतागोडर यांच्या खंडपीठापुढे ४ जानेवारीला सुनावणी झाली.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हाळवणकर यांच्या दोषत्वाला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत नापसंती व्यक्त करत सहा आठवड्यात स्थगितीचा फेरविचार करावा, असे आदेश दिले, असे व्हनुंगरे यांनी सांगितले.\nवीज चोरी हा सामान्य गुन्हा नसून गंभीर सामाजिक अपराध असल्याचे सांगत दोषत्वास स्थगिती देता येणार नाही. भावाचे नावे हाळवणकर यांनी केलेला भाडे करार नोंदणीकृत नाही. दोषत्वातून मुक्त होण्यासाठी केलेला बनाव असल्याचे अ‍ॅड. अंकुर गुप्ता व अ‍ॅड. प्रवीण सटाले यांनी न्यायालयात मांडल्याचेही व्हनुंगरे यांनी माहिती दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/tuljabhavani-prasad-coconut-only-2rs-tuljapur-11183", "date_download": "2018-04-21T07:49:16Z", "digest": "sha1:ZG7MYC3F5IUJQPJTFIF2D5M7J6UR3YSG", "length": 10482, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "tuljabhavani prasad coconut only 2rs in tuljapur तुळजाभवानीला अर्पण केलेले नारळ दोन रुपयांना | eSakal", "raw_content": "\nतुळजाभवानीला अर्पण केलेले नारळ दोन रुपयांना\nशनिवार, 23 जुलै 2016\nतुळजापूर - तुळजाभवानी देवस्थान समितीने भाविकांनी अर्पण केलेला नारळ अवघ्या दोन रुपयांस विक्री करण्यास सुरवात केली आहे. मंदिरात वाढलेल्या नारळाच्या संख्येमुळे मंदिर समितीला वरील निर्णय घेणे भाग पडले आहे.\nतुळजापूर - तुळजाभवानी देवस्थान समितीने भाविकांनी अर्पण केलेला नारळ अवघ्या दोन रुपयांस विक्री करण्यास सुरवात केली आहे. मंदिरात वाढलेल्या नारळाच्या संख्येमुळे मंदिर समितीला वरील निर्णय घेणे भाग पडले आहे.\nभाविक तुळजाभवानी मातेस खणा-नारळाने ओटी भरतात, त्यानंतर ते नारळ मंदिरात जमा होतात. तुळजाभवानी मंदिरात 2015-16 या वर्षात कंत्राटदाराने नारळ ठेक्‍याने घेण्यास नकार दिल्याने मंदिरात नारळ साठत आहेत. नारळांनी मंदिरातील चार खोल्या भरलेल्या आहेत. तसेच मंदिराच्या स्टेडियमखाली नारळ साठलेले आहेत. अखेर मंदिर समितीने दोन रुपयांस एक नारळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान 10 नारळ खरेदी करणे अनिवार्य ठेवण्यात आलेले आहे.\nमुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना...\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/bhumiputra-bhawan-for-koli-samaj-1609843/", "date_download": "2018-04-21T07:57:36Z", "digest": "sha1:EZMCXGV4CULAM7BPE65S4ITU7R2XONR5", "length": 17895, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhumiputra Bhawan for Koli Samaj | आगरी कोळी समाजासाठी ‘भूमिपूत्र भवन’ | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nआगरी कोळी समाजासाठी ‘भूमिपूत्र भवन’\nआगरी कोळी समाजासाठी ‘भूमिपूत्र भवन’\nउलव्यात ८२.७३ कोटी खर्चून उभारणार वास्तू; वर्षअखेपर्यंत बांधकाम पूर्ण\nठाणे जिल्हय़ातील आगरी कोळी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी आणि सांस्कृतिक उपक्रम व प्रदर्शनांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सात वर्षांपूर्वी सिडकोने नेरुळमध्ये आगरी कोळी संस्कृती भवन साकारले. तर झपाटय़ाने विस्तारित होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी समाजासाठी देखणे असे भूमिपुत्र भवन उलवे नोडमध्ये नव्या वर्षांत आकारास येणार आहे.\nनवी मुंबई तसेच ठाणे बेलापूर पट्टय़ात, रायगड जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात आगरी कोळी समाज राहतो. शहर वसविण्यासाठी सिडकोने शेतकऱ्यांच्या शंभर टक्के जमिनी संपादित करून नवी मुंबई शहर उभारले. समाजाच्या संस्कृतीच्या जपणुकीसाठी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवनाप्रमाणे उलवे नोडमध्ये उलवे सेक्टर १९ ए येथील भूखंड क्रमांक आठवर भूमिपुत्र भवन नव्या वर्षांत आकारास येणार आहे.\nया भवनामध्ये दोन मजली तळघर, वाहनतळ, स्वयंपाकघर, प्रसाधनगृह, बहुउद्देशीय सभागृह, प्रेक्षागृह तसेच प्रकल्पग्रस्तांच्या तरुण पिढीसाठी व त्यांच्या विकासासाठी प्रशिक्षण व विमानचालन अकादमी निर्माण केली जाणार आहे. मूळ मासेमारी व शेती या पारंपरिक व्यवसायाचे रूपांतर शहरी व्यवसायांमध्ये होत असल्याने या भवनामध्ये प्राचीन समृद्ध संस्कृती व परंपरांचे जतन करण्यास सहकार्य तर होईलच, त्याशिवाय या विभागातील समाजाला विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भवनाचा चांगला उपयोग होणार आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nनव्याने विकसित होत असलेल्या व झपाटय़ाने कामाची गती घेतलेल्या नेरुळ खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गावरील बामणडोंगरी रेल्वेस्थानकाच्या लगतच्या बाजूलाच उलवे सेक्टर १९ मध्ये सिडकोच्या उन्नती गृहप्रकल्पासमोरच भवनाची निर्मिती होत आहे. १३ जून २०१६मध्येच या कामाला सुरवात झाली असून नव्या वर्षांअखेरीपर्यंत कामाची मुदत देण्यात आल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आली आहे. नवी मुंबई ही मूळ आगरी कोळ्यांची वस्ती. सिडकोने १९७० मध्ये नवी मुंबई शहराची निर्मिती केली. तर एक स्वयंपूर्ण आणि सर्वसमावेशक शहर निर्माण करण्याचा प्रयत्न स्थापनेपासूनच सिडकोकडून केला जात आहे.\nअसे असणार भूमिपुत्र भवन\nठिकाण: उलवे सेक्टर १९ए, भूखंड क्र.८, क्षेत्रफळ-५६०० चौ.मी. ठेकेदार मे. एविआ कन्स्ट्रक्शन प्रा. लि.\nपार्किंगसाठी तळमजले, १००० आसन क्षमतेचे सभागृंह, १००० आसनक्षमतेचे प्रेक्षागृह, तिसऱ्या मजल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी प्रशिक्षण व विमानचालक अकादमी.\nनरायगड जिल्ह्य़ातील समाजबांधवासाठी मानबिंदू ठरणाऱ्या भवनाचा प्रस्ताव माझ्या कार्यकाळातच या भवनाचा प्रस्ताव मंजूर झाला. हे भवन आगरी कोळी बांधवांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. – नामदेव भगत, नगरसेवक व माजी सिडको संचालक\nनवी मुंबई व रायगड जिल्हय़ातील आगरी कोळी समाजाच्या मोठय़ा त्यागावर ही टोलजंग शहरे निर्माण झाली आहेत.सिडको उभारत असलेले भूमिपुत्र भवन आगरी कोळी समाजाच्या संस्कृती व संर्वधनाचे केंद्र ठरणार आहे. – प्रशांत ठाकूर , आमदार, भाजप\nसिडकोने उलवे येथे भूमिपुत्र भवनाच्या निर्मितीला १३ जून २०१६ मध्येच सुरवात केली आहे. भवनाचे काम वेगाने सुरु असून यंदाच्या वर्षांअखेरीस या भवनाची वास्तू पूर्ण होणार आहे. येथील समाजाच्या सांस्कृतीक ठेवा ठरणारी वास्तू देखण्या व विस्तृत स्वरुपात उभारली जात आहे. – के.डी.जाधव, कार्यकारी, अभियंता सिडको\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Hingoli/2017/03/21074225/news-in-marathi-teenage-girl-molestation-in-hingoli.vpf", "date_download": "2018-04-21T08:04:16Z", "digest": "sha1:O4LQVNX3Z36CEWGRSALXMJU25KMKDMEJ", "length": 10392, "nlines": 225, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nहिंगोली - वसमत येथील भट्टी गल्ली परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडितेवर अत्याचार केल्यानंतर नराधमाने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वसमत शहर पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\n'खाकी'तील प्रामाणिकपणा; दोन लाखांची रोकड ट्रकमालकाच्या स्वाधीन हिंगोली - पोलीस म्हटले की,\nतस्करीसाठी मोर-लांडोरांवर विष प्रयोग, ४ लांडोर दगावले हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील\nपैशासाठी विवाहितेला सासरच्यांनी जिवंत जाळले, पती अटकेत हिंगोली - कार घेण्यासाठी माहेरहून\nथकबाकीपोटी महावितरणने महिनाभरात केली १० कोटींची वसुली हिंगोली - जिल्ह्यात घरगुती,\nसरपंचाला मारहाण करुन १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास हिंगोली - वसमत तालुक्यातील\nअवैधरित्या गुटखा वाहतूकप्रकरणी ऑटोचालक अटकेत, गुटखा जप्त हिंगोली - शहरातील महावितरण\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/kamthi-kanhan-electricity-has-decreased-41818", "date_download": "2018-04-21T07:18:24Z", "digest": "sha1:SCTVBCW3I73CXYEZMPRVPCS6IDBXWUCZ", "length": 13491, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "In Kamthi, Kanhan, electricity has decreased कामठी, कन्हानमध्ये वीजहानी घटली | eSakal", "raw_content": "\nकामठी, कन्हानमध्ये वीजहानी घटली\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nनागपूर - लघुदाब वीज वितरण हानीचे प्रमाण कमी करण्यासह दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महावितरणतर्फे फीडर मॅनेजर योजना राबविली. फीडर मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामठी व कन्हान येथील पाच वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यात यश आले आहे. केवळ 9 महिन्यांच्या काळात या भागातील 672 वीजचोरीच्या घटना पकडल्या आहेत.\nनागपूर - लघुदाब वीज वितरण हानीचे प्रमाण कमी करण्यासह दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महावितरणतर्फे फीडर मॅनेजर योजना राबविली. फीडर मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामठी व कन्हान येथील पाच वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यात यश आले आहे. केवळ 9 महिन्यांच्या काळात या भागातील 672 वीजचोरीच्या घटना पकडल्या आहेत.\nऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे \"ड्रीम प्रोजेक्‍ट' म्हणून त्यांच्याच मतदार संघातून 2 मे 2016 पासून फीडर मॅनेजर योजना सुरू करण्यात आली. याची अंजनी लॉजिस्टिक्‍सने जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी कामठी 1 वाहिनीवरील वीजहानी 67.20 टक्के, कामठी 2 वाहिनीवरील हानी 59.16 टक्के, नेरी 59.31 टक्के, मोदी वाहिनीवर 39.37 टक्के, तर कन्हान वाहिनीवरील वीजहानीचे प्रमाण 37.80 टक्के होते.\nजानेवारी महिन्यातील नोंदीनुसार, कामठी 1 वाहिनीवरील वितरण हानी 36.47 टक्के, कामठी 2 वाहिनीवरील हानी 48.92 टक्के, नेरी वाहिनीवरील 36.09 टक्के, मोदी वाहिनीवर 29.18 टक्के, तर कन्हान वाहिनीवरील वीज हानीचे प्रमाण 20.52 टक्के आहे. वीजहानी कमी करण्यासाठी पाचही वाहिन्यांवर सुमारे 75 लाख रुपये मूल्याच्या 672 वीजचोऱ्या पकडल्या असून, यापैकी 70 लाखांची वसुलीही केली आहे.\nपाचही वाहिन्यांवरील 2 हजारांवर ग्राहकांकडील मीटर बदलले. 46 जणांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. वीज बिलांच्या थकबाकीवसुलीसाठी महावितरणच्या प्रयत्नांना मदत करीत 242 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी, तर 253 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.\nपाचही वीज वाहिन्यांवरील लघुदाब वितरण हानी घटल्याने भारनियमन संपुष्टात आले आहे. शिवाय ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होत आहे. पूर्वी अनधिकृत भार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते. आता ते नियंत्रणात आले आहे.\nफीडर मॅनेजर ही संकल्पना फार चांगली असून, राज्यातील वीज वितरण हानी कमी होऊन वसुलीचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी वीजदर मोठ्या प्रमाणावर कमी करणे शक्‍य होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल.\n- महेंद्र जिचकार, मे. अंजनी लॉजिस्टिक्‍स\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/highsecondary1.asp", "date_download": "2018-04-21T07:33:15Z", "digest": "sha1:Q2X2PX6LF3GLNIFH2NHG6CCZYBX3XJ6K", "length": 5022, "nlines": 39, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nउच्च माध्यमिक विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nउच्च माध्यमिक शिक्षण विभाग १\nशिक्षक /शिक्षकेतर सेवकनिश्चिती व मान्यता\nशिक्षक शिक्षण सेवक नियुक्‍ती मान्यता\nशिक्षण सेवक नियुक्‍ती मान्यता\nरिक्त पद भरण्याची कार्यवाही\nनियुक्‍त केलेल्या शिक्षकांचे / शिक्षण सेवकांचे मान्यता प्रस्ताव\nपरिभाषित अंशदान निवृती वेतन योजना\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/06/19070834/news-in-marathi-Boomarahs-noball-trapped-India-111.vpf", "date_download": "2018-04-21T07:58:59Z", "digest": "sha1:LEMQABJVDDWAGGRW44HQ3HB3LXIPBHWB", "length": 12288, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "बुमराहच्या एका नो बॉलची किंमत ठरली १११ धावा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nबुमराहच्या एका नो बॉलची किंमत ठरली १११ धावा\nलंडन - भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला १८० धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. ३३९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. मात्र, या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहची एक चूक भारतावर चांगलीच शेकली. त्या चुकीनंतर तब्बल १११ धावा यामुळे भारताला मोजाव्या लागल्या.\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO : मैदानात धोनीची फटकेबाजी, तर पित्याला...\nमुंबई - चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी\nवॉट्सनची 'रॉयल्स' विरोधात रॉयल खेळी; ठोकले दमदार शतक पुणे - आयपीएलमध्ये राजस्थान\nKKR व KXIP मध्ये आज अटीतटीची लढत, गेल-रसेलमध्ये रंगणार जुगलबंदी कोलकाता - आयपीएल २०१८\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाची महत्त्वपूर्ण बैठक, मात्र कर्णधारपदाचा तिढा कायम मेलबर्न - क्रिकेट\nIPL 2018 : विजयी घौडदौड कायम राखण्याचे कार्तिक-आश्विनसमोर आव्हान कोलकाता - आयपीएल २०१८\nमराठी चाहत्याचे धोनीसाठी 'दे दणादण' रॅप साँग, व्हिडिओ व्हायरल पुणे - भारतीय क्रिकेट\nIPL 2018 DD vs RCB : मैदानात भिडले होते, आज पुन्हा आमने-सामने कोहली-गंभीर बंगळुरू - आयपीएल-११ मध्ये\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T07:42:11Z", "digest": "sha1:BVQ4FV5YJF3H3L27GHD62HMX3SZGCFWC", "length": 4156, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गो-निजो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसम्राट गो-निजो (जपानी:後二条天皇; ९ मार्च, इ.स. १२८५ - १० सप्टेंबर, इ.स. १३०८) हा जपानचा ९४वा सम्राट होता. हा ३ मार्च, इ.स. १३०१ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.[१]\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nइ.स. १२८५ मधील जन्म\nइ.स. १३०८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/sgpgi-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:41:13Z", "digest": "sha1:LID4XCRORPQYQIWU5OQHP2DCT5342VNV", "length": 9585, "nlines": 174, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences, (SGPGI) मध्ये 120 पदांची भरती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nSanjay Gandhi Post graduate Institute of Medical Sciences (SGPGIMS) मध्ये सिस्टर Gr -II (Sister Gr -II ) च्या एकूण रिक्त 83 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी Sanjay Gandhi Post graduate Institute of Medical Sciences एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n3 संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) ची माहिती\nREAD राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (NIV) मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची भरती\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n10 वी, जनरल नर्सिंग डिप्लोमा\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 25 नोव्हेंबर 2016\nREAD महाराष्ट्र तलाठी पदभरती २०१७ ताजी बातमी\nवयोमर्यादा : दिनांक 31 डिसेंबर 2016 पर्यंत 33 वर्ष\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे\nअर्जांची हार्ड कॉपी आवश्यक कागदपत्रांसोबत Executive Registrar, SGPGI, Raebareli Road, Lucknow 226014 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.\nआवेदन शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक : 15 नोव्हेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 नोव्हेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nसंजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) ची माहिती\nमेडिकल सायन्सेस संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट (SGPGIMS) राज्य विधानमंडळाच्या अधिनियमाखाली वैद्यकीय संस्था, लखनौ स्थित, उत्तर प्रदेश आहे. तो 1983 मध्ये स्थापना करण्यात आली आणि संजय गांधी नंतर नावाचा आहे.\nREAD राज्य रक्त संक्रमण परिषदेत (SBTC) विविध वैद्यकीय संचालक, वाहनचालक पदांची भरती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये 153 पदांची भरती\nNext Post: लोकसभा मध्ये Secretarial पदांसाठी भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/05/29/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-04-21T07:53:57Z", "digest": "sha1:UI5DEU5OEUJPMRISF532VCKIG5GGPAZM", "length": 7537, "nlines": 129, "source_domain": "putoweb.in", "title": "अल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे?? शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम??", "raw_content": "\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\n← बॉलिवूड च्या मुव्ही ने तोडले बाहुबली 2 चे कमाई चे रेकॉर्ड\n​”माझा 10वी चा निकाल- आणि नौटंकी मित्र” →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:48:02Z", "digest": "sha1:XWSFEEVZMYG3YJGOWTOUZ3NQPZ3PMC2Y", "length": 5423, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वस्त्र सौख्याचे उधारीने मिळाले", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १४ ऑगस्ट, २०१३\nवस्त्र सौख्याचे उधारीने मिळाले\nचांदण्याची शाल मी ओढून घेते\nये तुला.. माझ्यात सामावून घेते\nशाल स्वप्नांची जरा ओढून घेते\nजीवनाला त्यात गुंडाळून घेते\nश्वास होते धाडले तुजपास काही\nजे परत आलेत ते मोजून घेते..\nफ़ाटुनी जाईल ते .. या काळजीने\nमीच जगण्याला जरा टाचून घेते..\nआठवे घेऊन तोंडी लावण्याला\nगोड मी जगणे अता मानून घेते\nवस्त्र सौख्याचे उधारीने मिळाले\nचापुनीचोपून त्या नेसून घेते\nपाहिला नाही 'उद्या' कोणीच येथे\n'आज'ची स्मरणे उरी गोंदून घेते\n१६ मे, २०१५ रोजी १:४७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2012/08/15/garibinirmulan/", "date_download": "2018-04-21T08:04:26Z", "digest": "sha1:VJBC7HRXNRT2V46ARMXJK756ZZOS2KTU", "length": 47941, "nlines": 565, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← ते शिंकले तरीही…..\nआयुष्य कडेवर घेतो →\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच\nगरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच.\nशेती व्यवसायातील गरिबी संपवायची असेल तर शेतीव्यवसायातून अतिरिक्त मनुष्यबळ कमी केले पाहिजे, असे वक्तव्य मागे एकदा एका शेतकरी मेळाव्यात बोलताना एका मंत्र्याने केले होते. त्याच दिवशी दुसर्‍या एका सभेत बोलताना शेतीव्यवसायाला बरकत येण्यासाठी शेतकर्‍यांनी जोडधंदे करायला हवेत, त्यासाठी शेतकर्‍यांना मदत करायला सरकार निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, असेही जाहीर करून ते मोकळे झाले होते. दोन्ही वक्तव्यातून शेतीमध्ये प्रत्यक्ष कामाच्या गरजेपेक्षा अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे ध्वनित होते.\nपरंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. जे प्रत्यक्ष शेतीव्यवसायात आहेत किंवा ज्यांची नाळ प्रत्यक्ष शेतीव्यवसायाशी जुळलेली आहे त्यांना पक्के ठाऊक आहे की, शेतीमध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. अनेकवेळा शेतीची कामे एकाच हंगामात एकाच वेळी येत असल्याने मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवतो. पेरणी, लागवड, खुरपणी किंवा पिक काढणी सारखी कामे योग्य त्या वेळी करणे शक्य होत नाही. शेतीतील कामाच्या वेळापत्रकाला अनन्य साधारण महत्त्व असल्याने व वेळची कामे वेळेत न आटोपल्याने मग उत्पन्नात जबरदस्त घट येते. उत्पादन वाढीसाठी जिवाचा आटापिटा करणे हा उत्पादकवर्गाचा मूलभूत पैलू असल्याने व शेतकरी हा उत्पादक वर्गामध्ये मोडत असल्याने वेळची कामे वेळेत उरकण्यासाठी प्रयत्न करणे हा गुण त्याच्या रक्तामांसातच भिनला असतो. उत्पादन वाढविण्यासाठी मजुरांची मदत घेणे क्रमप्राप्त ठरल्याने मग मजूर कमी आणि गरज जास्त अशी परिस्थिती उद्भवताच अकस्मात मजुरीच्या दरात प्रचंड उलथापालथ होते. शेतमजूरीची दरनिश्चिती सरकारच्या नियोजनामुळे ठरत नाही किंवा शेतमजुरांच्या युनियनने संप पुकारला म्हणून शेतमजुरीच्या दरात वाढ होत नाही तर शेतमजुरीच्या दरातील बदल मागणी-पुरवठ्याच्या सिद्धान्तानुरूप बदलत असते.\nआजपर्यंत कामाच्या शोधात खेड्याकडून पावले शहराकडे धावायचीत. पण आता गेल्या काही वर्षापासून अकस्मातच काळ बदलला आहे. गंगा उलटी वाहायला लागून वळणीचे पाणी आड्यावर जायला सुरुवात झाली आहे. मोलमजुरी आणि कामधंदा शोधण्यासाठी शहरातील पावले गावाकडे वळायला लागली आहेत. आम्ही शाळा शिकत असताना आम्हाला सांगितले जायचे की, अमेरिकेतील मोलकरीण स्वतःच्या चारचाकी गाडीने भांडी घासायला मालकाच्या घरी जात असते, एवढा तो देश समृद्ध आहे. आम्हाला ते ऐकताना मोठे कुतूहल वाटायचे. एक दिवस भारतातील शेतमजूरही चारचाकी गाडीमध्ये बसून शेतावर काम करायला जाईल असे जर भाकीत त्याकाळी कुणी वर्तवले असते तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात केली गेली असती मात्र; अगदी पंधरावीस वर्षाच्या काळातच इतिहासाला कलाटणी मिळाली असून शहरातील मजू्रवर्ग चारचाकी वाहनात बसून थेट खेड्यात येऊन शेतीच्या बांधावरच उतरायला लागला आहे. फरक एवढाच की अमेरिकेतील मोलकरीण भांडी घासायला मालकाच्या घरी स्वतःच्या चारचाकी गाडीने जात असते, आमचा मजूरवर्ग मात्र किरायाच्या गाडीने जातो. त्यासोबतच परप्रांतीयाचे लोंढेही आता गावामध्ये उतरायला लागले आहेत.\nमुंबई-पुण्यासारख्या शहरांना परप्रांतीयाचे लोंढे नकोनकोसे होत असताना आणि त्यांना हुसकावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असताना खेड्यात मात्र याच परप्रांतीयाचे दिलखुलासपणे स्वागत केले जात आहे. खेड्यातील शेतकरी परप्रांतात जाऊन तेथील कामगारांना आपल्या गावात येण्याचे निमंत्रण देऊ लागला आहे. गावामध्ये आल्यानंतर त्यांची निवासाची व्यवस्था राजीखुशीने करायला लागला आहे.\nशेतमजुरीचे सतत वाढते दर आणि शेतकरी वर्गाकडून परप्रांतीयांचे स्वागत ह्या दोनही बाबी शेतीव्यवसायात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे, हे अधोरेखित करणार्‍या आहेत. पण आमच्या शासनकर्त्यांचे पाय जमिनीला लागत नसल्याने वास्तविक स्थितीपासून ते बरेच लांब असतात. १९९० मध्ये जे वाचले, पाहिले त्या आधाराने ते २०१० मध्ये बोलत असतात. काळाचा प्रवाह सतत बदलत असतो, याचाही त्यांना विसर पडायला लागतो. त्यामुळेच मग त्यांना शेतीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा साक्षात्कार व्हायला लागतो.\nऔद्योगिक विकासासाठी शेतीमध्ये तयार होणारा कच्चा माल स्वस्तात स्वस्त भावाने उपलब्ध होईल अशाच तर्‍हेने स्वातंत्र्योत्तर काळात ध्येयधोरणे राबविली गेलीत तरीही बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही कारण भारतासारख्या प्रचंड जनसंख्या असलेल्या देशाला गरजे एवढा रोजगार पुरविण्याची क्षमता औद्योगिक क्षेत्राकडे कालही नव्हती, आजही नाही व उद्याही असणार नाही, हे जेवढे लवकर नियोजनकर्त्यांना कळेल तेवढे लवकर भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पाऊल पडण्यास सुरुवात होईल. शहरातील मनुष्य कामधंद्याच्या शोधात खेड्याकडे वळायला लागला, ही घटनाच मुळात शेतीव्यवसायामध्ये रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचे द्योतक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांतील श्रमशक्तीचे शोषण करून शहरे फ़ुलविणार्‍या धोरणात्मक नियोजनकर्त्यांच्या मुस्कटात काळाच्या महिमेने सणसणीतपणे हाणलेली ही चपराक आहे.\nस्वातंत्र्योत्तर काळात शेतीकडे जर अक्षम्य दुर्लक्ष झाले नसते तर आज देशात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. शेतीमध्ये जर भांडवलीबचत निर्माण व्हायला लागली तर शेतीमध्ये रोजगाराचे अमाप दालन खुले होऊन देशाचा कायापालट होऊ शकतो. देशांतर्गत दूध आणि मांसाची आवश्यक गरज जरी पूर्ण करायची म्हटले तरी पशुपालन व्यवसायामध्ये प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शेती करून किंवा शेतीशी निगडित व्यवसाय करून जर सन्मानजनक जीवन जगता आले तर सुशिक्षित बेरोजगारांची पावले एमआयडीसी ऐवजी रानमाळाकडे वळू शकतात. एका घरात दोन भाऊ असतील तर एक भाऊ शेती आणि दुसरा भाऊ पशुपालन अशी विभागणी होऊन एका घरात दोन स्वतंत्रपणे व्यवसाय उभे राहू शकतात. उद्योगात किंवा कारखान्यात एक रोजगार निर्माण करायला कोट्यवधीची गुंतवणूक करावी लागते त्याउलट शेतीनिगडीत व्यवसायात केवळ दोन तीन लक्ष रुपयाच्या भांडवली गुंतवणुकीत आठ-दहा लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यातूनच ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. गरिबी आणि दारिद्र्याचा समूळ नायनाट होऊ शकतो. हजारो कोटी रुपये खर्चाच्या भिकेच्या अनुदानात्मक योजना राबविण्याची गरजही संपुष्टात येऊ शकते.\nआणि एवढे सगळे घडून येण्यासाठी शासनाला तिजोरीतून एक दमडीही खर्च करण्याची गरज नाही. एका दाण्यापासून हजार दाणे निर्माण करण्याचे सामर्थ्य मातीला आणि गवत-कडब्यापासून दूध निर्माण करण्याची कला गाई-म्हशीला निसर्गानेच दिलेली आहे. केवळ शेतीतून किंवा शेतीशी निगडित व्यवसायातून उत्पादित होणार्‍या मालावर शासनकर्त्यांनी निष्कारण निर्बंध लादणे तेवढे थांबवले पाहिजेत.\n…. बस्स एवढेच पुरेसे ठरेल शेतीच्या आणि देशाच्या विकासासाठी.\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेतकरी संघटक, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\t• Tagged राजकारण, लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेतकरी संघटक, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\n← ते शिंकले तरीही…..\nआयुष्य कडेवर घेतो →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/25/xiaomi-note-4-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-04-21T07:50:48Z", "digest": "sha1:O3QBVFLT2Z2SKRAMALXUH3XUIKPQJZJZ", "length": 8227, "nlines": 142, "source_domain": "putoweb.in", "title": "XIAOMI NOTE 4 चा सेल आजपासून सुरु", "raw_content": "\nXIAOMI NOTE 4 चा सेल आजपासून सुरु\nXiaomi note 4 चा सेल रविवार 25 जून पासून flipcart वर सुरू होत आहे, शक्यतो स्मार्टफोन बुधवार आणि शुक्रवारी ऑनलाइन सेल ला असतो, पण कंपनी एक ऑफ डे सेल घोषित करण्यात आला.\nया सेल करिता फ्लिपकार्ट कडून फोन चे फक्त दोनच व्हेरिएंट ठेवण्यात आले आहेत, 3GB ram/32 GB स्टोरेज आणि 4 GB Ram/ 64 Gb स्टोरेज\nहे दोन्ही मॉडेल्स 3 रंगांमध्ये उपलब्ध असतील, गोल्ड, ग्रे आणि matte black\n← कपिल शो मध्ये एक कलाकार परतला, म्हणे “आम्ही तर भावासारखे”\nPuto’s मुव्ही रिव्ह्यू – ट्यूबलाईट | Tubelight →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------45.html", "date_download": "2018-04-21T07:32:18Z", "digest": "sha1:3R5FUMNVFNPQZGDCPXV734CBCVFYYGHK", "length": 34900, "nlines": 665, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बहादुरगड", "raw_content": "\nअहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीच्या उत्तरतीरावर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला उभा आहे तो म्हणजे पेडगावचा भुईकोट उर्फ बहादूरगड उर्फ धर्मवीरगड. श्रीगोंदापासुन पेडगाव हे अंतर साधारण १३ कि.मी. तर दौंडपासुन २१ कि.मी.आहे. भीमा व सरस्वती या दोन नद्यांच्या बेचक्यातील साधारण लंबगोलाकार आकाराचा बहादुरगड पुर्वपश्चिम पसरलेला असुन ९० एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेला आहे. गावात शिरल्यावर किल्ल्याचे विखुरलेले अवशेष दिसायला सुरवात होते. किल्ल्याला एकुण पाच दरवाजे असुन नदीच्या दिशेने एक चोरवाट आहे. यातील मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्याचे चार दरवाजे ढासळलेले असुन केवळ कमानी कशाबशा उभ्या आहेत तर नदीच्या बाजुस असणारा पाचवा दरवाजा त्यातील देवड्यांसह आजही सुस्थितीत उभा आहे पण तो दगड लावून बंद करण्यात आला आहे. यातील पहिला दरवाजा हा गावाच्या बाजुला, दोन दरवाजे पश्चिम दिशेला,एक दरवाजा नदीच्या बाजुला तर पाचवा दरवाजा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला भवानी मंदिराच्या दिशेला आहे. गावातील किल्ल्याचा दरवाजा इतर चार दरवाजापेक्षा आकाराने सर्वात जास्त मोठा असुन आत शिरण्यापूर्वी दरवाजाबाहेरच ७ फुट उंचीच्या मारुतीच्या मूर्तीचे दर्शन होते. दरवाजा शेजारील दोनही बुरूज ढासळलेले असुन आत शिरल्यावर लगेचच उजव्या बाजुला भैरवनाथाचे मंदिर तर डाव्या बाजूला उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. बहादुरगडावर साधारणपणे १३व्या शतकात बांधलेली पाच प्राचीन मंदिरे असुन हि मंदिरे अनुक्रमें भैरवनाथ-रामेश्वर-मल्लिकार्जुन-लक्ष्मीनारायण-बाळेश्वर या नावानी ओळखली जातात. ही सर्व मंदिरे काळ्या पाषाणात बांधलेली असुन यातील भैरवनाथ मंदीर स्थानिकांच्या ताब्यात तर उरलेली चार मंदीरे व किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत. सध्या भैरवनाथ मंदिराला गावकऱ्यांनी रंगरंगोटी केल्याने त्याचे मूळ सौंदर्य लयाला गेले आहे. उरलेली चार मंदिरे मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असल्याने डागडुजी केल्याने सुरक्षित स्थितीत आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक शिल्प मुखवटे, वीरगळ, सतीशिळा पडलेली दिसतात. यात एक गजलक्ष्मीचे शिल्प असुन लोकांनी या शिल्पाला अबीर फासुन व तेल वाहुन शनिदेव बनविले आहे. मंदिरासमोर एक दिपमाळ असुन आजुबाजुला काही दगडी तोफगोळे पडलेले दिसतात. याशिवाय मंदिराशेजारी पुरातत्व खात्याने किल्ल्यावर सापडलेल्या मुर्ती व इतर अनेक अवशेष एका ठिकाणी जमा करून ठेवले आहेत. हे सर्व पाहून समोर तटबंदीकडे जाणारा रस्ता धरायचा. किल्ल्याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आज उद्‌ध्वस्त झालेल्या असुन वाटेत झाडीझुडपांत लपलेले अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष दिसतात. किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुस्थितीत उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. भैरवनाथ मंदिरांपासुन थोडे अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजुला सर्वप्रथम उध्वस्त रामेश्वर मंदीर व पुढे पडझड झालेले मल्लिकार्जुन मंदिर दिसते. पुढे काही अंतरावर हत्तीमोटेची इमारत असुन या इमारतीसमोर किल्ल्यातील उर्वरीत दोन मंदिरे दिसतात. हत्तीमोटेची इमारत हि या किल्ल्यातील सर्वात उंच इमारत असुन तेथुन संपुर्ण किल्ला व परीसर पहाता येतो. येथुन किल्ल्यासाठी वापरण्यात आलेली पाणीपुरवठा योजना आपल्याला ठळकपणे दिसुन येते. भीमा नदीच्या पात्रातील पाणी सर्वप्रथम लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागे असलेल्या खंदकात उचलले जात असे. तेथुन ते मोटेने उचलुन खापरी नळाच्या सहाय्याने हत्तीमोटेच्या खाली असणाऱ्या हौदात आणले जात असे व तेथुन पुन्हा हत्तीमोटेच्या इमारतीवर उचलुन खापरीनळाच्या सहाय्याने संपुर्ण किल्ल्यात फिरवले जात असे. किल्ल्यात फिरताना ठिकठिकाणी आपल्याला या खापरी नळाच्या वरील बाजुस हवेसाठी बांधलेले उछवास पहायला मिळतात. हि योजना आजही कार्यरत करता येईल इतकी स्पष्ट आहे. हत्तीमोटेसमोर असलेले लक्ष्मीनारायणाचे मंदिर आजही चांगल्या अवस्थेत असुन आत शिवलिंग आहे. मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पाहण्याजोग्या आहेत. याच्या समोरील बाळेश्वर मंदिर मात्र अर्धवट ढासळलेल्या अवस्थेत असुन याच्याही आत शिवलींग आहे. एकंदरीत पहाता किल्ल्याच्या आतील पाचही मंदीरे आजही प्रेक्षणीय आहेत. बाळेश्वर मंदिराच्या बाजूला तटबंदीला लागुन एका वाड्याचे अवशेष दिसतात. मंदिरांच्या मागील बाजूला तटबंदीबाहेर भीमा नदी असुन किल्ल्याची या भागातील तटबंदी काही प्रमाणात ढासळली आहे. लक्ष्मीनारायण मंदिरापासून थोडे अंतर चालून गेल्यावर बालेकिल्ल्याची तटबंदी व प्रवेशव्दार लागते. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजुस पडझड झालेली कचेरीची वास्तू दिसते. प्रवेशव्दारातुन आत शिरल्यावर समोरच राजदरबार व अनेक वाड्यांचे चौथरे दिसतात. या ठिकाणी औरंगजेब आणि संभाजीराजांची भेट झाल्याची शक्यता वर्तविली जाते. राजदरबाराच्या मागील बाजुस तटबंदीला लागुन असलेले दुमजली महालाचे बांधकाम पाहण्यासारखे आहे. याला चुन्याचा गिलावा करण्यात आला असुन इथेच औरंगजेबाचा मुक्काम असल्याचे सांगितले जाते. या महालाच्या खिडक्यांमधून भीमा नदीचा सुंदर देखावा दिसतो. या महालाशेजारी हमामखाना असुन महालाच्या खालील बाजुस भीमानदीच्या पात्रात बोटीसाठी बांधलेला धक्का दिसुन येतो. येथुन तटबंदीच्या कडेने पुढे गेल्यास आपल्याला तटबंदीत असलेला व दगडाने बंद केलेला नदीच्या दिशेने असलेला सुस्थितीतील दरवाजा दिसतो. येथुन पुढे तटबंदीबाहेर भवानीदेवीचे मंदिर आहे. गडाच्या पुढील भागातील तटबंदीतुन तेथे जाण्यास दरवाजा आहे पण या भागात प्रचंड प्रमाणात काटेरी झुडुपे वाढलेली असल्याने आपल्याला या दरवाजापर्यंत पोहोचता येत नाही. या मंदिरात जाण्यासाठी गडाबाहेर पडुन संपुर्ण तटबंदीला वळसा घालुन तेथे जावे लागते. भवानीदेवीचे मंदिर एका चौथऱ्यावर उभे असुन त्याच्या कळसाचे बांधकाम मध्ययुगीन मुस्लीम शैलीत आहे. मंदिराला स्वतंत्र अशी तटबंदी असुन चार टोकाला चार बुरूज आहेत. गडावर मुक्काम करायचा असल्यास हि जागा योग्य आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण किल्ला व परीसर फिरण्यास ४ तास लागतात. बहादूरगड पाहून आपल्याला या भागातील सिध्दटेकचा गणपती आणि राशीनचे मंदिर व हलते मनोरे पहाता येतील. बहादूरखानाने हा किल्ला बांधला आणि त्याला बहादूरगड हे नाव दिले असे दिसत असले तरी किल्ल्यातील पाच प्राचीन मंदीर समुह पहाता हा किल्ला आधीपासुन अस्तित्वात असावा व बहादुरखानाने त्याची पुनर्बांधणी केली असावी असे वाटते. गडावरील प्राचीन अवशेष पहाता पेडगावचा भुईकोट १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला असावा. शिवाजी महाराजांचे आजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट मोकास होता. निजामशाहीच्या काळात पेडगाव हे महत्त्वाचे केंद्र होते. येथून बावन्न परगण्यांचा कारभार चालत असल्याच्या काही ऐतिहासिक नोंदी सापडतात. कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार व औरंगजेबाचा दूधभाऊ बहादुरखान ज्याला कोकलताश अशी पदवी होती त्याने १६७२ साली भीमा नदीच्या काठावर पेडगाव येथे वास्तव्यास असताना या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याला बहादुरगड असे नाव दिले असावे. हा किल्ला बराच काळ पुणे प्रांतातील मोगल सैन्याची युध्दसामुग्री साठवण्याचे मुख्य ठिकाण होते. बहादुरगड हे किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ब्रिटीश गॅझेटीअरमध्ये या किल्ल्याची नोंद पेडगावचा भुईकोट अशी आहे. बहादूरगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादुरखानाच्या केलेल्या फजितीसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बहादूरखानाने बहादूरगडामध्ये् शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी गोळा केले असल्याची माहिती महाराजांच्या गुप्तहेरांनी आणली. शिवाजी महाराजांनी नऊ हजारांचे सैन्य बहादूरगडावरील खजिना लुटण्यासाठी पाठवले. या सैन्याच्या दोन तुकड्या तयार करण्यात आल्या. एक दोन हजाराची तर दुसरी सात हजारांची. दोन हजारांच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला व गडबड उडवून बहादूरखानला किल्ल्याबाहेर काढले व माघार घेवून पळायला सुरवात केली. बहादूरखानाला हुलकावणी देत खूप लांबवर आणल्यावर मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामधे असणारा खजिना आणि घोडे ताब्यात घेवून मराठयांनी रायगडाकडे कूच केली. बहादुरखान पाठलागावरून परतल्यावर त्याला शाही खजिना लुटल्याची बातमी कळली व मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आपली इभ्रत वाचवून त्याला गप्प बसावे लागले. १ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजीराजे कोकणात संगमेश्वर येथे आले असता गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठयांचे संख्याबळ कमी असल्याने प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे हल्ला परतवू शकले नाहीत व संभाजीराजे व सोबत कवि कलश जिवंत पकडले गेले. संभाजीराजे व कवि कलश यांना बहादुरगड येथे आणण्यात आले. यावेळी औरंगजेबाने आपली अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. संभाजीराजे आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून त्यांची मानहानीकारक धिंड काढुन त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. त्यांना स्वराज्य, खजिना व किल्ले मोंगलांच्या ताब्यात देण्यास सांगितले पण संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. औरंगजेबाने त्यांचे डोळे काढण्याचा हुकुम दिला. या सर्व शिक्षा आधी कवी कलश यांच्यावर करून नंतर त्या राजांना दिल्या जात होत्या. त्यानंतर दोघांचीही जीभ छाटण्यात आली व शेवटी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. संभाजी राजांच्या ह्या बलीदानाला हा किल्ला साक्षीदार ठरला पण त्याबद्दल इथे काहीही माहिती मिळत नाही. नंतर त्यांना पेडगावहून भीमा- इंद्रायणी संगमावरील तुळापुर वढू येथे नेउन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या देहाची विटंबना करून त्यांचे अवशेष नदीपात्रात टाकण्यात आले. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी धर्मनिष्ठा सोडली नाही.--------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/05/31/%E2%80%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-10%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%9F%E0%A4%82/", "date_download": "2018-04-21T07:55:19Z", "digest": "sha1:NG5F2KDAG7VHWKJFW4RFD5L4DOM6EYYU", "length": 12988, "nlines": 148, "source_domain": "putoweb.in", "title": "​”माझा 10वी चा निकाल- आणि नौटंकी मित्र”", "raw_content": "\n​”माझा 10वी चा निकाल- आणि नौटंकी मित्र”\nस्थळ – ड तुकडी, भावे प्राथमिक शाळा, पुणे\nमराठी मिडीयम, सगळीकडे गोंधळ माजला होता, कोणाचे खुललेले चेहरे होते तर कोणाचे कोमेजलेले, माझा चेहरा अजूनतरी शून्य भाव असलेला होता, माझी मार्कलिस्ट हातात आली,मग आपोआप खुलणार्या चेहऱ्यांमध्ये शामिल झालो… माझे सगळे मित्र पास झालेले त्यामुळे अजूनच आनन्द होता, मला जे काय एकसठ-बासठ टक्के मिळालेले ते घेऊन वर्गाबाहेर पडलो,\nइतक्यात बाजूच्या ब तुकडी मधून माझा मित्र हसत बाहेर आला, त्याला मी हाक मारली, मला पाहून तो एकदम निरागस चेहरा झाला… तो मित्र म्हणजे एकदम साधा, कधीही गडबड नाही, बंक मारणे नाही, शाळेतून पळून जाणे नाही, भारत vs पाकिस्तान मॅच च्या दिवशी पळून जायचे त्याना म्हणल्यावर शेवटी काय अ आणि ब मधील पोरं ते.. पळून जायचे म्हटल्यावर… अ ब ब\nअसो, तो आला माझाकडे तोंड पाडून, ते फाजीलपणे आणि नाटकीपणाने पडलेले तोंड पाहून कोणी ही सांगेल की हा व्यवस्थित पास झाला आहे…\nतो आला , म्हणाला, “काय कुंटे झालास का पास” असे एकदम टोकदार सुई ने टोचून, खोचकपणे विचारले त्याने मला, “काय झाला का पास झालास का पास” असे एकदम टोकदार सुई ने टोचून, खोचकपणे विचारले त्याने मला, “काय झाला का पास” त्याचा तो टोन मला पटकन समजला,\nमी- झालो की, 62% पडले… (एकदम रुबाबात सांगितले मी, कारण आमच्या सर्व पिढ्यांमध्ये 62% म्हणजे माझा उचांक होता.\nमग मी ही थोडं खोचक पणे विचारलं, तू झाला का पास\nतो – पास तर झालो रे….पण\nआता हा “पण” शब्दावर त्याने ज्या प्रकारे दबाव टाकला होता, त्यावर मला समजले की मी पुढचा प्रश्न काय विचारणे त्याला अपेक्षित आहे…\nमी – किती टक्के मिळाले\nतो – काहिनाही रे\nमी – अरे पण किती टक्के मिळाले\nतो – जाऊ दे रे सोड\nमी – हो, पण सांगशील का नाही\n खूप म्हणजे खूपच कमी पडले, घरचे खूप मारणार आता मला…\nमी – अरे पण पडले किती ते सांग ना केळ्या\nमी (चिडून) – शीईईई 84% फक्त… लाज वाटते का तुला… नुसते फटकेच नाही तर हाकलून द्यायला पाहिजे घरातून तुला…वर्षभर काय झोपा काढत होतास का 84% फक्त… लाज वाटते का तुला… नुसते फटकेच नाही तर हाकलून द्यायला पाहिजे घरातून तुला…वर्षभर काय झोपा काढत होतास का\n 84% काय कमी आहेत का तुला तरी पडलेत का कधी\nकसा लायनिवर आणला त्याला लगेच\nत्याला अपेक्षित होते की 84% ऐकून मी त्याचे कौतुक करावे, त्याचे सांत्वन करावे, पण त्याला काय माहिती अजून 10 वर्षांनी मी पुणेरी टोमणे चा Admin बनणार होतो ते….\nअसे स्वतःच्या स्तुतिसाठी आसुसलेली मंडळी आपल्या आजूबाजूला खूप असतात, पण जर त्यांनी नाटके केली तर मग असे टोमणे ऐकायला मिळतात….\nशाळेतल्या आठवणी अशाच असतात, कायम लक्षात राहणाऱ्या, तेव्हा असे वाटते की कधी शाळा संपते आणि कॉलेज मध्ये जातो, कॉलेज मध्ये असताना वाटते कधी शिक्षण संपते आणि कमवायला लागतो, पण आता वाटते की पुन्हा शाळेत जावे…. यालाच जीवन चक्र म्हणत असतील कदाचित.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेख, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\n← अल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/old-woman.html", "date_download": "2018-04-21T07:30:51Z", "digest": "sha1:Y6SANTYPQ5ACXYWHK2OSG54NKGFOYLRC", "length": 6767, "nlines": 129, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: An old woman- अरुण कोलटकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nAn old woman- अरुण कोलटकर\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://ashacheka.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:29:03Z", "digest": "sha1:MOHP4LTPQJWZGHS7PTMPAUTZ263YAHMU", "length": 7556, "nlines": 153, "source_domain": "ashacheka.blogspot.com", "title": "अशाच एका संध्याकाळी ...: पसारा", "raw_content": "अशाच एका संध्याकाळी ...\nशोधतोय एवढं मी, सारखं सारखं ...\nपण ही कविता मात्र, काही केल्या सापडत नाहीये अजिबात ...\nमनामध्ये नुसता विचारांचा पसारा झालाय ... ...\nतशा एरवी, पसाऱ्यात मला वस्तू सापडतात पट्कन ...\nपण गेले काही दिवस, काहीतरी जाम बिनसलंय ...\nजेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अगदी,\nअगदी मनापासून हवी असते ...\nतेव्हा त्या गोष्टीला ते कळतं बहुतेक, अपोआप \nमग ती नेमकी काही केल्या सापडत नाही\nकितीही शोधा, नुसता पसारा होतो मग ...\nघरी होतो तेव्हा एक बरं होतं ...\nअशा वेळी मी उगाच जुन्या वह्या उचकायचो\nकुठल्यातरी वहीच्या शेवटच्या पानावर\nउगाच कुठलीशी अनामिक कविता लिहिलेली सापडायची\n(शाळा कॉलेजात तासांना फारस लक्ष द्यायचो नाही,\nहे किती बरं होतं \nमग शेवटच्या पानावर, काही ओळी खरडलेली\nमला उगाच माझी कवितांची वही असल्यागत वाटायचं\nमी अजून एखादी तशी वही शोधू लागायचो\nमाझ्या कवितांच्या अनेक वह्या असल्यासारखं ... उगाच ...\n\"अरे का पसारा करतोयस स्वान्द्या \nमग आई विचारणार ...\n मनात नुसता विचारांचा पसारा झालाय ...\nकरायच्या उरलेल्या assignments , तपासायचे राहिलेले reports ,\nपुढच्या आठवड्यातल्या परीक्षा ...\nहे अशा वेळी असलं काहीतरी टपकंत मनात\nFacebook उघडून बसलं, की का नाही रे टपकंत तुम्ही \nच ... मी पसाऱ्याचा अजून पसारा घालतोय ...\nमग ... मग आठवणी शोधू का \nआठवणींच्या फार सुंदर कविता बनतात ...\nनाही ... नाही नको \nमग मीच हरवून जाईन त्यांच्यात पूर्णपणे ...\nकाहीशे मैल दूर असणं वेगळं\nआणि सात समुद्र दूर असणं फार वेगळं ...\nउगाच मग पापण्या ते समुद्र ओलांडू पाहतात ...\nआणि मग समोरचं सारं गढूळतं ... ... ...\nअरे, नको म्हटलं न तुम्हाला,\nमग तरी उगाच का गढूळल्यागत वाटू लागलाय ...\nआत्ता ... हो, नेमकी आत्ता, ही कविता सापडायला हवी,\nआणि म्हणूनच मग ती सापडत नाहीये कदाचित ...\nदिसतोय तो नुसता पसारा ...\nया अशा, आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींनी,\nresponse द्यायला हवा आपण हाक मारल्यावर ...\nपण मग कविता 'ओ' देईल,\nअशी खोल हाळी द्यायला हवी ...\nआणि आतून हाक मारायला,\nमन रितं असायला हवं ...\nम्हणजे मग हळुवार ते कवितेनी भरून जाईल ...\nकिंवा मग ते आधीच भावनांनी काठोकाठ भरलेलं हवं ...\nम्हणजे मग अलगद कविता वर तरंगत येईल ...\nपण .... पण मनात साला नुसता विचारांचा पसारा झालाय ...\nनुसता पसारा ... ... ...\nपसारा... किती अलगदपणे पसारा बाहेर काढलाय अरे.. सादर कविता हि भयानक आवडलीये याची लेखकाने नोंद घ्यावी... सादर कविता हि भयानक आवडलीये याची लेखकाने नोंद घ्यावी...\nछोट्याशा नातवाची छोटीशी कविता\nएकम - मिलिंद बोकील\nडायलॉग म्हणजे काय रे भाऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------20.html", "date_download": "2018-04-21T07:25:09Z", "digest": "sha1:RFT22JFEKDMFRAIB26BQ6YUGRZLGDYVL", "length": 17441, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "वेंगुर्ला", "raw_content": "\nमुंबई- कोकणाला महाराष्ट्रातील 720 किलोमीटरची अरुंद अशी किनारपट्टी लाभली आहे. पश्चिमेस अरबी समुद्र तर, पूर्वेला समांतर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. येथील जैवविविधता, परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोकणाचे वेगळेपण आहे. उत्तरेकडील बोर्डीपासून ते दक्षिणेकडील शिरोडा पर्यंत पसरलेला कोकणचा महाराष्ट्रातील समुद्रकिनारा विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेला असलेले अत्यंत निसर्गरम्य ठिकाण म्हणजे वेंगुर्ला. पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या छोट्या डोंगररांगांनी वेढलेले हे नितांत सुंदर गाव म्हणजे कोकणी संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा अगदी अर्क आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या वनस्पतींनी नटलेला इथला हिरवागार निसर्ग पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. वेंगुर्ल्याच्या परिसरात असलेली दाभोळी, तुळस आणि मोचेमाड ही छोटी गावे आजही शहरी दगदगीपासून खूप दूर असलेली आणि कोंकणी परंपरा जपणारी अशी रम्य ठिकाणे आहेत. वेंगुर्ला तालुक्यात अत्यंत सुंदर आणि अप्रतिम सागरी किनारे आहेत. वेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर सागरेश्वर हा असाच सुंदर सागरकिनारा आहे. सागरेश्वर येथील समुद्रकिनारा अत्यंत प्रेक्षणीय असाच आहे. फिक्कट, पांढ-या, मऊशार वाळूने व्यापलेला हा लांबलचक किनारा पर्यटकांना स्वर्गीय आनंद देतो. सागरेश्वर किनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे चमकदार चंदेरी वाळूचे लांबलचक पट्टे, चममचता किनारा आणि नितळ निळे पाणी. या किनाऱ्यावर सागरेश्वर देवाचे एक लहानसे सुंदर मंदिर आहे. या किनाऱ्यावर सुरुच्या बनांची किनार आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य पाहता येते. डॉल्फिन दर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध असुन हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स सागरेश्वर समुद्रकाठ आणि कुडाळ जवळ उपलब्ध आहेत. राहण्यासाठी व उत्कृष्ट कोकणी जेवणासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. समुद्रकिना-याच्या उंच टेकडीवर शासनाचे 'सागर' हे अत्यंत रमणीय विश्रामगृह आहे. संध्याकाळी या ठिकाणाहून सूर्यास्ताचे दर्शन करण्यासाठी बरीच गर्दी असते. सकाळचा सूर्योदय देखील येथून सुंदर दिसतो. शासनाने वेंगुर्ला ते मालवण हा जवळजवळ ४० किलोमीटरचा सागरी महामार्ग नुकताच विकसित केला आहे. समुद्राच्या काठाकाठाने माडांच्या अन् पोफळीच्या बागातून चढ उतारांचा आणि वळणांचा हा अत्यंत देखणा रस्ता असून केवळ त्या रस्त्याने रमतगमत प्रवास करणे हाच एक मोठा आनंद आहे. मुंबईहून रेल्वेने सांवतवाडी व तेथून साधारण २८ ते ३० किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला आहे. मुंबईहून राष्ट्रीय महामार्गाने आल्यास कुडाळहून ही वेंगुर्ल्याला जाता येते. कुडाळ-वेंगुर्ला २२ ते २५ किलोमीटर अंतर आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://bhashaindia.com/marathi/Pages/Sliverlight.aspx", "date_download": "2018-04-21T07:21:23Z", "digest": "sha1:DZSGP6JGRNWTTNNHCXHAHUN3UX3HUUOS", "length": 8510, "nlines": 125, "source_domain": "bhashaindia.com", "title": "BhashaIndia :: Sliverlight", "raw_content": "\nसिल्व्हर लाईट हा एक क्रॉस-ब्राऊझर, क्रॉस-प्लॅटफॉर्म व क्रॉस डिव्हाईस ब्राऊझर प्लगिन्स जो कंपन्याना उपयोजनाची रचना,विकास व वितरण करण्याची मदत करतो व वेब वर अनुभव देतो.\nएक मोफतचे डाऊनलोड जे सेकंदात स्थापन (इन्स्टॉल)करता येते. सिल्व्हर लाईटला सेकंदांत डाऊनलोड करते, जो एक समृद्ध सुरक्षित व वर्धनीय क्रॉस प्लॅटफॉर्म अनुभव असतो.\nसिल्व्हर लाईट ३ हा, एक महत्वपूर्ण माध्यम समृध्दीची ओळख करून देतो,ब्राऊजरच्या बाहेरील मदत देऊन वेब उपयोजनांना डेस्कटॉप वर काम करायला मदत करतो.महत्वपूर्ण ग्राफिक सुधारणा ज्यात पर्स्पेक्टिव्ह ३डी ग्राफीक सपोर्ट,जीपीयु ऐक्सिलरेशन व एच २६४ व्हिडीयो सपोर्ट व बरेच इतर गुणधर्म जे आरआयए डेव्हलपमेट उत्पादकता,सर्व .नेट डेव्हलपर आयुधांशी,व्हिज्युअल स्टुडियो ८, व्हिज्युअल स्टुडियो १० व व्हिज्युअल वेब डेव्हलपर एक्सप्रेस सपोर्ट व पूर्णपणे संपादित करण्यायोग्य परस्परक्रियाकारी डिझायनर सिल्व्हर लाईटला आहेत.\nस्थानिय एच.२६४ @ऍडव्हानस्ड ऑडियो कोडिंग (एएसी) ,लाईव्ह व ऑनडिमांड आयआयएस७ स्मूथ स्ट्रिमींग,पूर्ण एचडी(७२०पी$) प्लेबॅक व एक्सटेंसिबल डिकोडर पाईपलाईन, सिल्व्हर लाईट ३ आपल्याला समृद्ध,पूर्ण स्क्रिन,डेस्कटॉपसाठी स्टटर फ्री मेडिया अनुभव देतो. सिल्व्हरलाईट ३ मध्ये समावेश आहे असे नवीन व वाढीव माध्यम गुणधर्मः\n• लाईव्ह व ऑनडिमांड खरे एचडी(७२०पी$) स्मूथ स्ट्रिमींग. आयआयएस७ सेवा एकात्मिक एचटीटीपी मेडिया डिलीव्हरी प्लॅटफॉर्म, त्यात असलेले स्मूथ स्ट्रिमींग जे स्वतः आपोआप शोधतो व असीमतेने सिल्व्हर लाईटला पाठविलेल्या व्हिडीओची गुणवत्ता स्थानिक बॅंडविडथ व सीपीयु परिस्थितीप्रमाणे बदलतो.\n• व्हीसी-१ @डब्व्यूएमए च्या स्थानिक मदतीखेरीज, सिल्व्हरलाईट ३ आता वापरकर्त्यांना एमपीएजी-४ वर आधारित स्थानिय एच.२६४ @ऍडव्हानस्ड ऑडियो कोडिंग ,ज्यामुळे मजकूर वितरकांना उच्च दर्जाचे मजकूर, विस्तीर्ण प्रकारच्या संगणकांवर व उपकरणांवर देऊन याप्रकारे विविध फॉर्मॅटस ना लहाय्य करतो.\n• ग्राफीक प्रोसेसर युनीट(जीपीयु) हार्डवेअर ऍक्सिलरेशन चा वापर करून,सिल्व्हरलाईटचे अनुभव आता पूर्ण स्क्रिन एचडी (७२०पी$)\n• नविन एव्ही पाईप लाईन,सिल्व्हरलाईट आता सहजपणे तृतीय पक्षी कोडेक,ऑडियो व व्हिडियो रनटाईमच्या बाहेर डिकोड केले जाऊन सिल्व्हरलाईन मधून दाखविले जाऊ शकतात, व स्थानिय कोडेकच्या पलीकडे विस्तारीत फॉर्मॅटसना आधार देऊ शकते.\n• सिल्वहरलाईट डीआरएम,ज्याला प्ले रेडी मजकूर सुरक्षेने दिलेल्या शक्तिमुळे व एईएस एनक्रीप्शन किंवा विंडोज मेडिया डिआरएम वापरून संरक्षित ब्राऊजर अनुभव देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-113040100011_1.htm", "date_download": "2018-04-21T07:32:20Z", "digest": "sha1:G656LLJFB7WY3Q76BZ456ESPL2AZ253H", "length": 11438, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ipl in Marathi, Vinod Tavade | आयपीएल सामने राज्याबाहेर घ्या - तावडे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएल सामने राज्याबाहेर घ्या - तावडे\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आयपीएल क्रिकेट सामने राज्याबाहेर घ्यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.\nइंडियन प्रिमियर लिगचे मुख्य आयुक्त राजीव शुक्ला यांना पत्र पाठवून आयपीएल बाबत फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.\nपत्रकारांशी बोलताना श्री. तावडे यांनी सांगितले की, 9 एप्रिल ते 15 मे या कालावधीत मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईती डी. वाय. पाटील स्टेडियम व पुणे येथील सुबत्रो रॉय सहारा स्टेडियम येथे आयपीएल सामने होणार आहेत. प्रत्येक सामन्यापूर्वी मैदान तयार करण्यासाठी दररोजन साठ हजार लीटर पाणीवापरले जाते. एकूण 36 दिवस सामने सुरू राहतील. याचा अर्थ एका मैदानासाठी 21.6 लाख लीटर पाणी वापरले जाईल. तीन मैदानांसाठी या कालावधीत 64.8 लीटर पाण्याची नासाडी होणार आहे.\nते म्हणाले, की आयपीएल सामन्यांमुळे राज्याच्या तिजोरीत काही महसूल जमा होतो. मात्र सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टाळता येईल. क्रिकेट सामन्यांनी केवळ लोकांचे मनोरंजन होईल. त्यासाठी एवढी मोठी किंमत मोजणे चुकीचे आहे.\nराजीव शुक्ला यांना पाठविलेल्या पत्रात श्री. तावडे यांनी म्हटले आहे, की आपण महाराष्ट्रातून निवडून आला आहात. आपल्याला महाराष्ट्रातील दुष्काळाची चांगली माहिती आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या भावना विचारात घेऊन राज्यात आयपीएल सामने खेळविण्याबाबत फेरविचार करावा.\nआयपीएलचे उत्पन्न दुष्काळासाठी द्या\nगांगुलीचा आयपीएलला अखेरचा जय महाराष्ट्र\nआयपीएल हैद्राबादची मालकी सन टीव्हीकडे\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/01/blog-post_1912.html", "date_download": "2018-04-21T07:44:06Z", "digest": "sha1:BKVUVHTCWV5SIXG4UB7SRHBS4XIQZKA2", "length": 5468, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: . जगून घे जरा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, ९ जानेवारी, २०१३\n. जगून घे जरा\nप्राक्तनाचा फ़ोड कातळ.. रुजून घे जरा\nभीड, चिंता सोड तळमळ... जगून घे जरा\nपावसाळे वा उन्हाळे.. नको तुला तमा\nवाटले आता भिजावे.. भिजून घे जरा\nभाळणे हा धर्म आहे.. मना तुझा खरा\nसोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा\nजीवना चढली तुला का.. जगायची नशा\nसांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा\nमोगरा प्राजक्त जाई.. जुईच का म्हणे\nहोत कोरंटी, अबोली.. फ़ुलून घे जरा\nवाट काट्यांची निवड अन.. असाच चाल पण\nसावली दिसताच तेथे.. निजून घे जरा\nवय कशाला आड यावे.. सजा-धजायला\nमाळ गजरा, रेख काजळ.. सजून घे जरा\nओढुनी आकाश थोडे.. निशा व चंद्र घे\nचांदणे माझ्यात आहे... लुटून घे जरा...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/ex-mp-devidas-pingale-bell-38670", "date_download": "2018-04-21T07:24:04Z", "digest": "sha1:EVTXLA6AQMKYUMJMFUXAP2RXDG6LDVGX", "length": 11197, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ex. mp. devidas pingale bell माजी खासदार पिंगळेंना अखेर सशर्त जामीन | eSakal", "raw_content": "\nमाजी खासदार पिंगळेंना अखेर सशर्त जामीन\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nनाशिक - बाजार समितीतील बेहिशेबी रकमेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अटकेत असलेले सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना उच्च न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. चार महिन्यांसाठी नाशिक शहरात येण्यास बंदी आणि खटल्याची सुनावणी होईपर्यंत बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेपास मज्जाव, या प्रमुख अटींचे पालन करण्याचा आदेश त्यांना दिला आहे.\nजिल्हा व सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर आज सुनावणी होऊन पिंगळे यांना 40 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या न्या. मृदुला भाटकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी पिंगळे यांच्यातर्फे ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद करताना, पिंगळे हे काही सराईत गुन्हेगार नसून त्यांच्याविरोधात राजकीय द्वेषापोटी संबंधित कटकारस्थान रचण्यात आल्याचा युक्तिवाद केला. संबंधित जामिनाला सरकारी पक्षातर्फे विरोध करताना, पिंगळे हे मातब्बर पुढारी असल्याने त्यांना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्‍यता व्यक्त केली. न्या. भाटकर यांनी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत, देवीदास पिंगळे यांना सशर्त जामीन मंजूर केला.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nचाळीसगाव - तमगव्हाणकरांसाठी थेंब अन्‌ थेंब महत्त्वाचा\nमेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना...\nयुवानेते राहुल चव्हाणांच्या वाढदिवसनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nतळमावले (सातारा) : येथे युवा नेते मा. राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तळमावले येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/page/25/", "date_download": "2018-04-21T07:46:47Z", "digest": "sha1:7B3FWZOZLXZDCMYELQZWOMP62MYH3NSZ", "length": 8779, "nlines": 135, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "माझा रोजगार - Page 25 of 25 - सरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\n(NIACL) द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी ३०० पदांची भरती\n(NIACL) द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी ३०० पदांची भरती एकूण पदे : 300 पदाचे नाम: प्रशासकीय अधिकारी नौकरी स्थान: Mumbai आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 17 […]\nAIIMS Raipur मध्ये सिनियर रेसिडेंट पदांची भरती\nAIIMS Raipur मध्ये सिनियर रेसिडेंट पदांची भरती एकूण पदे : 80 पदाचे नाम: सिनियर रेसिडेंट (Senior Resisdent) नौकरी स्थान : Raipur आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 10 नोव्हेंबर 2016 रिक्त पदांची […]\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती एकूण जागा : 19 जागा पदाचे नाम : मॅनेजर (IT) – Oracle Database Administrator मॅनेजर (IT) – Base 24 Switch-Coding/ Testing/ […]\n(KMC) कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\n(KMC) कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती एकूण जागा : 24 जागा पदाचे नाम: कार्यकारी अभियंता जल अभियंता उप जल अभियंता उपनगर नियोजक सहाय्यक अभियंता (मॅकेनिकल) कनिष्ठ अभियंता (सिव्हील) कनिष्ठ अभियंता […]\n(CBI) केंद्रीय अन्वेषण विभागात ‘पोलीस निरीक्षक’ पदांची भरती\n(CBI) केंद्रीय अन्वेषण विभागात ‘पोलीस निरीक्षक’ पदांची भरती एकूण जागा : 25 जागा पदाचे नाम: पोलीस निरीक्षक (Inspector of Police) नौकरी स्थान: New Delhi आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 12 नोव्हेंबर 2016 […]\nBorder Road Organisation (BRO) मध्ये विविध तांत्रिक पदांच्या भरती\nमहानिर्मिती सहाय्यक आणि ज्युनिअर इंजिनिअर पद भरती\nमहानिर्मिती सहाय्यक आणि ज्युनिअर इंजिनिअर पद भरती पदाचे नाम: सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) व कनिष्ठ अभियंता ( Junior Engineer) एकूण जागा : 650 जागा नौकरी स्थान : Delhi आवेदन स्वीकारणायची […]\nभारतीय डाक बँकेत १७१० पदांची भरती\nभारतीय डाक बँकेत १७१० पदांची भरती भारतीय डाक विभागांच्या सुरू करण्यात येत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती पदाचे नाम: स्केल II & III अधिकारी (Scale II & […]\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) GATE 2016 स्कोर इंजिनिअरिंग पदाची भरती\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) GATE 2016 स्कोर इंजिनिअरिंग पदाची भरती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC लिमिटेड) GATE-2016 स्कोर पर आधारित हुशार आणी कर्तृत्वान परियोजना इंजीनियर्स उमेदवारांची गरज […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3068", "date_download": "2018-04-21T07:24:10Z", "digest": "sha1:CTUPCLV7VQVYHSLBJDY6U6SYQKGPY3GQ", "length": 23861, "nlines": 22, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3", "raw_content": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3\nलिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते. एवढ्या पहाटे घाईघाईने निघण्याचे कारण अर्थातच अंगकोर वाट देवळाच्या मागून उगवत असलेला सूर्य बघणे हेच आहे. ख्मेर भाषेमधला वाट हा शब्द थाई भाषेतून आला आहे व त्याचा अर्थ देऊळ असा आहे. गाडीतून जात असताना हे दोन्ही शब्द संस्कृतमधील वाटिका या शब्दावरून आले असले पाहिजेत हे माझ्या लक्षात येते. ‘अंगकोर वाट‘ मंदिर, ख्मेर राजा दुसरा सूर्यवर्मन याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1113 ते 1130 या वर्षांत बांधलेले आहे. हे मंदिर बांधायला 30 वर्षे लागली होती. म्हणजेच हे मंदिर सूर्यवर्मनच्या पश्चातच पूर्ण केले गेले होते. ‘परमविष्णूलोक‘ या सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतरच्या नावाचा उल्लेख, देवळाच्या पहिल्या पातळीवरील भित्तिशिल्पातील एका छोट्या शिलालेखात सापडल्याने या गोष्टीचा स्पष्ट पुरावा मिळतो. असे म्हणतात की या मंदिराचा आराखडा सूर्यवर्मनचा एक ब्राम्हण मंत्री दिवाकर पंडित याने बनवला होता. या दिवाकर पंडिताला दैवी शक्ती प्राप्त होती अशी आख्यायिका आहे. मात्र सर्वसाधारण ख्मेर लोक असेच मानतात की हे मंदिर देवांचा स्थापत्य विशारद ‘विश्वकर्मा‘ यानेच बांधले आहे. अंगकोर वाट हे विष्णूचे देऊळ म्हणून बांधले गेले की सूर्यवर्मन राजाची समाधी म्हणून ही वास्तू बांधली गेली याबद्दल सुद्धा तज्ञांच्या मतात एकमत नाही.या गोष्टी तज्ञांवरच सोडलेल्या बर्‍या असा सूज्ञ विचार करून मी मनातील विचारांना बाजूला सारतो.\nचहूबाजूंनी असलेल्या काळ्या कुट्ट अंधारातच माझी गाडी एकदम थांबते. सर्व बाजूंना अंधाराचे साम्राज्य असले तरी मागून सतत येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांचे प्रकाशझोत मात्र मला माझ्या मागे पुढे दिसत आहेत. त्या प्रकाश झोतांच्या उजेडात मी खाली उतरतो. समोर एक मोठा चौथरा दिसतो आहे. त्याच्या पायर्‍या चढून मी जातो आणि मी बरोबर आणलेल्या बॅटरीच्या प्रकाशात व इतर लोक जात आहेत त्यांच्या पाठोपाठ जाण्याचा प्रयत्न करतो. सुरक्षा रक्षकांची एक साखळी आम्हाला अडवते व मंदिर परिसरात 5.30 नंतरच जाणे शक्य होईल हे आमच्या निदर्शनास आणते. आहे तिथेच उभे राहून समोर अंधारात बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. माझ्या हे लक्षात येते आहे की मी उभा असलेला चौथरा, हळूहळू लोकांनी भरत चालला आहे व त्या सर्वांच्या हातात जगभरच्या नामांकित उत्पादकांनी बनवलेले अतिशय महागडे असे कॅमेरे आहेत. मी माझा साधासुधा कॅमेरा शक्य तितक्या माझ्या हातात लपवितो व समोर बघत राहतो. बरोबर 5.30 वाजता सुरक्षा रक्षकांची साखळी तुटते व लोक पुढे जायला सुरुवात करतात. भोवतीच्या अंधुक प्रकाशात, हे लोक एका मोठ्या पुलावरून पुढे जात आहेत हे मला दिसते. पुलाखाली अतिशय रुंद असा व पाण्याने पूर्ण भरलेला एक खंदक मला दिसतो आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके लोक आजूबाजूला असून सुद्धा मला फक्त इंजिनवर चालणार्‍या एका पंपाच्या आवाजाखेरीज दुसरा कसलाही आवाज ऐकू येत नाही.भारतात जरा चार लोक जमले की त्यांचा गोंगाट लगेच सुरू होतो हे मला आठवल्याशिवाय रहात नाही. मी पुढे जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही कारण या चौथर्‍यावरूनच सूर्योदय छान दिसतो असे मला कोणीतरी सांगितलेले स्मरते आहे.\nअंगकोर वाटचे पहाटेचे पहिले दर्शन\nआणखी 15 मिनिटे जातात. समोरचे काळेभोर दिसणारे आकाश आता किंचित जांभळट झाल्यासारखे वाटते आहे व माझ्या नजरेसमोर अस्पष्ट अशा आडव्या काळसर रेषा दिसत आहेत. आणखी काही मिनिटे जातात. आकाशाचा रंग गडद निळा झाल्यासारखा वाटतो आहे. माझ्या समोर असलेला पूल व पाण्याने भरलेला खंदक मला आता दिसू लागला आहे. हा खंदक 200 मीटर (625 फूट) रूंद आहे व याचा परिघ 5.5 किमी तरी आहे असे वाचल्याचे मला स्मरते. खंदकावरचा पूल 12 मीटर (39 फूट) रूंद आहे व तो 250 मीटरपर्यंत पुढे जातो आहे. मी उभा आहे त्या चोथर्‍याच्या दोन्ही बाजूंना असलेले दगडी सिंह आता मला स्पष्ट दिसू लागले आहेत आणि समोर पूल संपतो आहे तिथे एक डोळ्यांच्या दोन्ही कोपर्‍यापर्यंत लांबलेली एक बैठी व्हरांडावजा गॅलरी मला दिसते आहे. या गॅलरीच्या छताच्या आधारासाठी बसवलेल्या चौकोनी दगडी खांबांची एक ओळ आता दिसते आहे. या गॅलरीच्या मध्यभागी असलेले एक व दोन बाजूंना काही अंतरावर असलेली दोन अशी मिळून एकंदर 3 गोपुरे मला दिसू लागली आहेत. या गोपुरांच्या कळसांची मात्र पडझड झालेली दिसते आहे. प्रकाश जसजसा वाढतो तसतसे हे लक्षात येते आहे की समोर दिसणारे स्थापत्य हे मंदिर नसून बाहेरची तटबंदी ओलांडून मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी व मंदिराचे दृष्य समोरून अतिशय भव्य वाटावे यासाठी उभारलेल्या एका प्रवेशवास्तूचा (Facade)भाग आहे.पूर्व दिशेचे क्षितिज आणखी उजाळते. आता मला या प्रवेशवास्तूच्या खूपच मागे आणि लांबवर 5 उंच शिखरे दिसत आहेत. ही शिखरे अंगकोर वाट मंदिराचे कळस आहेत. मला समोर दिसणार्‍या दृष्यातल्या, डाव्या व उजव्या बाजूंमधला सारखेपणा, एकूणच आकारबद्धता , सर्व वास्तूंची एकमेकाशी असलेली प्रमाणबद्धता व सुसंगती हे सर्व अवर्णनीयच वाटत आहेत. अगदी सत्य सांगायचे तर हे वर्णन करण्यासाठी लागणारे शब्दच माझ्याजवळ नाहीत. अंगकोर वाट मंदिराला मी महाशिल्प एवढेच नाव देऊ शकतो. या मंदिराचे दृष्य बघत असताना मला फक्त ताज महाल बघितल्यावर जसे वाटले होते त्याचीच आठवण फक्त होते आहे. बाकी कशाचीही या मंदिराची तुलना करणे सुद्धा शक्य नाही.\nउष:कालचे अंगकोर वाट दर्शन\nमी हातातल्या घड्याळाकडे बघतो. घड्याळात तर 6 वाजलेले आहेत. सूर्योदय 5.54 ला होणार होता ना मग या सूर्यमहाराजांनी दगा कसा दिला मग या सूर्यमहाराजांनी दगा कसा दिला मग माझ्या लक्षात येते की पूर्व क्षितिज काळ्या जांभळ्या मेघांनी गच्च भरलेले आहे. सूर्य महाराज दिसणार कोठून मग माझ्या लक्षात येते की पूर्व क्षितिज काळ्या जांभळ्या मेघांनी गच्च भरलेले आहे. सूर्य महाराज दिसणार कोठून नाही म्हणायला एका कोपर्‍यात थोडीशी गुलाबी, नारिंगी छटा तेवढी मला दिसते आहे. सूर्योदय बघण्याची सर्व आशा मी सोडून देतो व गाडीत बसून हॉटेलवर परत येतो. आजचा दिवस बराच कष्टप्रद असणार आहे या जाणिवेने मजबूत ब्रेकफास्ट करतो व परत एकदा अंगकोर वाटचा रस्ता धरतो. या वेळी सकाळचे 8 वाजले आहेत.\nप्रसिद्ध इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम याने 1959 साली अंगकोर वाट ला भेट दिली होती. या भेटीनंतर झालेल्या एका सभेत, थरथरत्या ओठांनी केलेले त्याचे एक वाक्य मी वाचले व ते मला फार भावले आहे. त्याच्याच शब्दात सांगायचे तर तो म्हणतो की ” कोणीही म्हणजे अगदी कोणीही, अंगकोरचे मंदिर बघितल्याशिवाय मरणाचा विचार सुद्धा करू नये.” या लेखकाचे हे उद्गार वाचल्यावर या मंदिराचे दृष्य, दर्शकाच्या मनावर केवढा मोठा परिणाम करते याची कोणालाही सहज कल्पना यावी. अंगकोर वाट चा आराखडा हिंदू पुराणांमधे केलेल्या जगाच्या वर्णनाचे सांकेतिक प्रतिनिधित्व करतो असे म्हणता येते. मध्यभागी असलेली 5 शिखरे ही मेरू पर्वताची शिखरे मानली तर अगदी बाहेर असलेली तटबंदी ही जगाच्या अंताला असलेली पर्वत शिखरे असे मानता येते. त्या पलीकडे असलेला खंदक व त्यातील पाणी हे जगाच्या बाहेर असलेले काळेभोर, खोली मोजता न येणारे व अज्ञात असे जल मानता येते.\nमाझी गाडी पुन्हा एकदा मला अंगकोर वाट मंदिरासमोर सोडते. मी खंदकावरचा पूल पार करून दुसर्‍या बाजूला असलेल्या प्रवेशवास्तूमधील द्वारामधून आत शिरतो आहे. काही पायर्‍या चढल्यावर गोपुराच्या अंतर्भागात मी शिरतो माझ्या समोर दुसरा एक पूल मला दिसतो आहे. या पुलाची उंची काही फार नाही मात्र त्याची रुंदी अंदाजे 9 फूट तरी असावी. हा पूल सुमारे 350 मीटर तरी लांब असावा. या पुलाच्या पलीकडच्या टोकाला मला आता अंगकोर वाटचे मंदिर स्पष्ट दिसते आहे. त्याची भव्यता शब्दात सांगणे मला तरी शक्य नाही. मी मंदिराकडे न जाता उजवीकडे वळतो व प्रवेशवास्तूमधे असलेल्या पॅसेजमधून पुढे जातो. पुढे मला भगवान बुद्धाची एक मूर्ती दिसते आहे. जवळून बघितल्यावर या मूर्तीला 8 हात आहेत हे लक्षात येते आहे तसेच मूर्तीचे मस्तकही प्रमाणशीर वाटत नाही. ही मूर्ती आधी विष्णूची होती. नंतर त्याला बुद्ध बनवण्यात आले होते. अंगावरची कोरलेली आभूषणे, वस्त्रे व मूळचा सोनेरी रंग मधून मधून डोकावतो आहे. त्या मूर्तीच्या पुढे जात जात मे प्रवेशवास्तूच्या टोकाला जातो व तेथून बाहेर पडून त्या कोपर्‍यातून दिसणारा मंदिराचा देखावा डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करतो आहे.\nविष्णूचा मानवनिर्मित बुद्ध अवतार\nप्रवेशवास्तूच्या कोपर्‍यातून दिसणारे अंगकोर मंदिर\nप्रवेश वास्तूच्या मंदिरासमोरच्या भिंतीवर अप्सरांची अनेक कोरलेली भित्तिशिल्पे मला आता दिसत आहेत. यातल्या काही अप्सरा जोडीने आहेत तर काही एकट्या. प्रत्येक अप्सरेच्या हातात, गळ्यात, कानात विविध प्रकारची आभूषणे मला दिसत आहेत. मी चालत मधल्या पुलापर्यंत येतो व पायर्‍या चढून मंदिराचा रस्ता धरतो आहे. मंदिराच्या दर्शनीय भागावर काही दुरुस्तीचे काम चालू असल्याने थोड्या बाजूला असलेल्या प्रतिध्वनी कक्षामधून मी देवळात प्रवेश करतो आहे.\nभिंतीवरच्या कोरलेल्या खिडक्या व त्यांचे गज\nहे देऊळ सुद्धा बायॉन देवळाच्या धर्तीवर म्हणजे तीन पातळ्यांवरच बांधलेले आहे. पहिल्या पातळीवरच्या गॅलरीज 215 मीटर लांब व 187 मीटर रूंद आहेत. दुसर्‍या पातळीवरच्या गॅलरीज 115 मीटर लांब व 100 मीटर रूंद आहेत. या गॅलरीज पहिल्या पातळीच्या गॅलर्‍यांच्या चौकोनाच्या मध्यभागी बांधलेल्या आहेत. या दुसर्‍या पातळीच्या गॅलर्‍यांच्या चौकोमाच्या मध्यभागी तिसर्‍या पातळीवरच्या 60 मीटर चौरस आकाराच्या गॅलर्‍या बांधलेल्या आहेत. ही तिसरी पातळी, दुसर्‍या पातळीच्या उंचीपेक्षा, कल्पना करता येणार नाही अशा उंचीवर, म्हणजे 40 मीटरवर बांधलेली आहे. तिसर्‍या पातळीवर मंदिराची शिखरे किंवा कळस बांधलेले आहेत. मंदिराची एकूण उंची तब्बल 65 मीटर किंवा 213 फूट आहे. कागदावर हे आकडे वाचून फारसे काही लक्षात येत नाही पण वर चढण्याचा प्रयत्न करू पाहणार्‍याला मात्र हे आकडे भेडसावल्याशिवाय रहात नाहीत.\nअगदी थोडक्यात सांगायचे तर इजिप्तमधले पिरॅमिड जसे जमिनीपासून बांधत वर नेले आहेत तशीच काहीशी ही बांधणी मला वाटते आहे. अर्थात त्या वेळी छताची स्लॅब वगैरे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे एवढे मोठे स्थापत्य एकावर एक असे मजले चढवून बांधणे शक्यच नव्हते. त्यामुळेच कदाचित ख्मेर स्थापत्य विशारदांनी एखादा डोंगर रचावा त्या पद्धतीने या मंदिराची रचना केली आहे.\nमी असे वाचले होते की मंदिर दोन पद्धतीने बघता येते. एकतर पहिल्यांदा पहिल्या पातळीवरच्या भित्तिशिल्पांसून सुरुवात करायची किंवा नाहीतर प्रथम वर तिसर्‍या पातळीपर्यंत चढून जायचे व नंतर मंदिर बघत खाली यायचे व पहिली पातळी गाठायचा. मी हाच मार्ग अवलंबवावा असे ठरवतो व वर जायच्या पायर्‍या चढायला सुरुवात करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1101", "date_download": "2018-04-21T07:25:01Z", "digest": "sha1:4KE2AQVI7JKGPEUVGO37FKMRWHP4T2FT", "length": 47992, "nlines": 132, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बदलती आर्थिक घडी आणि आपण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबदलती आर्थिक घडी आणि आपण\nअमेरिकेत गेली काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम जाणवायला लागतो. जगण्याची शैली, एकूण रहाणीमान या सगळ्यावर तुमच्या उत्पन्नाबरोबर, क्रयशक्तिबरोबरच आजूबाजूची (आणि एकूण जगातली) आर्थिक स्थितीचाही प्रभाव असणे अटळ आहे, हे वेगळे सांगायला नकोच. अमेरिकेत काय किंवा अन्यत्र कुठेही रहाणार्‍या प्रौढ माणसाला क्वचितच अशा आयुष्याच्या वळणांवरून जायला मिळाले असेल जिथे तुम्हाला आजूबाजूच्या आर्थिक घडीची पर्वा करायची गरज भासली नसेल.\nहा विषय आता मी इथे काढण्याचे एक कारण म्हणजे, आजकाल आर्थिक बातम्या या केवळ आर्थिक वर्तमानपत्रांपुरत्या किंवा अर्थव्यवहाराच्या विभागापुरत्या मर्यादित न रहाता, अमेरिकेच्या सर्व आघाडीच्या वृत्तमाध्यमांच्या मुख्य पानावर झळकत आहेत. जेव्हा असे सतत घडत रहाते तेव्हा ते याचे लक्षण आहे की, अर्थव्यवस्था कूस बदलते आहे, पृथ्वीच्या पोटातील टॅक्टॉनिक् प्लेट्स् हलल्यावर ज्याप्रमाणे पृष्ठभागावर त्याचे पडसाद जाणवतात, त्याप्रमाणे , या आर्थिक घडामोडींचे पडसाद येथील लोकाना जाणवत आहेत.\nअर्थव्यवस्थेचा \"आज\" समजून घेण्याकरता थोडे \"काल\" आणि \"परवा-तेरवा\" कडे जावे लागणार.\n२००७ साली अमेरिकन लोकाना जो नवा शब्द सर्वात जास्त ऐकायला मिळाला तो होता \"सब्-प्राईम्\". घरकर्जाच्या व्याजदराच्या संदर्भात याचा अर्थ \"चालू दरापेक्षा कमी\" असा साधारण सांगता येईल. २००२-०३ च्या सुमारास अर्थव्यवस्था त्यापूर्वीच्या मंदीमधून सावरत असल्याने घराच्या किमती त्यावेळी कमी होत्या. यासुमारास अमेरिकेच्या मध्यवर्ती ब्यांकेने व्याजदर खूप खाली आणला होता. हळूहळू सावरणार्‍या अर्थव्यवस्थेमधे लोक हळूहळू पुन्हा घरांच्या बाजारपेठेमधे येत होते. या घरांच्या कर्जामधे मोठा वाटा होता या \"सब्-प्राईम्\"दराने दिलेल्या कर्जांचा. ही कर्जे ऍडजस्टीबल् रेट् मॉर्टगेज् या तत्वाने दिली गेली होती. अर्थात, तुमचा व्याज दर सुरवातीची ३ ते ५ वर्षे \"सब-प्राईम्\" असेल आणि नंतर तो बाजारच्या दराप्रमाणे ठरेल. झाले. या प्रकारामुळे घरांची मागणी प्रचंड वढली. कर्जे हवी तशी आणि मामुली भावात मिळू लागली. ती देताना घेणार्‍याला ती परवडणार आहेत की नाही याची पर्वा न करता ती दिली गेली. सन २००३ ते सन २००६ च्या अंतापावेतो पर्यंत अमेरिकेमधे विलक्षण वेगाने घरांच्या किमती गगनाला भिडल्या.\nआणि हे व्याजदर मूळपदावर यायला सुरवात झाल्यावर जे व्हायचे ते झाले. लोकांची कर्जे बुडीत खात्यामधे गेली. लक्षावधी लोक रहात्या घराबाहेर पडले. हजारो \"सब प्राईम\" कर्जांची घरे पुन्हा बाजारात आली.\nघरांच्या किमती कोसळल्या. ब्यांकांचे धाबे दणाणले. त्यांच्या गळ्याला तात लागला.\n२००३ ते २००७ च्यासुरवातीला जो शेअरबाजार जोरात होता तो कोसळायला लागला. बहुतांश आर्थिक संस्थानी घराच्या बाजारपेठेवर आपले पैसे लावले होते. कर्जे बुडाली तशा ब्यांका बुडाल्या आणि तशा या अर्थिक संस्थासुद्धा अमेरिकेतला शेअर बाजार गेले सुमारे दोन-तीन महिने घसरतो आहे. विशेषकरून गेल्या काही आठवड्यात ही घसरगुंडी जोरात झाली.\nडॉलर जोरदार घसरला. अमेरिकेच्या मध्यवर्ती ब्यांकेला व्याजदर पुन्हापुन्हा कमी करून आणावा लागला.\nवरील दोन्ही कारणानी महागाई वाढली - अशी महागाई जी वाढत्या अर्थव्यवस्थेमधे येते ती नव्हे - तर ढासळत्या अर्थव्यवस्थेतली महागाई. पेट्रोलच्या किमतीनी डोळे पांढरे केले.आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर देश आज उभा आहे. कित्येकांच्या मते तो उंबरठा केव्हाच ओलांडला आहे.\nमी वर केलेले विवेचन हे फार जुजबी, संक्षिप्त आहे याची मला जाणीव आहे. उपक्रमावरील लोकानी या माहितीत भर घालावी, जमल्यास तुमच्या आमच्यांकरता काही मार्गदर्शक उपाययोजना सुचवावी या हेतूने हे लिहिले.\nकाही प्रश्न (जे अनेक लोकांच्या मनात आहेत त्यापैकी काही ) मांडतो.\n- २००८ मधे नक्की काय होणार हा जो \"क्रायसिस्\" आहे तो नक्की किती मोठा आहे \n- चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का तोटा कितपत होईल असे वाटते \n- या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का \n- यातून काही धडे शिकता येतील का \n- २००८ मधे नक्की काय होणार हा जो \"क्रायसिस्\" आहे तो नक्की किती मोठा आहे \nवर्तमान पत्रातील आर्थिक बातम्या/विश्लेषण आणि सध्या वाचत असलेले ग्रीनस्पॅनचे पुस्तक ह्यावरुन एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे मार्केट कसं आणि का वळणं घेतं हे कुणालाच समजत/ कळत नाही. ह्या पुर्वीदेखिल अश्या बर्‍याच प्रसंगातुन मार्केट गेले आहे आणि दर वेळेला त्यातुन काहीतरी करुन वर येते आणि त्यामुळेच मार्केट हे अतिशय रेसिलियंट (प्रतिशब्द) आहे काहीही झाले तरी कधी ना कधी पुन्हा उसळी मारणारच असे वाटते.\nकालच डेली शो मध्ये बेअर स्टर्न विषयी दाखवत होते. जीम क्रॅमर नावाचा सी एन् बी सी बरील आरडा ओरडा करणारा वाचाळ विश्लेषक लोकांना बेअर स्टर्न चे शेअर अजिबात विकू नका असे ओरडून सांगत होता. आणि दुसर्‍याच दिवशी त्याचा शेअर ६० डॉलर्स वरुन अवघ्या २ डॉलर्सवर घसरला.. आता कसला म्हणायचा हा तज्ञ विश्लेषक..थोडक्यात मार्केट आणि का वळणं घेतं हे कुणालाच समजत/ कळत नाही.\n- चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का तोटा कितपत होईल असे वाटते \nभारत आणि चीन मधील निर्देशांक देखिल घरता आहेत अश्या बातम्या वाचायला मिळाल्या. दोघांचाही सध्याचा उक्तर्ष बहुतांशी अमेरिकन गिर्‍हाइकांवरच होत असाव आणि त्यामुळेच अमेरिकेला घर घर लागल्याने असे होत असावे.\n- या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का \nकधी नव्हे ते आमचे पैसे ह्या शेअर बाजारात घातले आणि आता बसलो आहोत टाळ कुटत :)\n- यातून काही धडे शिकता येतील का \nविषय चांगला आहे. उद्या (बॉस्टनच्या) अजून लिहायचा प्रयत्न करेन. तो पर्यंत\nचीनच्या आर्थिक परीस्थितीबद्दल चीनचे पंतप्रधान (प्रिमियर) वेन यांनी व्यक्त केलेली काळजी पहा. भारतात पण काळजी वाटत आहे.\nआपल्या आयुष्यात हे चक्र पूर्ण होऊन आपण परत ग्लोबलपासून लोकल इकॉनॉमी कडे जाणार की काय असे (अतिशयोक्ती असली तरी) वाटतेय\nमुक्तसुनीत [19 Mar 2008 रोजी 02:39 वा.]\nनवीन यानी अलिकडे चालू केलेल्या एका विषयामधे त्यानी लिन्क् दिली होती त्यातील खालील भाग वाचला. अलिकडच्या काळात वाचलेल्या सर्वात अधिक भीतीदायक विधानांपैकी हे एक, असे मला वाटले :\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nhttp://mr.upakram.org/node/1081 या चर्चेत दिलेल्या प्रतिसादातून :\nएन् वाय् टाइम्स मध्ये पॉल क्रुगमन यांनी लिहिलेला The face-slap theory हा लेख १ किंवा २ इथे वाचता येईल. अमेरिकेतील आर्थिक मंदीचे गांभीर्य स्पष्ट करणारा लेख आहे. हा लेख वाचल्यावर 'वर्स्ट इज येट टू कम' असे वाटले.\n१) २००८ मधे नक्की काय होणार हा जो \"क्रायसिस्\" आहे तो नक्की किती मोठा आहे \n२) चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते \nचीन चा अमेरिकेशी व्यापार भारतापेक्षा जास्त असल्याने त्यांच्यावर नक्कीच विपरीत फरक पडेल.\n३) या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का \nमाझा अमेरिकेतील मित्र, घर खुप महाग आहे म्हणुन त्याने घर न घेता, शेयर बाजारात गुंतवले होते. आता घरे स्वस्त होत आहेत पण शेयर मार्केट मधे बरेच पैसे अडकवुन-गमावुन बसला आहे (डाउन पेमेंट वांदा). असे परवा म्हणत होता. [अर्थात अमेरिकेत इतरत्र व भारतात आहेत त्याची घरे पण तरि बे एरीया मधे नाही आहे अजुन]\nअजुन एक गोष्ट २००० साली मी भारतात एक म्युच्युअल फंड (पायोनियर का कोठारी इन्फोटेक का असे नाव असलेला त्याचे गेल्या ८ वर्षात ३ बारशी , दोन दत्तकविधाने झाली सध्या त्याचे नाव फ्रॅन्कलीन इंडीया ओपॉर्च्युनीटिज) नवीन फंड होता १०००० रू गुंतवले होते. २००३, २००४ पर्यंत त्याचा भाव ३००० झाला होता. मला बघायचे होते कि पैसे गायब होतात म्हणजे कसे म्हणुन मी ते विकले नव्हते, माझ्या मित्राने ८००० भाव झाला असताना २००१ मधेच विकला होता. असो ४ जाने २००८ ला त्याचा भाव ४१४५३ रु झाला होता. आज आहे २६३८४ रु. हा कोणि दर्दी म्हणेल की ह्याच्या दुप्पट करुन दाखवले असते इ. पण २००० मधे एक फॉर्म भरुन नंतर मी काही केले नाही. मार्केट त्याचा भाव वर खाली करत राहीले. :-) एक खाली व एक वर अशी चक्कर बाजाराने अनुभवली आहे. आता खाली आला तरी बघु काय होते मी विकणार नाही.\nरेसेशनप्रुफ लाइफ कसे करावे ह्याबद्दल कोणी मार्गदर्शन करु शकेल काय\nअगदी उद्या पुर्ण इकोनॉमी झोपली, सगळ्यांना शाल-श्रीफळ दिला गेला. तर भारतात परतुन काय बरे करावे शेत जमीन असलेली बरी का शेत जमीन असलेली बरी का निदान कंद खाउन... :-)\nसब-प्राइम् म्हणजे नक्की काय\nप्रथम माझीही अशीच समजूत होती की सब-प्राइम् म्हणजे कमी दराचे कर्ज. पण गुगलून पहिल्यावर वेगळीच माहिती हाती लागली. खाली दुवा पहावा -\nत्या विकीलेखकाचे असे म्हणणे आहे की स.प्रा. हे व्याजदराला नव्हे तर कर्जदाराला म्हणतात.\nमुक्तसुनीत हे अमेरिकानिवासी असल्यामुळे व त्यांना या शब्दाचा अधिक जवळून परिचय असल्यामुळे त्यांना मी चुकीचे म्हणू धजत नाही. परंतु आता या शब्दाचा नक्की अर्थ काय हे त्यांनी किंवा अन्य तज्ज्ञाने तपासून खात्रीपूर्वक सांगितल्यास बरे होईल.\nआणि अर्थात् विकीवर चूक असल्यास तिथेही सुधारणा करणे आवश्यक आहे म्हणजे आमच्यासारख्यांची पुन्हा दिशाभूल होणार नाही.\nरोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -\n...अमेरिकेत कर्ज देताना त्याचा व्याजदर हा कर्ज घेणार्‍याच्या 'क्रेडिट हिस्ट्री'वर अवलंबून असतो. एखाद्याच्या आयुष्यात कर्ज घेण्याचा आणि ते वेळेवर फेडण्याचा इतिहास काय आहे ह्यावर अवलंबुन इथले क्रेडीत ब्युरोज प्रत्येक व्यक्तिला गुण देतात (क्रेडीट् स्कोर). ह्या गुणांवर आधारित तुम्हाला लोन द्यायचे की नाही अथवा दिल्यास काय दराने द्यायचे हे वित्तीय संस्था ठरवात. प्रत्येक वित्तिय संस्थांचे ह्या गुणांवर आधारित क्रायटेरिया असतात. तुमच्या क्रेडीट स्कोरने विशिष्ट आकडा पार केला तर तुम्हाला सर्वात कमी व्याज दराने कर्ज (प्राईम लेंडींग)मिळते. तुमचा स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज देण्यात संस्थेला जोखिम जास्त असल्याने अधिक व्याज दराने कर्ज (सबप्राईम लेंडींग) दिले जाते. तेव्हा प्राईम आणि सबप्राईम हे कर्ज दात्याचे प्रकार नसून कर्ज द्यायचे प्रकार आहेत.\n> २००८ मधे नक्की काय होणार हा जो \"क्रायसिस्\" आहे तो नक्की किती मोठा आहे \nक्रायसिस अधिकच वाढेल असे एकंदर तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे. अर्थात दोन्ही बाजूंनी बोलणारे तज्ज्ञ असले तरी क्रायसिस वाढेल असे म्हणणारे जास्त कन्विन्सिंग वाटतात.\n> चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का तोटा कितपत होईल असे वाटते \nअमेरिकेतील कंपन्यांवर खर्च कमी करण्याचा दबाव वाढल्याने सेवा क्षेत्रात बहि:स्रोतीकरण (औटसोर्सिंग साठी हा शब्द कुठसा वाचला होता) वाढेल त्याचा भारताला फायदा होईल असे म्हणतात पण ते काही खरे नाही. उलट सेवाक्षेत्र विशेषतः आयटी-आयटीइएस क्षेत्राला याचा सर्वात जास्त फटका बसेल. सेवाक्षेत्र वगळता इतर क्षेत्रांवर मोठ्या बाजारपेठेतील मागणी कमी झाल्याने वाइट परिणाम होईल. शिवाय अमेरिकेच्या प्रभावाने भारतातील अंतर्गत अर्थव्यवस्थाही कोलमडेल की काय अशी भीती आहे. अमेरिकेत मंदी -> भारतातील उद्योग संकटात -> नोकरकपात/पगारकपात -> देशांतर्गत मागणी कमी -> भारतात मंदी असे चक्र असेल असे मला वाटते.\n> या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का \n> यातून काही धडे शिकता येतील का \nव्यक्तिगत पातळीवर आपण काही करू शकतो असे वाटत नाही. पण अनावश्यक खर्च न करणे आणि आर्थिक जोखीम न उचलणे इतके करू शकतो.\nविषय. आजच्या न्यूयॉर्क टाईम्समधला हा लेख या संदर्भात एक धावता आढावा/तोंडओळख म्हणून वाचता येईल.\nमस्त लेख. दुव्या बद्दल धन्यु\nया बाबतीत समजण्यास अत्यंत क्लिष्ट mortgage-backed securities (गहाणगठ्ठा हुंड्या) यांनी केलेला गोंधळ विचारात घेतला पाहिजे. बेअर स्टर्न्स वगैरे संस्था खुद्द \"सबप्राईम\" कर्जे देत नव्हत्या, मग त्या गोत्यात कशा आल्या\nमुळात हा प्रश्न कोणास यावा की जी कर्जे बुडण्याची शक्यता आहे, ती कर्जे कोणी द्यावी तरी का जर प्रथम कर्ज देऊ करणार्‍याचीच कर्जाबाबत जोखीम असती तर हा प्रश्न शेवटचा प्रश्न ठरला असता, आणि तशी कर्जे कोणीच देऊ केली नसती. पण झाले असे की प्रथम कर्जदात्यांनी ती कर्जे वसूल करण्याचा हक्क दुसर्‍या बँकेला विकला. पहिल्या कर्जदात्याला लगेच, काही थोड्या नफ्यासह पैसे परत मिळतात. विकत घेणार्‍या बँकेला जोखिमेसकट दीर्घकाळापर्यंत व्याज, मुद्दलफेड मिळते - दोघांना नफाच. ही प्रथाही सामान्य आहे.\nपण प्रथितयश बँका बुडण्याची शक्यता असलेली कर्जे आवडीने का घेतील, हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर या गहाण-गठ्ठा हुंड्या. या हुंडीत एकच गृहकर्जाचे गहाणखत नसते. अनेक गहाणखतांचे येणार्‍या रकमेचे उपविभाग करून त्यांचा गठ्ठा करून हे हुंडीखत तयार केले जाई. यात असा फायदा सांगितला जाई, की कुठल्याही एका हुंडीत कुठले एक गहाणकर्ज बुडाले तरी उरलेल्या, न बुडालेल्या, गहाणकर्जातून हुंडीधारकाला उत्पन्न मिळतच राहील. इतकेच काय कुठल्याही बुडालेल्या कर्जाचा तोटा एका बँकेचा राहाणार नसून ते कर्ज ज्या-ज्या हुंड्यांत विभागले गेले आहे, त्या सर्वांनी वाटून नगण्य होईल.\nअशा प्रकारच्या गहाणगठ्ठा हुंड्या \"सुरक्षित\" म्हणून प्रथितयश बँकांनी हिरिरीने विकत घेतल्या. पण प्रत्येक गठ्ठा आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे कुठला गठ्ठा धोक्याचा, कुठला गठ्ठा भरवशाचा हे कळणे अशक्यप्राय झाले. वाटेल ती कर्जे गठ्ठ्यात बांधली तरी बँका विकत घेतात, हे लक्षात येताच प्राथमिक कर्जदात्यांनी वाटेल त्याला कर्जे देण्यास सुरुवात केली. आपल्याकडील हुंड्या किती बेभरवशाच्या आहेत हे बँकांच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता.\nकार्यक्षम बाजारपेठेसाठी सुजाण ग्राहक आणि विक्रेते लागतात हे गृहीतक विसरले गेले. ग्राहकाने यातून हा वैयक्तिक बोध घ्यावा : ज्या वस्तूचा दर्जा पारखण्याची आपल्याला जाण नाही, ती वस्तू लोक आपल्याला बहुधा अवाच्यासवा किमतीला विकतील. तशी वस्तू शक्यतोवर विकत घेऊ नये.\nद्वारकानाथ [20 Mar 2008 रोजी 08:23 वा.]\nज्या वस्तूचा दर्जा पारखण्याची आपल्याला जाण नाही, ती वस्तू लोक आपल्याला बहुधा अवाच्यासवा किमतीला विकतील. तशी वस्तू शक्यतोवर विकत घेऊ नये.\nआपली गरज काय आहे आणि आपली चैन काय आहे हे समजले तर असे प्रश्न उपस्थित होणार नाही.\nगृहकर्ज हा एक भाग आहे इतरही काही बाबी असाव्यात ज्या हळूहळू उलगडत जातील\nगरज/चैन/गुंतवणुकीची साधने विकत घेणे\nचैन आणि गरज याविषयी तुमचे मत बरोबर आहे. संपणार्‍या/खपणार्‍या उपभोग्य वस्तूंबाबत आपण विकत घेण्या/न घेण्याचा निर्णय या तत्त्वानुसार करू शकतो.\nपण गुंतवणुकीचे साधन विकत घेताना चैन/गरज हे सुज्ञ तत्त्व सहजासहजी वापरता येत नाही. रोज-गरजेतून वाचलेला पैसा वापरूनच आपण गुंतवणुकीची साधने विकत घेतो - त्यामुळे गरज नाही हे गृहीतच आहे. (गुंतवणूक ही \"चैन\" आहे का याबाबत माझा विचार ठप्प झाला आहे.) त्यामुळे गरज/चैन यापेक्षा वेगळे तत्त्व वापरून खरेदी करावी/न करावी. अधिकाधिक व्याज/कमीतकमी घाटा देणारी गुंतवणूक-वस्तू आपण निवडावी, असे वेगळे तत्त्व अंगीकारावे लागते.\nयात हे सर्व होण्याचे कारण, \"ऍदजस्टेड रेट मॉर्टगेज\" अर्थात \"आर्म\" हा प्रकार देखील आहे. ५ ते सात वर्षे मुद्दल देयचे नाही फक्त व्याज भरा (ते ही कमी दराचे) आणि नंतर मात्र सगळे (मु. + व्या.) भरा. उ.दा. पाच वर्षे एखादा (दरमहा) $१२०० भरत राहील जे घर रेंट करण्यापेक्षा स्वस्त पण नंतर ते एकदम $३००० होणार. ते देणे सर्वांना बाकी सर्व खर्च करून जमत नाहीत. त्यात युटिलीटी (घर गरम करण्याचे विशेष करून) दर प्रचंड वाढलेत.\nह्या वरून जेंव्हा हे सर्व तेजीत होते तेंव्हा एन पी आर वर मुलाखत ऐकली होती. कुणा \"तज्ञाला\" या वरून काळजीपूर्वक प्रश्न विचारला की (पाचएक वर्षांनंतर) काय होऊ शकेल म्हणून ... तर गुळमुळीत उत्तर दिले होते. आता तेच भय हे सत्य होत आहे.\nफेडरल रिजर्व चे प्रमुख बेन बर्नान्के (उच्चाराबद्दल चूभूद्याघ्या) यांनी काल 'रिसेशन इज पॉसिबल' असे बहुतेक पहिल्यांदाच म्हटले आहे. पण वर्षअखेरीपर्यंत पुन्हा परिस्थिती सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बिअर स्टर्न ला वाचवण्यासाठी केलेल्या हस्तक्षेपाचे समर्थनही त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रॉयटर्सचा दुवा http://www.reuters.com/article/telecomm/idUSN0241545420080403\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/faqs/%E0%A4%8F%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T07:34:42Z", "digest": "sha1:BFF3BWHEEFIXDO6KX442ZKBJVVAWOCVY", "length": 5140, "nlines": 71, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "एच.आय.व्ही बाधित महिलांसाठी प्रश्नोत्तरे - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ प्रश्नोत्तरे एच.आय.व्ही बाधित महिलांसाठी प्रश्नोत्तरे\nएच.आय.व्ही बाधित महिलांसाठी प्रश्नोत्तरे\n• एच.आय.व्ही ची टेस्ट करण्याचे फायदे काय आहेत \nजर गर्भवती महिलेची टेस्ट पॉझीटिव्ह आली तर असे काही उपचार उपलब्ध आहेत, ज्यामुळे बाळाला होणारी लागण टळू शकते. सिझेरीयन प्रकारे डिलिव्हरी करण्यामुळे देखिल बाळाला होणारी लागण टळू शकते.\n• आईकडून बाळाला संक्रमण कसे होते \nआईकडून मुलाला संक्रमण हे रक्तातुन, जन्माच्या वेळी किंवा स्तनपानातुन देखिल होऊ शकते.\n• सर्व गर्भवती महिलांची एच.आय.व्ही टेस्टची चाचणी होते का\nपूर्वी सर्व गर्भवती महिलांची टेस्ट व्हायची नाहे, त्यांच्या संमती शिवाय त्यांची टेस्ट केली जायची नाही. परंतु आता सर्व गर्भवती महिलांसाठी एच.आय.व्ही. टेस्ट करणे सक्तीचे केले आहे.\n• एच.आय.व्ही ची टेस्ट म्हणजे काय करतात \nएच.आय.व्ही ची चाचणी करण्यापुर्वी ह्या टेस्ट बद्दल त्या व्यक्तीला माहिती दिली जाते. समूपदेशन केले जाते. नंतर तिला टेस्ट करायची की नाही हे ठरवावे लागते. टेस्ट नंतर एक आठवड्याच्या कालावधीत निकाल मिळतो. एच.आय.व्ही टेस्टसाठी हातातुन थोडे रक्त घेतले जाते. ही टेस्ट कोणत्याही वेळी केली जाते.\n• जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय होते\nजर टेस्ट पॉझीटिव्ह आली तर बर्‍याच स्त्रिया बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतात तर बर्‍याच स्त्रिया गर्भपात करण्याचा निर्णय घेतात.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:40:29Z", "digest": "sha1:OVW7EML23NWGQRHPFBJFWSUXZ7PFUPKP", "length": 4085, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "निवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-21T07:46:42Z", "digest": "sha1:CZGACHPRECPQQJFU53G7A4PZ6NZPC5DS", "length": 2612, "nlines": 57, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वर्ग:इ.स. १७७० मधील जन्म - Wikiquote", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७७० मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n\"इ.स. १७७० मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१० रोजी ०५:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/jobs/bsw/", "date_download": "2018-04-21T07:50:44Z", "digest": "sha1:ZC3ZLWVQCEILIVTA763ZCL674BYO7TNF", "length": 5458, "nlines": 114, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) सरकारी नोकरी भरती अधिसूचना.", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nबॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) सरकारी नोकरी भरती अधिसूचना. BSW पास विदयार्थीसाठी शिक्षणा अनुसार सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या दररोज जॉब्सची अपडेट इथे मिळेल. इच्छुक उमेदवार सरकारी नोकरी भरतीच्या शेवटच्या दिनांक पूर्वी आवेदन करू शकतात. Bachelor of Social Work (BSW) Jobs.\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मध्ये विविध पदभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission)(उमेद) मध्ये सल्लागार (Consultant) च्या रिक्त असलेल्या 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान एक चांगली संधी देत […]\nजिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी वैधकीय अधिकारी पदाची भरती\nजिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत विविध पदांच्या एकूण रिक्त 40 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5214-vineet-bhonde-gets-a-surprise-at-the-premiere-of-bigg-boss-marathi", "date_download": "2018-04-21T07:30:47Z", "digest": "sha1:RATCXASZR6VXZZ4DRUDO4KFSYQUNXZOB", "length": 11042, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\nPrevious Article बिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nNext Article \"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nबिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची उत्सुकता आणि इच्छा प्रत्येकाची असते. पण ९० – १०० दिवस तिथे रहाणे हे काही सोपे नसते. घरच्यांना, आपल्या प्रिय व्यक्तींना मागे सोडून ईतके दिवस त्यांच्याशिवाय रहायचे काही सोपे नसते. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला विनीत भोंडेची मंचावर एन्ट्री झाल्यानंतर त्याला एक सुंदर सरप्राईझ मिळाले. महेश मांजरेकर यांनी विनीत भोंडे यांच्या पत्नीला मंचावर बोलावले आणि विनिताला हे ऐकताच विश्वास बसेना पण, प्रत्यक्ष आपल्या पत्नीस मंचावर बघितल्यावर त्याला खूपच आनंद झाला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याअगोदर त्याची पत्नी खास त्याला भेटण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर आली होती.\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nविनीतचे नुकतेच लग्न झाले असून त्याला लग्नानंतर काही दिवसताच बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची विचारणा झाली. पण, लग्न झाल्यानंतर लगचेच ईतके दिवस बायकोपासून दूर कसं रहाणार हा प्रश्न समोर होताच. पण बायकोने कामास प्राधान्य दिले आणि मला कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास पाठींबा दिला. मी माझ्या बायकोमुळेच या मंचावर आहे असे तो म्हणाला. विनीतच्या बायकोने त्याला एक छानसा कुटंबासोबतचा फोटो घरी घेऊन जाण्यास दिला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाणारा दुसरा सदस्य होता, त्याआधी रेशम टिपणीस घरामध्ये गेली होती.\nविनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाताच त्याला घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल आहे हे दिसून आले आणि प्रत्येक गोष्टी तो खूपच बारकाईने बघत होता. त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक सदस्याला त्याने स्वत: बिग बॉसचे घर दाखवले. घरातील प्रत्येक कोपऱ्यास आणि प्रत्येक भागाला त्याने खूपच गमतीशीर प्रकारे प्रत्येकाला दाखविले. विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही \nया घरामध्ये पुढे काय होणार आहे, कोण कसा वागणार आहे हे कोणीच कधीच सांगू शकत नाही. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस – कलर्स मराठीवर.\nPrevious Article बिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nNext Article \"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nबिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5224-new-fresh-pair-rohit-phalke-and-ruchira-jadhav-marathi-film-love-lafde-trailer-released", "date_download": "2018-04-21T07:39:30Z", "digest": "sha1:GCBPWVA53KDBKIIQHNDRW6LEV2QJO2AM", "length": 10692, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "रोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nरोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nPrevious Article ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\nNext Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nकॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. या स्टोरीलाईनवर ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही नवी फ्रेश जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल.\nहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आता मोबाईल अॅपद्वारे\nअवघ्या तरुणाईने नटलेल्या या चित्रपटात कॉलेज लाईफची धम्माल मस्ती, निरागस असलेले प्रियकर-प्रेयसी, त्यांना आपापल्या परीने सल्ले देणारे पुणेकर, मुंबईकर, सातारकर मित्रांची केमिस्ट्री, लव्ह आणि त्यातील लफडी, मग त्यांना भेटलेला एक लव्ह गुरु अशा या सगळ्यांची गुंफलेली कथा आपल्याला लव्ह लफडे चित्रपटात पाहण्यास मिळणार आहे. हा ट्रेलर पाहताना एकदम फ्रेश वाटते हे या ट्रेलरचे वैशिष्ट्य म्हणता येईल.\nचित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरेआहेत तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.\nतरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱ्हाडे, रोहित राऊत, भारती मढवी या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे.\nप्रेमाच्या आठवणीत आपल्याला घेऊन जाणारा चित्रपट येत्या २१ जूनला मोबाईल अॅपद्वारे प्रदर्शित होत आहे. एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोबाईल अॅपवर प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.\nPrevious Article ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\nNext Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nरोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/jaducha-fuga-kid-story-108062000008_1.html", "date_download": "2018-04-21T07:47:29Z", "digest": "sha1:EA4DULV2RZWYCUTJD7H4A6URJ5N7FMVL", "length": 11482, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जादूचा फुगा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक खूप छान नाजूक परी मऊ रेशीम किरणांनी विणलेला सुंदर सोनेरी झगा घालून कपाळावर चांदणीची तिट लावून आपले मऊमऊ केस भुरूभुरू उडवत नाचत बागडत धरेवर येते, तेव्हा होत असते 'रम्य पहाट.'\nतिच्या आगमनाने सारी धरा आनंदीत होते. एक नवी चेतना निर्माण होते. फुलपाखरे भुरूभुरू उडू लागतात. गार वारे परी बरोबर खेळ खेळू लागतात. झाडे, फुले आनंदाने डोलू लागातत. पक्षी आपल्या किलबिलाटाने तिचे स्वागत करतात. शेतात दूरवर पाखरांची मधुर शीळ कानी पडते. मोटेचा करकर आवाज कानी येवू लागतो. देवळात घंटानाद होऊ लागतो. सार्‍या धरेवर उत्साही वातावरण निर्माण होते.\n> रानावनात-पाना फुलांत रेशमी किरणांचे जाळे पसरू लागते. धरेवर अवतरलेल्या परीच्या हातात असते 'एक दोरी.' दोरीला एक फुगा बांधलेला असतो. फुगा असतो जादूचा.> निळ्या घाटावर, लाल वाटेवर, हिरव्या डोंगरामागून आकाशात पूर्व दिशेला हा फुगा जेव्हा दिसतो तेव्हा अवघी पूर्व दिशा लाल-सोनेरी रंगांनी उजळून निघते. ती असते 'पहाट वेळ.'\nहळुहळु अंधाराचे जाळे दूर होवू लागते. धरेवर कामसू सकाळ होते. माणसे आपापल्या कामाला लागतात. घरा-घरात सारी आवरा आवर सुरू होते.\nकाही वेळातच या फुग्याचा रंग बदलू लागतो. तो बनतो एक तापलेला गोळा, आकाशात तो मध्यावर येतो आणि धरेवरचे वातावर बदलून जाते. शांत, निवांत, सुस्त पेंगुळलेली दुपार होते.\nपृथ्वीवर बागडणारी परी पश्चिमेची वाट धरते. हळुहळु फुग्याचा रंग बदलू लागतो. तो लाल-सोनेरी-केशरी होतो. रमत गमत संध्याकाळ धरेवर येवू लागते. पक्षी आपापल्या घरट्याकडे, माणसे घराकडे परतू लागतात.\nसकाळी पूर्वेकडे, मध्यान्ही डोक्यावर असणारा हा जादूचा फुगा, सोन्याचा गोळा बनून पश्चिमेकडे गायब होतो.\nपृथ्वीवर काळोख दाटू लागतो. भयाण शांततापसरू लागते. किर्रर्र रात्र होते. दिवसभर काम करून दमलेली माणसे विश्रांती घेऊ लागतात.\nआभाळदेशात चांदणघाटावर चमचमाट होतो. पहाटेच्या लाल वाटा चंदेरी होतात. चंद्र-चांदण्यांने आकाश सजते.\nआकाशातून धरेवर येणारी ही परी आपल्याकडील जादूच्या फुग्याच्या सहाय्ययाने धरेवर पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र असे दिवसाच्या वेळेचे चक्र फिरवते. पहाटे लाल-सोनेरी-केशरी रंगाचा दिसणारा, आपल्या नाजूक रेशमी किरणांनी धरेवर नाजूक जाळे विणणारा, आपले सोनेरी दूत पक्षांच्या घरट्यांशी धाडणारा, दुपारी तप्त गोळा बनणारा, दाही दिशा प्रकाशाने भरून टाकणारा, सायंकाळी परत सोनेरी गोळा बनून, पश्चिमेकडे डोंगरा आड गडप होणार हा जादूचा फुगा म्हणजे आपल्या सर्वांना प्रकाश देणारा 'सूर्य' हे ओळखले असलेच.\nKids Story: अकबर-बिरबल कथा : बोलून-चालून गाढवच\nबालकथा : शापित राजपुत्र\nनुसते पुस्तकी ज्ञान कामाचे नाही\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2014/12/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T07:45:58Z", "digest": "sha1:HZEJQCAPPSMJ2LZIV5V4NTPXW7FKF3AJ", "length": 5283, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वर आभाळ पेटले...", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ३० डिसेंबर, २०१४\nवर आभाळ पेटले, नाही ढगालाही थारा\nचांदव्याच्या मदतीला, कुणी फिरकेना तारा\nवळ उठलेले किती, आभाळाच्या अंगभर\nरवी दिसे उधाणला, परतीच्या वाटेवर\nसांज उदास कलली, क्षितिजाच्या कडेवर\nओघळले अश्रू तिचे, डोंगराच्या माथ्यावर\nगोपुरात किणकिण, निनादतो घंटा रव\nमन ओलावून जातो, दूर मारव्याचा स्वर\nकाळोखाच्या विळख्याचे, भय सांजेच्या मनात\nकुणी पेटेल का दीप, आस वेडी स्पंदनात\nहसे उगाच रुपेरी, जरी थरारे भीतीने\nदेई दिलासा मनास, चांदव्याच्या सोबतीने\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/06/blog-post_386.html", "date_download": "2018-04-21T07:40:55Z", "digest": "sha1:N7Q5RL4C3R47FL6BMVBKY2MVF2ZLYP2D", "length": 5047, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अशी वागते मी तशी वागते", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २० जून, २०१२\nअशी वागते मी तशी वागते\nअशी वागते मी तशी वागते\nनसे काहि नातेच माझे तुझे\nतरी होउनी मी तुझी वागते\nकशानेच ओथंबले ना कधी\nतशी मी म्हणे कोरडी वागते\nजरी चार भिंतीत कंगालता\nसमाजात मी भरजरी वागते\nमनाशीच संवाद चाले कधी\nतिथे त्या क्षणी मी खरी वागते\nतशी चेहर्‍याने सुखी भासते\nकधी वाटले नाटकी वागते\nजगावेगळे 'प्राजु' काही नसे\nतसेही खरे का कुणी वागते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575694", "date_download": "2018-04-21T08:02:15Z", "digest": "sha1:IJRRFIBZKKYMKIUY4UOHSQJXAHJK6TB3", "length": 4990, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक\nमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक\nऑनलाईन टीम / मुंबई :\nठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने, रविवारी सकाळी 10.48 ते दुपारी 4.14 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱया सर्व धिम्या, अर्धजलद लोकल फेऱया, कल्याण ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.\nतसेच, सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱया सर्व डाउन जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.\nपाकिस्तान लवकरच करणार जवान चंदु चव्हणची सुटका\nसीमारेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत 2 जवान जखमी\nशिक्षक- पालक मिटींग टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या :सीबीआयचा दावा\nभारतीय लष्कराचे सामर्थ्य; 117 दिवसांत पूलबांधणी\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/523313", "date_download": "2018-04-21T08:07:25Z", "digest": "sha1:WAI3FKOWVKKHJL6HLOBYEMDJ6DD7UHRD", "length": 6998, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हे आहेत प्रसिद्ध भारतीय नोबेल विजेते - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » हे आहेत प्रसिद्ध भारतीय नोबेल विजेते\nहे आहेत प्रसिद्ध भारतीय नोबेल विजेते\nऑनलाईन टीम / मुंबई :\nगेल्या काही दिवसांपासून नोबेल समितीकडून विविध क्षेत्रांमधील लोकांच्या संशोधन आणि त्यांच्या कार्यबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. नोबेल पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पातळीचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. यापाशर्वभूमीवर आम्ही तुम्हाला प्रसिद्ध भारतीय नोबेल पुरस्कार विजेत्यांबद्दल सांगणार आहोत.\nमदर तेरेसा यांना 1979मध्ये नोबेल शांतता पुरस्कारने गौरवण्यात आले होते. त्यांनी आपले जीवन गरीबांच्या मदतीत समर्पीत केले होते.\nआमर्त्य सेन यांना 1998मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. त्यांनी अनेक विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफसर म्हणून काम केले.\nवेंकटरामन हे केंब्रिज इंग्लंड येथील एका प्रयोगशाळेत काम करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत.2009मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले होते.\nकैलाश सत्यार्थी हे भारतीय बालहक्क चळवळकर्ते आहेत. त्यांना 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले.\nसर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या रामन परिणाम या शोधासाठी ते ओळखले जातात. 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले होते.\nरवींद्रनाथ टागोर हे चित्रकार, नाटककार, कादंबरीकार , बंगाली कवी, संगीतकार होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्या व बंगाली संगीतात एक अमूलाग्र बदल घडून आला.रविंद्रनाथ हे भारताचे व अशियातील पहिले नोबेल विजेते होते. 1913मध्ये त्यांना साहित्यातला नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते.\nदर तीन-चार वर्षांनी होणार नोटांच्या सुरक्षा चिन्हांमध्ये बदल \nअमेरिकेकडून भारताला मिळणार 22 गार्डियन ड्रोन\nलढाऊ विमान उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक\nरामनवमी उत्सवात साईंचरणी सव्वा चार कोटींचे दान\nPosted in: विशेष वृत्त\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:31:01Z", "digest": "sha1:K74W6ADDBHJLXHCRDUH6CX6UBG2OYPDD", "length": 9198, "nlines": 117, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "रोजगार हमी योजना विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nरोजगार हमी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nशाखेचे नावं :- रोजगार हमी योजना विभाग\nशाखेची माहिती :- महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्‍ध करुन देणे, 50 कोटी वृक्ष लागवड योजना, जलयुक्‍त शिवार अभियान, जलपुर्ती धडक सिंचन विहिर योजना व नरेगा सिंचन विहिर योजना, नदी पुनरुज्‍जीवन ई. योजना राबविल्‍या जातात\nमहात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत यंत्राणा व ग्रामपंचायत यांचे मार्फत विविध प्रकारच्‍या योजना राबवून कामे उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात\n50 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणवर वृक्ष लागवड केली जाते जलपुर्ती धडक सिंचन विहिर योजना व नरेगा सिंचन विहिर योजने अंतर्गत अल्‍प भुधारक व सिमांत शेतकरी यांना सिंचन विहिरीसाठी यंत्राणेमार्फत अनुदान अनुदान उपलब्‍ध करुन देण्‍यात येते\nजलयुक्‍त शिवार अभियाना अंतर्गत नाला सरळीकरण, नदी खोलीकरण, शेततळे इ. कामे जिल्‍हा स्‍तरीय विविध यंत्रणेकडुनसिंचन क्षेत्र वाढविण्‍यासाठी आवश्‍यक कामे केली जातात\nवैयक्‍तीक फळबाग लावगड योजने अंतर्गत कृषि विभागामार्फत फळबाग लागवड केली जाते\nनदी पुनरुज्‍जीवन, नाला सरळीकरण इ कामांना प्रशासकिय मान्‍यता प्रदान करण्‍यात येते\nमगांराग्रारोहयो अंतर्गत लेखापरिक्षक यांचे मार्फत झालेल्‍या खर्चाचे लेखापरीक्षण करण्‍यात येते\nमगांराग्रारोहयो अंतर्गत संकेतस्‍थळावर नोंदविण्‍यात आलेल्‍या अहवालावरुन बैठकीमध्‍ये आढावा घेण्‍यात यातो\nमगांराग्रारोहयो अंतर्गत जिल्‍हा स्‍तरावरील अधिकारी व कर्मचारी व तालुकास्‍तरीय अका (रोहयो) असे एकुण 23 कर्मचारी यांचे आस्‍थापना विषयक सर्व प्रकारची कार्यवाही (उदा वेतन व भत्‍ते, मुळ सेवापुस्‍तक इ) या विभागातुन करण्‍यात येते\nमगांराग्रारोहयो अंतर्गत च्‍या सर्व बांबीवर ऑनलाईन पध्‍दतीने नियंत्रण ठेवण्‍यात येते\nनरेगा अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची सेतु समितीमार्फत नियुक्‍ती करण्‍यात येते व सदर कंत्राटी कर्मचारी यांना दरमहा मानधन सेतु समिती मार्फत अदा करण्‍यात येते\nरोजगार हमी योजना समितीच्‍या जिल्‍हा बैठकीबाबतची सर्व कामे केली जातात\nमगांराग्रारोहयो अंतर्गत सर्व जिल्‍हास्‍तरीय कार्यान्‍वयीन यंत्रणा/ग्रामपंचायत यांचा नियमितपणे आढावा घेवून तातडीने कामे पुर्ण करण्‍यासाठी निर्देश देण्‍यात येतात.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/legal/", "date_download": "2018-04-21T07:50:07Z", "digest": "sha1:3TGWGF2BTJYSNU6V2TIXG3L2POMA55KE", "length": 4864, "nlines": 117, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Legal सरकारी नौकरी भर्तीची अधिकसुचना - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nIBPS मार्फत 4122 जागांसाठी भरती\nनागपूर सुधार प्रन्यास (NIT) भर्ती असिस्टेंट इंजीनियर, लाॅ आॅफिसर आणि पीआरओ भर्ती 2016\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विविध पदभरती\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये जनरल मॅनेजर (पर्यावरण) General Manager (Environment) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/764", "date_download": "2018-04-21T07:48:16Z", "digest": "sha1:E6NY5G7RNM5MWL56KQOXUSOFVCYXTT6P", "length": 22730, "nlines": 135, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्माइल् थेरपी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमनांतल्या भावना चेहर्‍यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्‍यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्‍याच्या स्नायूंची स्थिति बदलते.\nमाणसे जेव्हा एकमेकांच्या संपर्कांत येतात तेव्हा त्यांची एकमेकांशी शाब्दिक व शब्दातीत मेळ साधण्याची प्रवृत्ति असते. त्यासाठी माणसे कळत-नकळत एकमेकांच्या चेहर्‍यावरील स्नायूंच्या स्थितीची नक्कल करतात. मी तुमच्याकडे पाहून स्मित केले तर तुमची मनस्थिति कशीही असली तरी तुमच्या चेहर्‍यावरही काही क्षण व सूक्ष्मसे का होईना पण स्मित उमटते. (प्रायोगिक मानसशास्त्रांत electronic recorder च्या साह्याने याची नोंद घेता येते).\nएखादा आनंदी माणूस जवळपास वावरत असेल तर आपले मनही उभारी घेते. म्हणजे भावना संसर्गजन्य असतात. येथे प्रथम आपण नकळत आनंदी माणसाच्या चेहर्‍याच्या स्नायूंच्या स्थितीची नक्कल करतो आणि त्यामुळे आपले मनही आनंदी होते. Malcolm Gladwell यांनी आपल्या The Tipping Point या पुस्तकांत मानसतज्ज्ञांच्या संशोधनाचा हवाला देऊन असे म्हंटले आहे, If I can make you smile I can make you happy....... Emotion in this sense is \"outside-in\". Gladwell यांनीच म्हंटल्याप्रमाणे हे काहीसे धक्कादायक आहे.\nतात्पर्य, मन आनंदी असेल तर चेहर्‍यावर हसू उमटेल (inside-out) हे जितके खरे तितकेच चेहरा हसरा असेल तर मन आनंदी होईल (outside-in) हेही खरे. त्यामुळे सुखी होण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे चेहरा हसरा ठेवणे.\n (वि.सू. - लिहितांना चेहरा हसरा असू द्या).\nबर्‍याच अंशी सहमत आहे. लेखातील विचार कॉग्निटीव्ह थेरपीच्या विचारांशी बरेच जुळतात. उदा. बर्‍याचदा आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही, फक्त अंथरूणात राहून झोपावेसे वाटते. अशा वेळी इन्स्पिरेशनची वाट न पहाता अंथरूणातून उठून कामाला लागल्यास आपोआप काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. स्मितहास्याचेही असेच आहे. स्मित केल्याने, दुसर्‍याच्या (दुसरीच्या :) ) चेहेर्‍यावरील स्मित बघितल्याने आपल्यालाही उल्हासित वाटते. इतकेच काय, पण निरोपात, लेखात स्माईली बघितला तरीही बरे वाटते. :)\nकार्नेजीच्या हाऊ टू विन अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकात लोकप्रिय होण्याच्या उपायांमध्ये पहिला उपाय आहे, लोकांकडे पाहून स्मितहास्य करा. इतकेच नाही तर बर्‍याचदा ह्युमर इज द बेस्ट सोल्युशन याचा प्रत्यय येतो.\nइतके स्माइली टाकल्यानंतर लेखातील शेवटची सूचना पाळली आहे हे उघड आहे. :)\nसुखी होण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे चेहरा हसरा ठेवणे.\nपटण्या सारखे. बर्‍याच दिवसांनी कोर्डे साहेबांनी लेखन केले. (हल्ली उपक्रमाला विसरलात काय) वाचून मन प्रसन्न झाले, वेहेर्‍यावरही हसू आले\nआपण कॉग्निटीव्ह थेरपी वर काही लिहु शकाल काय नक्कीच माहितीपूर्ण व उपयोगी असेल.\nआपण डेल कार्नेजीचा दिलेलेला संदर्भ योग्य असेलही कार्नेजीच्या हाऊ टू विन अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तका बाबत मतभीन्न आहे, मला हे पुस्तक जरासे 'भामटे' व अप्रामाणीक वाटते.\nत्या पेक्षा कोव्हे चे ७ हॅबीट्स चांगले, स्व्तःशी प्रामाणीक वाटते.\nअर्थात हे माझे मत झाले\nखर्डेघाशीला अजून एक विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद. :)\nकार्नेजीबद्दल काही अंशी सहमत आहे. एका दृष्टीकोनातून हे पुस्तक इन्शुरन्स सेल्समन साठी लिहील्यासारखे वाटते. आणि कार्नेजी पूर्वायुष्यात दारोदार जाऊन विक्री करत असे. हे पुस्तक त्याच्या या आणि अशा अनुभवांमधून आले आहे. हे पुस्तक जरा वरवरचे वाटल्यास नवल नाही. आपले रोजचे व्यवहारही बर्‍याच अंशी औपचारिक आणि वरवरचे असतात. एखादा अमेरिकन रोज सकाळी \"हाय, हाउ यू डूइन\" म्हणतो त्याचप्रमाणे. ही औपचारिकता यंत्रामधल्या वंगणाप्रमाणे काम करते. यात तरबेज असलेल्या माणसांना नवीन माणसांशी रॅपो जमवताना अडचणी येत नाहीत. माझ्या मते प्रत्येक सेल्फ़हेल्प पुस्तकातील सर्वच्या सर्व आपल्याला पटतेच असे नाही. जे काही पटते आणि करणे शक्य आहे ते घेतले तर नक्कीच फायदा होतो.\n(इथे कोव्हेच्या पुस्तकाबद्दल माझे मत होते, पण कोर्डेसाहेबांच्या खालील प्रतिसादानंतर मला ते बदलावेसे वाटत आहे. कोव्हेचे पुस्तक एकदाच वाचले आहे, त्यावरून त्यावर मत प्रदर्शित करणे योग्य नाही असे वाटते.)\nत्यातूनही काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला, कितपत सफल झाल बघायला हवे. :) कदाचित माझा दृष्टीकोन वेगळा असेल. आपण या पुस्तकावर काही लिहीलेत तर वाचायला नक्कीच आवडेल.\nभास्कर केन्डे [05 Oct 2007 रोजी 17:39 वा.]\n\"हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल\"हे आपल्याला पहिल्यांदा वरवरचे (भामटे म्हणा हवे तर) वाटू शकते. मला वाटते त्याची कारणे अशी असू शकतात....\n१. कार्नेजीची संस्कृती आपल्यापेक्षा वेगळी असल्याने त्यांच्यातली औपचारिकता आपल्याला उसनी वाटते.\n२. त्याने सांगितलेली काही उदाहरणे आपल्यासारख्याला अति वाटतात. त्यामुळे त्यात भामटेगिरी वाटते.\nपण पुस्तक पुन्हा एकदा वाचल्यास त्याचे पटायला लागते. विषेशत त्याने सांगितलेलया छोट्या-छोट्या क्लृप्त्या आंमलात आणायला लागलो तर जरा पटकन पटायला लागते. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nशरद् कोर्डे [04 Oct 2007 रोजी 10:26 वा.]\nराजेंद्र व गुंडोपंत यांस,\nस्टीफन् कोव्हे च्या सेवन् हॅबिट्स् बद्दल सांगायचे तर मी ते पुस्तक ५-६ वेळा तरी वाचले असेल. एकदा स्वतःचे स्वतः व बाकीच्या वेळी इतरांकडून वाचून घेतले. पहिल्या वाचनांत मलाही ते काहीसे वरवरचे व कर्पोरेट् जगासाठी लिहिलेले वाटले. पण नंतरच्या वाचनांत, ज्यांत चर्चाही होत असे, अधिकाधिक अर्थ उलगडत गेला. त्यावरून कोव्हेचे पुस्तक जीवनांतल्या सर्व अंगांना विशेषतः नातेसंबंधांना महत्व देणारे आहे हे लक्षांत आले. कुठलेही गंभीर विषयावरील पुस्तक एकदा वाचून पूर्ण समजत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचल्यास त्याचे महत्व लक्षांत येते. अशा पुस्तकांबाबत एक गमतीचा अनुभव सांगतो. एरिक् बर्न् चे (What do you say after you say hello) हे पुस्तक पहिल्यांदा वाचले तेव्हा महत्वाची वाटणारी काही वाक्ये अधोरेखित केली. काही दिवसांनी ते दुसर्‍यांदा वाचायला घेतले तेव्हा दुसरी काही वाक्येही अधोरेखित करायला हवी होती असे वाटले. माझी खात्री आहे हे अधोरेखन असेच चालू ठेवले असते तर ४-५ वाचनांनंतर सर्व पुस्तक अधोरेखित झाले असते.\nकुठलेही गंभीर विषयावरील पुस्तक एकदा वाचून पूर्ण समजत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचल्यास त्याचे महत्व लक्षांत येते.\nसहमत आहे. कोव्हेचे पुस्तकही परत वाचायला हवे. बर्नच्या या पुस्तकाबाबत माझा अनुभव काहिसा असाच आहे. पहिल्यांदा या पुस्तकाची पहिली २-३ पाने वाचली तेव्हा धक्क्यामागून धक्के बसत होते. संपूर्ण पुस्तक बरेच सखोल आहे. अजूनही परत वाचायला हवे असे वाटते.\nएकदा स्वतःचे स्वतः व बाकीच्या वेळी इतरांकडून वाचून घेतले.\nइतरांकडून वाचून घेतले ही भारी आहे हे कसे जमले बॉ\nम्हणजे इतर आपले ऐकतील हे कसे जमले गुंडोपंताचे तर घरातला टॉमीही ऐकत नाही... त्यालाच एकदा मी पेपर मधले 'त्याचे भविष्य' वाचून दाखवत होतो तर चक्क अर्धेच झालेले असतांना झोपून गेला हो निर्लज्जपणे गुंडोपंताचे तर घरातला टॉमीही ऐकत नाही... त्यालाच एकदा मी पेपर मधले 'त्याचे भविष्य' वाचून दाखवत होतो तर चक्क अर्धेच झालेले असतांना झोपून गेला हो निर्लज्जपणे तो मला काही वाचून दाखवेल हे काही शक्य वाटत नाही. बाकी कुणी गुंडोपंताचे ऐकतच नाही.\nतर तुम्हाला हे कसे काय जमले\nकुठलेही गंभीर विषयावरील पुस्तक एकदा वाचून पूर्ण समजत नाही. ते पुन्हा पुन्हा वाचल्यास त्याचे महत्व लक्षांत येते.\n मी ही तसे करतो, करत असतो. डॉ. नाडकर्णींचे स्वभाव-विभाव वाचत असतो. परत काहीतरी नवीन कळल्यासारखे वाटते.\nकोव्हे च्य ७ हॅबीट्स अतिप्रयत्नपुर्वक आणायचा प्रयत्न केला पण मेंदूवर कोणतीही सुरकूती नसल्याने परत घरंग़ळून गेल्या. प्रयत्न सुरु आहे\nतसा मला कोव्हे आपल्या संत वांङमयाला फार जवळचा वाटतो\n हे पुस्तक वाचले नाही. आता कुठून तरी मिळवायचा प्रयत्न करून पाहतो.\nवाचून पाहतो. इंग्रजी पुस्तक वाचायचे म्हणजे फार कष्ट वाटतात.\nत्यात ते बरे जाड पण आहे हो\nबाकी त्यातला स्क्रिप्ट चा किस्सा भारी वाटतो आहे\nतरी प्रयत्न करून बघु, या तुळतूळीत मेंदूवर एखादी सुरकुती उमटते का ते\nखरंच चांगले आहे. पहिली ४०-४५ पानेच वाचू शकलो आहे. (ट्रंझॅक्शनवाली) पण आवडत चालले आहे.\nडोळ्यांचे काही झाले की मग सगळेच वाचून टाकेन\nमग चर्चा करू या परत स्क्रिप्टस् वर\nशरद् कोर्डे [19 Oct 2007 रोजी 06:59 वा.]\nएरिक् बर्न् चे \"व्हॉट् डू यू से.........\" वाचण्याआधी डॉ. हॅरिस् यांचे \"I'm OK, You're OK\" वाचल्यास अधिक चांगले\nसहमत आहे. फक्त या पुस्तकातील शेवटी धर्म आणि देवाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न फारसा पटला नाही. (हे माझे मत आहे. )\nयाच संदर्भात आणखी एक उत्तम पुस्तक म्हणजे बॉर्न टू विन (भारतातही उपलब्ध आहे.)\nभास्कर केन्डे [05 Oct 2007 रोजी 17:40 वा.]\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nद्वारकानाथ [15 Oct 2007 रोजी 09:29 वा.]\nगीता प्रेसचे मानसिक दक्षता नावाचे पुस्तक आहे. ते वाचायचे आणि त्यापेक्षा चांगले पुस्तक असेल तर सुचवायचे. मुल्यमापनाचा निकष मुल्य, माहिती, प्रत मिळण्यात असलेला सोपेपणा, सारभूत माहिती असा आहे.\nवरील बक्षिस आमच्या एका नागपूरच्या मित्रांनी ठेवले आहे. काही माहिती हवी असल्यास मला विचारणा करणे.\n( वरील काही प्रतिसादात व्यक्तिमत्व विकासांच्या पुस्तकाची यादी आली म्हणून हा आगाऊ प्रतिसाद).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575696", "date_download": "2018-04-21T08:07:05Z", "digest": "sha1:SIONAGVUL3KXBTBVNJSP7KSKJVAF3XEU", "length": 5198, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या\nऔरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या\nऑनलाईन टीम / औरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्‍यान एका तरूणाची भोसकून हत्‍या करण्‍यात आल्याची बाब उघड झाली आहे.\nसुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आशिष साळवे असे मृत तरूणाचे नाव आहे. तो रमानगर भागातील रहिवाशी आहे. सहा महिन्यांपुर्वी एका लग्‍नाच्‍या वरातीत मयत आशिष आणि संशयीत आरोपी अविनाश जाधव व कुनाल जाधव यांचे भांडण झाले होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी आशिषला १४ एप्रिल रोजी गुप्‍तीने भोकसले. यात आशिष गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घाटी रुग्‍णालयात दाखल केले मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्‍ही संशयीत आरोपी फरार झाले आहेत. क्राती चौक पोलिसात गुन्‍हा नोंदवण्‍याची प्रक्रिया सुरू होती.\nमनसेचा बॅनरबाजीतून कामाचा आढावा\nउमेदवारांची संपत्ती वर्तमानपत्रातून जाहीर होणार\nग्रामपंचायत निवडणूक ; मतदानाला सुरुवात\nसुसाईड नोटमध्ये नरेंद्र मोदींचे नाव लिहून शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575894", "date_download": "2018-04-21T08:01:01Z", "digest": "sha1:VREJ6VKUIKKKS62VMYVA2QQYMYGRIVTP", "length": 8184, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तरुणीचा गळा चिरून मृतदेह दिला फेकून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » तरुणीचा गळा चिरून मृतदेह दिला फेकून\nतरुणीचा गळा चिरून मृतदेह दिला फेकून\nमांढरदेव घाटात 28 वर्षीय तरूणीचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोरांनी खून करून मृतदेह शंभर फुट फरफटत नेऊन एका खोल वगळीत फेकुन दिला होता. गाढवेवाडीच्या ग्रामस्थांमुळे हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी पोलिसांना अद्याप कसलेही पुरावे हाती लागले नसल्याने आरोपीला शोधणे वाई पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे.\nयाबाबत घटनास्थळ व पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, मांढरदेव घाटाच्या पायथ्याला पश्चिमेला असलेल्या गाढवेवाडील ग्रामस्थ दिलिप मानसिंग भिलारे व अन्य तीन तरुण गावाला घाट मार्गे होणाऱया पाणीपुरवठय़ाची फुटलेली पाईपलाईन पहाण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मांढरदेव घाटातील माल पठार शिवारात पोहोचले. फुटलेल्या पाईपलाईनचा शोध घेत असताना भिलारे यांना मुख्य रस्त्यापासुन सुमारे दोनशे फुट अंतरावर एका वगळीत तरुणीचा मृतदेह आढळुन आला. भिलारे यांनी तत्काळ याबाबतची माहिती वाई पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षक विनायक वेताळ व त्यांचे सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी पोहचले. त्यानंतर ते मृतदेहाच्या जवळ गेले असता त्याना संबंधित युवतीचा गळा चिरून खून केल्याचे दिसुन आले.\nपोलिसांनी आजुबाजुच्या परिसराची पहाणी केली असता शंभर फुट अंतरावर त्या युवतीचे रक्त सांडल्याचे आढळुन आले. हल्लेखोरांनी गळा चिरून खून केल्यानंतर तरुणीचा मृतदेह फरफटत नेऊन तो वगळीत टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपोलिसांनी मृतदेह बाहेर काढुन पहाणी केली असता केवळ त्या तरुणीचा गळा चिरून मारल्याचे दिसून आले. शरीरावर अन्य ठिकाणी कुठेही जखमा नाहीत. अंदाजे पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष वयोगटातील या तरुणीच्या डाव्या हातावर मेंहदी काढण्यात आली असुन मनगटावर बानु महमंद असं लिहिले आहे. तर करंगळीवरही मेंहदीने बानु लव्ह असं लिहिलं आहे. अंगावर गुलाबी रंगाचा नक्षी असलेला कुर्ता असुन निळय़ा रंगाचा सलवार घातलेला आहे. दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या प्रत्येकी सहा-सहा बांगडय़ा आहेत. गळय़ात पांढऱया रंगाची चेन असून त्यामध्ये असलेल्या लॉकेटमध्ये इंग्रजी पी अक्षर आहे. तरुणीच्या दोन्ही पायात पैंजण आहेत.\nघटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र ते केवळ शंभर फुट अंतरात घुटमळले. पोलिसांनी घटनास्थळी खुनात वापरण्यात आलेल्या हत्याराचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही.\nकराडच्या आठवडी बाजारावर संपाचा परिणाम\nनीरा देवघर पाणीप्रश्नी रास्ता रोको\nमराठीच्या अभिजातसाठी आता दिल्लीत धरणे आंदोलन\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abhithinkstoday.blogspot.com/2009/03/recession.html", "date_download": "2018-04-21T07:20:02Z", "digest": "sha1:DD6KLUC5L263JDKDOVOJUZESTVLI5PVV", "length": 3471, "nlines": 70, "source_domain": "abhithinkstoday.blogspot.com", "title": "What I think today....: Recession स्वर्गातले", "raw_content": "\nRecession चा फटका जेव्हा स्वर्गातही बसला,\nइन्द्रासोबत तेव्हा सारा देव-दरबार हादरला....\nदेव-लोकांच्या ओफिसातले A.C. झाले बंद,\nवायुदेवाला म्हणले सारे, तूच कर आता आम्हास थंड....\nवायुदेव यावर हसला एक वार\nम्हणाला माझ्या कंपनीच्या लोकांनी केला आहे बंड...\nजी वायुदेवाची तीच सुर्याची गत झाली,\nNight Shift सुर्याची देवांच्या अंगाशी आली,\nझोपेतही Recession त्यांच्या नशिबी आली.....\nमंदीपाई देवांनी वाहने पण विकली,\nचालून चालून zero figure गणपतिची झाली....\nगरुड़ विकून विष्णुदेखिल पायी कामास जाऊ लागला,\nअन् शेषनाग परवडेना म्हणुन खाटेवरच घोरु लागला......\nइन्द्र-दरबारच्या अप्सरांचा सुरु झाला lay out....\nअन् स्वर्गाच्या दारावर No vacancy चा दिसू लागला Cut out.\nमेलेला माणूस यम परत धरतीवर सोडू लागला,\nयमलोकिचा धंदा सोडून पृथ्वीवरच Job शोधू लागला\nब्रम्हदेव मात्र अजुनही खंबीर राहिले होते,\nकारण माणसाकडून जाता-जाता एक गोष्ट ते शिकले होते....\nअसल्या टिनपाट संकटाना तो हसत सामोरा जातो,\nदेवाकडे बघण्याआधी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेउन असतो ..... देवाकडे बघण्याआधी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेउन असतो .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/02/blog-post_21.html", "date_download": "2018-04-21T07:52:30Z", "digest": "sha1:DKJBDDJF3GF4ASJCBARUTU26BB7ZBMP4", "length": 6928, "nlines": 95, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ...आता नको मशाली!!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, २१ फेब्रुवारी, २०११\nमाझेच बिंब जेव्हा मज मागते खुशाली\nतडकून आरसाही, होतो उगा सवाली\nकाळी धरा कधीची, आसूसली सरींना\nदुष्काळ नीयतीने लिहिला तिच्याच भाळी/ली\nपदरात पाखरे, 'ती' मागीत भीक होती\nपदरास ढाळले अन, गरिबीच दूर झाली\nजनजागृती अताशा, वृत्तात होत नाही\nअपघात, खून अन घोटाळेच होत वाली..\nतलवार पेटुनी ही, उठते नको तिथे का\nदावीत धार अपुली \"विद्यालयास\" जाळी..\nदेशास दंशण्याला, बसलाय सर्प काळा\nफ़ुत्कारुनी विषाच्या, तो वाहतो पखाली\nअन्याय सोसण्याची, जडली सवय अताशा\nवाटे न गैर काही, आता नको मशाली\n \" उष:काल होता होता कालरात्र झाली. \"ची आठवण झाली.\nउष:काल मन पेटवून सोडत असे. तू असा हताश ,अगतिक सूर का लावला आहेस \nतरीही मन अस्वस्थ करण्याच काम तर तू केलेलच आहेस.खूप, खूप, खूप सुन्दर.\nअसच पुन्हा पुन्हा वाचायला मिळत राहील ही आशा करतो.\nएकच विचारायच आहे. दुसर्या चरणाच्या शेवटी जो \"ली \" जोडलेला आहेस त्याच प्रयोजन नाही समजल. खाताकतो तो. कदाचित मलाही नीटसा अर्थबोध झाला नसेल.\n२१ फेब्रुवारी, २०११ रोजी ९:४४ म.उ.\nपदरात पाखरे, 'ती' मागीत भीक होती\nपदरास ढाळले अन, गरिबीच दूर झाली\nमनाला चटका लावणा-या , वास्तव मांडणा-या ओळी....\n२५ मार्च, २०११ रोजी ९:३१ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575896", "date_download": "2018-04-21T08:01:21Z", "digest": "sha1:KHK3BVA2IECCJLF32OZDXSA5Y4AJ6OB6", "length": 8960, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रेमीयुगलाची गळफास घेवून महाबळेश्वरात आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रेमीयुगलाची गळफास घेवून महाबळेश्वरात आत्महत्या\nप्रेमीयुगलाची गळफास घेवून महाबळेश्वरात आत्महत्या\nपलुस (जि. सांगली) येथील तेजश्री रमेश नलावडे (वय 23) व अविनाश आनंदा जाधव (वय 27 रा. दोघेही दुधोंडी, ता. पलुस, जि. सांगली) या प्रेमी युगलाने येथील केटस् पॉईंट परिसरात जंगलातील एका झाडाला ओढणीच्या मदतीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत वसंत जाधव या टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास पाचगणी पोलीस करीत आहेत.\nरविवारी सकाळी एक टॅक्सीने हे प्रेमी युगल महाबळेश्वरपासुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केटस् पाँईटवर पोहचले. तेथे मुख्य रस्त्यापासुन 100 मिटर अंतरावर एका झाडाला जवळ जवळ ओढणीच्या मदतीने दोघांनी गळफास घेतला. टॅक्सीचालक या भागात गेला असता त्यास दोघांनी गळफास घेतल्याचे दिसुन आल.s त्यांनी पोलिसांना खबर देताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अवकाळी गावचे स्थानिक नागरिक, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व सहय़ाद्रि टेकर्सच्या मदतीने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरविले व शवविच्छेदनासाठी पांचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रवाना केले.\nघटनास्थळावर पाठीवर अडकाविण्याच्या दोन सॅक मिळाल्या. यामध्ये दोघांची कपडे व इतर साहित्य होते. तसेच आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली तर तेजश्रीचे आधार कार्डही सापडले. त्यामुळे दोघांची ओळख पटण्यास मदत झाली.\nदरम्यान, तेजश्री रमेश नलावडे ही 14 तारखेस कॉलेजला जाते असे सांगुन घरातुन बाहेर पडली होती. ती उशिरापर्यंत घरी न आल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी हरविल्याची फिर्याद दाखल केली होती तर अविनाश जाधव हा सांगली येथील एका सहकारी बँकेत कामाला होता. दोघेही जवळ जवळ राहण्यास होते. दोघांचे प्रेमसंबंध त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हते म्हणुन त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत आम्ही आमच्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहु शकत नाही. आम्ही पळुनही जावु शकत होतो, परंतु तुमचा विरोध पत्करून आम्हाला जीवन जगायचे नव्हते, असे करून आम्ही सुखी राहु शकत नव्हतो, म्हणुन आम्ही आमचे आयुष्य संपवित आहोत. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नका. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना त्रास देवु नये, भांडण करू नये नाहीतर आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असा पत्रात मजकुर आहे. व शेवटी तुमचे अविनाश आनंदा जाधव व सौ. तेजश्री अविनाश जाधव अशी नावे आहेत.\nदोघांनी आत्महत्या केली की, प्रथम तिला झाडाला लटकावुन नंतर अविनाश याने आत्महत्या केली. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.\nवर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षा\nविषय समित्यांच्या निवडी बिनविरोध\nअजिंक्यतारा मार्गावरून बस दरीत कोसळली\nकडकलक्ष्मीला संक्रांत दाखवणार चांगले दिवस\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:41:52Z", "digest": "sha1:ZVAHQZR7W33JHRYBRL2FMGVALMMNL33F", "length": 15469, "nlines": 126, "source_domain": "putoweb.in", "title": "बातमी", "raw_content": "\nफॉटो गॅलरी – एकदिवसात रेल्वे फुटपाथ अतिक्रमणमुक्त\nएका दिवसात रेल्वेस्थानके स्वच्छ\nमाल्ल्या ने लोन चे पैसे लावले F1 रेस वर\n​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा\n​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती - अर्जुना रणतुंगा भारत आणि सरीलनक यांच्यात झालेला 2011 च्या विश्वचषक मधील अंतिम सामना हा फिक्स होता असा आरोप रणतुंगा ने लावलेला आहे, रणतुंगा हे श्रीलंका सरकार मध्ये पेट्रोलियम मंत्री आहेत. या सामन्याची कडक चौकशी व्हावी अशी मागणी माजी क्रिकेटर अर्जुना रणतुंगा यांनी केली आहे, त्यांनी त्यांचा … Continue reading ​2011 वर्ड कप ची फायनल मॅच फिक्स होती – अर्जुना रणतुंगा\nचांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे-\nमहाराष्ट्र सरकार ने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी ची घोषणा केली, याचा फायदा महाराष्ट्रातील एकूण 89 लाख शेतकऱ्यांना होणार असून या व्यतिरिक्त 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णपणे कोरा करणार असल्याचे सांगितले. ठळक मुद्दे - - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे या योजनेचे नाव - 30 june 2016 पर्यंत … Continue reading चांगली बातमी – दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अधिक सविस्तर मुद्दे-\nआता पुढचा संप – सरकारी कर्मचाऱ्यांचा\nशेतकरी कर्जमाफीचा संप संपतो न संपतोच तोच आता सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करायचा इशारा दिला आहे, राज्याचा 19 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ सुरू करा अन्यथा सरकारी कर्मचारी 12 जुलै पासून 3 दिवसांचा संपावर जातील असा इशारा दिला आहे, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी दिली आहेच तर आता सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन बाबत निर्णय पण द्यावा अशी … Continue reading आता पुढचा संप – सरकारी कर्मचाऱ्यांचा\nसोशल मीडिया वर नेटकर्यांनी असा घेतला साऊथ आफ्रिकेचा समाचार\nसोशल मीडिया वर नेटकर्यांनी असा घेतला साऊथ आफ्रिकेचा समाचार, हे स्क्रीनशॉट्स फक्त मनोरंजनासाठी असून यातील कुठल्याही कंटेंट सोबत putoweb सहमत असेलच असे नाही\nजेव्हा “कॉमन मॅन” देशाचा मुद्दा स्वतः च्या हाती घेतो तेव्हा – भारत vs साऊथ आफ्रिका मॅच मधील किस्सा\n\"मी इंग्लंड मध्ये सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफी च्या मॅच पाहणार, इथे माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही\" असे आघावपणाने सांगणारा विजय मल्ल्याची गाठ आज भारतीय फॅन्स सोबत पडली.... भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅच पाहायला आलेला विजय मल्ल्या गेट मधून आत जात होता, भारतीय संघाचे पाठीराखे आजूबाजूला होतेच.... मल्ल्या ला पाहिल्यावर अनेक जण त्याचसोबत फोटो काढायला … Continue reading जेव्हा “कॉमन मॅन” देशाचा मुद्दा स्वतः च्या हाती घेतो तेव्हा – भारत vs साऊथ आफ्रिका मॅच मधील किस्सा\nEVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”\nनवी दिल्ली: राजकीय पक्षांकडून EVM मशीन वर आक्षेप घेण्यात आले होते की मशीन हॅक करून जनतेकडून येणाऱ्या मतांमध्ये छेडछाड केली गेली, मशीन मध्ये कुठलीही तांत्रिक तडजोडी करणे अशक्य आहे असे आयोग कडून सांगितल्या नंतर ही सर्वपक्षांकडून सांगण्यात आले की लोकांचा मशिनवरून विश्वस उडाला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा मतपत्रांनुसार मतदान घ्यावे, यावर सत्यपडताळणी साठी अयोगाकडून आज दिनांक … Continue reading EVM हॅक चॅलेंज – “आम्ही तर फक्त समजून घेण्यासाठी आलो होतो”\nनवरा दाढी करत नाही म्हणून रागात उकळते पाणीच ओतले\nअलिगढ, उत्तर प्रदेश. नवऱ्याला अनेकदा सांगूनही त्याने दाढी केली नाही म्हणून अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना उत्तर प्रदेश येतील अलिगढ ठिकाणी घडली, 32 वर्षीय सलमान खान याचे 25 वर्षीय नगमा हिच्याशी 6 महिन्यापूर्वी लग्न झाले होते, ईरांप्रमाणे नवऱ्याने दाढी करावी , कुर्ता-पायजमा ऐवजी शर्ट पँट घालावी आणि स्मार्ट दिसावे असे नगमाला कायम वाटायचे, आणि ती … Continue reading नवरा दाढी करत नाही म्हणून रागात उकळते पाणीच ओतले\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T07:45:00Z", "digest": "sha1:DX6UHRE3D6KKKD2IUAWVIVLINRGN3BRD", "length": 4460, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सम्राट खांग-सी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसम्राट खांग-सी (नवी चिनी चित्रलिपी: 康熙 ; फीनयीन: kāngxī ; उच्चार: खांऽऽग-सीऽऽ ;) (मे ४, इ.स. १६५४ – डिसेंबर २०, इ.स. १७२२) हा छिंग वंशाचा चिनी सम्राट होता. याने इ.स. १६६१ ते इ.स. १७२२ पर्यंत राज्य केले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६५४ मधील जन्म\nइ.स. १७२२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2018-04-21T07:37:57Z", "digest": "sha1:DVQARYUI3DEKENNPQPGD3JLJE6CSL6NN", "length": 6143, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुहार्तो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१२ मार्च १९६७ – २१ मे १९९८\nअलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरसचिव\n७ सप्टेंबर १९९२ – २० ऑक्टोबर १९९५\nकेमुसुक, योग्यकर्ता, डच ईस्ट इंडीझ\n२७ जानेवारी, २००८ (वय ८६)\nसुहार्तो (८ जून १९२१ - २७ जानेवारी २००८) हा इंडोनेशिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९६७ साली सुकर्णोला राज्यपदावरून हाकलून लावून राष्ट्राध्यक्ष बनलेला सुहार्तो पुढील ३१ वर्षे (१९९८ पर्यंत) ह्या पदावर होता. सुहार्तोच्या राजवटीमध्ये इंडोनेशियाने झपाट्याने प्रगती केली व जनतेचे राहणीमान उंचावले. परंतु सुहार्तोवर हुकुमशाही केल्याची टीका देखील झाली.\nइ.स. १९२१ मधील जन्म\nइ.स. २००८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१४ रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/government-to-infuse-rs-7577-crore-in-6-weak-banks-1610887/", "date_download": "2018-04-21T07:57:12Z", "digest": "sha1:VOMW3MSAVDL2CI35CNPIRLJZDWJLNXCO", "length": 16043, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Government to infuse Rs 7577 crore in 6 weak banks | सहा कमकुवत बँकांना ७,५७७ कोटींचे भांडवल | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसहा कमकुवत बँकांना ७,५७७ कोटींचे भांडवल\nसहा कमकुवत बँकांना ७,५७७ कोटींचे भांडवल\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभांडवली पुनर्भरणाच्या नियोजित कार्यक्रमानुरूप, केंद्रीय अर्थमंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील सहा कमजोर बँकांना ७५७७ कोटी रुपयांचा निधी भांडवली पर्याप्तता प्रमाण (सीएआर) प्राप्त करण्यासाठी उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली.\nहा निधी इंद्रधनुष योजनेअंतर्गत बँकांना उपलब्ध केला जाणार आहे. २०१५ साली घोषित या योजनेनुसार, मार्च २०१९ पर्यंतच्या चार वर्षांत भांडवली पर्याप्ततेसाठी बँकांमध्ये ७०,००० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. यापैकी उर्वरित १८,००० कोटी पुढील दोन वर्षांत भांडवलदृष्टय़ा कमकुवत बँकांना मिळणे अपेक्षित आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या सहा बँकांचे भांडवली पुनर्भरण केले जाणार आहे, त्यांच्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने तत्पर सुधारात्मक कृतीसाठी र्निबध आणले आहेत. बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, युको बँक आदींचा त्यात सहभाग आहे.\nहे भांडवली साहाय्य सरकारकडून प्राधान्यतेने समभाग मिळविण्याच्या बदल्यात दिले जाणार आहे. यासाठी बँकांना आपल्या भागधारकांकडून मंजुरी तसेच काही नियामक मंजुऱ्यांचे सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. ते पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष भांडवली गुंतवणुकीची प्रक्रिया पुढील काही आठवडय़ात पूर्ण होणे अपेक्षित आहे.\nकोलकातास्थित युको बँकेने अर्थ मंत्रालयाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यासरशी आपल्या संचालक मंडळाकडून सरकारला प्राधान्यतेने (प्रीफेरेन्शियल) समभाग अदा करण्याच्या प्रस्तावाला बुधवारीच मंजुरी मिळविली आहे. युको बँक अशा तऱ्हेने १३७५ कोटी रुपये सरकारकडून मिळविणार आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nयाच बरोबर सेंट्रल बँकेच्या संचालक मंडळाच्या भांडवल-उभारणी उपसमितीनेही सरकारला प्रत्येकी ८३.१५ रुपये किमतीला ३.८८ कोटी समभाग प्राधान्याने वितरित करून २३३ कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला बुधवारीच मंजुरी दिली आहे.\nऑक्टोबरमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना पुढील दोन वर्षांत २.११ लाख कोटी रुपयांची मदत मिळवून देण्याची घोषणा केली. यापैकी १.३५ लाख कोटी रुपये हे बँक पुर्नभांडवलीकरण रोख्यांची विक्री करून, तर ५८,००० कोटी रुपये हे सरकारच्या बँकांतील भागभांडवलाची बाजारात खुली विक्री करून उभे राहतील, असा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रस्तावित बँक पुनर्भाडवलीकरण रोख्यांचे स्वरूप आणि विक्रीचा कार्यक्रम ठरविण्याबाबत विचारविमर्श सुरू असून, महिनाभरात या संबंधाने निश्चित दिशानिर्देश जाहीर केले जातील, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/37?page=7", "date_download": "2018-04-21T07:41:04Z", "digest": "sha1:LQA2J4GUD7VXAA5RVK3F4726HSP3FVD2", "length": 7142, "nlines": 183, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संदर्भ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहमारा बिज अभियान २\n“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे.\n“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे\nचंद्रा वरील ब्लास्ट् का दिसला नाही \nनासा ने चंद्रा वर् पाण्याच्या शोधा साठी केलेला पण न झलेला ब्लास्ट का होऊ शकला नाही \nया बद्दलची लौजीकल कारणे असलेला ले़ख खालील् लिंक वर गेल्या नंतर दोन तीन पोस्टच्या खाली जरूर वाचावा.\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nमराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४\nमूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट\nमूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती\nगेले काही दिवस मी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. पाच सप्टेंबरला शिक्षकदिनाला त्यांची काही माहिती देणारा एखादा लेख लिहावा असा विचार चालू होता. पण डॉ.\nचिकित्सा : नाटक की थोतांड\nचिकित्सा : नाटक की थोतांड\nविंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`\nहो असा दिवस काही देशांत साजरा करतात. खरं वाटत नाही पण हे खरे आहे.\nबौद्ध धर्माचा संक्षिप्त परिचय\nअनुवादकाचे प्रास्ताविक : प्राचीन भारतातील धार्मिक आणि सामाजिक घडामोडींबद्दल विचार उपक्रमावर अधूनमधून होतो. अशा संवादात बौद्धधर्माचा उल्लेख सहजच येतो.\n१५ ऑगस्ट आणि तिरंगा\n१५ ऑगस्ट आणि तिरंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/swag-word-meaning-1611392/", "date_download": "2018-04-21T07:59:51Z", "digest": "sha1:C2AIFJMJJPKRZWH5KL6ZRLP5XN2TGF25", "length": 18422, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "swag word meaning | ‘कट्टा’उवाच : नवीन वर्षांत ‘स्वॅग’त | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘कट्टा’उवाच : नवीन वर्षांत ‘स्वॅग’त\n‘कट्टा’उवाच : नवीन वर्षांत ‘स्वॅग’त\nएखादा शब्द कट्टय़ावर लोकप्रिय झाला की मग पहिल्यांदा बॉलीवूड त्याला आपलंसं करतं.\nकॉलेजच्या कट्टय़ावर, कॅन्टीनच्या अड्डय़ावर दिवसभराच्या चळवळींचा आढावा देता-घेताना अनेक गोष्टींना जन्म दिला जातो. कधी नव्या कल्पनांना धुमारे फुटतात, कधी नवी स्वप्ने भरारी घेतात. पण इथे जन्माला येणारे शब्द मात्र या कट्टावासीयांबरोबर पुढे पुढे जात राहतात. तरुणाईचे विचार समजून घेताना, त्यांची भाषा, त्यांचे शब्द हे गमतीशीर जग अनुभवण्यासारखं असतं. या सदरातून कट्टय़ावरचे असे अनेक शब्द त्यांच्या अर्थासकट उलगडणार आहेत.\n‘स्वॅग’ हा शब्द इतका सर्रास वापरला जातोय की त्याचा खरा अर्थ नक्की काय आहे याच्या मुळाशी जायचा कोणाचाच विचार दिसत नाही. एखादा शब्द कट्टय़ावर लोकप्रिय झाला की मग पहिल्यांदा बॉलीवूड त्याला आपलंसं करतं. या प्रथेप्रमाणे सध्या ‘स्वॅग’चा बोलबाला हिंदी चित्रपटातील गाण्यांमधूनही वाढत चालला आहे. त्यामुळे तर हा शब्द अगदी घरचा वाटू लागला आहे. या शब्दाचा सध्या केवळ एकच अर्थ गृहीत धरला जातो आहे आणि त्याच अर्थाने त्याचा वापर केला जातो. हा अर्थ जो अमेरिकन आहे तो म्हणजे ‘अ‍ॅटिटय़ूड’. अर्थातच, अ‍ॅटिटय़ूड दाखवण्यात तरुणाईला जास्त रस असल्याने सध्या त्यांना ‘स्वॅग’चा हा अर्थ चांगलाच भावला आहे, मात्र या शब्दाचे अनेक अर्थ आहेत ज्यांचा कदाचित काही वेळा संदर्भ गृहीत धरला जातो. या शब्दाचं मूळ हे स्कॅन्डेनॅव्हियन मानलं जातं. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला याचा उगम मानला गेला आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nएक किंवा अनेक पडदे किंवा फुलं अशा गोष्टी डेकोरेशनसाठी बांधल्या जातात, सजावटीच्या उद्देशाने फुलांच्या माळा टांगल्या जातात, पडदे वेगवेगळ्या पद्धतीने बांधले जातात त्याला ‘स्वॅग’ म्हणतात. लग्नाच्या मांडवाला फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कापडाने सजावट केली जाते, ज्याला आपण अनेकदा ‘आरास’ असंही म्हणतो, त्यालाच स्वॅग म्हटलं जातं. याच संदर्भाने स्वॅगचा क्रियापद म्हणूनही वापर केला जातो. ‘टू स्वॅग’ म्हणजे अशा पद्धतीची कलात्मक आरास करणे किंवा सजावट करणे.\nस्वॅग हा शब्द ‘सामान’ या संदर्भातही काही वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. ज्यावेळी कोणत्या कंपनीचं किंवा ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी तो ब्रँड काही वस्तू मोफत देतो त्यावेळी अशा वस्तूंना ‘स्वॅग’ म्हटलं जातं. याच्या संदर्भात ‘स्वॅग’ हे ‘स्टफ वुई ऑल गेट’ याचं संक्षिप्त रूप म्हणून घेतलं जातं. चोरीच्या, दरोडा घालून आणलेल्या वस्तूंनासुद्धा स्वॅगच म्हणतात. ऑस्ट्रेलियन इंग्रजीच्या अर्थानुसार स्वत:जवळच्या सामानालाही ‘स्वॅग’ असं म्हणतात. त्याच ऑस्ट्रेलियन अर्थाने स्वॅग म्हणजे विशेषण आहे. ‘खूप’ हे विशेषण आणि गंमत म्हणजे हे फक्त सामानाचा उल्लेख करण्यासाठीच वापरलं जातं. उदा. स्वॅग्ज् ऑफ गुडीज म्हणजेच खूप साऱ्या वस्तू. आपण सामान्यत: ज्या अर्थाने स्वॅग वापरतो तो अर्थ अमेरिकन असला तरीही तो केवळ एकच अमेरिकन अर्थ नाही. ‘कॅनाबिस’ किंवा ‘भांग’ ज्याला म्हणतात त्यालाही अमेरिकन इंग्लिशमध्ये स्वॅगच म्हटलं जातं. मात्र हा शब्द सरसकट सगळ्याच प्रकारच्या कॅनाबिससाठी वापरला जात नसून केवळ हलक्या दर्जाच्या कॅनाबिससाठी ‘स्वॅग’ हा शब्द वापरला जातो.\nआपल्या वापरात असलेला ‘स्वॅग’ हा त्या मूळ शब्दाचा ‘अ‍ॅटिटय़ूड’ हा केवळ एक अर्थ असून त्याचे इतर अनेक अर्थ अनेक ठिकाणी आपल्याला वापरता येऊ शकतात. एखादा शब्द तरुणाईच्या वापरात वारंवार यायला लागला किंवा तरुणाईने नव्याने कोणता शब्द घडवला की त्यांच्या या शब्दकोशात शिरून त्याची माहिती, त्याचा मूळ अर्थ, त्याची पाश्र्वभूमी, संदर्भ असा खास देशी शब्दांचा ‘कट्टा’ तुमच्यासमोर खुला करण्याचं काम या सदरातून होणार आहे. सर्व वाचकांना ‘स्वॅग’से नववर्षांच्या शुभेच्छा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/biographical-movies-in-bollywood-1615917/", "date_download": "2018-04-21T07:59:41Z", "digest": "sha1:4MVVPXNVH5FAE473LJ64W23FLZZ37IP5", "length": 26583, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Biographical movies in Bollywood | पुन्हा चरित्रपटांची लाट! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nचरित्रपट हा बॉलीवूडजनांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने तसा फायदेशीर राहिलेला प्रकार आहे.\nचरित्रपट हा बॉलीवूडजनांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने तसा फायदेशीर राहिलेला प्रकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चरित्रपटांनी बॉलीवूडमध्ये जी कमाई केली ती पाहता त्यांच्या निर्मितीत सातत्य राहणार यात शंका नाही. तुलनेने २०१६ मध्ये जवळपास सगळ्याच चरित्रपटांनी चांगली कमाई केल्यानंतरही गेल्या वर्षी चरित्रपटांची एवढी गर्दी झाली नव्हती, मात्र यंदा ही लाट परत आली आहे. आणि गंमत म्हणजे खेळापासून गणितज्ञापर्यंत अनेक गाजलेल्या व्यक्तिरेखांची चरित्रकथा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि एकच कलाकार तीन-तीन चरित्रपटांमधून दिसणार आहे. चरित्रपटांच्या या लाटेचा शुभारंभ अर्थातच वर्षांच्या पहिल्याच महिन्यात २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पॅडमॅन’ चित्रपटापासून होणार आहे.\n‘पॅडमॅन’ हा अक्षयकुमारचा आणि पर्यायाने बॉलीवूडचा या वर्षीचा शुभारंभाचा चरित्रपट आहे. ज्यात अक्षयने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम यांची भूमिका केली आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती खुद्द अक्षयच्या पत्नीने ट्विंकलने केली आहे. ट्विंकलच्याच या संदर्भातील लिखाणातून चित्रपटाची कल्पना पुढे आली असल्याचे बोलले जाते. अरुणाचलम यांची भूमिका साकारणे अक्षयसाठी एका अर्थाने आव्हान आहे. कारण सॅनिटरी नॅपकिन बनवण्यासाठी अरुणाचलम यांनी जे काही अचाट प्रयोग केलेत ते खरं म्हणजे कोणा येरागबाळ्याचं काम नव्हे. त्यात बाल्कीचा चित्रपट असल्याने वास्तववादी चित्रणाचा अंक यात जास्त असणारच. अक्षयबरोबर यात राधिका आपटे आणि सोनम कपूर अशा दोन खंद्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहेच. ‘पॅडमॅन’बरोबर प्रदर्शित होणारा ‘पद्मावती’ हाही खरं तर चरित्रपटच म्हणायला हवा, मात्र सध्या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद, ‘पद्मावत’ या कवितेवर बेतलेला चित्रपट यामुळे ऐतिहासिक चित्रपट म्हणून त्याची नोंद जास्त घेतली जाईल.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nचरित्रपटांच्या बाबतीत एका कलाकाराने एखादी व्यक्तिरेखा उत्तम वठवली की त्याच्याकडे तशा चरित्रपटांची एकच रीघ लागते. कंगना राणावत, विद्या बालन ही अभिनेत्रींमधली या बाबतीतली आघाडीची नावं आहेत. तर रणवीर सिंगने याआधी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातून बाजीरावची व्यक्तिरेखा साकारली होती. आता ‘पद्मावती’तून तो अल्लादीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय, या वर्षी त्याचा बहुचर्चित चित्रपट असेल तो म्हणजे कबीर खान दिग्दर्शित ‘८३’. रणवीर सिंग यात क्रिकेटचा ‘देव’ कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असला तरी हा त्यांचा चरित्रपट नाही. पहिल्या विश्वचषक विजयाची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरणार आहे. यानिमित्ताने, क्रि केटचा खेळ गाजवणारे त्या काळातील अनेक खेळाडू रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहेत. चरित्रपटांच्या या गर्दीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे अक्षयकुमार. अक्षयकुमारकडे सध्या एक नव्हे तीन चरित्रपट आहेत आणि तिन्ही चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. ‘पॅडमॅन’नंतर अक्षयचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार हॉकीपटू बलबीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बलबीर सिंग आणि त्यांच्या टीमने भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. ती यशस्वी गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर-रितेश सिधवानी जोडीच्या ‘एक्सेल एन्टरटेन्मेट’ची असून दिग्दर्शन ‘तलाश’ फेम रीमा कागती यांचं आहे. अक्षयकुमार या चित्रपटात एका वेगळ्याच रूपात दिसणार असल्याचे बोलले जाते. याशिवाय, ‘टी सीरिज’ कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांच्यावर आधारित ‘मोगल’ चित्रपटात अक्षयच गुलशन कुमार यांचीच भूमिका साकारताना दिसणार आहे. भारतीय संगीत उद्योगाचा चेहरा बदलणाऱ्या गुलशन कुमार यांची १९९७ साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘जॉली एल.एल.बी.’ फेम सुभाष कपूर यांचं असणार आहे. अक्षयकुमारसाठी त्यांचा ‘जॉली एल.एल.बी. २’ विक्रमी कमाई करणारा ठरला होता. त्यामुळे दिग्दर्शक-अभिनेत्याची ही जोडगोळी ‘मोगल’मधून एकत्र दिसणार आहे.\nचरित्रपटांचा सिलसिला कंगना राणावतच्या बाबतीतही पुढे सुरू आहे. गेल्या वर्षी कंगना हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिमरन’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जुगार खेळण्याचं व्यसन लागलेल्या कॅनडातील एका भारतीय तरुणीची वास्तव कथा दाखवण्यात आली होती. कंगनाने ही मुख्य भूमिका साकारली होती, मात्र हा चित्रपट तिकीटबारीवर चांगलाच आपटला. गेलं वर्ष त्या अर्थाने कंगनासाठी वाईट गेलं असलं तरी या वर्षीची सुरुवात मात्र तिच्या दणकेबाज चरित्रपटाने होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका कंगनाने वठवली असून ‘मनकर्णिका’ हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी ‘मनकर्णिका’ची कथा लिहिली आहे. कंगनासाठी कारकीर्दीच्या दृष्टीने हे वर्ष आणि तिचा पहिला चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. गेलं वर्ष ‘जग्गा जासूस’ वगळता मोठं अपयश पाहिलेल्या रणबीर कपूरने या वर्षी चरित्रपटांमधून काम केलं आहे. बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्यावर आधारित राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपट हा रणबीरचा महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी लुकपासून अभिनयापर्यंत सर्वच स्तरांवर रणबीरने मेहनत घेतली आहे. गेले वर्षभर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला रणबीर आता कुठे आपल्या नव्या चित्रपटाकडे वळला आहे. संजय दत्तवरचा त्याचा हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nशाद अली दिग्दर्शित ‘सुरमा’ हा हॉकीपटू संदीप सिंग याची कथा सांगणारा चरित्रपटही २९ जूनलाच प्रदर्शित होणार आहे. यात पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसेन संदीप सिंगची भूमिका साकारणार आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार असलेल्या संदीप सिंगला अर्धागवायूमुळे दोन वर्ष व्हीलचेअरवर काढावी लागली होती. मात्र त्यातून बाहेर पडून ते पुन्हा टीममध्ये परतले आणि त्यांनी खेळाची सूत्रं हातात घेतली. ही संघर्षकथा या चित्रपटात दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभासबरोबर ‘साहो’ चित्रपटासाठी चर्चेत असलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर या वर्षी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या रूपात दिसणार आहे. गेल्या वर्षी तिने हसीना पारकरची भूमिका केली होती. मात्र सायनाची भूमिका तिच्यासाठी जास्त आव्हानात्मक ठरणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे. एरवी ग्लॅमरस आणि अ‍ॅक्शनपॅड भूमिकांमधूनच खेळणारा हृतिक रोशनही या वेळी चरित्रपटातून दिसणार आहे. गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका हृतिक करणार आहे. गेल्या वर्षी ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर या वर्षी भारताचा ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेमबाज अभिनव बिंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. चरित्रपटांची ही यादी संपता संपणार नाही इतकी मोठी आहे. हे सगळेच चित्रपट वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तिरेखा आणि गोष्टी रूपेरी पडद्यावर आणणार असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असणं साहजिक आहे. आता ही उत्सुकता तिकीटबारीवर किती परावर्तित होते, याची झलक त्यांच्या पहिल्या अंकापासून म्हणजेच ‘पॅडमॅन’पासूनच दिसेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/12/blog-post_7593.html", "date_download": "2018-04-21T07:42:08Z", "digest": "sha1:DUHUZ7YDPCVUZYJ4GJYBLFCXLTA5QPC6", "length": 5948, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: बाबाची अंगाई..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २९ डिसेंबर, २०११\nपापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे\nघे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे\nधावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी\nशिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी\nव्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे\nघे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे\nबाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची\nचिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची\nसमजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे\nघे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे\nघरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली\nचांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली\nनीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे\nघे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे\nआई भवती तुझे छोटुले विश्व गुंफ़लेले\nकर्तव्याने बाबाचे बघ हात बांधलेले\nइवले इवले स्मरशील ना रे अपुले क्षण आगळे\nघे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.bankofmaharashtra.in/bom_marathi/rightinfoact.asp", "date_download": "2018-04-21T07:37:28Z", "digest": "sha1:WYHFC452MDSFK5HOBV7UA42MKF2X7XSR", "length": 15018, "nlines": 121, "source_domain": "www.bankofmaharashtra.in", "title": "Right to Information Act - CPIO, APPELLATE AUTHORITIES Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nवर्ष 2016-17 साठी लेखनिकांचे भरती प्रकल्प सीडब्ल्यूई- सीएल-- V\n-बँक ऑफ महाराष्ट्रला आयबीपीएस ने तात्पुरते प्रदान केलेले उमेदवारांचे नोंदणी क्र. आणि मार्क्स\nवर्ष 2016-17 साठी पीओ/एमटीज् चा भरती प्रकल्प सीडब्ल्यूई- पीओ/एमटीज्-- V\n- बँक ऑफ महाराष्ट्रला आयबीपीएस ने तात्पुरते प्रदान केलेले उमेदवारांचे नोंदणी क्र. आणि मार्क्स\nवर्ष 2015-16 साठी परिवीक्षाधीन अधिका-यांचा भरती प्रकल्प सीडब्ल्यूई- पीओ/एमटी- -IV -- राखीव यादी\n- बँक ऑफ महाराष्ट्रला आयबीपीएस ने तात्पुरते प्रदान केलेले उमेदवारांचे नोंदणी क्र. आणि मार्क्स\nवर्ष 2015-16 साठी विशिष्ट अधिका-यांचा भरती प्रकल्प सीडब्ल्यूई- एसपीएल--IV -- राखीव यादी\n-बँक ऑफ महाराष्ट्रला आयबीपीएस ने तात्पुरते प्रदान केलेले उमेदवारांचे नोंदणी क्र. आणि मार्क्स\nवर्ष 2015-16 साठी लेखनिकांचे भरती प्रकल्प सीडब्ल्यूई- सीएल--IV\n-बँक ऑफ महाराष्ट्रला आयबीपीएस ने तात्पुरते प्रदान केलेले उमेदवारांचे नोंदणी क्र. आणि मार्क्स\nमाहितीच्या अधिकाराचा कायदा – 2005\n- अधिकारी व कर्मचा-यांची नामदर्शिका\n- सर्व कर्मचा-यांचा मोबदला\n- बोर्डाच्या उप-समितीचा तपशिल\nमाहितीचा अधिकार 2005 अंतर्गत सीआयपीओ आणि अपीलिय अधिकार्‍यांची यादी\nभरती - विशिष्ट अधिकारी प्रकल्प सी डब्ल्यु ई ची - IV वर्ष 2015-16\n- निवडलेल्या उमेदवारांचे उपस्थिति क्र. व गुण\nभरती - प्रोबेशनरी अधिकारी प्रकल्प सी डब्ल्यु ई ची - IV वर्ष 2015-16\n- भरती - लेखनिक प्रकल्प सी डब्ल्यु ई ची - IV वर्ष 2015-16\nवर्ष 2015-16 साठी लेखनिकांचे भरती प्रकल्प सीडब्ल्यूई- सीएल-- IV\n- निवडलेल्या उमेदवारांचे उपस्थिति क्र. व गुण\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/new-photos-of-kareena-kapoor-khan-in-black-bikini-going-viral-on-net-1610794/", "date_download": "2018-04-21T07:42:58Z", "digest": "sha1:ZTYLDEPDS4AL2G2WLIFUIR4MPN4EPWJR", "length": 16275, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new photos of kareena kapoor khan in black bikini going viral on net | लग्नानंतर पहिल्यांदाच करिना दिसली हॉट लूकमध्ये | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nलग्नानंतर पहिल्यांदाच करिना दिसली हॉट लूकमध्ये\nलग्नानंतर पहिल्यांदाच करिना दिसली हॉट लूकमध्ये\nकरिनाने एकाच वेळी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फोटोसेशन केले\nकरिना कपूर खान ही बॉलिवूडमधील एक हॉट अभिनेत्री आहे यावर कोणाचेच दूमत नसेल. लग्नानंतर ती नवाबाची बेगम झाली आणि त्याचपद्धतीने प्रसारमाध्यमांसमोर वावरु लागली. पण आता तिने पुन्हा एकदा थोडं बोल्ड होण्याचा निर्णय घेतला आहे. वोग मासिकासाठी तिने खास फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट पाहून तुम्ही ही करिनाच का असा प्रश्न स्वतःला नक्कीच विचाराल.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nतैमुर आणि तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. आता त्यात या ‘वोग’ मासिकासाठी केलेल्या फोटोंची भर पडली आहे. हे फोटोसेशन खास स्वीमसूटमध्ये करण्यात आलं होतं. आता स्वीमसूटमध्ये फोटो काढायचे म्हणजे त्यासाठी बॉडीही तेवढीच आखीव असणे गरजेचे आहे. तैमुरच्या जन्मानंतर करिनाने तिच्या फिटनेसवर फार लक्ष दिलं.\nकरिनाने एकाच वेळी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फोटोसेशन केले. काळ्या रंगाच्या स्वीमसूटमध्ये ती फारच मादक दिसत होती यात काही शंका नाही.\nकरिनाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमातून ती पुनरागमन करणार आहे. सध्या ती सैफ अली खान आणि तैमुरसोबत युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या दरम्यानचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nया फोटोंमध्ये त्यांचा रॉयल अंदाज दिसून येतो. करिनाने मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. तर सैफही काळ्या सूटमध्ये राजबिंड दिसत होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:36:45Z", "digest": "sha1:K2FWLRAJ4TKZBQLCQB5NTYOLWRR73J4F", "length": 7334, "nlines": 68, "source_domain": "punenews.net", "title": "पुण्यातील आभाळमायाला विराट कोहलीचा मदतीचा हात – Pune News Network", "raw_content": "\nHome / क्रीडा / पुण्यातील आभाळमायाला विराट कोहलीचा मदतीचा हात\nपुण्यातील आभाळमायाला विराट कोहलीचा मदतीचा हात\n‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला विराट कोहली फाउंडेशन व एबीआयएल फाउंडेशन करणार एकत्रितपणे मदत\nपुणे, एप्रिल २१ : भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली स्वत: तुम्हाला भेटायला येतो, तुमच्याशी गप्पा मारतो, आपुलकीने तुमची विचारपूस करतो… स्वप्नवत वाटणारं हे सारं पुण्यातील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमातील वृद्धांनी आज अनुभवलं. स्वत: विराट कोहली याने आज पुण्यातील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला भेट देत मदतीचा हात पुढे केला. पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनचे अमित भोसले, आभाळमाया वृद्धाश्रमाच्या संस्थापिका डॉ अपर्णा देशमुख हेही यावेळी उपस्थित होते.\nविराटच्या विराट कोहली फाउंडेशन व पुण्यातील एबीआयएल फाउंडेशन यांच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे असलेल्या या ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला त्यांची सध्याची आर्थिक चणचण दूर करण्याच्या दृष्टीने तात्काळ आर्थिक मदत देऊ करण्यात येणार आहे.\nयावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला, “घरातील वडिलधा-या व्यक्तींची काळजी घेणे हे कुटुंबातील सदस्यांचे आणि समाजाचे देखील कर्तव्य आहे. मात्र आज अनेकजण या वडीलधा-या व्यक्तींना ओझं समजत दूर लोटत असतात. असे करणे चुकीचे आहे. अशा ज्येष्ठ आणि निराधार व्यक्तींसाठी डॉ. अपर्णा करीत असलेले हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.’’\nडॉ. अपर्णा देशमुख यांनी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमात नातलगांनी दूर सारलेल्या ५७ वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यांची संपूर्ण व्यवस्था या वृद्धाश्रमात करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे २०१० साली सुरू झालेली ही संस्था कोणत्याही सरकारी अथवा संस्थेच्या मदतीशिवाय सुरू आहे. डॉ. अपर्णा यांच्या कमाईतूनच या संस्थेचा सर्व खर्च तर उचलला जातोच याशिवाय या वृद्धांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदतही यातूनच पुरविली जाते.\nज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व सुरेंद्र मोहिते यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.\nPrevious दुष्काळग्रस्तांसाठीच्या निवा-यावर पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत जोरदार चर्चा\nNext पुण्यात पुन्हा जळीतकांड… शुक्रवार पेठेत सहा वाहने जाळली…(Video)\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/estimating-the-rooftop-solar-potential-of-greater-mumbai/360263", "date_download": "2018-04-21T08:34:28Z", "digest": "sha1:R7J3P2FJDRAJWTXH3PYBWFVEYQNTT57B", "length": 20209, "nlines": 106, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मुंबईला लागणाऱ्या विजेपैकी अर्धी वीज सौर ऊर्जेद्वारे शक्य | 24taas.com", "raw_content": "\nमुंबईला लागणाऱ्या विजेपैकी अर्धी वीज सौर ऊर्जेद्वारे शक्य\nमुंबईला लागणाऱ्या एकूण ३.५ ते ३.७५ गिगावॉटस् एवढ्या वीजेपैकी जवळजवळ अर्धी म्हणजेच १.७२ गिगावॉटस् एवढी वीज फक्त मुंबईच्या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प लावून भागवता येऊ शकते.\nमुंबई : मुंबईला लागणाऱ्या एकूण ३.५ ते ३.७५ गिगावॉटस् एवढ्या वीजेपैकी जवळजवळ अर्धी म्हणजेच १.७२ गिगावॉटस् एवढी वीज फक्त मुंबईच्या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प लावून भागवता येऊ शकते.\nशहरातील इमारतींची सौर ऊर्जा क्षमता मोजणारा पहिलाच अभ्यास अहवाल सोमवारी केंद्रीय अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाचे सचिव राजीव कपूर यांच्या हस्ते आयआयटी बाँबे येथे प्रकाशित करण्यात आला.\nआयआयटी बाँबे मधील द नॅशनल सेंटर फॉर फोटोव्होल्टाईक रिसर्च अँड एज्युकेशन (एनसीपीआरई), द सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड इंजिनियरिंग (सी-युएसई), ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (आयईईई) बाँबे सेक्शन, ब्रिज टू इंडिया (बीटीआय) या पाच संस्थांनी हा अहवाल तयार केला आहे.\nभारत सरकारच्या राष्ट्रीय सोलर मिशन अंतर्गत १०० गिगावॉटस् हे महत्त्वाकांक्षी उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. त्यापैकी ४० गिगावॉटस् सौर ऊर्जा ही छतावरील ऊर्जा संकलन विकेंद्रित प्रकल्पांद्वारे निर्माण होणे अपेक्षित आहे.\nहरीत व स्वच्छ ऊर्जा निर्मितीविषयी भारताने पॅरिस येथील सीओपी २१ परिषदेत जी बांधिलकी मान्य केली त्याची पूर्तता करण्यास हे उद्दीष्ट साध्य केल्याने हातभार लागेल. यासाठी मुंबईतील इमारतींची सौर ऊर्जा क्षमता किती याचा अभ्यास होणे आवश्यक होते. ‘एस्टिमेटिंग द रूफटॉप सोलर पोटॅन्शियल ऑफ ग्रेटर मुंबई’ हा अहवाल या गरजेची पूर्तता करतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी या अहवालाला प्रस्तावना लिहिली आहे.\nया अहवालात मुंबईतील रहिवासी, व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक आणि परिवहन अशा सर्वच क्षेत्रांची छतावरील सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता मोजण्यात आली. या अभ्यासाद्वारे, निवासी संकुलांची ऊर्जा निर्मिती क्षमता १.३ गिगावॉटस्, औद्योगिक संकुलांची क्षमता २२३ मेगावॉटस्, शैक्षणिक संस्थांची क्षमता ७२ मेगावॉटस्, व्यावसायिक संकुलांची निर्मिती क्षमता ५६ मेगावॉटस् आणि परिवहन क्षेत्राची क्षमता ३० मेगावॉटस् असल्याचे सिद्ध झाले. म्हणजेच मुंबईची एकत्रित छत सौर ऊर्जा निर्मिती क्षमता १.७२ गिगावॉटस, अर्थात शहराच्या एकूण गरजेच्या जवळजवळ अर्धी आहे, असे हा अहवाल सांगतो.\nयावेळी केंद्रीय अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाचे सचिव राजीव कपूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशापुढे ठेवलेल्या १७५ गिगावॉटस् अक्षय्य ऊर्जेच्या पूर्ततेसाठी हा अभ्यास पथदर्शी ठरेल. भारतात छतावरील सौर ऊर्जा निर्मितीतील प्रमुख अडचण ही तंत्रज्ञानाची नसून सौर ऊर्जेची उपकरणे तयार करणाऱ्या तसेच विद्युत निर्मिती क्षेत्रात वावरणाऱ्या कंपन्यांच्या दिरंगाईखोर मानसिकतेची आहे. त्यामुळे, असे अहवाल सरकारी तसेच खासगी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतील.\nया अहवालाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -\n० देशभरात सर्वसाधारणपणे विजेची सर्वाधिक मागणी संध्याकाळपासून सुरू होते. मात्र मुंबईतील विजेची सर्वाधिक मागणी ही दुपारी असते, सौर ऊर्जेची उपलब्धताही याच वेळात सर्वाधिक असते. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या मागणीचे गणित सौर ऊर्जेसाठी कसे अनुकूल आहे, हे अहवाल अधोरेखित करतो.\n० छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमता मोजण्याची सर्वस्वी नवीन पद्धती या अहवालासाठी तयार करण्यात आली आहे.\n० याच पद्धतीने देशातील अन्य शहरांच्या इमारतींवरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे मोजमाप करणे शक्य.\n० मुंबईच्या प्रभागनिहाय मॅपिंगसाठी आयईईईच्या विद्यार्थ्यांची मदत, त्याद्वारे सौर उर्जेच्या महत्त्वाविषयी युवा वर्गामध्ये जागृती.\n० सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना या क्षेत्रातील संधी दाखवणारे ‘सोलर एनर्जी कपॅसिटी रेडी रेकनर\nमुंबईचा पारा वाढला.... अन उकाडाही...\nकेवळ SPF पाहून नव्हे तर 'या' घटकांची तपासणी करून...\nयंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत या बॉलरने मारलेत सर्वाधिक सिक्...\nव्यक्तीवरील हल्ल्यानंतर झटापटीत अशक्त बिबट्याचा मृत्यू\n'सरगम' चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर रसिकांंच्या भेटीला...\nस्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज\nया ४ स्मार्ट टिप्सने करा पाठदुखी दूर\nकमालीचा बॅलेन्स साधत पतीसोबत योगा करणार्‍या 'या'...\nसलमानच्या स्वैग से स्वागत गाण्यावर हा बॅले डान्स तुम्ही पाह...\nमगरीने हल्ला करत १४ वर्षीय मुलाला नदी पात्रातून नेले ओढून\nशरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-opportunities-job-issue-4-1610839/", "date_download": "2018-04-21T07:55:37Z", "digest": "sha1:KN25BZALJFY25OQAICYZ2MSQ5L7TRU2H", "length": 14141, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "job opportunities job issue | नोकरीची संधी | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nडोपिंग कंट्रोल ऑफिसरला सँपल कलेक्शनमध्ये मदत करणे.\nनॅशनल अ‍ॅण्टी डोपिंग एजन्सी, (एनएडीए) नवी दिल्ली येथे पुढील पदांची भरती.\n१) डोपिंग कंट्रोल ऑफिसर (डीसीओ) आणि ब्लड कलेक्शन ऑफिसर (बीसीओ.)\nपात्रता – डीसीओसाठी विज्ञान विषयातील पदवी.\nबीसीओसाठी – नìसग/मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी पदवी किंवा बीडीएस/एमबीबीएस (राज्य/केंद्र सरकारच्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.)\nवयोमर्यादा – २५ ते ४५ वष्रेपर्यंत. कामाचे स्वरूप – डब्ल्यूएडीए (WADA) च्या निर्देशानुसार सँपल कलेक्शन करणे. मोबदला – रु. १,०००/- दिवसाला ५ सँपल्ससाठी अधिकच्या सँपल्ससाठी प्रत्येकी रु. १००/- (दिवसाला एकूण जास्तीत जास्त मोबदला रु. १,५००/-.)\n२) शेपेरॉन (Chaperone) (संरक्षक) –\nपात्रता – बारावी उत्तीर्ण. इष्ट पात्रता – संगणकाचे ज्ञान. (केंद्र/राज्य सरकारच्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.)\nकामाचे स्वरूप – डोपिंग कंट्रोल ऑफिसरला सँपल कलेक्शनमध्ये मदत करणे.\nवयोमर्यादा – १८ ते ४५ वष्रे. मोबदला – दिवसाला रु. ५००/- (५ सँपल्स कलेक्शनसाठी प्रत्येक अधिकच्या सँपलसाठी प्रत्येकी रु. ५०/-) एकूण रु. १,०००/- मात्र. विस्तृत जाहिरात www.nadaindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध.\nपुढील माहिती असलेला अर्ज (ए-४ आकाराच्या कागदावर) ज्यावर उमेदवाराने आपला पासपोर्ट साइज फोटो चिकटवून साक्षांकित करावा. जसे की नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, शैक्षणिक अर्हता, नोकरी करत असल्यास त्याची माहिती, ई-मेल अ‍ॅड्रेस, संपर्कासाठी फोन नंबर, कायमचा पत्ता, एकूण अनुभव, कोणत्या शहरात काम करण्यास इच्छुक आहात इ.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nअर्जाच्या लिफाफ्यावर ‘Application for the Empanelment of DCO/BCO/Chaperone’ असे नमूद करून ‘डायरेक्टर जनरल, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, ए-ब्लॉक, प्रगती विहार हॉस्टेल, लोधी रोड, नवी दिल्ली – ११० ००३’ या पत्त्यावर दि. ५ जानेवारी, २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-diwas/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80-108022600039_1.htm", "date_download": "2018-04-21T07:34:00Z", "digest": "sha1:M5RCBWYADSMIR644JLPM6M3RRWV62XGY", "length": 8503, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मा प्राकृतीं काय उणीवी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमा प्राकृतीं काय उणीवी\nसंस्कृती ग्रंथकर्ते ते महा कवि मा प्राकृतीं काय उणीवी\nनवी जुनीं म्हणावी कैसे कधीं सुवर्ण सुमनें.\nकपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय नीरवर्णास्वादे एकचि मधुर दिसे साचार सारिखें\nजें पाविजे संस्कृत अर्थे तेंचि लाभे प्राकृतेंतरी न मानावया येथें विषय चित्तें तें कायी.\nदेशभाषावैभवे प्रपंच परमार्थी पालटली नांवेपरी रामकृष्णादिन नामां नव्हे भाषावैभवे पालटू.\nसंस्कृत वाणी देवे केली प्राकृत काय चोरापासूनि आलीअसो या अभिमानभुली वृथा बोली काय काज.\nयावर अधिक वाचा :\nमा प्राकृतीं काय उणीवी\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-21T07:37:05Z", "digest": "sha1:4ARZEA4GHG4DSLCABYWDZ6YG7AJG2N66", "length": 15103, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन – Pune News Network", "raw_content": "\nHome / क्रीडा / क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन\nक्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन\n· येत्या ५ ते ८ मे दरम्यान अॅग्रीकल्चर महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार एक्स्पो\n· भारतामधील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम\n· क्रीडाउद्योगाला चालना मिळण्याबरोबरच क्रीडाप्रेमींसाठी देखील ठरणार पर्वणी\nपुणे, १० मार्च : क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील ‘स्टेप्स स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेंट’च्या वतीने येत्या ५ ते ८ मे दरम्यान सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा स्टेप्स स्पोर्ट्सचे संचालक डॉ. विश्वजित कदम यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’संदर्भात स्टेप्स स्पोर्ट्स या कंपनीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असून क्रीडासाहित्यापासून करिअर-पर्यटन, उद्योग-पायाभूत सुविधा, स्पोर्ट्स मेडिसिन-फिटनेस अशा विविध विषयांवर आधारित क्रीडाविषयक उपक्रमांची पर्वणी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या माध्यमातून क्रीडारसिकांना मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.\nप्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी पहिली महिला कुस्तीपटू गीता फोगाट यांनी यावेळी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करत क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठीच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी आपली कटिबद्धताही व्यक्त केली. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, युवकवर्ग, पालकवर्गाला मोठ्या संख्येने स्पोर्ट्स-फिटनेस संदर्भात जागरूक राहून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देण्याचे आवाहनही या खेळाडूंनी यावेळी केले. ‘प्रो स्पोर्ट्स फिटनेस अँड सर्व्हिसेस’ ही क्रिकेटपटू झहीर खानची संस्था ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्ट्स एक्स्पो’शी संलग्न असणार असून संस्थेतर्फे एक्स्पो दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येतील. ही संस्था फिटनेस आणि न्यूट्रिशन विषयात काम करते.\nआज पहिल्या पुणे इंटरनॅशनल स्पोर्ट्स एक्स्पो’च्या बोधचिन्हाचे विविध खेळाडूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्या समयी डावीकडून डॉ. विश्वजित कदम, झहीर खान, सुनील छेत्री, गीता फोगाट आणि विशाल चोरडिया.\nपुणे स्पोर्ट्स एक्स्पोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शिधये, पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या कोअर कमिटीचे सदस्य विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे, सुनंदन लेले, आशिष पेंडसे हेही यावेळी उपस्थित होते.\nयावेळी स्टेप्स स्पोर्ट्सचे संचालक डॉ. विश्वजित कदम यांनी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या संकल्पनेची माहिती दिली. डॉ कदम म्हणाले, ”पुण्याला शैक्षणिक, आयटी अशा विविध क्षेत्रांची मोठी परंपरा आहे. त्याच्याच जोडीला पुणे ही क्रीडानगरी म्हणून देखील ओळखली जाते. सध्या सर्वच वयोगटांच्या नागरिकांमध्ये क्रीडा व फिटनेससंदर्भात जागरूकता वाढत आहे. तसेच, कोणताही आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा, तो आजारच उद्भवू नये, यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसन म्हणून देखील स्पोर्ट्स आणि फिटनेस याचे महत्व वाढते आहे. म्हणूनच,क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन अशा सर्वंच खेळांचा समावेश असलेले हे स्पोर्ट्स एक्स्पो क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरेल. तसेच, पुण्याचा क्रीडावारसा अधिक दृढ करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोची मोलाची भर पडेल असा आम्हाला विश्वास आहे.”\nपुणे स्पोर्ट्स एक्स्पोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शिधये यांनी यावेळी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोसंदर्भात उपस्थितांसमोर सादरीकरण केले. पुणे स्पोर्ट्स एक्स्पोसंदर्भात सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये क्रीडासंघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक व खेळाडू यांचा सहभाग आहे. हेमंत बेंद्रे, उदय साने, राजीव दातार, प्रसन्न चौधरी, सुंदर अय्यर, अभिजित कुंटे, कौस्तुभ राडकर, कमलेश मेहता आणि शुभांगी कुलकर्णी हे या समितीमध्ये आहेत. तसेच, पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या घोषणेच्या निमित्ताने सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसमवेज झहीर, सुनील आणि गीता यांच्या संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या यशस्वीतेसंदर्भात त्यांनी या वेळी मोलाच्या सूचना केल्या.\nअशी आहेत पुणे स्पोर्ट्स एक्स्पोची वैशिष्ट्ये –\nभारतामधील अशा प्रकारचा हा पहिलाच स्पोर्ट्स एक्स्पो असून चीनमधील शांघाय आणि जर्मनीतील म्युनिक शहरांमध्ये असे एक्स्पो आयोजित केले जातात. २०० हून अधिक दालनांच्या माध्यमातून क्रीडाविषयक उपक्रमांची रेलचेल या एक्स्पोमध्ये असणार आहे. ऑलिम्पिकमधील खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी ‘मिशन रिओ’ या मोहिमेचा प्रारंभ या एक्स्पो मध्ये होईल. पॅरा ऑलिम्पिक आणि स्पेशल ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये हा हृद्य सोहळा रंगणार आहे. याबरोबरच टेक्नॉलॉजी झोनमध्ये क्रीडाविषयक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक आविष्कार. तसेच, स्टीम्युलेटरच्या माध्यमातून क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, फॉर्म्युला वन शर्यतीतील तंत्रज्ञानाचा अनुभवदेखील उपस्थितांना घेता येणार आहे. स्पोर्ट्स मेडिसिन, फिटनेस, डाएट-न्यूट्रिशन आदींसंदर्भात मोफत मार्गदर्शन-समुपदेशन आणि परिसंवादाचे आयोजन या दरम्यान केले जाणार आहे. याशिवाय स्पोर्ट्स फॅशन शो आणि बॉडी पॉवर शोच्या माध्यमातून क्रीडामनोरंजनाचा देखील विविधरंगी आविष्कार या एक्स्पोमध्ये अनुभवायला मिळेल. दिग्गज खेळाडू, क्रीडा उद्योजक यांच्या सहभागाने क्रीडाविषयक परिसंवादाचे आयोजन या सोहळ्यात करण्यात येणार आहे.\nPrevious आणि जाहीर कार्यक्रमात नाना अजित पवारांची नक्कल करतात तेंव्हा…\nNext वीजदर वाढीचे आरोप गैरसमज व ग्राहकांशी दिशाभूल करणारे – महावितरण\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2010/03/28/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2018-04-21T07:56:59Z", "digest": "sha1:IL32DNDOJQZ23WDNLFWYWS7URWWQTQA3", "length": 45924, "nlines": 609, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← कशी अंकुरावीत आता बियाणे\nकमळे कमळे : हादग्याची गाणी →\nमराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी\nमराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी\n८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.\nमी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.\nभाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.\nशुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.\nयाउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,\nविदर्भात मुख्यत्वे वर्‍हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्‍हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.\nकंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.\nटोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.\nअसे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.\nBy Gangadhar Mute • Posted in भाषाशुद्धी आणि समृद्धी, मराठी भाषा\t• Tagged मराठी भाषा, लेख\n← कशी अंकुरावीत आता बियाणे\nकमळे कमळे : हादग्याची गाणी →\n10 comments on “मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी”\nतुमचा ब्लॉग चांगला आहे. मी नेहमी वाचतो. तुम्ही नेमका विषय उचललात. मलाही यावर लिहायचं होतं. कधीतरी लिहिन.\n-या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.\nत्याला कारण त्या त्या बोलीतले वाङ्मय प्रमाण भाषेत आले नाही. ब्लॉग्जमुळे आता ती प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही वर्षात या प्रक्रियेला गती येईल, असे वाटते.\nशक्यतोवर बोली आणि संस्कृत किंवा देशी भाषा यांच्या संकरातून नवीन शब्द यावेत. म्हणजे ते रूळण्यास अडचण येत नाही. उदा. चतकोर हा शब्द.\nगंगाधरजी, आपल्याशी १००% सहमत.\nदेविदासजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे,\nया विषयावर लिहाल तेव्हा माहीती द्याल, ही विनंती.\nहेरंबजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.\nबोलीभाषा हीच प्रमाण भाषा जेव्हा होईल तेव्हा हा प्रश्न उरणार नाही. अहो सामान्य मानसंच चांगले शब्द तयार करतात.मी एकदा शासकीय कामानिमित्त कोंकणात गेलो होतो .तेथे एका वृद्ध माउलीनं अर्थिंग चा उल्लेख भुईता असा केला आणि तो शब्द मी सगळीकडे माझ्या लिखाणात वापरायला सुरुवात केली तर मंत्रालयातील एका शहाण्या अधिकार्‍याने मला विचारले ह शब्द कॊषाट नाही तुम्ही कूठून आणलात आता बोला .मी काय उत्तर देणार\nआपल्या लेखाची माहिती वरील दुव्यावर दिली आहे. तुम्ही जे मत मांडले आहे त्याचा मराठी शब्द नेहमीच पुरस्कार करत आला आहे त्यामुळे तुमच्या विचारांशी १००‍% सहमत\nतुम्ही मांडलेली भूमिका व अपेक्षा योग्यच आहे. बोली भाषेतले सर्वच शब्द प्रमाणभाषेत येत नाहीत, परंतु ते नित्याच्या वापरात सर्वत्र येऊ लागले की आपोआपच त्यांचे प्रमाणभाषेत स्वागत होईल. काही काळ जावा लागेल. भाषेची समृद्धी साधण्यासाठी ते आवश्यकच आहे.\nतुमचे लेखन मला आवडले. तुम्ही भाषा आणि जीवन हे मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक वाचता काय त्यात प्रस्तुत विषयावर आजवर अनेक वेळा लेखन, सूचना, प्रतिसाद आलेले आहेत. तुमच्या वाचनात किंवा पाहण्यात हे नियतकालिक आलेले नसल्यास कळवावे.\nभाषा आणि जीवन हे मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक वाचनात आले नाही. कृपया अधिक माहिती द्यावी.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----17.html", "date_download": "2018-04-21T07:48:08Z", "digest": "sha1:GYTYDFZKRYVGYM6KT4GKNUBP4NAEKKZU", "length": 27220, "nlines": 660, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "खर्डा", "raw_content": "\nशिवपट्टण / खर्डा किल्ला\nखर्डा हे अहमदनगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील गाव येथे झालेल्या मराठा आणि निजाम यांच्या ऐतिहासीक युद्धामुळे प्रसिध्द आहे. याच खर्डा गावात असणारा हा किल्ला भुईकोट असून आजही चांगल्या स्थितीत आहे. खर्डा गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर यांनी बांधला असुन सुलतानराजे निंबाळकर हे या किल्ल्याचे शेवटचे शासक होते. सध्या पुरातत्त्व खात्याने या किल्ल्यावर दुरुस्तीचे काम केलेले असुन या दरवाजाला लोखंडी गेट लावण्यात आले आहे. येथे ठेवण्यात आलेला रखवालदार स्थानीक असुन तो टाळे लावुन गावात फिरत असल्याने आलेल्या पर्यटकांना व गडप्रेमीना त्याला गावातुन शोधुन आणण्यात उगीचच दीड-दोन तास वाया जातात. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद महामार्गाने नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला खर्डा उर्फ शिवपट्टण उर्फ सुलतानगड भुईकोट किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. चौकोनी आकाराचा हा किल्ला तीन एकरमध्ये पसरलेला असुन रस्त्याच्या बाजुने पश्चिम दिशेला असणारे किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार सहजपणे दिसुन येत नाही. रणमंडळ, किल्ला, रेवणी व खंदक अशी रचना असणाऱ्या या भुईकोटाच्या मुख्य तटबंदीत चार टोकाला चार, दरवाजाशेजारी दोन व रणमंडळात एक असे सात बुरूज आहेत. संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक असुन दरवाजाच्या बाजुने असलेला खंदक बुजवल्याने गाडी किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाते. शत्रुला थेट किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला भिडता येऊ नये यासाठी मुख्य दरवाजासमोर आडवी तटबंदी घालुन त्या तटबंदीत एक बुरूज व दुसरा दरवाजा बांधुन रणमंडळाची रचना केली आहे. हा दरवाजा देखील दोन बुरुजांमध्ये संरक्षित झाला आहे. हे बांधकाम मुख्य किल्ला बांधल्यानंतरच्या काळात झाले असावे. या दरवाजावर एक पर्शियन शिलालेख आहे. पहील्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे गडाचा साधारण तिस-चाळीस फुट उंचीचा मुख्य दरवाजा असुन या दरवाज्यावर मराठीतील एक शिलालेख आहे. या शिलालेखानुसार हा किल्ला १७४३ मध्ये सरदार सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला. किल्ल्याचा एकही लाकडी दरवाजा आज शिल्लक नाही. दरवाजासमोरील रणमंडळाच्या दोन बाजुना ओवऱ्या बांधलेल्या असुन येथे बाहेरील तटावर चढण्यास पायऱ्या दिसुन येतात. किल्ल्याचा दुसरा दरवाजा व त्याच्या आतील भागातील बांधकाम आजही सुस्थितीत असुन या दरवाजाच्या आतील भागात घुमटाकृती बांधकाम व किल्ल्याच्या अंतर्गत भागात जाण्यास तिसरा दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील भागात पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्यातील एका देवडीत असलेल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या दरवाजावरील भागात जाता येते. दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर संपुर्ण किल्ला व त्यातील मोकळे मैदान दिसते. किल्ल्यावरील वास्तूची पडझड झाली असुन सर्व अवशेष नामशेष झाले आहेत. दरवाजाच्या आत उजवीकडे तटबंदीवर जाण्यासाठी जिना असुन यावर चढून किल्ल्याच्या पुर्ण तटबंदीला फेरफटका मारता येतो. तटावर ये-जा करण्यासाठी तटबंदीमध्ये ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना खंदक व रेवणी यांच्यात असणाऱ्या परकोटात ढासळलेले लहान आठ बुरूज व तटबंदी आजही काही प्रमाणात पहायला मिळतात. उरलेले बुरूज मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एका ढासळलेल्या वाड्याचे अवशेष असुन त्यात मातीखाली गाडलेल्या ओवऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पुर्व बाजुला तटबंदीकडे सुस्थितीत एक इमारत असुन त्यावर जामा मशीद असा उल्लेख असणारा पर्शियन शिलालेख आहे. या इमारतीशेजारी एका फुटलेल्या तोफेचा मागील भाग पहायला मिळतो. मशीद आणि तटबंदी यांच्यामध्ये स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली दगडाने बांधलेली चिरेबंदी व सुस्थितीत असलेली बारव पहायला मिळते. हि बारव किल्ल्यातील पाण्याचा एकमेव स्त्रोत असुन सध्या याच विहीरीतून किल्ल्याच्या दुरूस्ती कामासाठी पाणी उपसा होत आहे. गोलाकार आकाराच्या १०० फुटापेक्षा जास्त खोल असणाऱ्या या विहिरीच्या वरील बाजुस पाणी उपसा करण्यासाठी दगडी मोट असुन पाणी जास्त खोल गेल्यास विहीरीत उतरण्यासाठी दुसऱ्या बाजुने विहीरीच्या मध्यापर्यंत दगडी जिना आहे. साधारण ४० पायऱ्या उतरल्यावर विहिरीच्या आतील बाजुस ५x५ आकाराची खोली असुन तिला विहिरीच्या बाजूने कमान आहे. किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीत संकटकाळी किल्ल्यातुन बाहेर पडण्यास एक लहानसा दरवाजा आहे पण तो सध्या दगडांनी बंद केलेला आहे. याशिवाय किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजुच्या बांधकामात दोन कोठारे पहायला मिळतात. त्यात शिरण्यासाठी किल्ल्याच्या आतील बाजुनी दरवाजे आहेत. संपुर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. याशिवाय खर्डा गावात निंबाळकर गढी, बारा प्रति ज्योतिलिंग मंदिरे व ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात निंबाळकरांची समाधी पहाता येते. खर्डा हे खर्ड्याची लढाई या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे. हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी हि लढाई झाली. या लढाईत मराठ्यांच्या फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. दौलतराव शिंदे यांची सेना पुणे येथे असताना मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्यासाठी नाना फडणवीस यांनी हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत केले व त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीरमुल्कने ही मागणी फेटाळून लावत भोसल्याचा वऱ्हाडातील महसुलही नाकारला. परिणामी पेशवे, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या फौजांनी मार्च १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे टाळत निजामाने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारी रसद थांबवून तटबंदीभोवती तोफा रचल्या. शेवटी निजामाने १३ मार्च १७९५ रोजी तह करुन लढाईतून माघार घेतली. या तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रूपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले तसेच स्वत:च्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला व दौलताबादचा किल्ला व त्याचा प्रदेश पेशव्याना देण्यात आला याशिवाय वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्याना देण्यात आला. या लढाईत मालोजी घोरपडे, दौलतराव शिंदे, सवाई माधवराव पेशवे नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार सरदार सुलतानराजे निंबाळकर’ यांनी पराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली. निजामाकडून जबर खंडणी तसेच बिदर प्रांतातील महसुलाचा वाटा देण्याचे मान्य होताच निजाम आणि मराठे यांच्यात तह झाला. हिंदवी स्वराज्यातील हि शेवटची लढाई इतिहासात महत्त्वपूर्ण अशीच आहे.------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/highsecspeinfo.asp", "date_download": "2018-04-21T07:33:47Z", "digest": "sha1:LZMQUX3Q7ZAG6WU54HEEQIW7BO6XZF3A", "length": 4514, "nlines": 33, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nउच्च माध्यमिक विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nउच्च माध्यमिक शिक्षण विभाग विशिष्ठ महित्ती\nनैसर्गिक वाढीने अनुदान टप्पा असलेल्या शांळांची यादी\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/04/blog-post_3719.html", "date_download": "2018-04-21T07:22:32Z", "digest": "sha1:RZGVYRWDSE23OBRWNBKLRXYOEM3DYTJI", "length": 25515, "nlines": 295, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: ग्रेट माडिया : गायीचे दूध न काढणारा समाज.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ८ एप्रिल, २०१४\nग्रेट माडिया : गायीचे दूध न काढणारा समाज.\nजगाच्या पाठीवर असा देश नसेल जो गायीचे दूध काढत नाही. किंबहूना गायीचे दूध काढणे म्हणजे आपला अधिकारच आहे असा समज व्हावा इतपत आपण दूधावर डल्ला मारणारी चोरटी जात बणून गेलो आहोत. ईतक्यावरच गोष्ट थांबली असती तर निराळं पण दुधाची तहान एवढी वाढत गेली की हातानी नाही तर चक्क मशीन लावून दूध काढण्याचं तरंज्ञान विकसीत करावा लागला एवढी आपली दुधाची भूक. नैसर्गीक रित्या मिळणारं दूध कमी पडू लागल्यावर तर माणसानी चक्क विज्ञानाला कामाला लावत गायींच्या हायब्रिड जाती जन्माला घालून दूधाचं उत्पाद() वाढवीत नेलं व आज जगात सर्वत्र दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळतो. नुसतं दूध पिणे ईथवर मर्यादीत न राहता हा व्यवसाय अनेक फूड प्रोडक्टसच्या रुपात फोफावत गेला असून डेअरी प्रोडक्टचा सर्वत्र भडीमार दिसतो आहे. डेअरी व डेअरी प्रोडक्ट ही जगातील एकमेव इंडस्ट्री असेल जी जिवंत प्राण्यांच्या शरीरातून काढलेल्या रॉ मटेरीअलवर चालते. मला अजुन दुसरी कुठलीच इंडिस्ट्री दिसत नाही जी जिवंत प्राण्यांच्या रॉ मटेरीअलवर चालत असेल... अन ही इंडस्ट्री चालविणा-याना तसे करणे भुषणावह वाटणे अजुनच बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे... किमान माझ्यासाठी तरी आहेच.\nआमच्या कुडकेल्लीत १००% समाज शेतकरी आहे. जवळपास सगळ्यांकडेच गुरं-ढोरं व गायी असायचे व आहेत. लहानपणी आमच्या घरीही गुरं ढोरं व गायी होत्या. वडील गेल्यानंतर आईला शेती करणे शक्य नसल्यामुळे आता नाहीत. मला आठवतं आम्ही लहान असताना गाय गाभन झाल्यापासून वीई पर्यंत आम्ही सगळी भावंडं जमेल तशी गायीची काळजी घ्यायचो... म्हणजे फार असं काही नाही हो... इतर गुराना चरण्यासाठी रानात मोकाट सोडून दिल्यावर दोनचार दिवस ती गुरं ढोरं घरी आली नाही तरी शोधायला रानात जात नसायचो पण गाभण गाय असल्यास दुस-या दिवशी रानात जाऊन शोधून आणायचो... एवढेच.\nआमच्या रानात जुलै ते आक्टोबर एवढे चारच महिने काय ते गुरं चारायची पद्धत आहे. नोव्हेंबर मध्ये एकदा घरात धान्य येऊन पडलं की पुढचे आठ महिने गुरं चारणे बंद... आम्ही गुराना मोकाट सोडून देतो. त्याना वाट्टेल तिथे जाऊन चरता यावं नि मूड होईल त्या दिवशी गावात परतात. परतले तर गोठ्यात बांधायचे नाही तर आम्ही गुरांची साधी आठवणही काढत नाही. कारण पावसाळ्यातील चार महिन्यात शेतांमुळे गुरांच्या चरण्यांवर ज्या मर्यादा येतात त्याच्या बदलयात पुढचे आठ महिने त्याना उभ्या रानाचं स्वातंत्र्य बहाल करण्याची आमची पद्धत आहे असं समजा. एवढं स्वातंत्र्य तर स्वातंत्र्याचा बाऊ करणा-या अमेरीकेतही नसावा... नै... मग गुरं सुद्धा स्वत:चं चरण्याचं स्वातंत्र्य भरभरुन उपभोगतात. मग काही गुरं तर आठ आठ दिवस गावात येतच नाहीत. अशावेळी मात्र वाघानी झडप बिडप घातली की काय म्हणून रानात शोधायला जावे लागते. मग कोणीतरी रानात भेटून “तूझी गुरं अमूक तमूक ठिकाणी दिसली रे...” म्हणून हमखास सांगतो. तर अशी ही आमची शोध मोहीम...\nफरक काय तर गाभण गायीला आठ दिवसा ऐवजी दुस-या दिवशी शोधणे एवढाच काय तो जिव्हाळा. गायीचे दिवस भरले व एकदाची गाय वीली की दूध सुरु... जगातल्या कुठल्याही कोप-यात अशी गाय विल्यावर घरचे सगळे दुधावर डल्ला मारतात. पण आमच्याकडे मात्र तशी पद्धत नाही. गायीचे दूध हे वासराचेच... च.. असते अशी ठाम शिकवण आहे. त्यामुळे ना आमच्याकडे चीक दूध काढले जात ना त्या नंतर गायीचे दूध काढले जात. तर गायीच्या दुधावर पहिल्या दिवसा पासून दूध संपेपर्यंत फक्त अन फक्त वासराचा अधिकार असतो. गायीच्या दूधाला हात लावायचे नाही ही आमच्या रानातल्या लोकांची हजारो वर्षाची प्रथा आहे. माडिया समाजाच्या या प्रथेला पाहून मी थक्क होतो. बाहेरून रानात शिरलेला बौद्ध (पुर्वाश्रमीचा महार समाज) खरं तर तेलगू किंवा मराठी समाज आहे. बौद्धांचे नातेवाईल जे आजच्या घडीला झाडिपट्टीत किंवा शहरात राहतात ते गायीचे दूध काढतात... पण माडिया सोबत रानात राहणारा बौद्ध (काही अपवाद वगळता) मात्र गायीचे दूध काढताना दिसत नाही. रानातला बौद्ध माडिया संस्कृतीशी ईटका एकरूप होऊन गेला. कारण मुळात जी गोष्ट चांगली आहे तीचा प्रभाव पडतोच अन रानातल्या बौद्धांवर तो पडल्याचे ठळकपणे दिसते.\nमधल्या काळात मात्र रानातला माणूस शिकून बाहेर पडू लागला. शहरी वास्तव्यात अनेक नवीन गोष्टी कळू लागल्या. या शिकलेल्या माणसानी शहरातल्या सुशिक्षीताला गायीचे दूध पिताना पाहिले ही त्यातलीच एक गोष्ट. आम्हाला ब-याच गोष्टी कळल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे वासराचे दूध पळवायचे ही... मग शहरातून गावात गेल्यावर काही पोरानी हे प्रयोग करुन पाहिले. बिचारी वासरं ज्यानी हे कधीच पाहिलं/ऐकलं नव्हतं की आपलं दूध ही माणसं पळवतात... ती अस्वस्थ झालीत. माणूस शिकल्यावर किती नालायकपण करतो अशा चर्चा त्यांच्या भाषेत नक्की झडल्या असाव्यात. मधल्या काळात गावातल्या गायी सुशिक्षीत माणसांकडे तुच्च कटाक्ष टाकू लागल्या. बंड, विद्रोह, निषेध यातलं काहीच न करता मूक्या गाय वासरानी सुशीक्षीतपणाच्या झडा सोसल्या. पण हे फार दिवस चाललं नाही कारण, आमच्या रानातल्या माणसाच्या रक्तातच तो संस्कार नसल्यामुळे वासराचे दूध पळविण्याचा उत्साह फार दिवस काही टिकला नाही. उर दडपून टाकणा-या दंडकारण्यात जिवाची बाजी लावून एक दिवसाचं जेवणं मिळविणा-या माडीया जिन्सला ही दुधाची चोरी रुचली नाही. अन समस्त दंडकारण्यातील वासरं जी सुशिक्षीत दूधचोरांना पाहून अस्वस्थ झाली होती त्यांचा जिव भांड्यात पडला. भामरागडच्या रानातली वासरं परत एकदा भयमुक्त झाली... त्यांच्या दुधावरचा अधिकार अबाधीत राहिला. आजही आमच्या कुडकेल्लीतला माडिया समाज गायीचे दूध काढत नाही... याचा मला अभिमान वाटतो.\nटीप: निर्वासीत बंगाली व तेलगू व्यापारी याला अपवाद आहेत कारण ते रानातले नाहीत व १९८० च्या काळात ही लोकं रानात उतरलीत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAmit ९ एप्रिल, २०१४ रोजी १०:४० म.पू.\nM. D. Ramteke ९ एप्रिल, २०१४ रोजी २:२१ म.उ.\nदोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.\nगाय मारुन खाणे हा रानातल्या आयुष्यातील एक विधीचा भाग असल्यामुळे गायीचे मटन खाणे व त्या चवीची आवड/ओढ निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. आमच्याकडे तेरवीच्या विधीला फक्त अन फक्त गाय/बैल मारला जातो. त्यामुळे त्या मटनाची चव आवडते... लहानपणात डेव्हलप झालेल्या चवीला जगात उपाय नसतो.\nदुसरा मुद्दा असा की गायीच्या वासराच्या वाट्याचे दूध पळविणे आमच्या रानटी संस्कृतीप्रमाणे अपराध ठरतो.\nवरील दोन गोष्टींचा परस्पर काही संबंध आहे असे मलातरी वाटत नाही.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n’महापुरुषांचा पराभव’ कधीच होत नसतो.\nमोदीची बायको, इत्ता गहजब कायको\nटोपीसूर - विलास मुत्तेमवार\nग्रेट माडिया : गायीचे दूध न काढणारा समाज.\nकॉंग्रेसचा डाव, बाळासाहेब घर जाव\nस्वराज : जाती बळकटीकरणाचा जाहीरनामा (भाग- १)\nआपचा देडफुट्या : अरविंद केजरीवाल\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business", "date_download": "2018-04-21T08:08:39Z", "digest": "sha1:HZYRG3E5GG545ZCFVPTKHWFWP3Y23MNS", "length": 9348, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nऑनलाईन टीम / मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने, भारतातील पेट्रोल,डिझेलचे दरही भडकले आहेत.पेट्रोलमध्ये 1 पैसे आणि डिझेलमध्ये 4 पैसे अशी नाममात्र वाढ झाली असलरी तरी ही दरवाढ 55 महिन्यांतील सर्वोच्च आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईत पेट्रोल 81 रूपये 93 पैसे , तर डिझेल 69 रूपये 54 पैसे इतके झाले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल 74.08 ...Full Article\nआरबीआयच्या धोरणाने अखेरच्या क्षणी तेजी परत\nबीएसईचा सेन्सेक्स 11, एनएसईचा निफ्टी 1 अंकाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात दबाव दिसून आला. सुरुवातीला बाजारात घसरण झाली होती, मात्र सत्राअखेरीस आरबीआयकडून जूनमधील द्वैमासिक ...Full Article\nस्वतंत्र मानांकन संस्थेसाठी भारताकडून बोलणी\nनवीन विकास बँकेचा होणार विस्तार वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन भारताने पाच सदस्य देश असणाऱया ब्रिक्स संघटनेने स्वतंत्र मानांकन संस्था स्थापन करावी यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्रिक्समधील पाच देशांच्या अर्थ मंत्र्यांची आणि ...Full Article\nटीसीएसचे बाजारमूल्य 6.5 लाख कोटी रुपयांवर\nवृत्तसंस्था/ मुंबई टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून मार्च तिमाहीतील निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी समभागात 7 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 40 हजार कोटी रुपयांनी वाढ होत बीएसईच्या आकडेवारीनुसार कंपनीचे ...Full Article\nव्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन\nवृत्तसंस्था/ चेन्नई व्होल्वो या स्वीडिश कार कंपनीने एक्ससी 60 आणि व्ही 90 क्रॉस कन्ट्री या दोन मॉडेलचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. देशातल आपला प्रिमियम कार क्षेत्रातील हिस्सा मजबूत ...Full Article\nदेशातील 19 कोटी लोक बँक खात्याविना\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली मोदी सरकारची जन धन योजना यशस्वी झाली, तरी अद्याप देशातील 19 कोटी नागरिकांजवळ अजूनही कोणतेही बँक खाते नाही. चीननंतर ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे जागतिक ...Full Article\nव्हर्लपूलच्या वाय-फाययुक्त इन्व्हर्टर एसीचे सादरीकरण\nमुंबई : तुम्ही ऑफिसमधून किंवा बाहेरून घरी येण्यापूर्वीच तुमची बेडरूम थंडगार करायची आहे. पण दिवसभर घरातला एसी नाही चालू ठेवायचाय का तुमच्या समस्येला व्हर्लपूल ऑफ इंडिया लि. ने छान ...Full Article\nसोलर स्पिनिंग मिल 2.5 लाखात चालू करता येणार\nनवी दिल्ली: c 2.5 लाख रुपयाची गुंतवणूक करुन आपला स्वतंत्र व्यवसाय चालू करु शकतो. सोलर स्पिनिंग मिल या छोटय़ा व्यवसायाची सुरुवात आपण करु शकतो. यामध्ये सुत धागा तयार करुन ...Full Article\nपेनियरबाय मोबाईल ऍपमुळे किराणा दुकान होणार डिजिटल\nवृत्तसंस्था /मुंबई : नियरबाय टेक्नॉलॉजीज या फिनटेक कंपनीने ‘हर दुकान डिजिटल प्रधान’ या आगळय़ावेगळय़ा मोहिमेचे सादरीकरण केले असून प्रत्येक छोटय़ा व मध्यम रिटेल विपेत्याला डिजिटल व्यासपीठावर आपला व्यापार विस्तारण्याची ...Full Article\nअक्षय तृतीयेला सोने खरेदीत 10 टक्क्य़ांची वाढ\nमुंबई : वृत्तसंस्था : अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर 18 एप्रिल रोजी सोन्याच्या खरेदीत 10 टक्क्य़ांची वाढ झाली.तर बॅन्डेड सोन्याची विक्री करणाऱया कंपन्याच्या सोने खरेदीत 25 टक्क्यांची वाढ झाल्याचे निरिक्षणातून मांडण्यात ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5204-singer-kavita-raam-gives-tribute-to-dr-babasaheb-ambedkar-through-a-fusion-song", "date_download": "2018-04-21T07:30:05Z", "digest": "sha1:UNOBQTFV7JYQSILEY3XK5Q6A7YLETDRV", "length": 8575, "nlines": 215, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nPrevious Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nNext Article मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nआपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.\nया जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.\nकविता राम यांनी \"ये रिश्ता क्या कहलाता है\", \"गोदभराई\", \"मेरे घर आयी एक नन्हीं परी\" \"कैरी\" \" साथ निभाना साथिया\" या मालिकांसाठी तर \"या टोपीखाली दडलंय काय\", \"लाज राखते वंशाची\", \"दुर्गा म्हणत्यात मला\", \"शिनमा\" \"थँक यू विठ्ठला\", \"नगरसेवक\" \"हक्क\", \"लादेन आला रे\" यांसारख्या मराठी तर \"गब्बर इज बॅक\", \"सिंग इज किंग\" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.\nPrevious Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nNext Article मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/10-%E0%A4%A4%E0%A5%87-12-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:20:28Z", "digest": "sha1:T5Q3FTRYHT43HOFZCHCMVFIZNMNMFHH2", "length": 5573, "nlines": 64, "source_domain": "punenews.net", "title": "10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार….. – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / 10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..\n10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..\n15 डिसेंबर पर्यंत 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार\nपुणे, दि. 07 : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 10 ते 12 डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.\nदरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 15 डिसेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलासाठी 500 रुपयाच्या जुन्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे.\nथकीत देयकांपोटी सध्या वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात आहे. तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी ‘नवप्रकाश’ योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. यातील थकबाकीसह चालू देयकांच्या रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. 10), रविवारी (दि. 11) व सोमवारी (दि. 12) या तीन दिवशी सार्वजनिक सुटी असली तरी पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच थकबाकी व चालू देयकांसाठी 500 रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.\nयाशिवाय घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.\nPrevious ‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर\nNext 100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/balewadi/", "date_download": "2018-04-21T07:49:41Z", "digest": "sha1:ZFZEMOJ5KELREV7JPEBYPQGFQGOEQTFH", "length": 2967, "nlines": 38, "source_domain": "punenews.net", "title": "balewadi – Pune News Network", "raw_content": "\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nJuly 29, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी …\nपुणे स्मार्ट सिटी व्हावी यासाठी नगरसेवकांना गुलाबपुष्प\nपुणे, दि. 14 डिसेंबर – स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सभागृहामध्ये मान्य व्हावा यासाठी सभा सुरु होण्याआधी भाजपच्यावतीने आज इतर पक्षातील नगरसेवकांना गुलाबपुष्प देण्यात आले. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर आल्यानंतर हा विषय ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्मार्ट सिटी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mokka-25312", "date_download": "2018-04-21T07:30:10Z", "digest": "sha1:UW6PCIUKJDO4SIRWCS3POAGKQZMFRMRK", "length": 13433, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mokka ‘मोका’चा साधला मोका | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nराजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांवर दडपण असते; परंतु अशा दडपणाला भीक न घालता कर्तव्यावर कसे लक्ष केंद्रित करता येते व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता येते याची प्रचिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कार्यपद्धतीमधून दिसून आली आहे.\nराजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांवर दडपण असते; परंतु अशा दडपणाला भीक न घालता कर्तव्यावर कसे लक्ष केंद्रित करता येते व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता येते याची प्रचिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कार्यपद्धतीमधून दिसून आली आहे.\nगुन्हेगारांची नांगी वेळीच ठेचली तर त्याची वळवळ थांबते. ‘पुढच्यास ठेच... मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे गुन्हेगारीची पिलावळ देखील थंडावते. गुन्हेगार हा गुन्हा करतच असतो. त्याला फक्त कायद्याच्या कचाट्यात पकडण्याची संधी शोधत राहिली पाहिजे. सध्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पाच महिन्यात एक-दोन नव्हे, चार टोळ्यांतील २७ जणांना ‘मोका’ लावण्याचा मोका साधला आहे. २७ जणांना मोका लावून सहा जणांना झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार वर्षासाठी स्थानबद्ध केले.\nसांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहिली तर ती नेहमीच चर्चेत असते. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे येथे घडतात. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांवर दडपण असते; परंतु दडपण झुगारून देऊन ‘पोलिसिंग’ केले तर जनतेच्या मनात स्थान मिळवताही येते. चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, खून यांसारखे गुन्हे घडत असताना बऱ्याच पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अपयशी ठरत आहेत; तर एलसीबी, गुंडाविरोधी पथक कारवाईचा फलक हलता ठेवण्यासाठी धडपड करत आहेत.\nपोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वीच जिल्ह्याचा पदभार घेतला. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच गणेश मंडळांनी डॉल्बीला फाटा देत ती रक्कम जलयुक्तशिवारसाठी पोलिसांकडे दिली. २८ लाखांचा निधी संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. ‘निर्भया’ सायकल रॅली जिल्ह्यात पूर्ण केली. तसेच गुन्हेगारांना कायद्याच्या पकडण्यासाठी पाच महिन्यांत चार टोळ्यांतील २७ जणांना ‘मोका’ लावला. ६ गुन्हेगारांना वर्षासाठी स्थानबद्ध केले. जिल्हा पोलिस दलाचे ‘कॅप्टन’ गड सांभाळत धडाकेबाज कारवाई करताना काही पोलिस ठाण्यातील शिलेदारांनाही आता धडाकेबाज कामगिरी करून जिल्हा भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. ‘कॅप्टन’प्रमाणेच काम करून जिल्ह्याचा वेगळा आदर्श राज्यासमोर उभा करण्याची आवश्‍यकता आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nभिवंडीत रिक्षाचालकाची पोलिसाला मारहाण\nभिवंडी - भिवंडी-कल्याण रोडवर भादवड नाका येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला मुजोर...\nबेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज उद्‌ध्वस्त\nमुंबई - ठाण्यातील दोन ठिकाणी बेकायदा सुरू असलेले टेलिफोन एक्‍स्चेंज दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्‌...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=73&page=2", "date_download": "2018-04-21T07:52:45Z", "digest": "sha1:7OX6OUAD4B65FZBEECT4USB7DIBNVVJA", "length": 9227, "nlines": 122, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "लोकसाहित्य", "raw_content": "\nप्रा. मोहन पाटील हे ग्रामीण साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. सर्जनशील लेखक म..\nपंचमहाभूतांच्या आधारे लोकजीवनाला समृद्ध करणारा घटक म्हणजे लोकसंस्कृती. लोकसंस्कृती ही लोकजीवनाचा जीव..\nप्रस्तुत पुस्तकात लेखकाने लोकसाहित्याचे सामाजिक स्वरूप, इतिहासस्वरूप, रचनाप्रकारबंध आणि शाहिरी वाङ्म..\nलोकसंस्कृतीची जडण-घडण, तिचा होत गेलेला विकासक्रम, उपास्य देव-देवतांविषयीची भावना आणि आपल्या पूर्वजां..\nआज मराठीमध्ये लोकसंस्कृती आणि तिची अंगे-उपांगे यांचे जे मोजके आणि मान्यवर अभ्यासक आहेत; त्य..\nLoksanskrutiche Upasak |लोकसंस्कृतीचे उपासक\nवासुदेव, गोंधळी, भुत्ये, भराडी, शाहीर, वाघ्यामुरळी इ. लोकसंस्कृतीच्या उपासकांचा परिचय करून देणारा ..\nNorth American Indianschya Aswallokkatha |नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा\nलोकविलक्षण वास्तवातून जन्माला आलेल्या, अद्‌भुतरम्य वाटणार्‍या, नाट्यपूर्ण असणार्‍या अस्वल व मानवाच्य..\nPashupalak Bhatkya Jamatiche Jeevanman| पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान – एक तौलनिक अभ्यास\nप्रस्तुत पुस्तकात पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान व जीवनपद्धती, ह्या समाजाचा इतिहास, व्यवसाय, सांस्कृ..\nपठ्ठे बापुराव उत्तर पेशवाईकालीन इतिहासप्रसिद्ध सहा शाहिरीनंतरचा गणला गेलेला प्रख्यात सातवा शाहीर. त..\nRangadi Gammat Songadyachi| रांगडी गंमत सोंगाड्याची\nसोंगाड्या हे तमाशातील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे, कथेतून, देहबोलीतून, हजरजबाबीपणातून उत्स्फूर्त व च..\nSanskrutichya Paulkhuna | संस्कृतीच्या पाऊलखुणा\nमहाराष्ट्राच्या पारंपरिक समाज-जीवनाची ओळख करून देणार हे पुस्तक, ग्रामीण संस्कृतीचे योगदानही उलगडून द..\nमराठी आणि कन्नड या दोन्हींचे भाषा म्हणून अस्तित्व वेगळे असले, तरी या दोन्ही संस्कृतीमध्ये असणारे सख्..\nTamashatil Songadya| तमाशातील सोंगाड्या\nराजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या आणि मराठी मनांत खोलवर रुजलेल्या तमाशाकलेला लोकजीवनातून वगळता येणे ..\nप्राचीन अलास्कामध्ये विविध भाषा बोलल्या जात होत्या. आज त्या भाषा अस्तित्वाच्या संघर्षात आहेत. मूळ अ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-117051900027_1.html", "date_download": "2018-04-21T07:36:57Z", "digest": "sha1:YH6B5LNDETJ3BVF7CPWJ5QDSRRGIJ6A5", "length": 6343, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi Joke: मेंदी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएका बाबाजींना एका अविवाहित मुलाचा प्रश्न: बाबाजी, सुंदर कन्येचा हात मिळविण्यासाठी काय करायला हवे\nबाबाजी: एखाद्या मॉलच्या बाहेर हातावर मेंदी लावण्याचे काम सुरू कर बेटा.....\nWhatsApp Joke: प्रियतमा vs प्रेतात्मा\nसापाच्या शेपटीवर पाय देणे\nWhats app Message : प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी जोक्स\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538570", "date_download": "2018-04-21T08:08:20Z", "digest": "sha1:VGYZMMUIXG2O6XSIWJ5IKURMKMJJJRTO", "length": 7911, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेती आणि विश्वसुंदरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शेती आणि विश्वसुंदरी\nदरवषी अमुक सुंदरी तमुक सुंदरी वगैरेंची निवड होते. त्याचे निकष ठाऊक नाहीत. पण स्पर्धकांमधून अंतिम फेरीत निवडलेल्या सुंदरींची तोंडी परीक्षा घेतली जाते आणि त्यातून बहुधा सर्वाधिक हजरजवाबी मुलीच्या डोक्मयावर तो सुंदरीचा किरीट विराजमान होतो. या तोंडी परीक्षेत स्पर्धकसुंदरी जी उत्तरे देतात ती माझ्यासारख्या भाबडय़ा माणसाला गहिवरून टाकणारी असतात. म्हणजे त्यांना जगातल्या गरिबीविषयी, जातीय-धार्मिक कारणावरून होणाऱया अन्यायाविषयी तीव्र दुःख वाटत असते, त्या कोणाचे ना कोणाचे तरी अश्रू पुसण्यासाठी अतिशय उतावीळ झालेल्या असतात हे वाचून (किंवा टीव्हीवर पाहून) माझे हृदय भरून येते. पुढे तो किरीट प्राप्त झाल्यावर या सुंदरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. रोजच्या संसारात लागणाऱया वस्तूंपैकी कोणत्या कंपनीच्या कोणत्या वस्तू आपण विकत घ्याव्यात हे देखील आपल्याला सांगतात.\nनुकतीच मानुषी नावाची सुकन्या विश्वसुंदरी म्हणून निवडली गेली. पंतप्रधान, अमिताभ वगैरे मोठमोठय़ा लोकांनी तिचे अभिनंदन केले. हरियाणा सरकारने तर तिची ऍनिमियामुक्त राज्याची ब्रांड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती मला पामराला अंमळ खटकली ते सोडा. जगातल्या तमाम कथित आणि वास्तविक सुंदरी स्वतःला झिरो फिगर कृश ठेवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे कोणत्याही सुंदरीने ऍनिमियामुक्त राज्याची ब्रांड ऍम्बेसिडर होणे उमगत नाही. ते असो.\nआपण मत दिल्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकाला देखील आपण सल्ला देऊ धजत नाही की बाबा रे, तू निवडून आल्यावर अमुक काम कर किंवा करू नकोस. तेव्हा ज्या महिलांच्या विश्वसुंदरी, राष्ट्रसुंदरी, ग्रामसुंदरी होण्यात आपला यत्किंचितही वाटा नाही त्यांना सल्ला देणे चुकीचे आहे हे पटते. पण सल्ला दिल्यावाचून राहवत नाही. यातल्या एखाद्या सुंदरीने देशातल्या तमाम शेतमालाची ब्रांड ऍम्बेसिडर क्हावे आणि शेतमालाच्या भावांना स्थैर्य मिळवून द्यावे.\nपीक कमी आले तर आयात करावे, जास्त आले तर निर्यातीला परवानगी द्यावी एवढे देखील काम वेळेवर न करणाऱया आणि शेतकऱयांना हमीभाव न देणाऱया राजकीय नेत्यांवर आपला भरवसा उरला नाही. कितीही पीक आले तरी विश्वसुंदरीने टीव्हीवर जनतेला आवाहन करावे, स्वतःचे ग्लॅमर वापरावे आणि कांदा, फळभाज्या, डाळी, कशाचेच भाव पडू देऊ नयेत.\nअसे झाले तर या कृशसुंदरीना आपण कृषीसुंदरीचा देखील किताब देऊ.\nनवा सुधारित ऍट्रॉसिटी कायदा\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T07:40:28Z", "digest": "sha1:T7DKOMEW7FB2DJEX5G4ZY4G2I4SGJJA7", "length": 4955, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डग्लस मॅकआर्थर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nडग्लस मॅकआर्थर (जानेवारी २६, इ.स. १८८०:लिटल रॉक, आर्कान्सा, अमेरिका - एप्रिल ५, इ.स. १९६४:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका) हा अमेरिकेचा सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागरातील रणांगणात हा दोस्त राष्ट्रांचे सरसेनापती होता. फिलिपाईन्सच्या सैन्याने त्याला फील्ड मार्शल हे पद दिले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८८० मधील जन्म\nइ.स. १९६४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/03/blog-post_19.html", "date_download": "2018-04-21T07:51:30Z", "digest": "sha1:WT5HTL6SEVCLVGITRWFFGCMAYYGK5Z7H", "length": 21815, "nlines": 294, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: आसारामची पिचकारी!!!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १९ मार्च, २०१३\nदोन दिवसापासून मराठी-हिंदी-इंग्रजी अशा सर्व वृत्तपत्रातून झाडून एक बातमी छापली जात आहे ती म्हणजे आसारामची पिचकारी\nदोन दिवसापुर्वी आसारामनी नागपुरात जी पिचकारी मारली त्यानी उभ्या महाराष्ट्रात नवा ओला-वादळ उठला. त्या पिचकारीच्या विरोधात थेट विधान परिषदेत प्रतिध्वनी गुंजला नि नवल म्हणजे सगळ्यानी एकमतानं आसारामच्या पिचकारीचा विरोध केला. त्याच बरोबर वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे सगळे कॅमेरे त्या पिचकारीवर रोखले गेले. एकंदरीत वातावरण निर्मिती अशी केली जात आहे की जणू काही महाराष्ट्राच्या दुष्काळाला तो असारामच कारणीभूत आहे... अन हे सगळे राजकारणी बिच्चारे निरपराध आहेत\nअन बापू तो बापू... बापूच, कशाला ऐकतो तो. त्याची अरेरावी चालू आहे तो वेगळाच भाग. असो\nमहाराष्टात दुष्काळ पडला याला आसाराम अजिबात जबाबदार नाही हे सांगायची गरज नाहीच. फार फार तर आपण एवढं म्हणू शकतो की ईथे दुष्काळ आहे त्यामुळे मनाची संवेदनशीलता दाखवत आसारामनी पिचकारी मारायला नको होती... बास\nअन बापूनी ती संवेदनशिलता नाहीच दाखविली तर त्याना दोषही देता येणार नाही. कारण आम्ही स्वत: पुण्याच्या आस पास फेर फटका मारल्यास होणा-या पाण्याची नासाडी पाहून स्वत:च्या असंवेदनशीलतेची लाज वाटावी अशी अवस्था आहे. तेंव्हा त्या गुजरातमधल्या एखाद्या माणसाला संवेदनशिलतेचा मुदा पुढे करुन दोष देण्यात काही अर्थ नाही. मुळात आम्हीच असंवेदनशील असताना दुस-याना काय बोलावं. ही झाली सामान्य नागरीक म्हणून एक बाजू.\nदुसरं असं की आसाराम बापू जे पाणी वापरत आहे ते पाणी टेक्नीकली खरच दुष्काळग्रस्ताना पुरविल्या जाऊ शकत होतं का जर नसेल तर मग उगीच बोंबा का मारायच्या जर नसेल तर मग उगीच बोंबा का मारायच्या नागपूरचं वा वाशीचं पाणी खरच मराठवाड्यातल्या लोकाना पुरविणे तांत्रीकदृष्ट्या पटतं का नागपूरचं वा वाशीचं पाणी खरच मराठवाड्यातल्या लोकाना पुरविणे तांत्रीकदृष्ट्या पटतं का मलातरी वाटतं नाही. म्हणजे पेपर वाल्यानी जो मुद्दा उचलून धरला तो केवळ दिशाभूल करणारा आहे. परत तेच.... मनाची संवेदनशीलता. फिरून फिरून हाच एक अरोप ठेवता येतो. पण तो ठेवायचाच म्हटल्यास नुसतं आसाराम नाही, तर आपण सगळे अडकतो. कारण आपण फार काही संवेदनशीलतेने वागत आहोत असं वाटतं नाहिये.\nअन हो दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्याच्याशी नियोजनबद्ध पद्धतीने लढायचं असतं. अल्पकालीन व दिर्घकालीने अशा योजना राबवित त्यावर मात करायची असते. हे सगळं करण्याची जबाबदारी सरकारची असते. संवेदनशीलता हा काही दुष्काळावरचा उपाय नाही. मग कुठल्या कारणामुळे आसारामचा एवढा कांगावा केल्या जात आहे स्वत:ची पापं लपवायला तर नाही ना\nआता विधान परिषदेतले पांढरे बगडॆही आसारामकडे बोट दाखवून केकटायला लागलित व जणू काही आसारामच दोषी आहे असा आव आणताहेत याचं मात्र नवल वाटतं.\nअरे त्यानी पैसे मोजले अन पाणि वापरलं... विषय संपला.\nदुष्काळाचा विचार व त्यावरील उपाय हे सरकारचे काम आहे. पाण्याचे नियोजन करण्यात व दुष्काळी भागात त्यासाठी प्रोजेक्ट राबविण्यात सरकारला अपयश आले आहे, त्यात आसारामचा काय दोष. मागच्या दहा वर्षापासून शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत, काय नियोजन केलं सरकारनी.\nआसारामची पिचकारी दुष्काळाचं कारण आहे की परिणाम\nपण मराठवाड्यातील लोकं पाण्याविना मरत आहेत हे सरकारच्या धोरण्यातील चुकांचा परिणाम आहे हे मात्र नक्की. अन मराठवाड्यातला दुष्काळ ईतका टोकाला जाण्याचे कारण सुद्धा सरकारच आहे. सरकारनी योग्य नियोजन व त्याची अमलबजावणी केली असती तर हा दुष्काळ एवढा जाणवला नसताच. प्रिव्हेंटीव मेंटनन्स नावाचा एक प्रकार असतो. आम्ही थेट ब्रेकडाऊनवरच विश्वास ठेवतो.\n१९७२ च्या दुष्काळातून धडा घेत काय नियोजन केलं सरकारनी. जर केलं तर मग हा दुष्काळ हाताळताना एवढी दमछाक का होत आहे आसारामच्या पंधरा वीस टॅंकर्सनी एवढं काय घोडं मारलं आसारामच्या पंधरा वीस टॅंकर्सनी एवढं काय घोडं मारलं तितकं पाणी तर या २८८ आमदारांच्या वॉशरुमच्या ड्रेनेजतून रोज वाहत असेल. उगीच आसारामला बोलण्याचे काय कारण तितकं पाणी तर या २८८ आमदारांच्या वॉशरुमच्या ड्रेनेजतून रोज वाहत असेल. उगीच आसारामला बोलण्याचे काय कारण कि या निमित्ताने स्वत:च्या कुकर्मावर पड्दा टाकण्याच प्रयत्न होत आहे\nअन आसारामच्या नावानी बोम मारण्यापेक्षा आमदारानी स्वत: पाणी कमी वापरण्याची जाहीर शपथ का नाही घेत. की जमणार नाही म्हणून हिंमत होत नाहीये\nअन वृत्तपत्रातून व वाहिन्यांतून केकाटणा-यानी सुद्धा आपले कॅमेरे जरा राजकारण्यांकडे फिरवावे. म्हणजे काय ते कळेल. पण ते तसे नाही करणार. कारण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. वृत्तपत्राना मोठ मोठठाल्या जाहिराती देणारे हेच राजकारणी व त्यांचे ठेकेदार. म्हणजे वृत्तपत्रांचं मुख्य उत्पन्न हे अशा बड्या लोकांच्या जाहिरातीतून होतं. ते रुसले तर वृत्तपत्रे व वाहिन्या चालणार कशा म्हणून बातमी देताना हे सगळे घटक तपासले जातात. आसाराम बिचारा देत नसेल एवढ्या मोठ्या जाहिराती. अन्यथा त्याच्याही बातम्या आल्या नसत्या.\nराहिला प्रश्न आसारामच्या पिचकारीचा.... तो खर्चून खर्चून किती खर्चणार आहे राजकारण्यांपेक्षा तर जास्त नक्कीच नाही.\nमी तर म्हणेन “आसाराम तुम बिनधास्त पिचकारी मारो. साला ईधर कोई संवेदनशील वगैरे नही है\nआणि हय तो भी वो दुष्काळ के उपर कोई उपाय नही है. ये पेपरावाला साला तुमको अवर हमको सिर्फ उल्लू बनाता है\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nIPL साठी रिचवताहेत टॅंकर्सचे टॅंकर्स\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मुहल्ला\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/primaryForms.asp", "date_download": "2018-04-21T07:36:01Z", "digest": "sha1:4H6EV2LICYXXXTGLQXKEIORSNX7MPQXU", "length": 4565, "nlines": 34, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nप्राथमिक शिक्षण विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nप्राथमिक शिक्षण विभाग : कामकाज संबधी फॉर्म्स\nसर्व शिक्षा अभियान योजना फॉर्म्स\nअपंग एकात्म शिक्षण योजना फॉर्म्स\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5160-photos-ramayan-presented-through-ramrang", "date_download": "2018-04-21T07:47:03Z", "digest": "sha1:CMIQIUH7MGJB6WCOB4WCSIRUWGUYTDKU", "length": 8448, "nlines": 214, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज् - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज्\nPrevious Article 'भरत जाधव' यांनी 'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान\nNext Article 'झी नाट्य गौरव २०१८' वर “संगीत देवबाभळी” ची मोहोर\nआजच्या २१ व्या युगात मुले कार्टून नेटवर्क आणि मोबाईलकडे वळली असताना आजही अनेक संस्था मुलांना ऐतिहासिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी कार्यरत आहेत. कल्पांगण संस्था ही त्यांच्यापैकी एक आहे. नुकतचं हनुमान जयंती निमित्त कल्पांगण संस्थेने \"रामरंग\" हा कार्यक्रम राबवला. भगवान राम यांच्या आयुष्यावर आधारित असलेली कथा या नृत्यनाटिकेत मांडण्यात आली. रामरंग फक्त कलाकृती नसून कल्पांगणच्या कलाकारांसाठी एक परंपरा आहे,असं कल्पांगणच्या संचालिका कल्पिता राणे सांगतात.\nकल्पांगणच्या रामरंग कार्यक्रमाचे वैशिष्ट्यं म्हणजे या कलाकृतीत जवळपास सत्तर कलाकार रंगमंचावर एक-एक करुन आपली कलाकृती सादर करत असतात. शनिवारी दामोदर नाट्यगृह येथे पार पडलेला कल्पांगणचा २५ चा रौप्य महोत्सव सोहळा पार पडला. कल्पांगणच्या यंदाच्या कार्यक्रमाला नाना आम्बोले - नगरसेवक परेल विभाग, प्रदीप राणे - ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक, मंजुल भारद्वाज - थियेटर ऑफ रेलवेंस याचे रचयिता आणि नाटकार, मुकेश जाधव - सिने नाट्य प्रशिक्षक व दिग्दर्शक, ऋत्विक केंद्रे - युवा अभिनेता, योगिनी चौक - युवा अभिनेत्री, सदानंद राणे - ज्येष्ठ लोककला अभ्यासक, अभय पैर-कवी नाटककार अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.\nPrevious Article 'भरत जाधव' यांनी 'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान\nNext Article 'झी नाट्य गौरव २०१८' वर “संगीत देवबाभळी” ची मोहोर\n\"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज्\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/", "date_download": "2018-04-21T07:14:55Z", "digest": "sha1:MY5PEMCE4A4HSWBMNJTRJNWFOOVSPWVW", "length": 17148, "nlines": 183, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Home | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nओंकाराच्या उच्चारातून निर्माण होणार्या ध्वनिलहरींचा शरीर, मन, बुद्धीवर होणारा विधायक परिणाम हा त्या संशोधनाचा विषय आणि निष्कर्ष आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \nकाय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक\nयाला जीवन ऐसे नाव\nसामोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे कसे ओळखाल \nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nशस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला\nअसिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो\nकाय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक\nसर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM\nफेसबुकवरील फेक अकाउंट कसे ओळखायचे\nमॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \nआजवर केवळ ताजमहाल ह्यालाच प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जायचे पण ह्यानंतर राजम्मा मंदिर देखील प्रेमाची निशाणी म्हणून लक्षात ठेवली जाईल.\nयाला जीवन ऐसे नाव\nसामोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे कसे ओळखाल \nव्यक्ती खोटे बोलते तेव्हा त्या असत्याला काहीतरी आधार देण्यासाठी त्याने एखादी कथा आधीच बनवून ठेवलेली असते.\nयाला जीवन ऐसे नाव\nबलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही\nआधुनिकतेची झालर लावून चाललेला हा सगळा पडद्यामागचा खेळ लवकर थांबला नाही तर होणाऱ्या उद्रेकाला आपणच जबाबदार असू.\nयाला जीवन ऐसे नाव\nदोन विनोदवीरांच्या घरच्या विचित्र चोऱ्या : पु. ल. आणि चार्ली – एक अशीही आठवण\nकाही महिन्यांपूर्वी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वाचली तेव्हा आणि अगदी सहजच ते ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या चोरीची कथा आठवली. ही चोरी त्याच्या घराची किंवा कोणत्याही मौल्यवान चीजवस्तूची नसून प्रत्यक्ष चॅप्लिनच्या मृतदेहाची होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nअन्यायाला वाचा फोडणारी बेधडक ‘ग्रीन गँग’\nआता ग्रीन गॅन्ग चे रुपांतर राजकीय पार्टीत करण्याचा विचार सुरु आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nइतिहासातील काही रहस्यमयी मृत्यूंचा आणि खुनांचा अखेर छडा लागला \nह्या सापळ्यांच्या अवशेषांना नंतर यहुदीच्या कब्रस्तानात दफन करण्यात आलं.\nह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती\nसुरवात ही मुळात महत्वाची, त्यानंतर आपल्या मेहनतीवर यश हे अवलंबून असते.\nतेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.\nबिझनेस + पर्यावरण संवर्धन ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे\nBusiness बीट्स वैचारिक ३६० डिग्री\nमराठी चित्रपटांनी “प्रेक्षकांना” नावं ठेवणं सोडून “ह्या” चुका सुधारायला हव्यात\nकुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं\nह्या ठिकाणांच्या तुलनेत आपल्याकडील उन्हाळा परवडला.\nपाणी असणारे एक-दोन नव्हे, तब्बल पंधरा ग्रह सापडले आहेत \nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nकिमोथेरेपी : कॅन्सरवरील या उपचारपद्धतीचे घातक साईडइफेक्ट्स\nसार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life\nदोन “राजकीय पि. ए.” मित्रांची कथा आणि व्यथा : जोशींची तासिका\nसार्वत्रिक आरोग्य सुरक्षा: प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी\nआणि अश्याप्रकारे बिचाऱ्या सलमानला ह्या प्रकरणात अडकवलं गेलं\n“कॉम्प्युटर बाबा” ला मंत्रिपद प्राधान्य कशाला – हिंदुत्ववाद की राष्ट्रहित\nअहिल्याची “शिळा” : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nहिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nसंविधानापासून समाजक्रांतीपर्यंत ; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत – बाबासाहेबांची वैचारिक स्मारके\nगौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रांचा अर्थ समजून घ्या.\nतुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो\nबुलेट प्रूफ जॅकेट घालूनसुद्धा भारतीय जवान शत्रूची गोळी लागून हुतात्मा का होतात\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nजेव्हा “फ्री स्पीच सैनिक” गुरमेहर कौर काही तरुणांच्या अभिव्यक्तीचा गळा दाबते\n१९०३ च्या दिल्ली दरबारची कधीही न बघितलेली छायाचित्रे\nदातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो\nभारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nभारतीय पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या निडर महिला IPS अधिकारी\nदहशतवादामुळे ही १० अत्यंत महत्वाची ऐतिहासिक स्थळं नष्ट होतायत\nवेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७\nमूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का\nहॉटेल, मोटेल आणि रेस्टॉरंट यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे\nभारत सरकारचा भीम पराक्रम – एका वर्षात वाचवले तब्ब्ल २७००० करोड रूपये\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nरामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\n“आमचं काश्मीर सोडा” भारतीय क्रिकेटर्सचा शाहिद आफ्रिदीला दम\n१५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही\n वंदे मातरम की हिंदुस्तान झिंदाबाद – हा लेख वाचा, योग्य उत्तर सापडेल.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ashacheka.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:30:54Z", "digest": "sha1:O5DS3LKJGCHV3KVXMAZCGM5IMMBPJMOS", "length": 3163, "nlines": 84, "source_domain": "ashacheka.blogspot.com", "title": "अशाच एका संध्याकाळी ...: काही कविता... हरवलेल्या...", "raw_content": "अशाच एका संध्याकाळी ...\n१. घरी वेळ जात नव्हता. म्हणून पुस्तकांचा एक कप्पा आवरायला घेतला. त्यात एक डायरी मिळाली. जिच्या पहिल्या पानावर, वाकड्या तिकड्या अक्षरात, उंची ४.८ अणि वजन २६ लिहिल होत. डायरी संपूर्ण कोरी होती. एक्सेप्ट शेवटच पान...\nपुन्हा एकदा सापडलेल्या डायरीतली कविता...\nसंपूर्ण डायरी कोरी, शेवटी पान भरलेले\nनिर्बंध मोकळी पाने, शेवटी बंध जुळलेले\nना पश्चिम रंग बहरले,\nना वारा पिसाट सुटला,\nना माती अत्तर उधळे.\nपरी मनी मेघ दाटती,\nमन मनात त्याच्या दंग.\nनकळत कशी पण तेव्हा, ती जूनी डायरी मिळते\nमोकळ्या आणि त्या पिवळ्या, पानातून संध्या हसते...\nछोट्याशा नातवाची छोटीशी कविता\nएकम - मिलिंद बोकील\nडायलॉग म्हणजे काय रे भाऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/08/blog-post_8.html", "date_download": "2018-04-21T07:28:40Z", "digest": "sha1:IQCOWJ2RXNFV3EESH6JITT4HKY3ZHJET", "length": 51494, "nlines": 359, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: शरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, ८ ऑगस्ट, २०१३\nशरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा\nडॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि लढा करा' असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठय़ा प्रमाणावर डॉ. आंबेडकर यांच्या लढय़ाच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल ना, ही शक्यता तपासून पाहावी लागेल. त्यामुळे, शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पसा ही सर्व समीकरणे समाजवादाबरोबरच उद्ध्वस्त झाली. डॉ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते.\nवरील लाल अक्षरातील पॅरा लोकसत्तात दि. ७ ऑगस्ट २०१३ रोजी शरद जोशीनी लिहलेल्या लेखातून घेतला आहे. तो लेख ईथे टिचकी मारुन वाचता येईल\nजोशींचे दोन युक्तीवाद आहेत.\n१) बौद्धानी शिक्षण घेण्य़ापेक्षा बलुतेदारी केली असती तर जातीयवाद मिटला असता.\n२) बौद्ध समाज बलुतेदारी करत राहील असता तर या देशाचे भले झाले असते.\nजोशी हे पेशाने अर्थतज्ञ असून जागतीक पातळीवर काम करण्याचा त्याना मोठा अनुभव आहे. अशा व्यक्तीने इतके बेजबाबदार व्यक्तव्य करणे अजिबात अपेक्षीत नव्हते अन जागतीक पातळीवर काम केलेल्या माणसाला ते शोभतही नाही. पण त्यानी ते केले. बिचारे ब्राह्मणी व्यवस्थेचे व संस्काराचे बळी आहेत. आजुन काय\nत्यांचा पहिला मुद्दा म्हणजे बौद्धानी बलुतेदारी केल्यास जातीयवाद मिटला असता. काय संशोधन आहे बघा. किती सोपा उपाय सुचवलाय जोशीनी. बाबासाहेबाना हा उपाय सुचला असता तर किती बरं झालं असतं नै. कसा काय नाही सुचला हा उपाय बाबासाहेबाना. जोशीबुवा त्या काळात असते तर किती बरं झालं असतं ना कसलाही लढा बिढा न देता बलुतेदारीतून समाज परिवतन घढले असते. जरातरी तारतम्य बाळगायचं असतं हो जोशीबुवा. अक्कल गहाण टाकून लेख पाडलात की बुरसटलेल्या ब्राह्मणी विचारानी शेवटी उसडी घेतली ते सांगा आधी. तुमच्या बुद्धिची कीव करावी की हा लेख छापणा-या लोकसत्ताची हेच कळत नाहीये. भटा बामणांची एवढी जळफळाट होण्याचे एकच कारण ते म्हणजे त्यांचा जातीयवादी धर्म फाट्यावर मारुन आम्ही नव्या वाटा चोखाळल्या व समतेचा नवा पर्याय उभा केला. हीच गोष्ट ब्राह्मणी समाजाला अस्वस्थ करुन सोडत आहे.\nजोशी म्हणतात... बलुतेदारीमुळे जाती नष्ट करण्याचे उद्दिष्ट साधले असते. अरे व्वा, हा तर अगदी ताजा तवाना शोध आहे. आम्ही धर्मांतर केल्यामुळे बिचारे ब्राह्मण जातीयवाद करत आहेत की त्यांच्या जातीयवादाला कंटाळून आम्ही धर्मांतर केले जोशींचा नेमका काय घोळ झालाय कळत नाही. कोणाचा बुद्धिभेद करण्याचा डाव आहे जोशींचा नेमका काय घोळ झालाय कळत नाही. कोणाचा बुद्धिभेद करण्याचा डाव आहे जातीयवादाचे जनक बौद्ध की ब्राह्मण जातीयवादाचे जनक बौद्ध की ब्राह्मण वर्णव्यवस्थेचे समर्थक बौद्ध की ब्राह्मण वर्णव्यवस्थेचे समर्थक बौद्ध की ब्राह्मण या देशातील लोकाना ६५०० जातीत वाटण्याचे पापक बौद्धांचे की ब्राह्मणांचे या देशातील लोकाना ६५०० जातीत वाटण्याचे पापक बौद्धांचे की ब्राह्मणांचे मागच्या दोन अडीच हजार वर्षापासून जातीयवादाने जो इथे हौदोस घातला ते कोणामुळे मागच्या दोन अडीच हजार वर्षापासून जातीयवादाने जो इथे हौदोस घातला ते कोणामुळे वर्णव्यवस्था टिकून रहावी म्हणून आजही झटणारे कोण आहेत जरा चौफेर नजर टाकली तुम्हाला कळले असते. पण तुम्ही ठरलात भटुरडे, अन चौकश नजर ठेवून परिस्थीतीचा अंदाज घेणे हे तुम्हाला कधी जमले का वर्णव्यवस्था टिकून रहावी म्हणून आजही झटणारे कोण आहेत जरा चौफेर नजर टाकली तुम्हाला कळले असते. पण तुम्ही ठरलात भटुरडे, अन चौकश नजर ठेवून परिस्थीतीचा अंदाज घेणे हे तुम्हाला कधी जमले का अन्यथा या देशातीळ समाज इतक्या जातीत विभागल्या गेलाच नसता. सर्व लोकाना समान धाग्यात बांधुन ठेवण्याची सुबुद्धी कधीतरी ब्राह्मणाना सुचली असती. पण कायम लोकांचं शोषण करणे हाच ज्यांचा स्थायीभाव आहे त्या ब्राह्मण समाजाच्या हातून अशी एकसंधी समाजाची कल्पनाच मांडली गेली नाही. उलट नवनवीन जातींची निर्मीती करुन समाजाची विभागणी चालू ठेवली. एवढा पाताळयंत्री व नतद्रष्ट समाज आहे तुमचा ब्राह्मण समाज. त्याचा परिपाक म्हणून इथला दलित समाज कित्येक वर्ष दारिद्र्यात खितपत पडला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या धार्मिक क्रांतीमुळे किमान तो उठून उभा तरी झाला व जगण्याच्या नव्या वाटा शोधल्या. त्यातून एक अभूतपुर्व कार्य घडले ते म्हणजे धार्मिक विषमतेतून होणारी पिळवणूक कमी होत गेली व एक पिचलेला समाज स्वाभिमानाने उभा झाला. मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलेला हा समाज काही प्रमाणात का होईना आता मुख्य प्रवाहात सामील होत आहे. स्वत:ची नवी ओळख निर्माण करीत आहे. एवढेच नाही तर या देशाच्या जडण घडणीत जमेल तेवढा वाटा उचलत आहे. पण हे सगळं बलुतेदारी केल्याने कसं काय साध्य झालं असतं हे माझ्यासाठी मात्र अनाकलनिय आहे.\nएखाद्या देशातील बहुसंख्य समाज मुख्य प्रवाहा पासून बाहेर राहणे कधिही धोक्याचे. बाबासाहेबानी हा धोका ओळखून दलिताना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य हाती घेतले. पण जातीयवाद अडसर ठरू लागला हे दिसताच बाबासाहेबानी धर्मांतर करुन रंजल्या-गांजल्याना अंधारातून खेचून काढत मुख्य प्रवाहात आणून उभं केलं. याचा फायदा दोघानाही झाला. दलिताना स्वत:चा विकास साधता आला व देशातील बहुसंख्य समाज विकसीत झाल्यामुळे देशावर गरिबीमुळे पडणारा ताण कमी होत गेला. समाज दारिद्र्यात असला की देशाच्या सर्व यंत्रणेवर त्याचा ताण येत असतो. तो ताण दूर करण्याचे काम बाबासाहेबानी धर्मांतराच्या माध्यमातून केले...वर वर पाहता हे तुम्हाला पटणार नाही पण धर्माच्या नावाखाली अस्पृश्य म्हणून गावाबाहेर निष्क्रीय पडून राहणारा अनुत्पादकीय समाज धम्मांतरामुळे स्वतंत्र समाज म्हणून उदयास आला व आज उत्पादनाचा सक्रीय घटक बनला आहे. म्हणजे धर्मांतराची प्रक्रीया वरवर पाहता हिंदूत्व झुगारण्याची आहे असे दिसले तरी ख-या अर्थाने सामाजिक स्थीत्यांतरातून एक अनुत्पादकीय घटक उत्पादकीय समाज बणण्याची ती प्रक्रीया आहे. त्याची सुरुवात झाली बलुतेदारी झुगारण्या पासून. बलुतेदारी करता करता ज्यांच्या पिढी खपल्या त्या लोकांना साधं माणूस म्हणून जगण्याची सोय नव्हती. पण शिक्षण घेऊन बलुतेदारी व जातीयवाद दोघांशीही लढता आले. त्यातून समाजाचे सबलिकरण झाले. त्याचा देशाला व इथल्या समाजाला फायदाच झाला. त्याच बरोबर धर्मांतरामुळे आजुन एक फायदा झाला तो म्हणजे समतोल गमावलेल्या समाजात संतूलन निर्माण करण्याचे महान कार्य घडले. हिंदू धर्मात ज्याचे शोषण होत होते तो बाहेर पडल्यामूळे त्याचा विकास झाला व सामाजिक संतूलन निर्माण झाले. नाहीतर आज कोटीच्या कोटी लोकं अस्पृश्य म्हणून गावाबाहेर बसून असते... हिंदू उच्चवर्णीय मजेत जगत असते तर शुद्रांचे खायचे लाले असते. हे सामाजिक असंतुलन या देशाला कुठे घेऊन गेले असते जरा याचा विचार करा. धर्मांतरामुळे सामाजिक संतूलन निर्माण झाले हा सगळ्यात मोठा फायदा आहे.\nजर धर्मांतरामुळे कुणाचे नुकसान झालेच असेल तर ते ब्राह्मणांचे... ज्यानी कायम समाजाला जातीत वाटून सामाजिक संतूलन बिघडविण्याचे काम केले त्यांचं नुकसान झालं. कारण ब्राह्मणांची चाकरी करणारा गुलाम वर्ग आता जातीव्यवस्था झुगारुन कायमचा निघून गेला. अन बाबासाहेबांच्या कार्यामुळे बहुजनांत नवचैतन्य निर्माण होऊन स्वाभिमानी जिवनाचे नवे पर्व सुरु झाले. आजवर ब्राह्मणांची गुलामगिरी करणारे आता स्वतंत्र तत्वज्ञानाची, तर्काची व समतेची भाषा बोलू लागले. हा सगळा बदल घडून आला तो शिक्षणामुळे. अन जोशी म्हणतात... बौद्धानी शिक्षण घेण्याची गरज नव्हती. त्यानी बलुतेदारी केली असती तर देश पुढे गेला असता... केवढा हा विनोद बौद्धानी शिक्षण घेऊ नये हा विचारच कसा येऊ शकतो एखाद्या माणसाच्या डोक्यात बौद्धानी शिक्षण घेऊ नये हा विचारच कसा येऊ शकतो एखाद्या माणसाच्या डोक्यात अर्थतज्ञ असणारा माणूस एखाद्या समाजानी शिक्षणच घ्यायला नको होते असं म्हणणे म्हणजे केवढा मुर्खपणा हा अर्थतज्ञ असणारा माणूस एखाद्या समाजानी शिक्षणच घ्यायला नको होते असं म्हणणे म्हणजे केवढा मुर्खपणा हा जोशी साहेब, तुमची अर्थशास्त्राची पदवी सरेंडर करा. अन माझा सल्ला आहे की जाऊन तुमचा पारंपारीक भिक्षूकीचा धंधा करा.... अन आम्हाला आमच्यावर सोडून द्या.\nत्यांचा दुसरा मुद्दा असा की बौद्धानी बलुतेदारी सुरु ठेवली असती तर देशाचे भले झाले असते. अरे तुमच्या सारखे शेंडीवाले जोवर ईथे आहेत तोवर देशाचं वाट्टॊळ ठरलेलं आहे. देवाधर्माच्या नावाने आणि मंदीर/ट्रस्ट प्रकरणांतून शेंडीवाल्यानी जी लुटमार चालविली आहे, त्यातून देशाचे खरे नुकसान होत आहे. पदमनाभ मंदीरात सोन्याचा हत्ती सापडतो, तिरूपतीच्या मंदीरात क्विंटलनी सोनं मोजलं जातं. शिर्डीचे मंदीर तर कार्पोरेट कंपनीच झाले आहे. ही सगळी लूटमार कोण करत आहे या सगळ्या माध्यमांतून देशाला उध्वस्त करण्याची यंत्रणा ब्राह्मणी समाज राबवित आहे यावर ब्र शब्द का नाही उच्चरत कोणी. अन जोशी म्हणतात काय तर बलुतेदारीतून देशाचं भलं झालं असतं. व्वा रे शेंडीवाल्यानो, बरं झालं जोशी तुम्ही स्वत:च्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर केली. जर तुम्हाला या तत्वज्ञानावर(बलुतेदारीतून देशाचं भलं वाल्या) एवढाच विश्वास असेल तर तुम्ही स्वत: आधी बलुतेदारी करायला सुरुवात करा. त्या नंतर तुमच्या कुटुंबाला बलुतेदारीच्या कामाला लावावे. अन त्यातून देशाचे भले करावे. आम्हाला आनंद होईल. बलुतेदारीचं काम काही वर्षे केल्यावर तुम्हाच्या गाठीशी जो अनुभव येईल तो पुढच्या पिढ्यांसाठी शब्दात उतरवून ठेवा. बलुतेदारीमुळे देशाचे कसे भले करता येऊ शकते यावर तुम्ही एक पुस्तक लिहा. त्या पुस्तकाचा तुमच्या ज्ञाति बांधवांत प्रचार व प्रसार करुन समस्त ब्राम्हणांची बलुतेदारीची चळवळ उभी करावी. वीस-पंचवीस वर्षात सर्व ब्राह्मणानी स्वत:ला बलुतेदारीसाठी झोकून द्यावे. अन त्यातून देशाचं भलं करावं. जोशीला व त्याच्या ज्ञातिबांधवाना मी अडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो.\nया विषयावर ज्याना जोशींशी थेट चर्चा करायची आहे त्यानी मला संपर्क करावा. मी जोशींचा नंबर देईन.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: शरद जोशी, शेतकरी संघटना\nAmit ८ ऑगस्ट, २०१३ रोजी ४:३४ म.उ.\nAmit ८ ऑगस्ट, २०१३ रोजी ४:३७ म.उ.\nमिलिंद कांबळे ८ ऑगस्ट, २०१३ रोजी ११:२७ म.उ.\n\"डॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि लढा करा' असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठय़ा प्रमाणावर डॉ. आंबेडकर यांच्या लढय़ाच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल ना, ही शक्यता तपासून पाहावी लागेल. \"\n-- शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार आणि डॉ. आंबेडकर यांचा संबंध नक्किच शरद जोशींची मानसीक भुमिका स्पष्ट करतात.\n\"त्यामुळे, शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पसा ही सर्व समीकरणे समाजवादाबरोबरच उद्ध्वस्त झाली.\nडॉ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते.\"\n-- शरद जोशी यांचे वरील वक्तव्य नक्किच vocational education बद्दल नाही. परंतु जाती नष्ट करण्याचा व देशाचे भले करण्याचा इतका सहज साधा उपाय आंबेडकरांना सुचला नाही हे मात्र खरे.\nAdv. Dinesh Sharma १० ऑगस्ट, २०१३ रोजी ११:१० म.पू.\nमैंने शरद जोशी का लेख आपकी लिंक पर जाकर पढ़ा है. जैसा जातीयवादी रंग आपने अपने लेख में दिया है वहाँ वैसा कुछ भी नहीं है. उन्होंने जाति आधारित बलुतेदारी का नहीं बल्कि बलुतेदारी की व्यावसायिक शिक्षा की वकालत की है. आज के बेरोजगार युवक किताबी ज्ञान के कारण ही बर्बाद हुए है. वे नौकरी निर्मित नहीं कर रहे बल्कि नौकरी मांग रहे है. जबकि ओद्योगिक क्रांति और तंत्र ज्ञान ने बलुतेदारो का काम ज्यादा आसान कर दिया है. कमाई भी उनकी आज ज्यादा है.\nबलुतेदारी कभी भी बंद नहीं होगी क्योंकि वही सम्पति का निर्माण करती है. अपना बाजार मूल्य वह स्वयं तय करती है. जबकि आज की सरकारी नौकरी में हमारे वेतन और भत्ते आयोग या कानून से तय होते है, बाजार द्वारा नहीं. हम कोई काम नहीं करते हुए भी वेतन लेना अपना अधिकार समझते है. कोई देश दो-तिन प्रतिशत ऐसे लोगों का बोझ तो ढो सकता है पर ज्यादा संख्या में ऐसे लोगों को विकास कि इस योजना में शामिल नहीं कर सकता है.\nआज यदि डॉ. अम्बेडकर जिन्दा होते तो वे शरद जोशी की बात का समर्थन ही करते और शायद दोनों किसी बात पर लड़-झगडकर एक हो जाते. उनके नाम की जय जयकार करके बकवास करने से बेहतर है आज वो होते तो क्या सोचते इस बात पर गौर करना. डॉ अम्बेडकर वक्त के हिसाब से नहीं बदलते, ऐसा सोचना, उनपर अन्याय करने जैसा है. आप लोग किसी भी व्यक्ति को उसके जन्म के आधार पर इतना लताड़ते हो की लोग आपसे बहस करने से बचने लगते है. मै समझता हूँ कि इससे नए विचार और प्रवाह केवल कुंठित होते है.\nरही बात आपके लेख की बाकी बातों पर, तो मै इतना ही कहूँगा कि व्यावसायिक समाज ही सभ्यता और संस्कृति का निर्माण करते है, भाषा का विकास करते है, खानपान को दूसरे देशों तक प्रसारित करते है, नौकरीपेशा लोग नहीं. वे तो कुछ दिनों के लिए समाज पर रुबाब जरुर गांठ ले किंतु अंतिम जीत तो व्यावसायिक समाजों की ही होती है.\nनौकरी पेशा समाज तो सदा डरा हुआ असुरक्षा में जीता है और अपनी औलादों को भी वही बीमारी विरासत में देकर जाता है. ये लोग अपनी सुविधा के लिए अपनी जाति, धर्म, परिवार और राष्ट्र से भी दूरियाँ बना कर चलते है. खुद डॉ. आम्बेडकर अपने ही समाज के पढ़े लिखे मतलबी लोगों से दुखी थे और अपनी अंतिम सांस तक उनको कोसते रहे. क्या उनको कुछ उम्र ज्यादा मिलती तो वे उनको अपने स्वार्थो के साथ जीने की यही छूट देते या उनके विरुद्ध एक नया एल्गार पुकारते या उनके विरुद्ध एक नया एल्गार पुकारते आप अभ्यासु है, थोडा प्रयास करेंगे तो इसका उत्तर आपको मिल ही जायेगा.\nNilesh Thenge १० ऑगस्ट, २०१३ रोजी ११:२७ म.पू.\nआज बाबासाहेबांचा हाच संदेश घेऊन आमचे बांधव फार मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी प्रेरित झाला आहे. शिकून ज्ञान व कौशल्ये प्राप्त करून मोक्याच्या जागा पटकावून आपल्या समाजाची प्रगती करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आज महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक भागात बाबासाहेबांचा समाज पोहचला आहे. केवळ बाबासाहेबांमुळे आम्हाला शिकून मोठे होण्याची प्रेरणा मिळाली आणि समाजातील शैक्षणिक व राजकीय मक्तेदारी संपवण्याची कामगिरी पार पडण्याची संधी मिळाली आहे. ज्या बाबासाहेबांवर लहान लेकरा पासून अबाल रुद्धाने भरभरून प्रेम दिले त्या बाबासाहेबांवर टीका करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचे पुढारी आपण म्हणून घेतो त्यातले किती शेतकरी आपल्याला ओळखता ते पहावे, पांचट भटगिरी करून वृतपत्र खपवणे बंद करा, अख्खी जिंदगी गाईचे गोमित्र पिण्यात गेलेल्यांनी आमच्या सोन्या सारख्या बापावर शिंतोडे उडवू नये....जय भीम.\nsunil pimprikar ११ ऑगस्ट, २०१३ रोजी १:४९ म.पू.\nभावनिक न होता व्यावहारिक दृष्टीकोनातून विचार केला तरी जोशीबुवाचे म्हणणे न पटण्यासारखे आहे. पारंपारिक पद्धतीने बलुतेदारी करण्यापेक्षा आज ITI सारख्या व्यवसायाभिमुख शिक्षण संस्था आहेत(म्हणजे शिक्षण आलेच) त्याचा लाभ पोरांनी घेऊ नये का जोशी च्या समाजातील नवीन पिढी उच्च शिक्षण घेऊन लाखो करोडो रुपये कमावत आहे, भिक्षुकी करून एवढे मिळाले असते का जोशी च्या समाजातील नवीन पिढी उच्च शिक्षण घेऊन लाखो करोडो रुपये कमावत आहे, भिक्षुकी करून एवढे मिळाले असते का ज्या शेतकऱ्यांचे हे पुढारी आहेत असा म्हणतात त्यांनी B.Sc/M.Sc Agriculture करून शेती केली तर त्यांना नुकसान होईल का फायदा\nआणि ज्या बलुतेदारी मुळे जतिव्यवस्था निर्माण झाली तीच बलुतेदारी जातीयता नष्ट करू शकेल हे ऐकून तर \"मनु\" सुद्धा हसला असता.\nAmit १३ ऑगस्ट, २०१३ रोजी १०:१६ म.पू.\nअरुण खराटे १३ ऑगस्ट, २०१३ रोजी १२:४२ म.उ.\nशिक्षण क्षेत्र भ्रष्ट आहे हे जोशी बुवांनी मान्य केलय आणि त्याचा दोष ते आंबेडकरांना देवू पाहतात ,परंतु ह्या शिक्षण क्षेत्रात बहुसंख्येने कोण आहेत हे सोयीस्कर विसरतात,फक्त आंबेडकरी समाजाला बदनाम करण्यासाठी काहीही बरळतात . आंबेडकरी समाजाला बदनाम करण्याचे कारण कि ब्राम्हणांच्या ढुंगनाला आग लावणारा हा एकमेव समाज आहे. ढुंग णाला आग लागली म्हणजे अशा बेताल वाफा बाहेर पडतात .\nbhalesh yadav १८ ऑगस्ट, २०१३ रोजी २:४७ म.पू.\nAmit २० ऑगस्ट, २०१३ रोजी १०:०२ म.पू.\nbhalesh yadav २२ ऑगस्ट, २०१३ रोजी ३:३१ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nनक्षलवादावर एकमेव उपाय, आंबेडकरी चळवळ\nरेल्वे दुर्घटना, झुंडशाहीपुढे लोटांगण\nवर्णद्वेषाचा फटका ओप्रा विनफ्रेलाही\nनरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार\nशरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा...\nसाहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRLT/MRLT073.HTM", "date_download": "2018-04-21T08:04:52Z", "digest": "sha1:4LFUG3F2KEQYGTLMPXGAVANWAV53JHEO", "length": 7098, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - लिथुआनियन नवशिक्यांसाठी | काही इच्छा करणे = ko norėti |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > लिथुआनियन > अनुक्रमणिका\nतुम्हांला काय करायचे आहे\nतुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे का\nतुम्हांला मित्रांना भेटायचे आहे का\nमला उशिरा यायचे नाही.\nमला तिथे जायचे नाही.\nमला घरी जायचे आहे.\nमला घरी राहायचे आहे.\nमला एकटे राहायचे आहे.\nतुला इथे राहायचे आहे का\nतुला इथे जेवायचे आहे का\nतुला इथे झोपायचे आहे का\nआपल्याला उद्या जायचे आहे का\nआपल्याला उद्यापर्यंत राहायचे आहे का\nआपल्याला उद्याच बील फेडायचे आहे का\nतुम्हांला डिस्कोत जायचे आहे का\nतुम्हांला चित्रपटाला / सिनेमाला जायचे आहे का\nतुम्हांला कॅफेत जायचे आहे का\nइंडोनेशिया, खूप भाषांची भूमी\nइंडोनेशियाचे लोकतंत्र हे पृथ्वीवरच्या मोठ्या देशांपैकी एक आहे. जवळपास 240 कोटी लोक हे बेटावर राहतात. खूपसे लोक हे टोळीतून येतात. असा अंदाज आहे कि जवळपास 500 टोळ्या इंडोनेशियात आहेत. या टोळ्यांना खूप वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा आहेत. आणि ते सुद्धा अनेक वेगवेगळ्या भाषा बोलतात. इंडोनेशियात जवळपास 250 भाषा बोलल्या जातात. त्यांच्या अनेक वाक्यरचनाही आहेत. पारंपारिक गटांतर्गत इंडोनेशियन भाषांचे वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ तेथे जावानीज किंवा बालीनीज भाषा आहे. हा भाषांचा गोंधळ नैसर्गिकपणे अडचण ठरू शकतो. त्यांनी एक कार्यक्षम अर्थव्यवस्था आणि कारभार अडवला आहे. म्हणूनच इंडोनेशिया मध्ये राष्ट्रीय भाषा अस्तित्वात आली. त्यांचे स्वातंत्र्य 1945 पासून आहे, बहासा ही त्यांची कामकाजाची भाषा आहे. ही भाषा मूळ भाषेबरोबर शाळांमध्ये शिकवली जाते. हे टाळण्यासाठी इंडोनेशियाचे सगळेच रहिवासी ही भाषा बोलत नाहीत. फक्त 70 टक्के लोक हे इंडोनेशियात बहासा भाषेत पारंगत आहेत. बहासा इंडोनेशिया ही फक्त 20 कोटी लोकांची मूळ भाषा आहे. तरीही खूप प्रांतीय भाषांचे अजूनही महत्व आहे. विशेषतः इंडोनेशिया ही भाषेच्या चाहत्यांसाठी मनोरंजक आहे. कारण इंडोनेशियन लोकांना हे शिकण्यात खूप फायदे आहेत. भाषा ही तुलनात्मकरीत्या सोपी समजली जाते. व्याकरणाचे नियम पटकन शिकले जाऊ शकतात. तुम्ही शब्दांच्या उच्चारांवर विश्वास ठेऊ शकता. भाषेची शुद्धलेखन पद्धती ही अवघड नाही. खूप इंडोनेशियन शब्द हे दुसर्‍या भाषेतून आले आहेत. आणि लवकरच इंडोनेशियन ही महत्वाची भाषा होऊ शकते. ही कारणे शिकणे सुरु करण्यासाठी पुरेशी आहेत, बरोबर\nContact book2 मराठी - लिथुआनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_27.html", "date_download": "2018-04-21T07:35:18Z", "digest": "sha1:EFAVXFQWNEFDRFY73VH2RUETM2BANC5L", "length": 57397, "nlines": 309, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, २७ फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\n१९२७ उजडला, मागील वर्षी जे अस्पृश्यता निवारनाचे वारे देशभर वाहू लागले होते त्याचं आता वादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली होती. जे संवर्ण या काळात गाफिल होते त्यांची झोप उडविणाच्या दिशेनी वाटचालु सुरु झाली. आता मनुच्या भिंतीना हादरे देणा-या अस्पृश्यांच्या सभाना उधान आले होते. जिकडे तिकडे एकच नाव, बाबासाहेब आंबेडकर. अन अशातच नविन वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील महारांच्या विजयस्तंभाला सलामी देऊन, अस्पृश्यांची एक मोठी सभा घेत नव्या दमाने चलवळीची सुरुवात करण्यात आली. या सभेत बाबासाहेबानी इंग्रजांवर ताशेरे ओढतांना त्यांच्या दुटप्पी धोरणावर तुफान बरसले होते. ज्या ब्रिटिशाना पेशव्यांच्या विरोधात लढाईत विजयी मिळवुन देण्यासाठी महार सैन्यानी रक्त सांडले होते त्या महाराना लष्करभर्ती बंदी घातल्याचा निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटीशानी लगेच लषकरभर्ती बंदी उठविली नाही तर त्यासाठी वेगळा सत्याग्रह करण्याचा संकेतही देऊन टाकला.\nबाबासाहेबांचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढू लागला होता. संपुर्ण अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. लोकं त्यांच्या सांगण्यावरुन शेकडो मैलचा प्रवास करुन सभाना हजेरी लावत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ प्रचंड वेगाने पसरत होती. एकंदरीत त्यांचा वाढता प्रभाव बघून ब्रिटिश सरकारनी बाबासाहेबांची विधिमंडळात सदस्य (आजच्या भाषेत आमदार) म्हणून नेमणुक केली. या निमित्ताने फेब्रुवारी १९२७ ला अस्पृश्य समाजातील शिक्षकानी त्यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईत एक सभा भरविली अन बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. आता असे अनेक सत्कार समारंभ होऊ लागले. जिकडे तिकडे आंबेडकर नाव दुमदुमु लागले. याच सभेत कार्यकर्त्यानी बाबासाहेबाना पैशाची थैली अर्पण केली होती, अन ती थैली बाबासाहेबानी तशीच बहिष्कृत हितकारिनी सभेला अर्पण केली.\nबाबासाहेबांच्या चळवळीमुळे आता अस्पृश्यांचा आत्मसन्मान हळू हळून जागा होऊ लागला होता. लोकं रस्त्यानी चालताना मान वर करुन चालु लागली. या भुमीत हजारो वर्षानी हे पहिल्यांदाच घडत होतं. संवर्णांपेक्षा आपण कणभरही कमी नाही याची काही लोकाना जाणीव झाली अन ते जागृतीचं काम करत फिरु लागले. प्रत्येकाला आता गुलामगिरीची जाणीव होऊ लागली. आता सगळा समाज गुलामगिरी झटकून टाकायच्या तयारीला लागला होता. स्वत:च्या कार्यक्षमतेचा साक्षात्कार होऊ लागला. आता बंडखोर वृत्ती गुलामगिरीची जागा घेऊ लागली. या व्यवस्थेचा जनसामान्याना तिटकारा वाटू लागला. असे वाटणे परिवर्तनाची प्राथमिक अवस्था असते. एकूण अस्पृश्य समाज या अवस्थेला येऊन पोहचला होता. आता नवि क्रांती घडणे अटळ होते. पण ही सामाजिक क्रांती एकही रक्ताचा थेंब न सांडता घडावा यासाठी बाबासाहेबांनी चळवळीवर करडी नजर नि आंबेडकरी शिस्त या दोन्ही गोष्टींचा प्रभावी पहारा लावला होता.\nयाच दरम्यान महाड नगरपालिकेनी सिताराम केशव बोले यानी विधिमंडळात पास करुन घेतलेल्या ठरावाची अमलबजावनी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णया प्रमाणे महाड नगरपालिने आपल्या अधिकारातील चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच अस्पृश्यांचा वस्तीत जल्लोष उडाला. आता चवदार तळ्याचे पाणी चाखता येईला या आनंदाने लोकांनी जणू उत्सव साजरा केला. कायद्याने बहाल केलेला अधिकार बजाविण्यासाठी महार वाड्यातुन बायका पोरी मडकी, हंडे घेऊन तळ्यावर पोहचली. पण मनुचे प्रतिनिधी फार कर्मठ. त्यानी महाराना तळ्यावरील पाणी घेण्यास मज्जाव केला. बिचा-या पिडित अस्पृश्यांमधे एवढा हिंमत कुठे होता की ठणकावून आपले हक्क बजावतील. संवर्णांची शिवीगाळ खाऊन माना खाली घालुन तमाम लोकं पाणि न घेताच परतली. झालेल्या प्रकारामुळे सगळा गाव खदखदत होता. ईकडे अस्पृश्य हक्क न मिळाल्यामुळे तर तिकडे संवर्ण अस्पृश्य माजलेत म्हणून धुसफुसत होते. आग दोन्हिकडे लागली होती. एका बाजूला अधिकारासाठी तर दुसरी मनुवादी वर्चस्व टिकविण्यासाठी. अन हा हा म्हणता ही बातमी बाबासाहेबांच्या कानावर पडली. बाबासाहेब अत्यंत विशिण्ण मनस्थीतीने सगळा प्रकार ऐकला. मन विदिर्ण झाले. हा संवर्णांचा घोर अपराध होता. ज्या तळ्यातील पाणी गुरा ढोरांसाठी उघडे होते, मुसलमान व ख्रीश्चनांसाठी उघडे होते. प्राण्या पक्ष्यांसाठी उघडे होते पण आपल्याच समाजातील अस्पृश्य बांधवाना मात्र हे पाणी नाकरण्यात आले होते. संवर्णांद्वारे अस्पृश्यांना तिथे अटकाव घालण्यात आला होता. हे सगळं ऐकून बाबासाहेब फार संतापले. आज कायद्यानी तो अधिकार दिल्यावर मनुवाद्यानी अटकाव करण्याचे काहीच कारण नव्हते. तरी वर्चस्वाची मस्ती इतकी होती की त्यातून यांनी हे प्रताप केले होते. या सगळ्या प्रकाराणे संतापलेल्या बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला व त्या अनुषंगाणे घोषण केली. चवदार तळ्याचे पानी चाखणे हा अस्पृश्याना कायद्याने दिलेला अधिकार आहे व तो आपण कुठल्याही किमतीत बजावायचाच. आपण १९ व २० मार्च १९२७ ला महाडला चवदार तळ्याचे पाणी चाखण्यासाठी सत्यग्रह करणार असून, ते स्वत: तिथे जातीने हजर राहून आपला अधिकार बजाविणार अशी भीम गर्जना केली.\nया भीम गर्जनेची डरकाळी देशभर गेली. लाखो लोकांच्या अंगात वीज चमकून जावी अन त्याला प्रतिसाद म्हणून देशभरातून भीम लाट उसळावी असा तो प्रकर होता. बाबासाहेब स्वत: तळ्याच्या सत्याग्रहात उतरताहेत म्हटल्यावर काना कोप-यातून कार्यकर्तेही उसळणार होते. या घोषणेतून तमाम कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुनीत झाला. जिकडे तिकडे लोकानी या चळवळीत भाग घेण्यासाठी तय्यारी चालविली. सुरभा टिपणीस, सुभेदार सवादकर, संभाजी गायकवाड, शिवराम जाधव, अनंतराव चित्रे, रामचंद्र मोरे या अस्पृश्य पुढा-यानी आपली सगळी ताकत एकवटुन गावोगावी प्रचार चालविला. लोकाना दोन दिवस महाड सत्याग्रहास हजेरी लावण्याचे सांगण्यात येऊ लागले. तमाम जनतेत बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे एक जल्लोष उडाला होता. आज आपल्या महान नेत्याने पुकारलेल्या पहिल्या वहिल्या जाहीर लढाईत भाग घेण्याची संधी कोणीच गमवायला तयार नव्हता. बघता बघता १९ मार्च हा दिवस जवळ येऊ लागला. ही दरिद्र्यांची, पिचलेल्या, दबलेल्या लोकांची सभा होती. इतर कोणत्याही सभेपेक्षा ही सभा सर्वार्थाने वेगळी होती. येणारी लोकं हजारो वर्षाच्या काळोखात जिवन व्यथीत करुन स्वाभिमान हरविलेली, दिशाहीन, विद्याहीन, परिस्थीतीने दीन तर सामाजातील स्थानी अत्यंत हीन या सगळ्या अवस्थांतून जाणारी ही माणसं महाडात जमणार होती. येण्यासाठी हातात पैसे नव्हते म्हणून एक आठवडा आधीच पायी निघालेली कित्येक लोकं हळू हळू महाडला उतरत होती. बघता बघता १९ मार्च उजाडला अन हजारोच्या संखेनी पाठीवर भाकरीची शिदोरी बांधुन अस्पृश्यानी महाडला हजेरी लावली होती.\nचवदार तळ्यापासून दोन फर्लांग अंतरावर एक विराट असे मंडप उभारण्यात आले होते. येथेच आमच्या अस्पृश्य बांधवांचा मुक्काम होता अन परिषदही ईथेच भरणार होती. गावातील संवर्णांमधे धुसफुस सुरु होतीच. अस्पृश्यांच्या अफाट लोकसमुदायाच्या लाटा बघुन त्यांचे धाबे दणाणले होते. ही चळवळ फसावी म्हणून तिथल्या संवर्णानी असहकार करायचे ठरविले होते. ईतक्या लोकाना पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणणू लागली. ईतर वेळी मंदीरांच्या पुजेत किंवा इतर समाज कार्यात सढळ हातानी दाण करुन पुण्य कमविणारे संवर्ण आपल्याच बांधवांना मात्र पैशानीही पाणी देण्यास तयार नव्हते. शेवटी बरीच खटपट करुन ४० रुपये खर्ची घालुन पाणी घेण्यात आले. आलेल्यांची पाण्याची गरज भागली अन या सत्याग्रहाचा पहिला दिवस सुरु झाला. तो दिवस म्हणजे १९ मार्च १९२७ होता. या दिवशी महाड सत्याग्रहाची सभा नियोजित तंबुत सुरु झाली.\nश्री. संभाजी गायकवाड हे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. पुढे बसलेली जनता ही फाटक्या कपड्याची, दारिद्र्यानी पछाडलेली व आत्मसन्मान गमावलेली होती. पण आज या परिषदेत हजेरी लावुन हे सगळं झिटाकरण्याची तयारी असल्याचा व माणूस म्हणून जगण्याचा निर्धार केल्याचा पुरावा देत होती. अशा या गरीब व शोषित बांधवांच्या सभेत सुरुवातीची काही भाषणं झाल्यावर बाबासाहेब भाषणास उभे राहतात. पांढरा शुभ्र बंगाली धोतर, सदरा व कोट असा त्यांचा पेहराव होता. बाबासाहेब उभं राहताच टाळ्यांच्या कडकडाटाने अख्खं मंडप दुमदुमलं. बाबासाहेबानी आपले भाषण चालु केले.\n“आम्ही सरकारला नेहमी अनुकुल असतो म्हणुन आमची उपेक्षा होते. आपण नेहमी झुकतं माप घेतल्यामुळे आमचा कोणी विचारच करित नाहीत. महाराना लष्करभर्ती बंदी याचाच एक नमुना आहे. आपल्यावरील ही बंदी जरी ईथल्या संवर्णांच्या सांगण्यावरुन लादली असली तरी इंग्रजानी असं डोकं गहाण ठेवण्याचं मुख्य कारण ते नाही, तर आम्हीच आहोत. आपण आपल्या अधिकारासाठी केंव्हाच ठणकावून उभे रहात नाही म्हणून आपल्यवर आज ही वेळ आली आहे. सरकार जरी इंग्रजांच असलं तरी अधिकारीवर्ग मुख्य भुमिका बजावत असतो. तुम्ही आता शिक्षणाची कास धरा. सरकार दरबारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून जा. अन आपल्या अधिकारांची अमलबजावणी करा. या महाडमधेच बघा ना, आज नगरपालिकेनी हे तळे आपल्यासाठी जरी खुले केले तरी आज आपल्याला ईथे अटकाव होतो. तेच जर आपले अधिकारी येथे वरिष्ठस्थानी बसलेले असते तर ही वेळ आलीच नसती. म्हणून आपला माणूस सरकार दरबारी वरिष्ठ पदावर असणे गरजेचे आहे. ४ थी शिकलेल्या ४० जणांपेक्षा बी. ए. झालेला एक माणुस मला जास्त महत्वाचा वाट्तो. म्हणून सगळ्यानी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा निर्धार करावा. मृत जनावरांचे मांस खाणे आता सोडुन दया. महाराना गावात इज्जत नाही कारण आपल्यात स्वाभिमान नाही. स्वाभिमानाने जगायला शिका अन पोरा बाळाना शाळेत धाडा. महारानी आता वतनाचा लोभ सोडुन दयावा अन शेतीकडे वळावे. जंगलातील शेती मिळवावी अन स्वत: पिकविणारा अन्नदाता बनावे.” अशा प्रकारचं महारांमधे नवचैतन्य भरणारं एक जबरदस्त भाषण देऊन त्या दिवसाची सभा संपली.\nत्या रात्री बाबासाहेब व इतर कार्यकर्ते टिपणीसांच्या घरी बसून दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवित होते. दुस-या दिवशी गावातील काही पुढारी जे स्वत:ला पुरोगामी समजतात ते परिषदेस हजेरी लावणार होते. या पुढा-यांच्या मदतीने ऐन वेळेवर तळ्याचे पाणी चाखण्याचा प्रस्ताव पुढे करुन तळ्यातील पाणी पिण्याचं ठरलं. महाड नगरपालिकेच्या ठरावाला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा एकंदरीत आराखडा तयार झाला.\nदुस-या दिवशी परिषद सुरु झाली. गावातिल पुरोगामी पुढारीही ठरल्या प्रमाणे आलेत. त्याना मोठया तो-यात भाषणही ठोकही. आम्ही कसे सुधारनेला पांठिंबा देत आहोत हे त्यानी आपल्या भाषणात ठणकावुन सांगितले. पण काही तासांतच त्याना प्रत्यक्ष कृतीतुन हे सिद्ध करण्याचं आव्हान पुढे उभं ठाकेल याचा अंदाज नव्हता. आपला भोपळा ईथेच फुटणार याची जाणिव नसल्यामुळे वाट्टेल ते ठोकम ठाक चालू होतं. दुपार पर्यंत सगळ्यांची भाषणे संपली अन त्या अनुषंगाने आजुन नविन ४ ठराव या परिषदेत पास करुन घेण्यात आलेत. अन आता परिषदेचे कामकाज संपणार अशी घोषणा होत असतानाच ठरल्या प्रमाणे व पुर्व संकेतानी अनंतरव चित्रे ताडकन उठुन “आपण महाड नगरपालिकेचा ठराव अमलात आणू या” अशी गुगली टाकली. हे वाक्य ऐकुन परिषदेस कोसो दुरचा पायी अंतर कापून आलेला प्रत्येक अस्पृश्य सुखावला अन टाळ्यांचा कडकडाट झाला.\nयाच्या अगदी उलटं स्पृश्य नेत्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यानी या प्रत्यक्ष कृतीस नकार दिला. यामुळे संवर्णाचा रोष ओढवुन घेण्याची त्यांची तयारी नव्हती. लोकांच्या मताच्या विरोधात जाऊन काहिही करण्याची त्यांची तयारी नव्हती. महारानी तळ्याला हात लावल्यास संवर्ण उठाव करतील याचा त्याना अंदाज होता. त्यानी वेळ साधुन मागच्या दारातुन पळ काढला व आता काहीवेळापुर्वी भाषणातुन अस्पृश्य निवारणाच्या ज्या बढाया मारल्या त्या उघड पडल्या. परत एकदा अस्पृश्यांच्या प्रश्ना बद्दल पुरोगामी म्हणविणा-या लोकांमध्ये असलेले ढोंग बाहेर पडले. अगदी असेच ढोंगी तिकडे गांधीच्या ऐसपैस गोळा होऊन येणा-या काळात हरिजन चळवळ उभी करतात व तमाम अस्पृश्यांची दिशाभूल करतात. म्हणून बाबासाहेब नेमहीच म्हणायचे की दाईच्या हाताचा व आईचा हाताचा स्पर्श वेगळा असतो.\nतर पुरोगामित्वाचा आव आणणारी तमाम मंडळी धूम ठोकल्यावर ठरल्या प्रमाणे वरील सगळी सत्याग्रही मंडळी बाबासाहेबांसोबत तळ्याच्या दिशेन कूच करतात. त्यांच्या मागून अस्पृश्य समाजाचा जनसमुदायही तळ्याच्या काठावर येतो. बाबासाहेब पुढे होऊन तळयातील पाणी ओंजळीत धरतात. तेंव्हा ते ओंजळीतले पाणी पाहुन त्यांचे डोळे पानावले. ओंजळभर पाणी घेऊन बाबासाहेब म्हणतात \"हे तेच पाणी...., जे सगळ्या प्राणिमात्रांना, कुत्र्या मांजराना व गुरा ढोराना उघड आहे पण मला व माझ्या बांधवाना याचा स्पर्श एवढे वर्ष वर्ज होता. मात्र मी याला नुसता स्पर्श करणार नाही तर हे प्राशन करतो\" असे म्हणत त्यानी ओंजळीतले पाणी प्राशन केले. अन आपल्या समस्त बांधवांसाठी हे तळे आजपासुन खुले आहे, तो आपला अधिकार आहे सगळ्यानी पाणी प्यावा असे आवाहन करताच लोकानी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली अन आज चवदार तळ्याचे पाणी चाखले. हा पाणी चाखण्याचा दिवस होता २० मार्च १९२७.... हा खरा खुरा सोन्याचा दिवस होता. म्हणायला जरी ही पाण्याची गोष्ट असली तरी पाणीशी काही देणेघेणे नव्हते. हा आत्मसन्मानाचा प्रश्न होता. गायी ढोरांपेक्षा खालचा दर्जा समाजानी लादला तो झुगारण्याचा लढा होता. माणूस म्हणून स्वत:चं अस्तित्व दाखविण्याचा लढा होता. तो लढा आजवर कधीच लढला गेला नव्हता. कारण त्याची जाण करवून देणारा पैदा व्हायचा होता. आज मात्र तो भीम ईथे लढा उभारायला जातीने आला होता व ईथून पुढे निळ्या क्रांतीचा नवा इतिहास घडणार होता. येणा-या निळ्या चळवळीची ही पहिली डरकाळी होती. ती अशी सुरु झाली.\nतर... तळ्याती पाणी पिल्यावर परिषद संपल्याची व यशस्वी झाल्याची घोषण होते अन सगळे अस्पृश्य आपापल्या गावाच्या दिशेने निघतात. बाबासाहेब दोन दिवसापासुन सरकारी डॉक हाऊस मधे मुक्कामी होते. बरीच लोकं मिळेल त्या वाहनानी गावाकडे निघाले. कित्येक लोकंतर पायीच निघाली. पण ज्यांचा दुरचा प्रवास होता किंवा सायंकाळी वगैरे गाडी धरायची होती अशी लोकं आजुन त्या तंबुतच होती.\nइकडे मात्र महारानी तळे बाटविल्याची बातमी गावात विस्तवासारखी पसरली. महार नुसतं तळे बाटवून शांत बसणार नाहीत तर ते आता गावातील वीरेश्वर मंदीरातही प्रवेश करणार अशी अफवा पसरविण्यात आली. चहुकडे धर्मावर घाला घातल्याची वार्ता पसरत होती. आंबेडकरानी धर्मावर घाला घातल्याच्या बातमिने सगळा संवर्ण समाज पेटुन उठला. लाठ्या काठ्या घेऊन हिंदु लोकं तळ्याकाठच्या मंडपात धडकले. आता तशिही मंडपात फारशी लोकं नव्हतीच. होते ते निघून गेले होते. उरले सुरले लोकं गावत गेले होते. बायका व मुलं फक्त मंडपात होती व जोडीला काही पुरुष मंडली होती. निघायच्या तयारीत असणारा बांधव आवराआवरी करत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निहत्ता होता. पण याच्या अगदी उलट बाटविल्याचा बदला घेण्यासाठी आलेला संवर्ण सामाज मात्र खवळलेला तर होताच पण मारापिटी करण्याच्या जय्यत तयारीनेच आला होता. निहेत्ते लोकांना पाहून त्याला अजुन जोर चढला व तंबूत बसलेल्या अस्पृश्यांना बेदम मारहाण सुरु झाली. दिसेल त्याला फोडून काढले जाऊ लागले. मुला बायकांच्या किंकाळ्या गुंजू लागल्या. सगळ्याना पळपळू मारणे सुरु झाले. पुरुषांना तर मातीत लोळवू लोळवू मारायला लागले. लाथा बुक्या व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाणी सुरु झाली. तिथे उपस्थीत पुरुषांची डोकी फुटोस्त्वर मारण्यात आले. सभा मंडपात जिकडे तिकडे अस्पृश्यलोकांची दाणादाण उडविण्यात आली. शिजत असलेल्या अन्नात वाळु मिसळण्यात आली. तळ्याच्या शेजारी रक्ताचा लोट वाहु लागला. चवदार तळ्याचे पाण्य आता महारांच्या रक्ताने लाल होऊ लागले. कित्येक लोकानी मुसलमान बांधवांच्या घरात शिरुन त्यांची मदत घेतली व आपला जीव वाचविला. अशा प्रकारे अमानुष मारहाण करुन संर्वर्णानी पळ काढला.\nतिकडे बाबासाहेब डॉक बंगल्यात या सगळ्या घटनेपासुन अनभिज्ञ, परिषद सफल झाल्याच्या आनंदात होते. पण काही क्षणातच ईथे घडलेला सगळा प्रकार बाबासाहेबाना कळविण्यात आला. बाबासाहेबानी कार्यकर्त्यासकट थेट सभा मंडपात धाव घेतली. बघतात काय तर, जिकडे तिकडे घायाळ अवस्थेत पडलेले आपले बांधव दु:खानी किंचाळत होते. हे सगळं दृश्य पाहुन बाबासाहेब अत्यंत संतापले. पण ही वेळ रागावण्यात घाविण्याची नव्हती. जखमिना दवाखान्यात नेण्यात आले. बाबासाहेबानी स्वत: २० घायाळाना दवाखान्यात दाखल केले. तिथेही संवर्णच होते. हे संवर्ण डॉक्टर त्यांच्य पेशाला न शोभणारे शेरे मारत होते. पाणी हवे होते, घ्या आता इंजेक्शन. खुप माजलात तुम्ही त्या आंबेडकरांमुळे असले टोमणे व हिणकस शेरे मारत उपचार केला.\nबाबासाहेबाना त्याच सायंकाळी डॉक बंगला खाली करुन दयायचा होता. त्यातच ही हाणामारी व अनेक जण जखमी झाल्यामुळे त्यानी आजुन दोन दिवस ईथेच थांबुन आपल्या बांधवांची काळजी घेण्याचे ठरविले. सायंकाळी मामलेदर व पोलिस अधिकारी डॉक बंगल्यावर बाबासाहेबांची भेट घेतली. झालेल्या प्रकरणा बद्दल दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब मुद्दा पेटवतील की कसे याचा अंदाज येत नव्हता. त्यांनी तशी चिंता व्यक्त करुन दाखविली. तेंव्हाचे बाबासाहेबांचे वाक्य आहेत “मला झगडा पेटवायचा नाही. तुम्ही इतराना आवरा, मी माझी माणसे आवरतो.” ही प्रगल्भता, ही समयसुचकता व दाखविलेला संयम बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचं दर्शन घडविणारं तर होताच. पण येणारा लढा मैदाना हातघाईने नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाने देशव्यापी होणार नि नव्या क्रांतीची पहाट होईस्तोवर लढल्या जाणारा याचाही संकेत होता. स्वभावातील काही गोष्टी भविष्याची नांदी देत असतात. इथे बाबासाहेबांनी दाखविलेला संयम अधीच जोमाने लढण्याचा संकेत सोडून गेला.\nईकडे डॉक बंगल्यावर लोकांची गर्दी वाढु लागली. हजारोनी गावाच्या दिशेनी जायला निघालेली पाऊले बातमी कळताच महाडच्या दिशेनी परत फिरली. महारांनी आज उभ्या महाडला मनगटातील पाणी पाजण्याचा निर्धार केला होता. अख्या संवर्णाना महाराच्या बाहुंचा बळ काय असतो ते दाखविण्याची तयारी होऊ लागली. सभा मंडपात मोठा विस्फोट आकार घेऊ लागला. एक छोटासा अविवेक महाडला भस्म करु शकत होता. पण बाबासाहेब मात्र फार संयमी. खरंतर बाबासाहेब स्वभावाने प्रचंड तापट व्यक्ती होते, पण ते अविवेकी नव्हते. शिघ्रकोपी असणे नि विवेकी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. अन बाबासाहेबांत त्या दोन्ही गोष्टी होत्या. विवेक नेहमीच तापटापणाला नियंत्रणात ठेवत असतो. ईथे आज अटीतटीची वेळ निर्माण झाली होती व अख्या महाडला राख करण्यासाठी भीमसेना सज्ज होती. पण बाबासाहेबांनी अत्यंत विवेकाने वागत सगळ्या कार्यर्त्याना धीर धरण्याचा व संयमाने वागण्याचा सल्ला दिला. भडकलेले कार्यकर्ते मात्र त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करतात. आज आपण संखेने अधिक आहोत व काही मिनटात संवर्णानी पाणी पाजण्याची तय्यारी आहे तेंव्हा तुम्ही तशी परवानगी का नाकाराता असे काही कार्यकर्यानी विचारले तेंव्हा बाबासाहेबांमधील दुर्दर्शी व संयमी पुरुष बोलतो.\nते म्हणतात \"तुम्ही नुसतं महाडवर तुटून पडण्याचं बोलताय, मी उभ्या भारतावर तुटून पडण्याचा कार्यक्रम आखलाय. तुम्ही त्या परीने तयारीला लागा. राहिला प्रश्न ईथल्या हल्लेखोरांचा. त्याना आपण कायद्यानी धडा शिकवूया. काही लढाया जग्यावर लढल्याच पाहिजे हे जरुरी नसते. त्या देशव्यापी करत नेऊन अशा पद्धतिने लढायच्या असतात की शत्रूला माघार घ्यायला जागा उरायला नको. नुसतं एका तळ्याचा लढा नाहीये. हा लढा आता इतका व्यापक करत न्यायचा आहे की सारी भारत-भू च एक तळे बनायला हवे. निव्वड महाड्च्या संवर्णाना धडा शिकवायचा नाही तर तमाम भारतीय संवर्णाना आता आमचा अधिकार मान्य करायला भाग पाडायचे आहे\" असं म्हणून बाबासाहेबांनी भडकलेल्या समाजबांधवांची समजूत काढली व त्यांना शांत केले. यानंतर लोकं शांत होतात अन एकदाचं मोठं संकट टळलं.\nआता कार्यकर्त्यानी परत एकदा महाड सोडण्यास सुरुवात केली. पण बाबासाहेब मात्र महाड सोडून जात नाहीत. त्यांची डॉक बंगल्याची मुदत संपल्यामुळे ते टिपणिसांकडे मुक्काम हलवितात. अन सगळा मामला शमवून नि मार्गी लावून २३ मार्च १९२७ ला मुंबईस परत येतात.\nदरम्यान तमाम हल्लेखोरांवर खटले भरण्यात येतात व केस चालविली जाते. या खटल्यात ८ जातियवादी गुंडावर आरोप सिध्द होतो. ६ जुन १९२७ ला न्यायालयाचा निकाल येतो, अन त्या प्रमाणे वरील सर्व आरोपिना प्रत्येकी ४ महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात येते. परत एकदा अस्पृश्यांच्या वस्तित जल्लोष होतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाड सत्याग्रह\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/cipalun-fashion-designing-classes-11081", "date_download": "2018-04-21T07:31:39Z", "digest": "sha1:HOHF5QMQVX5VST2FRLHFBTMA4ULD3OHZ", "length": 10849, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cipalun fashion designing classes चिपळुणात फॅशन डिझायनिंगचा वर्ग | eSakal", "raw_content": "\nचिपळुणात फॅशन डिझायनिंगचा वर्ग\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nचिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालयांतर्गत कामगार कल्याण केंद्र येथे बेसिक फॅशन डिझायनिंग वर्ग होणार आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या सत्राकरिता प्रवेश नोंदणी सुरू असून, फक्त 25 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. सातवी पास, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका रेशनकार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, लग्नपत्रिका व चार फोटो आवश्‍यक आहे. सभासदांसाठी एसटी पासची सवलत दिली जाणार आहे. वार्षिक प्रवेश शुल्क भरून कामगार व कामगार कल्याण कुटुंबीयांनी व गरजू विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.\nचिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालयांतर्गत कामगार कल्याण केंद्र येथे बेसिक फॅशन डिझायनिंग वर्ग होणार आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या सत्राकरिता प्रवेश नोंदणी सुरू असून, फक्त 25 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. सातवी पास, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका रेशनकार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, लग्नपत्रिका व चार फोटो आवश्‍यक आहे. सभासदांसाठी एसटी पासची सवलत दिली जाणार आहे. वार्षिक प्रवेश शुल्क भरून कामगार व कामगार कल्याण कुटुंबीयांनी व गरजू विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-malad-minor-girls-sex-racket-486767", "date_download": "2018-04-21T07:53:05Z", "digest": "sha1:CT4WYR7TI54HWEQ35GAY7R4VZ5U3CZCA", "length": 14523, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई: चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावे देहव्यापार", "raw_content": "\nमुंबई: चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावे देहव्यापार\nचित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना देहव्यापार करायला लावणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव मेहुल वाघेला असून तो सिरीयल मध्ये छोटे मोठे रोल करतो. पोलिसांनी काल रात्री खोटे ग्राहक बनून हे रॅकेट पकडलं. यात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच मुलींची सुटका करण्यात आलीय.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई: चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावे देहव्यापार\nमुंबई: चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावे देहव्यापार\nचित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना देहव्यापार करायला लावणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव मेहुल वाघेला असून तो सिरीयल मध्ये छोटे मोठे रोल करतो. पोलिसांनी काल रात्री खोटे ग्राहक बनून हे रॅकेट पकडलं. यात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच मुलींची सुटका करण्यात आलीय.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_17.html", "date_download": "2018-04-21T07:37:20Z", "digest": "sha1:HSVOQBA6J3XY7L2BWM3F5KPUCHCJNNET", "length": 46295, "nlines": 313, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर आघाडया)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १७ मे, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर आघाडया)\nपाक्षिक समता व बहिष्कृत भारत:\nबाबासाहेबाचं बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक चालुच होतं. त्याच्या जोडील समता नावाचं दुसरं पाक्षिक २९ जुन १९२८ पासुन सुरु करण्यात आलं. आता समता व बहिष्कृत भारत आळीपाळीने दर शुक्रवारी प्रकाशित होऊ लागले. या दोन पाक्षिकानी बहुजन समाजात नवचैतन्य जागृत केलं. खेडया पाडयात क्रांतीचे वारे वाहु लागले. तिकडे गांधीनी ब्रिटीशांच्या विरोधात दंड थोपटले होते. उभा देश गांधीच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्याचा लढा लढत होता. तर ईकडे अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली समतेचा लढा अधिकाधिक तीव्र करु लागला. एकीकडे १५० वर्षाच्या गुलामगिरीच्या विरोधात गगनभेदी आरोळ्या ऐकु येत तर दुसरीकडे २००० वर्षाच्या गुलामगिरीच्या विरोधात अस्पृश्याच्या किंकाळया भीम गर्जनेत परावर्तीत होत होत्या. एकेकीडे सनातनी जे स्वत:च्याच बांधवाना गुलाम बनवुन छ्ळत होते ते स्वातंत्र्याची खोटारडी भाषा बोलु लागले, स्वदेशाच्या नावाखाली सनातनी धर्माची (पुनर्बांधनी जी ब्रिटीशानी उध्वस्त केली होती) करण्याची चळवळ चालविली होती. तर दुसरीकडे खरीखुरी स्वातंत्र्य चळवळ आकार घेऊ लागली होती. अन हा खरा स्वातंत्र लढा लढविताना जी दोन पाक्षिक बाबासाहेबानी चालु केली होती ती लवकरच वित्तीय कमकुवतीचा बळी पडली अन १९२९ साली हि दोन्ही पाक्षिक बंद पडली. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ते असे म्हणत की ज्या जळवळीचा वृत्तपत्र नाही ती चळवळ लंगडी आहे. आज परत एकदा बाबासाहेबांची चळवळ लंगडी झाली होती.\nयाच दरम्यान मुंबईतील गिरणीकामगारानी संप केला. हा संप त्या काळातील एक सगळ्यात मोठा व कित्येकाचे संसार उध्वस्त करनारा महाविकोपी संप ठरला. कामगार व मालकाचे संबंध बिघडविण्यात पटाईत असलेल्या कम्युनिष्टांच्या दुराग्रहाचा हा प्रतिबिंब होता. सुमारे दिड लाख कामगार संपावर गेले. ईतर कामगार तुलनेने आर्थिक बाबतीत भक्कम होते पण दलित कामगारांचे या संपामुळे अतोनात हाल झाले. अशावेळी सहा महिने संप चालल्या कारणास्तव दलितांची दानदान उडाली. अत्यंत दयनीय अवस्था झाली. अन हे सगळं बाबासाहेब अत्यंत जवळुन पाहत होते. अस्पृश्य कामगार बाबासाहेबाना भेटुन आपल्या व्यथा सांगु लागले. कम्युनिष्टानी आपल्या हट्टापायी कसे कामगारांचे नुकसान केले याचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं जाई. कामगारांचे असे हाल होताना बघुन ते अस्वस्थ होत. त्यांच ह्रुदय भरुन येई. फ्रेड्रिक स्टोन नावाच्या गृहस्थाचे इ.डी. ससून नावाच्या गिरण्या होत्या. बाबासाहेबानी मध्यस्ती करुन कामगाराना कामावर रुजु होण्यास सांगावं अशी फ्रेड्रिक साहेबांकडून विनंती करण्यात आली. सी.के. बोले त्या काळचे प्रसिद्ध मजुर नेते होते. त्यांच्या सोबत बाबासाहेबानी हा संप मागे घेण्यासाठी पुढाकार घेऊन मजुर व मालकांमधे समेट घडवुन आणण्यास प्रारंभ केला. ईतर संघटना मात्र बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे संतापुन गेल्या. बाबासाहेबांना याच काळात जीवाचा धोका निर्माण झाला होता. तरी ह्या सगळ्या गोष्टिची पर्वा न करता बाबासाहेबानी संपकर्त्यांमधे प्रबोधनाचे काम चालु ठेवले.\nआज पर्यंत बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातुन समाजकार्य चालु होते. पण आता बाबासाहेबानी शिक्षणासाठी स्वतंत्र आघाडी उघडुन दलितांचा उद्धार कारयचे व राजकीय व सामाजीक लढयासाठी दुसरी स्वतंत्र आघाडी उघडायचे ठरविले. त्यामुळे १४ जुन १९२८ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जीत करण्याचा व दोन वेगळ्या संस्था उघडण्याचा ठराव संमत झाला. ठरल्याप्रमाणे दोन वेगळ्या संस्थांची नोंदणी झाली.\n१) भारतीय बहिस्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ\n२) भारतीय बहिस्कृत समाज सेवा समिती.\nभारतीय बहिस्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ: या संस्थेनी संपुर्णत: अस्पृश्यांच्या शैक्षणीक कामावर लक्ष केंद्रित करुन समाज कार्य करण्याचे ठरले. त्या प्रमाणे हि संस्था नोंदणीकृत करुन घेण्यात आली. जागो जागॊ निवासाची सोय उपलब्ध करुन देणे. मुलाना शिकण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे, शालेय शुल्क व राहण्याची सोय या प्राथमिक गरजांची पुर्तता करणे ईत्यादी महत्वाची कामे या मंडळाने सुरु केली. अस्पृश्यासाठी छात्रावास चालविताना पैशाची गरज भासु लागली. बाबासाहेबानी सरकारला साकडे घातले व आर्थीक मदत देण्याची मागणी केली. ईकडे बाबासाहेबांचे अनुयायी जोमाने कामाला लागलेच होते. जिकडे तिकडे अस्पृश्यांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांची सेना दिवस रात्र खिंड लढवु लागली. एकंदरीत कामाचा सपाटा बघुन व कार्यकार्त्यांची समाजसेवेची तळमळ बघुन मुंबई सरकारनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्थेला वार्षिक ९०००/- नऊ हजार रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान नुसतं अनुदान नव्हतं, अस्पृश्यांच्या जीवनाला कलाटणी देणारं पहिलं पाऊल होतं. आता शिक्षणाची लाट उसळणार होती. अस्पृश्याना नविन दिशा गवसणार होत्या. अंगभुत गुणांच्या जोरावर मुख्य प्रवाहात मुसंडी मारण्याची सिद्धता ईथे होणार होती. पुढच्या लढाईसाठी भीम सैनिकाची ईथेच जडण घडण होणार होती. अन प्रत्येकानी त्या दिवशी उत्सव साजरा केला. आता अस्पृश्यांच्या विध्यार्थीनी शिक्षणाची कास धरली, खेड्या पाड्यातुन, अस्पृश्यांची पोरं बाबासाहेबांच्या वसतीगृहात प्रवेश घेऊन शिकु लागली. येणा-यांची संख्या ईतकी जास्त होती की त्याचा वसतीगृहाच्या एकंदरीत बजेटवर परिणाम होऊ लागला. अनुदानाच्या व दानशूर व्यक्तिंकडुन मिळालेल्या पैशात हे छात्रवास चालविणे अवघड होऊन बसले. नीधी गोळा करुन हे पुण्य कार्य चालु ठेवणे अपरिहार्य होते. त्यामुळे आता प्रत्यक्ष बाबासाहेबानी संस्थेसाठी निधी मिळविण्याच्या कामात उडी घेतली. ते दानशूर संस्था, व्यक्ती व संस्थानिंकांकडे अस्पृश्याच्या शैक्षणिक कार्यास हातभार लावण्याची विनंती करत. कित्येकाना पत्र लिहुन आपल्या संस्थेची माहिती देऊन निधी मिळविण्याचे प्रयत्न करत. जागो जागी जिल्हा लोकल बोर्डाच्या नेत्याना भेटुन शुल्कात सवलत व छात्रवासासाठी विनामुल्य जागा मिळविल्या. स्पृश्य हिंदु या कार्यक्रमाबद्दल उदासिन असत. त्याना वाटे की अस्पृश्यानी ठेविले तैसेची अनंते रहावे या उक्तीप्रमाणे जीवन कंठावे. बाबासाहेबांचे कार्य त्याना नसत्या उचापत्या वाटत. महार शिकुन करणार तरी काय असा सनातन्यांचा समज होता. त्यामुळे बाबासाहेबानी आता मुस्लिम संस्थांकडे हात पसरविले, ज्या समाजाला ते फारसे पसंद करीत नसत पण आज त्यांच्याकडुन सनातन्यांपेक्षा वेगळ्या प्रतिसादाची चिन्ह दिसु लागली होती. पारसी धर्मदाय संस्थांकडुन निधी मिळविण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. जिकडे तिकडे हात पसरण्याशिवाय पर्यायच नव्हता. एक असा माणुस ज्यानी मनात आणलं असतं तर कुठल्याही देशात, अत्यंत उच्चपदस्थ अधिकारी पदावर विराजमान होऊन ऐश्वर्यसंपन्न जीवन जगण्याची सर्व गुणवत्ता अंगात असुन सुध्दा ईथे मुस्लिं, पारशी व दानशूर व पुरोगामी हिंदुंच्या दारो दारी भिक्षा मागत फिरत होते. कुणासाठी तर स्वत:साठी नाही, आपल्या पिढीत बांधवांसाठी. पुढच्या पिढ्याना ऐश्वर्यसंपन्न पाहण्यासाठी स्वत:च्या सर्व सुख सोयीना विसर्जीत करुन एक बोधिसत्व जो स्वत: विद्येचा धनी होता आज आर्थिक धनासाठी वणवण भटकत होता. ईथे अस्पृश्यांच्या छात्रवासात खायला अन्नाचा तुटवडा पडु नये म्हणुन जेंव्हा बाबासाहेब पारश्यांची दारी मदतीसाठी जात होते तेंव्हा उभ्या भारतात लग्नविधीच्या नावानी लाखो क्विंटल तांदुळ अक्षता म्हणुन फेकुन दिल्या जात होता. भाजीसाठी फोडणी घालायला तेल ईथे जपुन जपुन वापरल्या जात होतं तेंव्हा ईथले आमचे हिंदु बांधव मात्र लाखो लिटर तेलं हनुमानांच्या मंदिरात दगडावर ओतत असत. आजही परिस्थीती तशीच आहे. कित्येक लोकं उपाशी मरताहेत तर माजखोर लोकं त्याच्या कितीतरी पटीने जास्त अन्न व वित्त देवाच्या नावानी फेकुण देत आहे. हजारो वर्षांपासुन दास्यात खितपत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबानी जागो जागी विविध आघाड्या उघडुन लढा उभारला होता. महान कार्य सोप्या पद्धतीने होतं नसतं. त्याना जागी जागी अटकाव होत असे. अपयश येत असे. ते अंतर्मुख होऊन या सगळ्या गोष्टिंचा विचार करुन परत एकदा जोमाने कामाला सुरुवात करत.\nधर्मांतराचा पहिला खडा टाकुन पाहिला:\nसनातनी लोकानी अस्पृश्य चळवळीला नेहमी उपहासाच्या नजरेनी पाहिले. बाबासाहेबही त्यांच्या नजरेत आता एक तापट व उटपटांग बोलणारे गृहस्थ बनले. अस्पृश्यानी आहे तसेच राहावे सगळे याच मताचे होते. याच दरम्यान कुठुनच प्रतिसाद मिळत नाही. चळवळीला यश येत नाही, हिंदुनी असे वागल्यास अस्पृश्याची दास्यातुन कधीच सुटका होणार नाही हे जाणुन हिंदुंना गदागदा हालविण्यासाठी म्हणुन बाबासाहेबानी जळगाव व पातुर्डा येथे भाषणात धर्मांतराचा खडा टाकुन हिंदुंच्या मनाचे वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण संवर्णानी हा बाबासाहेबांचा आचरटपणा आहे असे समजुन या घोषणेकडे दुर्लक्ष केले. दिलेली मुदत संपल्यावर जळगावातील १२ महारानी ४ जुन १९२९ रोजी ईस्लाम धर्म स्विकारला. महारानी ईस्लाम स्विकारताच हिंदुंचे तत्पुर्तीतरी धाबे दणाणले. आता सगळे महार मुस्लिम बनतील की काय याची भीती वाटु लागली. हि धर्मांतराची लाट आपल्या धर्माला अत्यंत हानीकारक ठरेल हे उघड उघड दिसल्यामुळे लगोलग हिंदुनी महारांना तात्पुर्ती सहानुभीती म्हणुन जळगावातील दोन विहिरी खुल्या करण्यात आल्या. आजुन काही अनिष्ठ घडण्यापेक्षा महाराना ईथेच थोपवुन धरण्याची ही एक बिनतोड युक्ती होती.\nसप्टेबर १९२९ ला बाबासाहेब एका खुण खटल्यासाठी रत्नागिरीत गेले. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालणार होता. बाबासाहेबांच्या या रत्नागिरी भेटीचा थोडासा सामाजीक कार्यासही हातभार लावण्यासाठी सावरकारानी कार्यक्रम आखला. रत्नागिरीतील शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या घेऊन ते निमंत्रण पत्र बाबासाहेबाना देण्यात आले. रत्नागिरीतील विठठल मंदिरात बाबासाहेबानी भाषण करावे असं विनंती करणारं हे स्वाक्ष-यानी भरलेलं पत्र बाबासाहेबाना देण्यात आलं. पण याच दरम्यान रत्नागिरीतील सनातन्यानी मात्र कुठल्याही परिस्थीती हा कार्यक्रम होऊ न देण्याचं जाहिर केलं. सभाबंदीसाठी दंडाधिका-याला निवेदन देण्यात आले. ज्या शहरात खुद्द सावरक अस्पृश्यनिवरणाचं काम करत होते तिथे आंबेडकरांच्या सभाबंदिचे निवेदन दिले जाते. यावरुन सनातन्यांच्या मनात किती विष होतं दे जाहिर होते. त्यांची एकंदरीत मानसिकता किती विकृत होती याचा हा कागदोपत्री पुरावा होय. बाबासाहे मात्र दिवसभर कोर्टाच्या कामात गढून गेले होते. दरम्यान त्याना मुंबईवरुन अत्यंत आवश्यक तार येते व लगेच मुंबईला हाजर होण्याचा संदेश मिळतो. त्यामुळे या सभेला न जाता बाबासाहेब न्यायालयातील काम संपवुन तडक मुंबईस निघुन जातात व रत्नागिरी शहरातील एक ऐतिहास भेट अपुर्ण राहते. भारतीय इतिहासातील दोन महान व्यक्ती ज्यांच्या कर्तुत्वानी हि माती कृतकृत झाली त्यांची ऐतिहासी भेट व सभा होता होता हुकल्यामुळे आमच्या सांस्कृतीक ठेव्यातील एक सोनेरी पान रंगता रंगता कोराच राहिला.\nएक वर्षापुर्वी दादर गणेशोत्सव मंडळाने अस्पृश्याना गणेश दर्शन खुले केले होते. पण या वर्षी आचानक हिंदुंचे म्होरके डॉ. जावळे व इतर गुंडांच्या दबावामुळे गणेशोत्सव मंडळाने आपला मागच्या वर्षीचा निर्णय फिरवला. अस्पृश्याना मुर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या जागी वा प्रत्यक्ष दर्शनाच्या खोलीत प्रवेश दिला जाणार नाही असे जाहिर केले. आयोजकांचा हा निर्णय वा-या सारखा अस्पृश्यांचा घरा घरात पोहचला. लगेच अस्पृश्यानी आयोजनस्थळी गर्दी केली. सुरुवातीला आयोजकांच्या गुंडानी अस्पृश्याना दटाव दडप केला. पण पाहता पाहता अस्पृश्यांची संख्या लक्षणीव वाढली. आता दबाव गुंडावर येऊ लागला. तरी अस्पृश्य येऊच लागले. शेजार पाजारची सगळी जागा जनसमुदायानी भरुन गेली. लोकांची लाट आली होती जणू. आयोजकांचे धाबे दणाणले. तरी सुद्धा गुंडानी मुद्दा लावुन धरला. अस्पृश्याना प्रवेश न देण्याचा मुद्यावर ते अडुन बसले होते. फरक फक्त एवढाच होता की अर्ध्या तासापुर्वी ते धमकावणा-या स्वरात बोलत होते, आत मवाळ स्वरात, पण निर्णय मात्र अटावाचाच होता. याच दरम्यान प्रबोधनकार ठाकरेनी पुढाकार घेऊन परिस्थीती आटोक्यात ठेवली. अस्पृश्यांच्या हक्कावर गदा आणणा-यांचा निषेध नोंदविण्यात आला. प्रबोधनकारानी महारांची बाजु उचलुन धरली. परिस्थीती अत्यंत स्फोटक बनली. कुठल्याही वेळी दंगा उसळेल या अवस्थेला गेली. अन दंगा झालाच तर दोन मिनटात सनातन्यांचा धुव्वा उडविणार एवढी जनसंख्या बाहेर सज्ज होती. एकंदरीत परिस्थीती बघुन सनातन्यानी आपला निर्णय मागे घेतला व उत्सवाच्या मंडपात एकच जल्लोष उडाला. अस्पृश्यांचा विजय झाला. आता या वर्षी अस्पृश्य मनसोक्तपणे आपल्या गणरायाचे दर्शन घेणार होते. गणेशाच्या दर्शणानी आमचा उद्धार होणार होता असे नव्हे, पण हिंदु धर्मातील व्यक्ती म्हणुन तो आमचा अधिकार होता. हा लढा भक्तिपेक्षा अधिकाराचा होता.\n१३ ओक्टोबर १९२९ रोजी पुण्यातील पर्वती मंदिराची चळवळ सुरु झाली. लोकाना मंदिर चळवळ म्हणजे नाशिकची काळाराम चळवळच आठवते. पण त्याही आधी पुण्यातील सुधारणावादी पुढा-यांच्या मदतीणे शिवराम जानबा कांबळेनी पर्वती मंदिर चळवळ चालविली. जी शेवटी अपयशी ठरली पण या चळवळीने अस्पृश्यांच्या मनात एक नविन उत्साह भरला. ईथे देण्यात आलेल्या गगनभेदी आरोळ्याचा प्रतिध्वनि पुढे नाशिकात अखंडपणे ६ वर्ष गुंजत राहिला.\nया चळवळीत खालिल मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता. राजभोज, थोरात, लांडगे, मुरकुटे इत्यादी दलित वर्गीय पुढारी व सोबत सुधारणावादी संवर्ण वा.वि.साठे, देशदास रानडे, ग.ना. कानिटकर, केशवराव जेधे, अन न. वि. गाडगीळ. इत्यादी स्पृश्य नेत्यानी अस्पृश्यांच्या बाजुने पर्वती मंदिर लढ्यात सक्रिय भाग घेतला. या चळवळीच्या दरम्यान सनातन्यानी अत्यंत निष्ठुरपणे दगडफेक केला. त्यात राजभोज गंभीर जखमी झाले. त्याने लगेच दवाखाण्यात हलविण्यात आले. गाडगीळ व रानडे ही जखमी झाले. परिस्थीती अधिक स्फोटक होत चालली होती. प्रकरण पोलिसांच्या हाताबाहेर जाताना पाहुन लषकराला पाचारण करण्यात आले. अख्खी एक लष्करी पलटण आली. लष्कर व पोलिसानी संयुक्तपणे जोर लावुन परिस्थीती काबुत आणल्या. एक मोठा रक्तपात टळला.\nपुण्यात जेंव्हा हि चळवळ चालु होती तेंव्हा बाबासाहेब स्टार्ट समितीच्या कामात गढून गेले होते. पुण्यातील सत्याग्रहात दलितांवर झालेला दगडफेक व मारामारी ऐकुन बाबासाहेब अस्वस्थ झाले. त्यानी मुंबईत सभा घेऊन या चळवळीला आपला पाठिंबा दर्शविला. पुण्यातीळ चळवळीस नुसता पाठींबा व शुभेच्छे देण्यापेक्षा मुंबईतील कार्यकर्त्यानी आर्थीक मदत पाठवावी. अन वेळप्रसंगी जथ्याजथ्यानी जाऊन पुण्यास धडकण्यास सर्वानी सज्ज राहावे असे आदेश दिले. आपल्या जात बांधवांच्या लढ्यात गरज पडेल तिथे, पडेल तेंव्हा उडी मारण्यासाठी सगळ्यानी सदैव तय्यार रहावे असा भीम संदेश दिला. अन ईथेच बाबासाहेबानी घोषित केले की आपणही अशीच एखादी मोठी मंदिर प्रवेश चळवळ करु अन आपला अधिकार बजाऊनच दम घेऊ. बाबासाहेबांची नाशिकची चळवळ हि मुळात या पर्वती मंदिर चळवळीच्या प्रेरणेतुन उभी होते. पण सनातन्यांचे इरादे ईतके बुलंद होते की सतत सहा वर्ष चळवळ चालवुन सुध्दा यश येत नाही व शेवटी धर्मांतराला नाईलाजास्तव झुकतं माप दयावं लागलं.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मंदिर सत्याग्रह\nUnknown ३० जानेवारी, २०१७ रोजी १०:५६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sobhita-dhulipala-disappointed-with-her-miss-india-title-share-story-1610718/", "date_download": "2018-04-21T07:46:45Z", "digest": "sha1:GHPICDBGJ4WL6WECDMHPC576MDDNIM4X", "length": 14973, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sobhita dhulipala disappointed with her miss india title share story | ‘मिस इंडिया’ किताबाच्या बदल्यात सहन कराव्या लागल्या या गोष्टी | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘मिस इंडिया’ किताबाच्या बदल्यात सहन कराव्या लागल्या या गोष्टी\n‘मिस इंडिया’ किताबाच्या बदल्यात सहन कराव्या लागल्या या गोष्टी\nआयुष्यात पहिल्यांदा मला सन्मान मिळाला होता\n‘मिस इंडिया’चा किताब स्वतःच्या नावावर असणं हे या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचं स्वप्न असतं. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिला हा स्वप्नपूर्तीचा मुकूट न वाटता काटेरी मुकूट वाटला. २०१३ ची मिस इंडिया सोभिता धुलिपलाने हा किताब मिळाल्यानंतरचे तिचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nहा किताब जिंकल्यानंतर स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला होता. माझ्या मित्रांनी मला मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले होते. माझ्या मित्रांना सिद्ध करण्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतला. मला फक्त पहिल्या फेरीपर्यंत जायचे होते. पण त्यानंतर आपण अजून पुढे जाऊ शकतो ही भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि मी प्रत्येक फेरी पार करत गेले. पण मुकुटापर्यंत पोहचेपर्यंत माझा आत्मसन्मान डरमळला होता.\nसोभिता म्हणाली की, आयुष्यात पहिल्यांदा मला सन्मान मिळाला होता. पण या सन्मानामुळे माझं खच्चीकरण झालं. हा किताब तर मिळाला पण मी स्वतःपासून फार दूर झाले. मी मनातून स्वतःला फार कमकूवत मानत होते. मिस इंडिया होण्याच्या प्रवासात ते तुम्हाला अशी व्यक्ती बनवतात जी फार आकर्षक असते, मनोरंजन करणारी असते. पण तुम्ही अंतर्मनातून तुम्ही काय विचार करता याकडे कोणाचंही लक्ष नसतं.\n२०१३ मध्ये मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर सोभिता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करायची. मला स्वतःची अशी काहीच ओळख नाही असेच मला वाटू लागले होते असेही ती म्हणाली. सोभिताने अनुराग कश्यपच्या रमन राघव २.० सिनेमात काम केले होते. आता ती सैफ अली खानच्या कालाकांडी सिनेमात दिसणार आहे.\nया दोन सिनेमांशिवाय ती २०१४ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवरही झळकली होती. तसेच २०१३ मध्ये तिने मिस अर्थ कँपेनसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/india/congress-leader-meira-kumar-can-be-presidential-candidate-of-opposition/", "date_download": "2018-04-21T07:50:41Z", "digest": "sha1:VTWS3E3R36SJBXFWMFNFRVXEVWBMSBPH", "length": 7005, "nlines": 90, "source_domain": "www.india.com", "title": "Congress leader Meira Kumar can be Presidential candidate of Opposition | काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारीची शक्यता - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nमीरा कुमार या राष्ट्रपतीपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात आहे\nकाँग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारीची शक्यता\nनवी दिल्ली – एनडीएने राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांना आपले उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. यानंतर आता काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात आहे.\nएनडीएने राष्ट्रपती पदासाठी दलित उमेदवार दिल्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीने म्हणजेच यूपीए देखील आपल्यातर्फे दलित उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत.\nएनडीएने राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आलेले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना सर्वच मित्रपक्षांचा पाठिंबा असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी घोषित केले आहे. मात्र, एनडीएचा हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजपने राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी, कोअर कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या सदस्यांनी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. मात्र, आमच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतेही नाव कोअर कमिटीने आम्हाला सांगितले नाही आणि आता थेट नावाची घोषणा केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (हे पण पाहा: कोण आहेत भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद \nदलित चेहरा असल्यामुळे कोविंद यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही असे बोलले जात आहे. तर, विरोधी पक्षातर्फे राष्ट्रपतीपदासाठी कोण उमेदवार असेल याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 22 जून रोजी जाहीर करणार आहेत.\n...तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी\nभारताचे एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्धाची शक्यता\nअण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे\nब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_15.html", "date_download": "2018-04-21T07:20:15Z", "digest": "sha1:CVAIDA2K6BPPYWVJNCOHLQ4LUBTS5KR2", "length": 25136, "nlines": 304, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: ...तर, स्त्री ही मादीच!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १५ जुलै, २०१३\n...तर, स्त्री ही मादीच\nआपण एकविसाव्या शतकात राहतो. विचारानी आधुनिक आहोत, शिक्षण व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली असुन आज माणूस थेट चंद्रावर जाऊन आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील भरारी, संगणकाची गती व तंत्रज्ञानाचा झपाटा हे सगळं पाहता आजचा माणूस म्हणजे चमत्कारांचा बाप आहे. त्याच बरोबर राजकीय, आर्थिक व सामाजीक प्रगतीचा ग्राफ वर जाताना एक मात्र नेहमी खटकणारी गोष्ट कानावर पडते ती म्हणजे माणसानी कितीही प्रगती केली तरी तो स्त्रीला आजही मादी म्हणुनच पाहतो...\nअगदी घरात होणारे शारिरिक शोषण ते शाळा, महाविद्याल, रेल्वे स्टेशन, प्रवासातील गर्दी पासून तर थेट कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रीयांचे शोषण. या सर्व ठिकाणी पुरुषांच्या नजरा बायकांकडे मादी म्हणूनच रोखलेल्या असतात हा स्त्रीयांचा एक कॉमन ओरडा असतो. स्त्रीला स्त्री म्हणून स्विकारताना पुरुषाना एवढी अडचण का होते तीला व्यक्ती म्हणुन स्विकाराणे आजही का बरं पुरुषाला जमत नाही. प्रत्येक स्त्री’त मादी दिसणे ही पुरुषांची विकृती आहे वगैर वगैरे चर्चा होतात. अन या सर्व चर्चांचा निष्कर्ष काय तर पुरुष हे कितीही सुधारले तरी त्यांची ही विकृती काही जाणार नाही.\nकाल “उंच माझा झोका...” या मालिकेचा शेवटचा भाग होता. ते पाहताना या विषयावर चर्चा झाली अन एका पुरोगामी स्त्रीशी या विषयावर माझा जंगी वाद झाला. म्हटलं तो इथे आपल्या मांडावा.\nमाझं स्पष्ट मत आहे की स्त्री ही पुरुषासाठी मादीच असते. फक्त एक अपवाद... तिच्या गळ्यात नात्याचा बिल्ला असल्यास मात्र ती मादी नसते.\nएखादी सुंदर स्त्री दिसली की पहिल्या दोन सेकंदात जी नैसर्गिक भावना उसळते ती मादीचीच. पण तिस-या सेकंदात संस्कार मुसंडी मारुन वर येतो अन मनाचा ताबा सव:कडे घेत तीचं वय, आपलं वय, तीचं वैवाहिक स्टेटस, समाजातील स्टेटस अशा नाना विषयाचा पाढा वाचून आपल्या थोबाडीत मारत आपल्या नैसर्गिक भावनांना लगाम घालतो. कालांतराने हे नित्याचंचं होऊन बसतं. एखादी स्त्री दिसली की सुरुवातील मादी अन नंतर संस्काराच्या दडपशाहीत माघार... हे प्रकार सुरु असतात. त्या नंतर आपण स्वत:ची पाठ थोपटू लागतो. \"बघ... आपण स्त्री कडे आदराने पाहतो\" वगैरे. पण हा सगळा बकवास आहे. नैसर्गिक प्रतिक्रीयेवरील संस्काराच्या दडपशाहीचा अंगवळनी पडलेला हा प्रकार. बाकी काही असो, पण पहिल्या क्षणात सुंदर स्त्री बद्दल उसळलेली भावना ही सच्ची असून प्रत्येक स्त्री ही पुरुषासाठी मादीच असते. नंतर मात्र सारवा सरव करत आपण कृत्रीम भावना व्यक्त करतो. इथे कोणी म्हणेल तुमच्या आया बहिणीना पाहून हेच वाटते का आजिबात नाही. कारण नात्याचा बिल्ला नैसर्गिक भावनावर कमालीचं काम करतो. ते असं...\nमी अहेरीत शिकताना आमच्या शाळेच्या रस्त्यात एक सुंदर मुलगी दिसायची. आम्ही सगळे मित्र तिकडून जाताना तिच्यावर लाईन मारायचो. तीही आमच्याकडे पाहून हसायची. मग आम्ही तिच्या बद्दल काय काय ते विचार करायचो अन बोलायचो. अन एक दिवस आमच्या गृपच्या मित्राच्या मोठ्याभावाला तिचं स्थळ सांगुन आलं. अन दणक्यात लग्नही उरकलं. ज्या मुलिकडे काल पर्यंत आम्ही मादी म्हणुन पाहायचो आता ती आमची वहिनी झाली होती. हा वहिनीच्या बिल्ला इतका प्रभावी होता की एका क्षणात मादीची आदरणीय स्त्री बनली. महाविद्यालयातही असे काही किस्से घडले. कॉलेजमधील सगळ्यात हॉट मुलगी जिच्यावर आम्ही सगळे लाईन मारायचो तीनी चक्क एका मित्राशी लग्न केलं. एका क्षणात मादीची वहिनी झाली. मागची तीन वर्षे ज्या पोरीकडे मादी म्हणुन पाहायचो तीच्यातली मादी आता शोधुनही सापडेनाशी झाली. हे जबरदस्त स्थीत्यांतर कशामुळे घडून येतं\nआपल्या देशात नात्यातल्या स्त्रीला नावानी हाक मारले जात नाही. ती आत्या, मामी, काकू, मावशी, वहिनी, बहिण अशा कुठल्या ना कुठल्या रुपात असते. अन जोवर हे नातं चिकटलं आहे तोवर ती मादी असूच शकत नाही. अगदी शेजारच्या व वाड्यातल्याच काय पण गल्लीतल्या, मोहल्ल्यातल्या सगळ्याच स्त्रीयाना आपण कुठल्या ना कुठल्या नात्यानी हाक मारत असतो.... अमूक त्या काकू, अमूक तमूक त्या वहिनी, अमूक त्या ताई... हे असं असतं. मग ह्या अमूक-तमूक आपल्या नात्यातल्या नसल्या व केवळ ओळखिच्या असल्या तरी ही नात्याची लेबलं असतात. अन एकदा हे लेबल लागलं की मग त्या त्या लेबलच्या हिशेबानी तो मानही दिला जातो.\nविदेशात मात्र शेजारची कॅथरीन नावाची काकू वायानी ४५ची असली तरी घरातला विशीतला जॉन तीला नावानी हाक मारताना “मिसेस कॅथरीन” असचं म्हणतो. म्हणजे कॅथरीनकडे मादी म्हणून पाहण्याचा मार्ग मोकळा. मग असे कित्येक कॅथरीन व जॉन पळून जाऊन विवाह करण्या पर्यंतचे अनेक किस्से वाचायला मिळतात. वयाचं भान हरपून थेट मादी म्हणून पाहताना, मज्जाव घालणारी नात्याची आडकाठी तिकडे नाही. कारण ते काकू म्हणत नाहीत वा वहिनी म्हणत नाही. थेट नावानी हाक मारल्यामुळे स्त्रीकडे मादी म्हणून पाहताना सोयीचं पडतं. हा प्रकार आता भारतातही सुरु झाला आहे. याचे काही फायदे असतीलही पण दुष्परीणाम मात्र भयंकर असणार. लवकरच आपण वीस वर्षाच्या पोरानी ४५शितल्या बाईशी लग्न केल्याच्या बातम्या ऐकणार आहोत. कारण नात्याचं लेबल नसलं की प्रत्येक स्त्री ही मादीच असते. काही वर्षा पुर्वी शेजारच्या वहिनीचा संदर्भ देताना भोसले वहिनी, पोकळे काकू असे असा उल्लेख केला जायचा. आता मात्र त्यात बदल झाला असून प्रिया वहिनी, वर्षा काकू इथ पर्यंत मजल गेली आहे. पुढच्या काही दिवसात नुसती नावच घेतली जातील. किंबहुना एका विशिष्ठ वर्गात हे सुरुही झालं आहे. हा थेट नाव घेण्याचा संस्कार इतर वर्गा पर्यंत झिरपायला फार वेळ लागणार नाही.\nस्त्रीकडे मादी म्हणुन पाहताना भिंतीचं काम करणारी ही नात्यांची लेबलं आता गडून पडू लागलीत. प्रिया वहिनींची जेंव्हा फक्त मिसेस प्रिया उरेल तेंव्हा स्त्री ही फक्त अन फक्त मादी असेल. थोडक्यात जर नात्याचं लेबल नसेल तर स्त्री ही फक्त मादी असते. अन हा उलटा प्रवास सुरु झाला आहे.\nनातं नसेल तर... स्त्री ही मादीच\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: स्त्री आणि स्त्री-विचार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T07:19:12Z", "digest": "sha1:3XVJ2BF7G3HKQQMCD7HX6YORPCYR3EQZ", "length": 7681, "nlines": 118, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनि:शुल्क मदत क्रमांक: 1800-111-555\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र बद्दल\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, केंद्र सरकार, भारत च्या अंतर्गत असलेला एक प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आहे.\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, जिल्हे आणि इतर शासकीय संस्थांना नेटवर्क आणि ई-शासन मध्ये सहाय्य प्रदान करीत आहे. हे राष्ट्रव्यापी नेटवर्कसह विकेंद्रीकृत नियोजन, सरकारी सेवांमध्ये सुधारणा आणि राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारच्या व्यापक पारदर्शकता यासह आयसीटी सेवांची विस्तृत श्रेणी सादर करते.\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या निकट सहकार्याने माहिती व तंत्रज्ञान प्रकल्पांची अंमलबजावणी करते. राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र हे सुनिश्चित करते की माहिती व तंत्रज्ञानच्या सर्व नवीनतम तंत्रज्ञान त्याच्या क्षेत्रातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असावे. हे सरकारच्या कामकाजात माहिती व तंत्रज्ञानच्या सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.\nपत्ता : रा.सू.वि.कें. जिल्हा केंद्र\nजिल्हा सूचना विज्ञान अधिकारी\nअतिरिक्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी\nश्री. अमोदकुमार प्रदीप सूर्यवंशी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, भारत सरकार\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केन्द्र, महाराष्ट्र राज्य केंद्र, मुंबई\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र च्या सेवा\nराष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र चे प्रकल्प, उत्पादने आणि प्लॅटफॉर्म\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:29:44Z", "digest": "sha1:NDYLBBJZYA4N6NGNGMQ43ECZGSR5A5VQ", "length": 4138, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "सूचना | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या सूचना\nक्षमस्व, आपल्या मापदंडाशी एकही पोस्ट जुळत नाही.\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abhithinkstoday.blogspot.com/2011/05/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:29:56Z", "digest": "sha1:3VETKYBS35SWQJ2U2W3DUFTKDF4RKARF", "length": 2888, "nlines": 68, "source_domain": "abhithinkstoday.blogspot.com", "title": "What I think today....: कुणासाठी कुणीतरी", "raw_content": "\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nसंपल्या वाटेवरही आस ठेऊन जगत असत.\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nहसताना उगाचच लपून डोळे पुसट असत...\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nस्वप्नातही वाट बघून हळूच कूस बदलत असत...\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nएक कटिंग चहासाठी भागीदार शोधत असत...\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nनसलेल्या शब्दांमधले गाणे गुणगुणत असत....\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nकधी भानावर येऊन स्वता:लाच हसत असत....\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nमावळत्या संध्याकाळी कोणी उमलत असत...\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nलताच्या स्वरातले ओळखीचे भाव ऐकत असत....\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nभेटूनदेखील अनोळखी बनून वावरत असत....\nकधी कधी कोणी कुठे झुरतच नसत...\nतरी पण हूरहुर लावत दूर जात असत.....\nकुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....\nकधीतरी भेटू म्हणत रोज हरवत असत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/03/blog-post_794.html", "date_download": "2018-04-21T07:48:39Z", "digest": "sha1:NKKARXO53HBGIHSQTY44WENKODI73YRI", "length": 5463, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, २४ मार्च, २०१३\nउभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी\nउभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी\nकिती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी\nकधीचा गाळ आडाच्या नशीबी साचला आहे\nउडी घेईल का तो पोहरा उपसावयासाठी\nसुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया\nअसे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी\nकुठे गेली जुनी शाळा, फ़ळा काळा नि बाई त्या\nमला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी\nअता कंटाळले तारे नभाला आणि रात्रीला\nम्हणे दिवसाच उगवावे रवीच्या दर्शनासाठी\nविचारांची गुरेही स्वैर धावू लागली आता\nजरा हाकावया त्यांना मनाची पाहिजे लाठी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/36/", "date_download": "2018-04-21T07:43:51Z", "digest": "sha1:6Q7B5SNINN4HHPDXOD32ICZ4BB75BW2M", "length": 8760, "nlines": 59, "source_domain": "punenews.net", "title": "ठळक बातमी – Page 36 – Pune News Network", "raw_content": "\nपुणे : कोंढवा पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या रईस सुंडके यांचा विजय झाला आहे. सुंडकेंना दीड हजार मते जास्त मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला. कोंढव्यातील या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, एमआयएमसह रिंगणात एकूण सात उमेदवार होते. शिवसेनेच्या भरत चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पोटनिवडणूकच्या अंतिम निकालात कॉंग्रेसला – …\nकोंढव्यात पोट निवडणूकीसाठी आज मतदान\nपुणे – आज पुण्यातील कोंढव्यात पोट निवडणूकीच्या मतदान होत आहे.. सर्व केंद्रावर मतदान सुरळीत सुरु आहे. या निवडणुकीकडे सर्वंचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सव्वा वर्षावर येवून ठेपली असताना पुण्यातील कोंढव्यात पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी वगळता सर्वच प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा एमआयएमची आहे. औरंगाबाद, …\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पहिलं युवा संमेलन फेब्रुवारीमध्ये औरंगाबाद येथे होणार\nपुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पहिलं युवा संमेलन फेब्रुवारीत औरंगाबाद येथे होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली आहे. मराठवाडा साहित्य परिषद या घटक संस्थेतर्फे या संमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत आज एकमतानं घेण्यात आला आहे. त्याच बरोबर पिंपरी चिंचवड येथे होणारे एकोणनव्वदावं संमेलनही …\nशिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे पद रद्द\nपुणे – पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ ब मधील शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे पद रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द करून त्या जागी पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे …\nपुण्यात येत्या रविवारपासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क\nपुण्यातील अनेक रस्त्यांवर येत्या रविवारपासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येतीये. पुणेकरांनी पे अ‍ॅन्ड पार्क या योजनेला याआधी देखील प्रचंड विरोध केलेला असतानासुद्धा महानगरपालिका मुठभर कंत्राटदरांसाठी पुणेकरांना वेठीस धरत आसल्याच चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. पुण्यातील वाहतूकसमस्या आणि पार्किंगचा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना गेल्या कित्येक वर्षापासून पडत …\nस्मगलिंगचे विमानतळावर चार किलो सोने पकडले\nपुणे – दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी लोहगाव विमानतळावर पकडली. हे सोने घेऊन येणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या वतीने अलीकडच्या काळात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सीमाशुल्क …\nपुण्यातील लाचखोर सहायक विक्रीकर आयुक्ताकडे करोडोची माया\nपुणे : १३ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या सहायक विक्रीकर आयुक्त सोमनाथ मधुकर नलावडे याच्या घराची किंमत दोन कोटी रुपये असून, बँकेच्या डेक्कन जिमखाना येथील लॉकरमध्ये तब्बल १ किलो ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी मिळाल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. सोमनाथ मधुकर नलावडे (वय ४0, रा. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/free-wi-fi-craze-youth-13282", "date_download": "2018-04-21T07:35:00Z", "digest": "sha1:36NJLKYOO2SDXQSZOJVVXG4Q72XYQH44", "length": 13685, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "free wi-fi craze in youth फुक्कट ‘वाय-फाय’ची तरुणांत क्रेझ | eSakal", "raw_content": "\nफुक्कट ‘वाय-फाय’ची तरुणांत क्रेझ\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर - मंडळाजवळ, कॉलेज, जिम परिसरात, मॉलशेजारी एवढंच काय, तर बाॅम्बे वडापाव गाडीजवळ तरुणांची गर्दी दिसते. तरीही ते एकमेकांशी बोलत नाहीत. फक्त मोबाइल हॅंडसेटमध्येच त्यांची नजर भिरभिरत असते. कारण काय माहिती आहे... तेथे ‘वाय-फाय’ने नेट कनेक्‍ट होते. फुक्कट वाय-फायची तरुणाईतील ही नवी क्रेझ वाढत आहे.\nकोल्हापूर - मंडळाजवळ, कॉलेज, जिम परिसरात, मॉलशेजारी एवढंच काय, तर बाॅम्बे वडापाव गाडीजवळ तरुणांची गर्दी दिसते. तरीही ते एकमेकांशी बोलत नाहीत. फक्त मोबाइल हॅंडसेटमध्येच त्यांची नजर भिरभिरत असते. कारण काय माहिती आहे... तेथे ‘वाय-फाय’ने नेट कनेक्‍ट होते. फुक्कट वाय-फायची तरुणाईतील ही नवी क्रेझ वाढत आहे.\nसंपूर्ण मुंबई वाय-फाय होणार, असे मुख्यमंत्री वारंवार बोलत आहेत. डिजिटल क्रांती करण्याचे भाजप सरकारचे स्वप्न आहे. त्याची ही मुहूर्तमेढ आहे. कोल्हापूरच्या जवळच असलेले इस्लामपूर शहर राज्यातील पहिले ‘वाय-फाय’ शहर म्हणून नोंद झाले आहे; मात्र आजही कोल्हापुरात जेथे वाय-फाय तेथे उभे राहावे लागते. शहरातील अनेक तरुणांकडे इंटरनेट पॅक मारण्याइतकेही पैसे नसतात. त्याचाच हा परिणाम आहे. एवढंच नव्हे तर काहींना चंगळवाद म्हणूनही याचा वापर होतो. ‘अनलिमिटेड डाउनलोड’ काय असते हे वाय-फाय कनेक्‍टिव्हिटीच्या ठिकाणी दिसून येते. विशेष करून कॉलेजकुमारांत याची मोठी क्रेझ आहे. मुंबईत लोकलची माहिती ज्याप्रमाणे सर्वांना पाठ असते त्याचप्रमाणे कोल्हापुरातील तरुणांना मोफत वाय-फाय कनेक्‍टिव्हिटीची ठिकाणे माहिती आहेत.कसबा बावड्यात एका तरुण मंडळाजवळ, काही कॉलेज कॅम्पसमध्ये, ताराबाई पार्क येथील एका जिमजवळ, भवानी मंडपातील काही ठिकाणी, हायफाय हॉटेलच्या परिसरात आणि खासबाग मैदानाजवळील बाॅम्बे वडापावच्या गाडीजवळ अशी शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. बाॅम्बे वडापावच्या गाडीवर तर ‘वडापाव’वर ‘वाय-फाय’ फ्री अशी जाहिरात केली आहे.\nकाही ठिकाणी पासवर्डच नसतो\nएखाद्या ठिकाणी तुम्ही उभे राहिला आणि मोबाइल हॅंडसेटमधील ‘वाय-फाय’ मोड सुरू असेल तर तुम्हाला एसएमएस येतो. त्यामध्ये पासवर्डसाठी क्रमांक असतो. त्याआधारे तुम्हीही तेथील वायफाय सुविधा अर्थात फुक्‍कट इंटरनेट कनेक्‍शन वापरू शकता. काही ठिकाणी वाय-फाय कनेक्‍शनला पासवर्डच नसतो. त्याची कनेक्‍टिव्हिटी तातडीने तुम्हाला मिळते.\nपोलिस ठाण्याचा परिसरसुद्धा वाय-फाय\nजिल्ह्यातील बहुतांशी पोलिस ठाणे आणि इतर कार्यालयांत सुद्धा ‘वाय-फाय’ सुविधा पुरविली आहे. त्यामुळे काही जणांकडून पोलिस ठाण्याच्या निमित्ताने त्या परिसरात थांबून त्याचा वापर केला जात होता. अर्थात तेव्हा वाय-फाय यंत्रणेची चाचणी सुरू होती. आता मात्र तेथे पासवर्ड दिल्याने सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होत नाही.\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nकोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के जमिनीचा पोत सकस...\nकोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण झाले. यात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन सकस असल्याचे स्पष्ट झाले आहे. रासायनिक खतांची...\nअमर पाटील यांचा रंकाळ्यात आठ तास पोहण्याचा उपक्रम\nकोल्हापूर - शेहेचाळीस वर्षीय अमर जयसिंग पाटील यांनी रंकाळा तलावात आठ तास सहा मिनिटे पोहण्याचा उपक्रम केला. तलावातील पाणी पोहण्यासाठी चांगले असल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ashacheka.blogspot.com/2009/04/blog-post_30.html", "date_download": "2018-04-21T07:29:47Z", "digest": "sha1:YI5LJNYEM6WON66VABFQP7DUDJVFWN2O", "length": 6074, "nlines": 124, "source_domain": "ashacheka.blogspot.com", "title": "अशाच एका संध्याकाळी ...: मारव्यास...", "raw_content": "अशाच एका संध्याकाळी ...\nमारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग \nकधी या शब्दांत सख्या, सूर तुझा अवतरेल\nसरतील कधी अर्थ सर्व, भाव फक्त दरवळेल\nवणवणेन जेव्हा मी, रणरणत्या वाटेवर\nहेलाविन एकटाच, एकट्याच लाटेवर\nआलापच आर्त कधी, अंतरात ओझरेल \nसळसळेल वड जेव्हा, एकटाच माळावर\nहळहळेल पडलेले, त्याचेच पान जमिनीवर\nतगमग ती गमकातील, कधी गळ्यांत गहिवरेल \nभगभगेल वणव्याचा, जेव्हा अंगार आत\nझगमगेल अवसेची, अंधारी किर्र रात\nधैवत तो अधीर कधी, काळजात धगधगेल \nव्यापतील गगनाला, जेव्हा ते जलद गडद\nजाणवेल खोल आत, कसलासा क्षीण नाद\nकोमल तो ॠषभ कधी, नयनांतून ओघळेल \nघोंघाविन जेव्हा मी, वाऱ्यागत आक्रंदून\nडोकाविन एकट्याच, उंच उभ्या कड्यावरून\nगंधित गंधार कधी, गात्रांतून गुणगुणेल \nपिसाटेन मी जेव्हा, पाहून तो लखलखाट\nहिरमुसेन पण आतून, झाली जरी भरभराट\nअस्थिर तो षड्ज तुझा, कधी मनात हुरहुरेल \nतळमळेन जेव्हा मी, बघत वाट एकटाच\nअडखळॆन निघताना, कारण... मी एकटाच\nतुझा निषाद जणु विषाद, रक्तात कधी विरघळेल \nशहारेल मन जेव्हा, सत्याने ढळढळीत\nथरथरेल कोपऱ्यात, एकटीच सांजवात\nमध्यम तो तीव्र तीर, कधी उरात कळवळेल \nकधी या शब्दांत सख्या...\nतळमळेन जेव्हा मी, बघत वाट एकटाच\nअडखळॆन निघताना, कारण... मी एकटाच\nतुझा निषाद जणु विषाद, रक्तात कधी विरघळेल \nछोट्याशा नातवाची छोटीशी कविता\nएकम - मिलिंद बोकील\nडायलॉग म्हणजे काय रे भाऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/02/blog-post_22.html", "date_download": "2018-04-21T07:45:34Z", "digest": "sha1:XKL6RPVHH73FT4YYGZPN3X57NZZ3BXGG", "length": 5783, "nlines": 95, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अव्यक्ताचे नवथर गाणे..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११\nभिजला अवघा शुभ्र पसारा,\nगोठून गेला रवी आळवी\nनटे पालवी नवी नव्हाळी\nवार्‍याची ही खुशाल मस्ती\nदिसती अवखळ तुरे चिमुकले\nसृजनाचा हा भव्य सोहळा\nदहा दिशा त्या गाती-हसती..\nदिसती अवखळ तुरे चिमुकले\nसृजनाचा हा भव्य सोहळा\nदहा दिशा त्या गाती-हसती..\n२५ मार्च, २०११ रोजी ९:३० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/washed-school-director-misbehavior-10837", "date_download": "2018-04-21T07:35:17Z", "digest": "sha1:3JMRBKJ2XBWJK6QZHIGMJKNTVOMWJEXX", "length": 13360, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Washed school Director the Misbehavior असभ्य वर्तन करणाऱ्या संस्थाचालकाला धुतले | eSakal", "raw_content": "\nअसभ्य वर्तन करणाऱ्या संस्थाचालकाला धुतले\nमंगळवार, 12 जुलै 2016\nलातूर - येथील नवीन रेणापूर नाका परिसरात असलेल्या एका शाळेच्या संस्थाचालक असलेल्या मुख्याध्यपकास शाळेतील महिला शिक्षकांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी शाळेतील शिक्षक, महिला शिक्षकांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिस घटनास्थळी आलेदेखील; पण कोणीच तक्रार न केल्याने या प्रकरणात गुन्हा मात्र नोंद करण्यात आलेला नाही.\nलातूर - येथील नवीन रेणापूर नाका परिसरात असलेल्या एका शाळेच्या संस्थाचालक असलेल्या मुख्याध्यपकास शाळेतील महिला शिक्षकांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी शाळेतील शिक्षक, महिला शिक्षकांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिस घटनास्थळी आलेदेखील; पण कोणीच तक्रार न केल्याने या प्रकरणात गुन्हा मात्र नोंद करण्यात आलेला नाही.\nदरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या घटनेचे पडसाद उमटले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी दिले आहेत. येथील नवीन रेणापूर नाका परिसरात असलेल्या शाळेचे संस्थाचालकच याच शाळेचा मुख्याध्यापक आहे. गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील महिला शिक्षकांना व्यवस्थित न बोलणे, असभ्य वर्तन करणे असे प्रकार त्याच्याकडून होत होते. या प्रकाराला शिक्षिकाही कंटाळल्या होत्या. त्यात सोमवारी एका शिक्षिकेला या संस्थाचालकाने रात्री शाळेवर बोलाविले. हा प्रकार या शिक्षिकेच्या पतीस कळाला. मंगळवारी सकाळी शाळा सुरू होताच. या शिक्षिकेचा पती शाळेत गेला. तेथे असलेल्या संस्थाचालकास विचारणा केली. त्यानंतर बाचाबाची झाली. यातच शाळेतील शिक्षक, शिक्षिकांच्या नातेवाइकांनी या संस्थाचालकाला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत चांगलेच धुतले. त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याने शाळा सोडून देण्यात आली. या\nघटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी संबंधितांना ग्रामीण पोलिस ठाण्यात नेले; पण तक्रार दिली गेली नाही. त्यामुळे दोघांचे जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.\nदरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्व साधारणसभेत या घटनेचे पडसाद उमटले. सदस्य युवराज पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या घटनेमुळे बालमनावर परिणाम झाला आहे. शाळा सोडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, असे आदेश श्रीमती कव्हेकर यांनी दिले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nलातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र\nलातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/node/602", "date_download": "2018-04-21T07:34:40Z", "digest": "sha1:DVFLULMVDFLZ6767ICOE2YMW2SGYKFXT", "length": 3344, "nlines": 64, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "`लोहितांगा’च्या संगतीत | Majestic Prakashan", "raw_content": "\n जग रात्रीच्या काळोखात बुडालेले पश्र्चिम आफ्रिकेच्या कॅमेरुन्स पर्वतप्रदेशातील न्योस या शिखरतळ्यातून एक राक्षसी झंझावत बाणाच्या वेगाने वर उसळला पश्र्चिम आफ्रिकेच्या कॅमेरुन्स पर्वतप्रदेशातील न्योस या शिखरतळ्यातून एक राक्षसी झंझावत बाणाच्या वेगाने वर उसळला पाहता पाहता त्यातून दीडशे फूट उंचीचा एक महाकाय ढग आकारास आला, तळ्यातून बाहेर पडून जमिनीवर उतरला. जवळच्या खोर्‍यातून, जमिनीवरून सरपटत सरपटत खाली गेला आणि दहाव्या मैलावर विरून गेला. मात्र एक भयानक शोकांतिका मागे सोडून पाहता पाहता त्यातून दीडशे फूट उंचीचा एक महाकाय ढग आकारास आला, तळ्यातून बाहेर पडून जमिनीवर उतरला. जवळच्या खोर्‍यातून, जमिनीवरून सरपटत सरपटत खाली गेला आणि दहाव्या मैलावर विरून गेला. मात्र एक भयानक शोकांतिका मागे सोडून मार्गातले सारे जीवन त्याने संपविले. जवळजवळ दोन हजार लोक व तीन हजार गुरेढोरे, काही क्षणांचीही उसंत न मिळता जिथे जसे होते, तिथे तसे निष्प्राण होऊन पडले.\n...एका प्रत्यक्ष घडून गेलेल्या नैसर्गिक उत्पातावर आधारलेली ही कथा निसर्गाच्या भयचकित रूपाचे दर्शन घडविते.\nगांठ पडली ठका ठका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/14/nokia-3-nokia-5-nokia-6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:55:02Z", "digest": "sha1:VLA3XSOQB3J2WR3BG6BBYMIR4KLRUDUI", "length": 10729, "nlines": 171, "source_domain": "putoweb.in", "title": "NOKIA 3, NOKIA 5 & NOKIA 6 भारतात झाले लॉन्च, प्रत्येक फोन्स चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.", "raw_content": "\nNOKIA 3, NOKIA 5 & NOKIA 6 भारतात झाले लॉन्च, प्रत्येक फोन्स चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.\nHMD ग्लोबल कडून आज नोकिया 3,5 आणि 6 या सिरीज लॉन्च झाल्या, नोकिया चे हे पहिले अँड्रॉइड फोन असून बऱ्याच महिन्यांपासून या फोन्स बद्दल उत्सुकता होती. सर्व स्मार्ट फोन्स मध्ये दोन सिमकार्ड ची सोय आहे. नोकिया 3 आणि 5 ची बॉडी पोलिकार्बोनेट मध्ये बनली असून नोकिया 6 हा युनिबॉडी मेटल डिझाईन मध्ये उपलब्ध आहे.\nNOKIA फोन्स ब्लॅक, सिल्वर व्हाईट, tempered ब्लु, आणि कॉपर व्हाईट या रंगात उपलब्ध आहे,\n16 जून पासून याची ऑफलाईन विक्री सुरू होईल\n7 जुलै पासून प्री-बुकिंग सुरू होईल\n14 जुलै पासून अमेझॉन वर रेजिस्ट्रेशन सुरू होईल.\n← प्राण्यांबद्दल असे काही 12 गैरसमज ज्यावर आपण अजूनही विश्वास ठेवतो\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_4992.html", "date_download": "2018-04-21T07:43:11Z", "digest": "sha1:H6ZRYVWCNFJZRKQM2P23PSLV4X4YM6VV", "length": 18136, "nlines": 297, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: रुपयाच्या गटांगळया!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १५ जुलै, २०१३\nमागच्या दोन दशकांपासून रुपया सतत पडतो आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची रोज मानहानी होत असून ती थांबविण्यासाठी धोरनात्मक पाऊल उचलले जात नाहित वा त्यावर उपाय सापडत नाही. वरुन कळस काय तर जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ हे या देशाचे मुख्य सुत्रधार असताना हे सगळं चालू आहे. कुठल्या अवस्थेत रुपया पडतो आहे तर देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग ज्याची जगभर अर्थतज्ञ म्हणून ख्याती आहे त्यांच्या कार्यकाळात रुपया गटांगळ्या खात आहे अन ते मात्र हताश आहेत. विश्वास बसत नाही या घटनेवर. काहीतर नक्कीच गोलमाल असावं. खरंतर ही लज्जास्पद गोष्ट आहे की एवढ्या कुवतीचा माणूस तिथे बसला असताना रुपया पडत आहे. एकीकडे बढाया मारायच्या की आम्ही अमूक करु न तमूक करु पण गटांगळ्या खाणा-या रुपयाला सावरण्यावर मात्र काहीच उपाय केला जात नाही. मागच्या वर्षभरात ज्या झपाट्यानी रुपयानीमुल्य गमावलं ते पाहता हे जर असच चालू राहिलं तर पुढच्या दोन वर्षात अवस्था अशी होईल की पेट्रोलवर गाड्या चालविणे तर सोडाच पण खायला गॅस विकत घेणेही परवडणार नाही. कॉंग्रेस सरकारशीवाय या देशाला दुसरा पर्याय नसणे वा हिंदूत्ववाद्यांच्या तिरस्कारातून कॉंग्रेसला मिळालेल्या मतांच्या मनोपलीमुळे म्हणा पण कॉंग्रेस सरकार अत्यंत बेफिकीरीने वागत आहे हे मात्र निश्चित. जातीयवाद्यांचा धसका घेत बहुजन समाज मतं आमच्याच पेटीत टाकणार ही भावना कॉंग्रेसला एक दिवस भोवणार. हा गाफिलपणा २०१४ भोवला जाऊ शकतो.\nभारताच्या चालू खात्यावरील तूट दिवसेंदिवस वाढत जात असून त्याचा फटका रुपयाला बसत आहे. आंतराष्ट्रिय पातळीवर रुपयाचे मुल्यांकन करताना आपण केलीली निर्यात वजा केलेली आयात याचं गणित मांडलं जात. आमच्या चालू खात्याला कायमची तूट. आयाती पेक्षा निर्यात जास्त हे कधी आम्ही पाहिलच नाही. सतात भिकेला लागल्या सारखं आयात आयात करत बसतो. आम्ही १०० रुपयाची निर्यात केल्यास त्या बदल्यात १३०+ रुपयाची ची आयात करतो. त्यामुळे कायमच डॉलरचा तुटवडा राहिला आहे. हा तुटवडा भरुन काढण्याचा आजून एक मार्ग म्हणजे विदेशी भांडवलदाराना देशात गुंतवणूक करायला भाग पाडणे. त्यातुन हा तुटवडा भरुन निघतो. पण ख-या अर्थाने हा उपाय नाहीच. कारण हे भांडवलदार कधीही आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतात. खरा उपाय निर्यात वाढवून डॉलरचा साठा वाढविणे हाच आहे. कॉंग्रेस सरकारला मात्र हे निर्यात वाढविण्याचं आव्हान कधीच पेललं नाही. त्यामुळे कायम डॉलरचा तुडवडा राहिला व रुपया दिवसागणिक मुल्य गमावत गेला.\nआता रुपया चक्क ६० च्या वर मुल्य गमावुन बसला आहे. एका अमेरीकन डॉलरच्या बदल्यात ६० रुपये...बापरे, काय ही अवस्था\nतरी म्हणे आम्ही एक दिवस महासत्ता बनणार. कसं बनणार\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अर्थशास्त्र आणि भारत\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/567889", "date_download": "2018-04-21T08:02:24Z", "digest": "sha1:N3EH6LKPYPFYGIHCBZQG5PRDKIFZCHZW", "length": 8182, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "खासदार अंगडीकडून जनतेची दिशाभूल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खासदार अंगडीकडून जनतेची दिशाभूल\nखासदार अंगडीकडून जनतेची दिशाभूल\nचिकोडी जिल्हा घोषणा व सीमाप्रश्न याचा एकमेकाशी संबंध नाही. पण जिल्हा विभाजनाची वेळ आल्यावर सीमाप्रश्नाचा मुद्दा चिकोडी जिल्हय़ाशी जोडण्यात येत आहे. त्यातून खासदार सुरेश अंगडी हे जनतेची दिशाभूल करत आहेत. ते त्यांनी करु नये असा इशारा ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ यांनी रविवारी दिला. चिकोडी जिल्हा घोषणेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर येथे सर्वपक्षीय नेत्यांची सभा बोलाविली आहे. या सभेत जिल्हय़ासंदर्भात गोड बातमी या भागातील जनतेस देण्यास नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.\nरविवारी आंदोलनाच्या 42 व्या दिवशी पत्रकारांशी ते बोलत होते. संगाप्पगोळ पुढे म्हणाले, 21 वर्षापासून राज्य सरकारकडून चिकोडी उपविभागातील जनतेवर अन्यायच केला आहे. यंदाच्या हिंदू नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री सिद्धरामय्या 25 लाख जनतेस चिकोडी जिल्हा संदर्भात गोड बातमी देतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. चिकोडी जिल्हा झाल्यास मोठय़ा प्रमाणात विकासकामे राबविण्यात मदत होणार आहे.\n21 वर्षापूर्वी जे. एच. पटेल यांच्या कार्यकाळात चिकोडीतील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आडमुठय़ा धोरणामुळे चिकोडी जिल्हा घोषणा रखडला आहे. आता स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा घोषणेविषयी एकसंघ झाले होते. असे असताना चिकोडी जिल्हय़ाशी खासदार सुरेश अंगडी यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी सीमाप्रश्नाचा विषय चव्हाटय़ावर आणला. शिवाय चिकोडी जिल्हा घोषणेस विरोध करण्याचा कट रचला आहे. याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करावे. भागातील 25 लाख जनतेच्या हितासाठी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केले.\nचिकोडी जिल्हा मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन रविवारी अनोख्या पद्धतीने करण्यात आले. चिकोडी जिल्हा घोषणेची गोड बातमी मिळावी यासाठी आंदोलकांनी वाहनधारकांना गुळाचे वाटप केले. कडुलिंबाविषयी आंदोलकांना विचारले असता गेल्या 21 वर्षापासून चिकोडी परिसरातील नागरिकांच्या वाटय़ाला कडूच आले आहे. आतातरी गोड वाटय़ाला येऊ दे अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले.\nयाप्रसंगी माजी आमदार दत्तू हक्यागोळ, प्रा. एस. वाय. हंजी, संजू बडिगेर, धोंडिबा हक्यागोळ, गूलजार शिरगावकर, डी. आर. बाडकर, निजगुणी आलूरे, मारुती खोत, डी. आर. पाशापुरे, सुरेश ब्याकुडे यांच्यासह आंदोलनकर्ते उपस्थित होते.\nशमनेवाडीतील प्रत्येक वीर हा महावीर\nनिपाणीत बॅ. नाथ पै, कमळाबाई मोहिते स्मारक वर्षभरात होणार\nइंदिरा कॅन्टीनसाठी कामकाज गतिमान\nव्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या सूचना\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Washim/2017/03/21094517/news-in-marathi-unsafe-bibba-industries.vpf", "date_download": "2018-04-21T07:53:35Z", "digest": "sha1:5DZVDU3GKXVHY6MGEW2OHD4LYKHEAF5P", "length": 11462, "nlines": 231, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "असुरक्षित बिब्बा उद्योग; दुर्लक्षित आदिवासी महिलांची व्यथा..", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nअसुरक्षित बिब्बा उद्योग; दुर्लक्षित आदिवासी महिलांची व्यथा..\nबिब्बा उद्योगात काम करणारी तरुणी\nवाशिम - बिब्यापासून तयार होणाऱ्या गोडंबीच्या निर्मिती मागे विदारक व्यथा लपलेली असून निव्वळ पोटाची खळगी भरण्याकरिता हा जीवघेणा उद्योग येथील महिलांना करावा लागतो. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या अनेक गावांमधून शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाला संरक्षणाची गरज असून मानवीय दुष्टीकोनातून या महिलांच्या वेदना कमी व्हाव्यात याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nदुष्काळी भागातील 'या' विहिरीचा झरा पाहुन...\nवाशिम - गेल्या ४ वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे\nवाशिम - राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश\nवाशिम जिल्ह्यात नाफेडची हरभरा खरेदी प्रक्रिया गोडाऊन अभावी बंद वाशिम - बाजारात हरभऱ्याचे\nवाशिमच्या जिल्हाधिकारीपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती वाशिम - राज्यभरातील\nपाणीटंचाईमुळे शेतकऱ्याने चालविली निर्यातक्षम द्राक्षांच्या बागेवर कुऱ्हाड वाशिम - माळरान असनाही\nदुष्काळी भागातील 'या' विहिरीचा झरा पाहुन व्हाल तुम्ही थक्क... वाशिम - गेल्या ४\nहमखास उत्पन्नासाठी १५० शेतकऱ्यांची शेडनेटला पसंती वाशिम - निसर्गाच्या असमतोलामुळे नुकसान\nस्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन वाशिम - राज्य ग्रामीण\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:32:48Z", "digest": "sha1:OPO4WIUF6Q4PBGKPDVMOCXJPUTNMAAUF", "length": 4585, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पर्यटन स्थळे | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा\nजिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता…\nलोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे…\nशेगाव आणि आसपासच्या परिसरात पाण्याची कमतरता आहे आणि म्हणूनच श्री गजानन महाराज संस्थान, शेगांवला…\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------6.html", "date_download": "2018-04-21T07:39:16Z", "digest": "sha1:FEOODR3YTFIESFJI2AIR6VOG2JSXO6T5", "length": 20708, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "धारावी", "raw_content": "\nवसईच्या किल्ल्याची नाकेबंदी करणारा धारावी किल्ला भाइंदरजवळ आहे. चौक या माथ्यावरच्या ठिकाणापासून पायथ्याच्या पाणबुरुजापर्यंत कोरलई गडाप्रमाणे चिंचोळ्या आकारात या गडाची रचना केली गेली होती. पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर उतरुन उत्तनला जाणाऱ्या बसने धारावी गडावर जाता येते. बांधल्यापासून सतत झुंजणारा हा किल्ला आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. ह्या किल्ल्याचे उरलेले अवशेष पहाण्यासाठी भाईंदर - उत्तन बसने धारावी देवी ह्या थांब्यावर उतरावे. इथून जवळच पोर्तुगिजकालीन बेलन माऊली चर्च आहे. ते पाहून पुढे गेल्यावर आपण धारावी देवीच्या मंदिरापाशी पोहचतो. मंदिराच्या पुढे गेल्यावर वाटेला लागुनच एक अलीकडच्या काळात दत्तपादुका म्हणुन दगडात कोरलेले स्थान दिसते. इथून पुढे साधारण १५ मिनीटे चालत आपण एका दर्ग्यावर पोहोचतो. येथे डाव्या हाताला तासलेला अनेक स्तंभासारखा आकार असलेला डोंगर दिसतो. पोर्तुगिजांनी १५३६ ते १६०० पर्यंत हा डोंगर तासून दगडाचे अखंड चिरे काढुन त्या चिऱ्यानी वसईचा किल्ला, गोव्याचे चर्च ह्या वास्तु बांधल्या. हा डोंगर पाहून पूढे गेल्यावर रस्ता डोंगराच्या माथ्यावर जातो. वाटेत उजव्या बाजूला खाली समुद्राच्या दिशेला घडीव दगडात बांधलेला एकमेव बुरुज दिसतो. या भागात किल्ल्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत. हा केवळ एक बुरुज नसुन या बुरुजाला लागून समुद्राच्या बाजुने लांबवर तटबंदी आहे व एका बाजुची तटबंदी वर डोंगरावर गेली आहे. समुद्राच्या या बुरुजावर पोर्तुगिजांच्या कार्यालयाचे व इतरही बरेच अवशेष आहेत. हे सर्व अवशेष झुडुपात व मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेले आहेत. हा बुरुज पाहून गडमाथ्यावर आल्यावर बाग लागते. या बागेत तटबंदीचे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या माथ्यावरुन पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईचा किल्ला व मध्ये असलेली वसईची खाडी दिसते. या ठिकाणावरुन किल्ल्याचे भौगोलिक स्थान व वसईच्या मोहिमेतील महत्व लक्षात येते. यासाठी एकदा तरी या भागाला भेट दयायला हवी. संपुर्ण किल्ला पाहण्यास १ तास पुरेसा होतो. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या किल्ल्याची ओळख लोकांना करून देऊन या भागाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत धारावी किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती. इ.स. १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले. धारावी किल्ला वसईच्या किल्ल्यासमोर आहे. एका बाजूला वसईची खाडी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्रा व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. शंकराजी पंत धारावीचे महत्त्व पेशव्यांना सांगताना लिहितात कि धारावी समुद्र आणि बंदरामुळे हा दुसरा जंजिरा आहे. शिजलेले अन्न निवले नाही तोच वसईला पोचवता येते. १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि ताबडतोब धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून पोर्तुगिजांनी कडदीन नावाच्या अधिकाऱ्यासोबत ८०० हशम रवाना केले आणि हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला. वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे आवश्यक होते. ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला. पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला. चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता. शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला. इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T07:42:32Z", "digest": "sha1:6RCKOL4HGIPQREZMFWLIEYWWENNAFWGI", "length": 3833, "nlines": 100, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "हेल्पलाईन | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनागरिकांचा कॉल सेंटर - 155300\nमहिला मदतकेंद्र - 1091\nगुन्हा थांबवणारे - 1090\nएन.आय. सी. हेल्पडेस्क - 1800 -111- 555\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------28.html", "date_download": "2018-04-21T07:24:02Z", "digest": "sha1:ZBTAXCCXQCN7BBI476QCWWRXS4U3SXAU", "length": 26671, "nlines": 671, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "जामगाव", "raw_content": "\nअहमदनगर म्हणजे बेलाग किल्ले, सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक गढ्या असणारा जिल्हा. या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात जामगाव या गावी महादजी शिंदे यांचा वाडा असणारा भुईकोट किल्ला आहे. याला भुईकोट म्हणण्यापेक्षा नगरकोट म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण कधीकाळी संपुर्ण जामगाव या किल्ल्यात वसले होते. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेर-भाळवणी रस्त्यावर पारनेरपासुन १२ कि.मी.वर जामगावच्या अलीकडे हा भुईकोट किल्ला आहे. जामगाव किल्ला पारनेर- जामगाव रस्त्याला लागून असुन गावाच्या अलीकडेच किल्ल्याची आजही सुस्थितीत असणारी तटबंदी पहायला मिळते. जामगावचा भुईकोट एका टेकडीच्या आधारे बांधलेला असुन बाहेरील किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना जोडलेली आहे. जामगाव किल्ल्याचे साधारण दोन भाग पाडलेले असुन एक भाग म्हणजे गावाभोवती असणारा भुईकोट व दुसरा भाग म्हणजे राजपरीवारासाठी या भुईकोटाच्या आतच एका टोकाला टेकडावर बालेकिल्यासारखा असणारा अधिक सुरक्षीत असा बालेकिल्ला अथवा गढी. या गढीत असणारा महादजी शिंदे यांचा भव्य वाडा आजही उत्तम स्थितीत उभा आहे. या वाड्यात सध्या रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरत असल्याने किल्ला त्यांच्या ताब्यात आहे. किल्ल्याचा हा भाग सोडल्यास उर्वरीत भुईकोट पुर्णपणे ओसाड आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला ८७ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत १९ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या पुर्व बाजुस टेकडी असल्याने दक्षिणेला एक,पश्चिमेस एक व उत्तरेस दोन अशी यांची रचना आहे. त्यातील ३ दरवाजे दगड लावुन बंद केलेले असून जामगाव पारनेर रस्त्यावर पश्चिमेला असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजाने किल्ल्यात जाता येते. दरवाजाच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. आहे. या दरवाजासमोर रस्त्याच्या पलिकडे १२ फुट उंच हनुमान मुर्ती असलेले मंदिर आहे. किल्ल्यात शिरुन सर्वप्रथम डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर दगडी बांधकामातील रामाचे मंदिर व त्याच्यासमोर घुमटीवजा हनुमानाचे मंदिर पहायला मिळते. या मंदिरात राम- लक्ष्मण- सीता यांच्या मुर्ती आहेत. राममंदिरासमोर विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे.हि दोन्ही मंदिरे वापरात नसल्याने त्यांची निगा राखली जात नाही व मंदिरे अस्वच्छ आहेत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचे बंद केलेले दोन दरवाजे आहेत. दोन्ही मंदिरे पाहून परत वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाताना वाटेत दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. यात उजव्या बाजूला ३ कमानी असलेली एक इमारत दिसते तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारत पाहायला मिळते. येथुन समोरच काही अंतरावर दुहेरी तटबंदीत असणारा महादजी शिंदे यांचा वाडा आपले लक्ष वेधून घेतो. वाड्याला अधिक संरक्षण मिळावे यासाठी त्याला पुढील बाजूने परकोट अथवा जिभी घातलेली आहे. या वाडयाला देखील चहुबाजूने अखंड दगडी तटबंदी असुन या तटबंदीत मुख्य दरवाजाशेजारी दोन व तटबंदीमध्ये सहा असे भक्कम ८ बुरुज आणि पूर्व पश्चिम व उत्तर बाजूस ३ मोठे दरवाजे आहेत. यातील पुर्वेकडील एक दरवाजा दगडांनी बंद केलेला आहे. मुख्य दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूने वरील बाजुस जाण्यासाठी जिना असुन दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. किल्ल्याचा दरवाजा अजूनही भक्कम स्थितीत असून या बुरुजांवर उभे राहून लांबवर नजर टाकली असता किल्ल्याची दूरवर पसरलेली तटबंदी नजरेत भरते. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात तर समोरच पायऱ्याच्या वरील बाजुला जमिनीपासून साधारण १५ फूट उंचीवर २१० फुटर x १२० फुट आकाराचा वाडा दिसतो. हा वाडा तीनमजली व दोनचौकी असुन वाड्यासमोर उजव्या बाजूला दगडी बांधकामाची १५० फुट खोल प्रशस्त विहिर आहे. विहीरीतील पाणी खेचण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेले असून शिंदे घराण्याचे राजचिन्ह कोरलेले दिसते. सुट्टीच्या दिवशी गेल्यास वाडा पूर्णपणे फिरता येतो. दरवाज्यातून आत शिरताच उजवीकडे राजदरबाराची जागा दिसते. राजदरबाराच्या चौकामधे असणाऱ्या प्रत्येक खांबावर सुबक नक्षीकाम आहे. वाड्याच्या एका कोपऱ्यात महादेवाचे लहानसे मंदिर आहे. वाड्याच्या मजल्यावर जाण्यासाठी सोप्यांमध्ये दोन्ही बाजूला जिने काढलेले आहेत. वाड्यातील महालांना रंगमहाल, मछलीमहाल, आंबेमहाल व मुदपाकखाना अशी नावे दिलेली आहेत. दोन्ही मजल्यावर लाकडात कोरीवकाम केलेल्या खांबाशिवाय फ़ारसे कोरीवकाम किंवा नक्षीकाम दिसत नाही. वाड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याची पडझड झालेली असून तिसऱ्या मजल्यावर भिंतीमधे काही ठिकाणी कोठारे आढळतात. वाड्याच्या भिंतीतही जंग्या असुन वाड्याच्या गच्चीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसतो. वाडा पाहून विहिरीजवळच्या उत्तर दरवाजाने बाहेर पडावे व सरळ तटबंदीपर्यंत चालत जाऊन तेथून तटबंदीला वळसा घालत मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहाण्यासाठी तीन ते चार तास लागतात. किल्ला पाहाण्यासाठी शनिवार रविवार किंवा सुट्टीचा दिवस निवडावा कारण इतर दिवशी वाड्यात रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरत असल्याने वाडा पाहाता येत नाही. वाड्याची आता पडझड होत असुन तो सांभाळणे रयत शिक्षण संस्थेला जड जात आहे. जामगाव किल्ल्याबाहेर असलेले मध्ययुगीन चक्रधर मंदीर देखील प्रेक्षणीय असुन जामगाव किल्ल्यासोबत ते देखील पहाता येते. थोरले बाजीराव पेशव्यांचे सरदार राणोजी शिंदे यांचे महादजी हे सर्वात कर्तबगार असे पाचवे पुत्र. महादजी हे शंकराचे निस्सीम भक्त होते. उत्तरेत मराठा सत्ता स्थापन करून दिल्लीवर भगवा झेंडा फडकवणारे महादजी शिंदे हे खूप मोठे पराक्रमी योद्धे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे महादजी यांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य होते आणि येथूनच जवळपास २१ वर्ष त्यांनी हिंदुस्थानचे प्रशासक म्हणून काम केले. पानिपतच्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून दिली. इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी यांचे निधन झाले. महादजी यांचे वंशज जिवाजीराव शिंदे यांनी जामगावचा हा वाडा १९५५ साली रयत शिक्षण संस्थेला बक्षीस करून दिला. -----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/dalit-author-award-makwana-return-11216", "date_download": "2018-04-21T07:34:26Z", "digest": "sha1:K5Q5K7HMGE2ECVWHXAC7EKWCQFF4T7N3", "length": 11242, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dalit author award Makwana return दलित लेखक मकवानांकडून पुरस्कार वापसी | eSakal", "raw_content": "\nदलित लेखक मकवानांकडून पुरस्कार वापसी\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nअहमदाबाद - गुजरातमधील उना येथे दलित नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दलित लेखक अमृतलाल मकवाना यांनी गुजरात सरकारकडे पुरस्कार परत केले आहेत.\nमकवाना यांना 2012-13 मध्ये ‘खरापत नू दलित लोकसाहित्य‘ याबद्दल देसी जीवन श्रेष्ठ दलित साहित्य कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मकवाना यांनी उना येथील घटनेच्या निषेधार्थ या पुरस्कारासह मिळालेली 25 हजार रुपयांची रक्कमही अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केली आहे. उना येथे चार दलित नागरिकांना गायीची कातडी काढल्यामुळे जबर मारहाण करण्यात आली होती.\nअहमदाबाद - गुजरातमधील उना येथे दलित नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दलित लेखक अमृतलाल मकवाना यांनी गुजरात सरकारकडे पुरस्कार परत केले आहेत.\nमकवाना यांना 2012-13 मध्ये ‘खरापत नू दलित लोकसाहित्य‘ याबद्दल देसी जीवन श्रेष्ठ दलित साहित्य कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मकवाना यांनी उना येथील घटनेच्या निषेधार्थ या पुरस्कारासह मिळालेली 25 हजार रुपयांची रक्कमही अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केली आहे. उना येथे चार दलित नागरिकांना गायीची कातडी काढल्यामुळे जबर मारहाण करण्यात आली होती.\nगुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी लिहिलेल्या पत्रात मकवाना यांनी म्हटले आहे की, उना येथे दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nनागठाणे भविष्यात ‘ॲग्रो व्हिलेज’ बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील\nनागठाणे - नागठाणे हे गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले आहेच. आता या गावाने ‘ॲग्रो व्हिलेज’ म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मत सिक्किमचे...\nमध्य रेल्वेवर फुकटे वाढले\nमुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत यंदा फुकटे प्रवासी...\nआता कसोटी चित्रपट प्रेक्षकांची\nया वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या वर्षी पुरस्कार समितीच्या प्रथम फेरीच्या विभागात एक परीक्षक म्हणून मी काम पाहिले. . या वर्षी ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2018-04-21T07:54:45Z", "digest": "sha1:WAU2USMN6FC5H2ZY3PNDHAFTXONG22R4", "length": 3647, "nlines": 82, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "विल्यम वर्ड्सवर्थ - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nविल्यम वर्ड्सवर्थ (एप्रिल ७, १७७० - एप्रिल २३, १८५०) हे इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत. विल्यम शेक्सपियर यांच्या नंतर इंग्रजी साहित्यात याच विल्यमचे नाव आदराने घेतले जाते.\nLook up विल्यम वर्ड्सवर्थ in\nविल्यम वर्ड्सवर्थ हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\nइ.स. १७७० मधील जन्म\nइ.स. १८५० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१४ रोजी ०५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/secondary.asp", "date_download": "2018-04-21T07:38:37Z", "digest": "sha1:PTO7K2GQP4KVMO5K6TJXPGHIQQNCOAJ4", "length": 4573, "nlines": 36, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nमाध्यमिक विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nमाध्यमिक शिक्षण विभाग १\nमाध्यमिक शिक्षण विभाग २\nमाध्यमिक शिक्षण विभाग ३\nमाध्यमिक शिक्षण विभाग ४\nमाध्यमिक शिक्षण विभाग ५\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-3-murder-in-last-2-days-in-nagpur-live-9am-482301", "date_download": "2018-04-21T07:36:18Z", "digest": "sha1:K2G7C4LDURGUPPBAGKO47VNF3XJIVL3O", "length": 16083, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : दोन दिवसात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे", "raw_content": "\nनागपूर : दोन दिवसात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे\nदोन दिवसात झालेल्या तिसऱ्या हत्येनं नागपूरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांची 1 कोटीच्या खंडणीसाठी दोन दिवसांपूर्वी हत्या झाली. त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह हाती लागल्यानं ही बाब उघड झाली.\nतर काल संध्याकाळी दिनेश उईकेची स्वावलंबीनगरमध्ये हत्या झाली. दिनेश रस्त्यावर दारु पित होता, यावेळी त्याचा दिनेश कोटांगलेशी त्याचा वाद झाला. यातून कोटांगलेनं दिनेश उईकेच्या डोक्यात दगड घातला. तिसऱ्या घटनेत काल रात्री 9 वाजता अविनाश मेहराची त्याच्या मेव्हण्यानं डोक्यात लाकूड घालून हत्या केली. गोवा कॉलनीत हा प्रकार घडलाय. बहिणीला मारहाण केल्याच्या रागातून मेव्हण्यानं अविनाशला संपवलंय.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनागपूर : दोन दिवसात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे\nनागपूर : दोन दिवसात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे\nदोन दिवसात झालेल्या तिसऱ्या हत्येनं नागपूरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांची 1 कोटीच्या खंडणीसाठी दोन दिवसांपूर्वी हत्या झाली. त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह हाती लागल्यानं ही बाब उघड झाली.\nतर काल संध्याकाळी दिनेश उईकेची स्वावलंबीनगरमध्ये हत्या झाली. दिनेश रस्त्यावर दारु पित होता, यावेळी त्याचा दिनेश कोटांगलेशी त्याचा वाद झाला. यातून कोटांगलेनं दिनेश उईकेच्या डोक्यात दगड घातला. तिसऱ्या घटनेत काल रात्री 9 वाजता अविनाश मेहराची त्याच्या मेव्हण्यानं डोक्यात लाकूड घालून हत्या केली. गोवा कॉलनीत हा प्रकार घडलाय. बहिणीला मारहाण केल्याच्या रागातून मेव्हण्यानं अविनाशला संपवलंय.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/odisha/", "date_download": "2018-04-21T07:49:32Z", "digest": "sha1:TIWPNJMZYGYXUBRXRFDTWR45HHYHKJ22", "length": 8292, "nlines": 131, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "ओडिशा सरकारी नौकरी भर्तीची अधिकसुचना - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nरिजनल मेडिकल रिसर्च सेंटर, भुवनेश्वर (ICMR- Regional Medical Research Centre) मध्ये विविध पदभरती\nICMR- Regional Medical Research Centre, Bhubaneshwar मध्ये मेडिकल ऑफिसर (Medical Officer (Scientist-B), टेक्निकल असिस्टंट ( Technical Assistant – Field Investigator), न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) च्या एकूण रिक्त 18 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या […]\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भुवनेश्वर (AIIMS, Bhubaneswar) मध्ये विविध पदभरती\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भुवनेश्वर (All India Institute Of Medical Sciences, Bhubaneswar) मध्ये सिनिअर रेसिडेंट (Senior Residents) च्या एकूण रिक्त 144 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या […]\nराष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये प्राध्यापक पदाची भरती\nराष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, च्या एकूण रिक्त 240 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद […]\nIDBI बँकेत विविध जागांसाठी भरती\nआय डी बी आय (IDBI Bank) मध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) च्या एकूण रिक्त 1000 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी आय डी बी आय (IDBI Bank) एक चांगली संधी देत […]\nराष्ट्रीय एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये विविध पदभरती\nराष्ट्रीय एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर (Graduate Engineer) च्या एकूण रिक्त 55 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी {company} एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या […]\nभारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR ) मध्ये Scientist Grade पदाची भरती\nभारतीय रिझर्व्ह बँकेत 610 जागांसाठी भरती RBI Recruitment\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------23.html", "date_download": "2018-04-21T07:49:54Z", "digest": "sha1:TIKVSVTTD2VXZH2TEURMWX5QNIFRSENZ", "length": 27973, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सामानगड", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्र सपाटीपासून २९७२ फूट उंचीवर राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व होते. याठिकाणी सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा ठेवला जात असे. सर्वांत लहान परंतु मजबूत किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख होती. कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे. १२ व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी ३० एकर क्षेत्रफळातील अंडाकृती आकाराच्या डोंगरावर सामानगड हा किल्ला बांधला. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर १६७६ मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बाधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद आहे. प्रसंगवशात समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना याच किल्ल्यातील असल्याचे वर्णन समर्थ चरित्रात आढळते. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठय़ांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठय़ांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे आधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात गडाचा गडकरी मुंजाप्पा कदम शहीद झाला. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज गावी हलविण्यात आली. शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला अनेक वर्ष उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते तेव्हा प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. संकेश्वरनजीकच्या निडसोशी मठाचे संस्थापक आद्य शिवलिंगेश्वर महास्वामी यांचा जन्म या ठिकाणीच झाल्याची नोंद आहे. या किल्ल्याचे असे ऐतिहासिक महत्त्व असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही. सद्यस्थितीत विहिरीभोवती दगड व सिमेंटचे कठडे बांधलेले आहेत. हा किल्ला पाहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागते. पुणे-बंगळुरू महामार्गावरील संकेश्वर या गावावरूनही येथे जाता येते. गडहिंग्लज वरून भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्या मोठय़ा विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. किल्ल्यास १० ते १५ फुट उंचीची भक्कम तटबंदी असून टेहळणीसाठी प्रवेश बुरूज, झेंडा बुरूज, वेताळ बुरूज, शेंडा बुरूज असे लहान मोठे दहा बुरूज आहेत. गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरूनच निशाण बुरुजाकडे जायचे. गिरीमित्रांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे इतर किल्याप्रमाणे याला तटबंदी बुरुज आहेतच पण सर्वात महत्वाचे म्हणजे येथील विहिरी बाराव्या शतकातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ आणि एकमेवाद्वितीय नमुना आहेत. गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी आभुषणे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्या त्यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. अशा प्रकारचा खडक सामानगड वगळता वीस किलोमीटर परिसरात उपलब्ध नाही. तसेच जांभा दगडाचे आगर असलेल्या कोकणातसुद्धा अशा विहिरी आढळत नाहीत. सामानगडावर अशा तीन विहिरी आहेत. विहिरींना बांधीव कठडा नसल्यामुळे लांबून त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. यापैकी सातकमान विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीत खूप खोल खोदलेल्या उभ्या आडव्या आणि परत उभ्या अशा तीन अजस्त्र तीन चरी आहेत. त्यापैकी उभ्या दोन चरीमधील अंतर सुमारे ६० फुट इतके आहे. चरींच्या प्रवेशद्वारावर सात भव्य कमानी आहेत म्हणून हिला सात कमानीची विहीर म्हणतात. विहिरीत उतरण्यासाठी पाय-या असुन पाय-यांवर सुंदर कमानी आहेत. पाय-या संपल्यावर भुयार लागते त्यापुढे पाणी लागते. यापुढे आपणास जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते. पारंपारिक कल्पनेला छेद देणाऱ्या या विहिरी आहेत. आज या विहिरीभोवती प्रचंड झाडी असल्यामुळे आणि या झाडांच्या मुळांमुळे विहिरीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत. भविष्यात या भिंती आणि विहिरी ऐतिहासिक ठेवा म्हणून जपायच्या असतील तर याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा एकदा हे सर्व ढासळले तर पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही. अंबाबाई मंदिरापुढे एक घसरत्या पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीत छोट्या कुंडीसारखी आणखी एक चौकोनी विहीर आहे. तिसरी विहीर ' अंधार कोठडी ' या नावाने आज ओळखली जाते. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. विहिरीत उतरण्यासाठी पाय-या आहेत. विहीर चौकोनी आकाराची आहे. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे. कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे. या तटावरून जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणास दिसतात. तटाबाहेरील जागा किती प्रमाणात खोदली हे प्रमाणित करण्यासाठी जागा खोदताना असे खांब सोडले जायचे. यापुढे आपणास चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडय़ा बुरूज लागतो. सोंडय़ा बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी उभारली आहे अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये आहे. याशिवाय गडावर दोन बळद म्हणजेच जमिनीखालील कोठारे दिसुन येतात. गड पाहून झाल्यानंतर गडावरून सरळ जाणा-या सडकेने १५ मिनिटांत आपण मारुती मंदिर गाठायचे. या मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहेत. या लेण्याच्या पाय-या उतरून आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळ्या आहेत. येथून उतरणा-या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणास भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. गड व आजुबाजूचा परिसर पाहण्यास ३ ते ४ तास लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/if-you-do-not-limit-amount-week-laps-17686", "date_download": "2018-04-21T07:27:41Z", "digest": "sha1:WWIC443EVKWDSBOEBESIL4BEWRHWC4QC", "length": 8646, "nlines": 58, "source_domain": "www.esakal.com", "title": "If you do not limit the amount of the week laps मर्यादेची रक्कम आठवड्यात न मिळाल्यास \"लॅप्स' होणार | eSakal", "raw_content": "\nमर्यादेची रक्कम आठवड्यात न मिळाल्यास \"लॅप्स' होणार\nगुरुवार, 24 नोव्हेंबर 2016\nपुणे - बचत वा चालू खात्यातून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या मर्यादेइतकी रक्कम बॅंकेकडून आठवडाभरात न मिळाल्यास पुढील आठवड्यात ती \"कॅरी फॉरवर्ड' न होता \"लॅप्स' होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.\nपुणे - बचत वा चालू खात्यातून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या मर्यादेइतकी रक्कम बॅंकेकडून आठवडाभरात न मिळाल्यास पुढील आठवड्यात ती \"कॅरी फॉरवर्ड' न होता \"लॅप्स' होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.\nपाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटांवरील बंदीचा निर्णय जाहीर करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व नंतर रिझर्व्ह बॅंकेनेही बचत खात्यातून दर आठवड्याला 24 हजार रुपये; तर चालू खात्यातून 50 हजार रुपये काढता येतील, असे स्पष्ट केले होते. तथापि, चलनी नोटांच्या तुटवड्यामुळे शहरातील बहुतेक सर्वच बॅंकांना आपल्या खातेदारांना या मर्यादेइतकी रक्कम उपलब्ध करून देणे शक्‍य झालेले नाही. काही सहकारी बॅंकांनी तर खातेदारांना आठवडाभरात अवघे एक हजार रुपयेच दिले. त्यामुळे बॅंकेकडे रक्कम उपलब्ध होताच आपली राहिलेली रक्कम पुढील आठवड्यात मिळेल, असे खातेदारांना वाटत होते; परंतु ही शक्‍यता अनेक बॅंकांच्या व्यवस्थापकांनी फेटाळून लावली आहे.\nएका आघाडीच्या मल्टिस्टेट को-ऑप. बॅंकेच्या शाखा व्यवस्थापिका म्हणाल्या, की प्रत्येक खातेदाराला मर्यादेइतकी रक्कम देणेही सध्या शक्‍य होत नाही. त्यामुळे मागील आठवड्यात राहिलेली रक्कम देणे तर दूरच. त्याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश आलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य अर्बन बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष व रिझर्व्ह बॅंकेच्या टास्क फोर्स फॉर अर्बन बॅंक या समितीचे सदस्य विद्याधर अनास्कर यांनी या प्रश्नावर रिझर्व्ह बॅंकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली; परंतु त्यांनीही कोणत्याही कारणास्तव काढता न आलेली रक्कम पुढील आठवड्यात \"कॅरी फॉरवर्ड' करण्याबाबत अमर्थता दर्शविली असल्याचे श्री. अनास्कर यांनी स्पष्ट केले.\nविवाहासाठी अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्याच्या घोषणेप्रमाणेच खातेदाराला दर आठवड्याला 24 वा 50 हजार रुपये देण्याची घोषणाही पोकळ ठरणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8.html", "date_download": "2018-04-21T07:54:09Z", "digest": "sha1:TYAUGKKFRFVJXVDNP52G7E5CR5QPPUIE", "length": 3965, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "लोकपालसाठी अधिवेशन - Latest News on लोकपालसाठी अधिवेशन | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी अखेर वाढवण्यात आला आहे. लोकपाल बिलाच्या मंजुरीसाठी हा कालावधी वाढवण्यात आला आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन लांबले आहे.\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\nमुलीच्या जन्मानंतर ११ हजार रुपये देईल ही कंपनी ; असे करा आवेदन\nIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल\nतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/exercise-you-must-do-if-you-are-doing-work-sit-all-day-1616150/", "date_download": "2018-04-21T07:52:00Z", "digest": "sha1:ZPLF3JZKYFTBETFC6A3ATQAVEHEMGR5B", "length": 15179, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "exercise you must do if you are doing work sit all day | दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nदिवसभर बसून काम करताय ‘हे’ व्यायाम नक्की करा\nदिवसभर बसून काम करताय ‘हे’ व्यायाम नक्की करा\nकॉम्प्युटर आल्यापासून सगळी कामे या उपकरणाव्दारे अगदी सोपी झाली. मात्र त्यामुळे कामासाठी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांचे प्रमाण वाढले. आयटीप्रमाणेच इतरही क्षेत्रात दिवसातील ९ ते १० तास कॉम्प्युटरसमोर बसून काम असल्याने त्याला काहीच पर्याय राहीला नाही. पण दिवसभर एका जागी बसल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात. लठ्ठपणा, सांधे आखडणे अशा तक्रारी सुरु होतात. अशा तक्रारी भेडसावूच नयेत म्हणून काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. ज्यांना दिवसभर एका जागी बसावे लागते त्यांनी काही ठराविक व्यायाम केल्यास ते फायदेशीर ठरतात. पाहूयात कोणते आहेत हे व्यायामप्रकार…\n१. पाठीवर झोपावे. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून तळवे जमिनीला टेकलेले राहतील असे पहावे. हात वर ठेवावेत. डावा पाय आणि उजवा हात वर करुन एकमेकांना लावण्याचा प्रयत्न करावा. याचप्रमाणे उजवा पाय आणि डाव्या हाताने करावे. या व्यायामामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम होऊन पोट वाढण्याची शक्यता कमी होते, तसेच वाढलेले असेल तर ते कमी होण्यास मदत होते.\n२. पालथे होऊन हात कोपरापर्यंत टेकलेले ठेवा. पायाचे चवडे जमिनीला टेकलेले राहू द्या. कंबरेचा भाग वर-खाली करा. त्यामुळे शरीराच्या स्नायूंना व्यायान होऊन दिवसभर बैठे काम असेल तरीही त्याचा त्रास होणार नाही.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\n३. पाठीवर झोपा, पाय गुडघ्यातून वाकवा. मात्र तळवे जमिनीला टेकलेले असू द्या. पाठ आणि तळवे टेकलेले ठेऊन कंबर जमिनीपासून वर उचला. यानंतर कंबर आणि एक पाय वर उचलूनही हा व्यायाम करु शकता. त्यामुळे कंबरेच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.\n४. सूर्यनमस्कार हाही सर्वांगिण व्यायाम आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर किमान १२ सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. स्नायू मोकळे होण्यास सूर्यनमस्काराचा उपयोग होतो.\n५. ज्यांना शक्य असेल त्यांनी जीम, योगा, झुंबा, अॅरोबिक्स, पोहणे अशा ठिकाणी नियमित गेल्यास त्याचाही शरीर बळकट आणि सुदृढ राहण्यासाठी नक्कीच फायदा होतो. त्यामुळे तुमचे काम बैठे असेल तरीही तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ayurvedpatrika.com/product/one-year/", "date_download": "2018-04-21T07:49:20Z", "digest": "sha1:C3ZOOLPXKZ7T62QCYNUIIA3QGEFEGLDP", "length": 3077, "nlines": 75, "source_domain": "ayurvedpatrika.com", "title": "One Year Subscription – Ayurved Patrika", "raw_content": "\n६७ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून अखंडित प्रकाशित होणारे मासिक\nआयुर्वेद प्रकाश पसरविणारा ज्ञानदीप\nवैद्य मनांचा दुवा साधणारा वैद्यमित्र\nव्यवसायात हमखास यश मिळवून देणारी सहचारिणी\nआयुर्वेद क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडींची वार्ता देणारे बातमीपत्र\nविद्यार्थी, पदवीधर, व्यावसायिक, अभ्यासक सर्वांचे प्रिय मासिक\nशास्त्रीय लेख, संशोधनात्मक लेख, औषधीकल्पांचे वर्णन, रुग्णानुभव, जनरल प्रॅक्टीस, स्मृतिचिन्हे यासारख्या सदरांद्वारे वैद्यांचे ज्ञान परिपूर्ण करणारी शास्त्रज्योत\nत्याचबरोबर कायदा, विविध प्रकारची भरपूर माहिती, तळटीपा, ग्रंथओळख आणि बोधकथा, विनोद याद्वारे विरंगुळा देणारे बहुआयामी मासिक\nआजच्या आय.टी. युगातील महाराष्ट्रातील अग्रगण्य मासिक\nआयुर्वेद पत्रिका पुस्तकमाला ₹ 360.00 ₹ 300.00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/dark-skin-benefits-117070600017_1.html", "date_download": "2018-04-21T07:36:20Z", "digest": "sha1:62545KP6H4GAIIYEMIGZWTNJFW6KB7YX", "length": 7225, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डार्क कॉम्प्लेक्शनचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 19 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअधिकश्या गव्हाळ रंगाच्या लोकांकडे हीनदृष्ट्या बघितलं जातं. परंतू डार्क कॉम्प्लेक्शन असलं तरी वाईट मानायची गरज नाही कारण येथे आम्ही सांगत आहोत की डार्क स्कीनचेही काही फायदे:\nडार्क स्कीनमध्ये मेलानि‍नची मात्रा अधिक असते. जी सूर्याच्या धोकादायक अल्ट्रा-व्हायलट किरणांपासून आपल्या त्वचेचा बचाव करते. म्हणून डार्क त्वचा असणार्‍यांना उन्हापासून भीती नाही.\nत्वचेच्या कॅन्सरचा धोका नाही\nजर आपली त्वचा डार्क असेल तर त्यात आढळणारे डार्क पिग्मेंटेशनमुळे त्वचा कर्करोगी होण्याचा धोका नसतो तसेच उजळ रंग असणार्‍यांना हा धोका असू शकतो.\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://webs-biggest.com/so2.cfm?cat=/World/Marathi/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2018-04-21T07:43:57Z", "digest": "sha1:SSBME2Y2HH4PEK2CHTOXITZNHW5M2DOV", "length": 4484, "nlines": 50, "source_domain": "webs-biggest.com", "title": "Webs Biggest", "raw_content": "\nखासगी पाने 6 धर्म 3 शाषन 2\nउपक्रम मराठी लेख, चर्चा, समुदाय छोट्या जाहिराती मराठी जाहिराती पु. ल. देशपांडे डॉट नेट साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल वेबसाईट पोवाडे मराठी लोकगीते मनोगत आस्वाद विवाद संवाद मराठी ऑनलाईन जगभरातील मराठी लोकांसाठी संकेतस्थळ मराठी कट्टा मराठी लोकांचं संकेतस्थळ. बातम्या, पाककृती इ. बद्दल माहिती मराठी ब्लॉग विश्‍व इंटरनेटवरील मराठी ब्लॉगांच्या कड्या एका शृंखलेत. मराठी मित्र मराठी कसे शिकावे मराठी म्हणी आठवणीतल्या म्हणींची साठवण मराठी वर्ल्ड महाराष्ट्रीयन्स साठी पोर्टल मराठीमाती मराठी भाषेतील पोर्टल. मायबोली मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा... मायमराठी लोकशिक्षण, विज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मितीसाठी संकेतस्थळ मिसळपाव मराठी अंतरंग, मराठीमध्ये चर्चा करण्याचे संकेतस्थळ रसिक डॉट कॉम मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी रोहिणी पुण्याचे प्रसिद्ध वैवाहिक\nसमाज All Languages करमणुक ऊद्योग संगणक आरोग्य बातम्या विज्ञान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------1.html", "date_download": "2018-04-21T07:19:10Z", "digest": "sha1:ESPYS6CUO4KGLSHNWKQOWM6SHP5ZBWBF", "length": 20773, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अवचितगड", "raw_content": "\nअवचितगड- कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांबुरुजांनी वेढलेला हा किल्ला कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उपरांगेच्या उत्तरेकडे श्रीबाग व पेण आहे तर दक्षिणेकडे रोहा व मुरुड तालुका आहे. रोह्यावरुन कुंडलिकेवरचा एक पुल आपल्याला पिंगळसाई गावी नेतो. तिथून तासाभराच्या चालीनंतर आपण गडावर पोहोचू शकतो. अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते. पुढे निजामशाहीच्या राजवटीमध्ये हे सुभ्याचे ठिकाण म्हणून वापरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवचितपणे येवून हा किल्ला ताब्यात घेतला म्हणून याला अवचितगड असे नाव मिळाले असे म्हणतात पण याचे पूर्वीचे नाव काय होते ते मात्र कळत नाही. मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर यांचा संबंध या किल्ल्याशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यावर याची लष्करीदृष्ट्या पुनर्बांधणी केली. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने याने हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये जिंकून घेतला. गडावर महादेव मंदिर, दिपमाळ, गणपती, पार्वती, विष्णू यांच्या स्थानांबरोबर दक्षिणेकडील बुरुजावर शिलालेख ही पहायला मिळतो.गडाच्या माथ्यावरुन कुंडलिका खोऱ्याचे दृष्य उत्तम दिसते. सूरगडाचेही दर्शन होते. अवचितगडावरुन पिंगळसईच्या मार्गाने उतरुन गावातील गणेश मंदिर पाहून रोहेकडे जाता येते. गडाची वाट सोपी आहे. मेढा गावातून येणारी वाट बुरुजाखालून पूर्व दिशेच्या प्रवेशव्दारातून गडावर जाते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे .किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास “शरभ” हे शिल्प दिसेल. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या “किल्ले अवचितगड”चा इतिहास किती जुना आहे हे समजते. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. या तलावाजवळ महादेवाचे मंदिर आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आहे. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे. टाक्यांच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे, ते बाजी पासलकरांचे शिल्प आहे असे मानले जाते. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहळ्णी बुरुज आहे.बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. गडाच्या उत्तरेकडील टोकावर एक बुरुज आहे. याशिवाय गडावर तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात. साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ. परिसर न्याहळता येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5213-marathi-film-raja-music-launched-in-a-grand-event", "date_download": "2018-04-21T07:29:02Z", "digest": "sha1:KJHDDYFE3BRTJSCNEK7HIHJT54TI6LLF", "length": 10804, "nlines": 215, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण\nPrevious Article ‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nNext Article सुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nउत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या ‘राजा’ या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली. गायक सुखविंदर सिंग यांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. खासदार प्रीतमताई मुंडे, डॉ. अजिंक्य पाटील (अध्यक्ष, डी.वाय.पाटील ग्रुप), सुरेंद्र पांडे (पोलीस अप्पर महासंचालक, महाराष्ट्र राज्य), प्रवीण घुगे (अध्यक्ष बालहक्क आयोग महाराष्ट्र शासन), संजय मुखर्जी (अतिरिक्त महानगर आयुक्त), संजय खंदारे (अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए), उद्योजक प्रवीण तलरेजा, प्रसिद्ध गायक शान आणि उदित नारायण अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत ‘राजा’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. दीपप्रज्वलन झाल्यानंतर या सिनेमाचं म्युझिक लाँच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २५ मे ला ‘राजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nया संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत.\n‘राजा’ या संगीतमय चित्रपटात ‘गावचा राजा’, ‘झन्नाटा’, ‘हंडीतला मेवा’, ‘जो बाळा जो जो रे’, ‘याद तुम्हारी आये’, ‘दगडाचे मन’, ‘हे मस्तीचे गाणे’, ‘आज सुरांना गहिवरले’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा आहे. वलय मुळगुंद, केदार नायगावकर, मिलिंद इमानदार यांच्या लेखणीने या चित्रपटातील गाणी सजली आहेत. सुखविंदर सिंग, शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सायली पडघन, मिलिंद शिंदे यांनी यातील गाणी गायली आहेत. या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे.\nपॉप सिंगरच्या आयुष्यावर ‘राजा’ ची कथा बेतली आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या तीन नव्या चेहऱ्यासह शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.\nPrevious Article ‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nNext Article सुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\n‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/01/blog-post_27.html", "date_download": "2018-04-21T07:47:49Z", "digest": "sha1:IWAKCENBQHCF46KHKKXAFRTUKTSZY7XF", "length": 23270, "nlines": 291, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: सलग सत्तेतून येते बेफिकीरी!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, २७ जानेवारी, २०१४\nसलग सत्तेतून येते बेफिकीरी\nकॉंग्रेसचं राज्य चांगलं की वाईट जर असा प्रश्न विचारला तर सहज उत्तर देता येणार नाही पण चेकलिस्टवर कॉंग्रेसच्या एकूण राजकारणाची तपासणी केल्यास हल्लीचं बोकाळलेलं भ्रष्टाचार नि राजकरण्यांची उदासीनता पाहता कॉंग्रेसचं राज्य वाईटच म्हणावं लागेल. पण कॉंग्रेस नको तर मग कोण जर असा प्रश्न विचारला तर सहज उत्तर देता येणार नाही पण चेकलिस्टवर कॉंग्रेसच्या एकूण राजकारणाची तपासणी केल्यास हल्लीचं बोकाळलेलं भ्रष्टाचार नि राजकरण्यांची उदासीनता पाहता कॉंग्रेसचं राज्य वाईटच म्हणावं लागेल. पण कॉंग्रेस नको तर मग कोण असा प्रश्न लागूनच येतो व त्याचं उत्तर डाव्यांच्यांत असलेली वैचारीक विसंगती नि विस्खटलेलं नेतृत्व पाहता भाजप असेच म्हणावे लागेल. पण भाजप म्हटल्यावर ठसठशीत उमटतं ते म्हणजे त्यानी आजवर जपलेलं हिंदुत्व. हे हिंदूत्व आहे तोवर भाजपच्या नावाने सामान्य माणूस दचकतच राहील. त्यातल्या त्यात दलित व मुस्लीम समाज तर भाजपाच्या सत्तेच्या निव्वड केल्पनेनी सुद्धा अस्वस्थ होतो. यामागे भाजपाची भगवी भुमिका कारणीभूत असून समाजाचं हे रिएक्शन नैसर्गिक आहे. नरेंद्र मोदी काही असले तरी त्यांची विकास पुरुष म्हणून जी प्रतीमा आज निर्माण झाली आहे (मग ती मिडीयानी केली असली तरी)त्याला प्रतिउत्तर म्हणून तोडीचा नेता देण्यात कॉंग्रेसला अपयश आले हे सुद्धा तेवढच खर. राहूल गांधीचं सौम्य नि संयमी नेतृत्व तसं लोकाना भावलहीं असतं, पण कॉंग्रेसच्या पुढा-यानी सलग सत्तेतून आलेल्या बेफिकीरीतून, समाजकारण नि विकासाच्या प्रति पराकोटीची उदासीनता दाखवत जनसामान्याला कॉंग्रेसच्या प्रती उदासीन करुन सोडलं. आता ही उदासीनता कॉंगेसला भोवनार एवढं नक्की.\nआजच्या या उदासीनतेच्या वातावरणात सौम्य नि संयत नेतृत्व म्हणजे राहूल गांधी हे कॉंगेसला मारकच ठरत असून विरोधी पक्षानी उभं केलेलं तडाखेबंद व आक्रमक नेतृत्व नव्या पिढीला तरी आकृष्ट करत आहे. अत्यंत गाफील बनलेल्या व सुस्तावलेल्या कॉंगेसच्या राजकारण्यांमुळे लोकाना आता आक्रमक नि तडाखेबंद नेतृत्व आजमावून पाहण्याची खुमखुमी झाली नाही तरच नवलं. तसं कॉंगेसचा पारंपारीक मतदार पक्का आहे. तो कधीच भाजप व इतराना मत देत नाही, पण नव्या दमानी मतदानकेंद्रावर धडकणारा तरुण ही आजवरची पारंपारीक समिकरणं बदलून टाकेल असं दिसतय.\n२०१४ च्या निवडनूकांत भाजपनी सत्ता काबिज केली तरी फार काही दिवे लावणार नाही हे जाहीरच आहे पण त्यातून एक गोष्ट साध्य होईल ती म्हणजे यापुढे कॉंगेसपक्ष आपला आळस झटकून कामाला लागेल. पारंपारीक मतदारांच्या भरवश्यावर न बसता नव्या मतदारांचा नि बदलत्या समिकरणांचा अभ्यास करुन सुदृढ राजकराणाची सुरुवात करेल. आजवरचे आयतोबा व खायतोबांचे तिकट बाद करुन खरोखरच काम करणा-या कार्यकर्त्याना पक्षात महत्वाचे स्थान देणे सुरु होईल,(होईल का न झाल्यास कॉंगेस संपणार एवढच न झाल्यास कॉंगेस संपणार एवढच) यातून बाहुबली व घराणेशाहीलाही एका अर्थाने लगाम बसेल.\nपरवा मिलिंद देवरा आपल्या मतदार संघात गेले तेंव्हा लोकानी अक्षरशा शिव्या हासडून देवराला पिटाळले. सगळ्यांचं म्हणनं हेच होतं की देवरा साहेब निवडून आल्यानंतर एकदाही आपल्या मतदार संघाकडे फिरकले नाहीत. मागच्या पाच वर्शात याना आपल्या मतदार संघाची साधी आठवणही झाली नव्हती नि आज निवडणूका तोंडावर आल्यावर हे थोबाड धरुन इकडॆ आले... वगैरे प्रचंड सुरु होतं. हे काय होतं मतदारांचा राग होता. कशामुळे मतदारांचा राग होता. कशामुळे तर सलग सत्तेतून त्यांचा नेता बेफिकीर बनल्यामुळे. म्हणजे आता या नेत्याना यांची बेफिकीरी नडणार एवढं मात्र खरं. म्हणजे यांच्या विरोधात जो कोणी निवडून येईल तो लायक आहे म्हणून नाही तर सध्याच्या नेत्याच्या विरोधात होणा-या मतदानाचा तो परिणाम असेल. अगदी असचं जिथे जिथे खदखदणे सुरु आहे तिथे तिथे विरोधात मतदान होणार...\nआजवरची गोष्ट निराळी होती. मतदार मुका, आंधळा, बहिरा होता. जातीच्या नावानी मतदान करणारा होता व आजही आहेच. कॉंगेसच्या प्रती प्रचंड आदर बाळगणारा होता. हे सगळं खरं असलं तरी, दोन निवडणूकीत पाच वर्षाचा काळ लोटत असतो. या पाच वर्षाच्या काळात नव्या दमाचा मतदार उभा होत असतो. हा तरुण मतदार कसा विचार करतो याचा विचार झालाच पाहिजे. सध्या मोदी नावाचं घोंगावणारं वादळ तरुणाना प्रचंड भुरळ घालत आहे. नव्याने होणारी मतदार नोंदणी लक्षणीय असून हा तरुण मतदार कॉंगेसच्या एकूण उदासीनतेपायी कंटाळलेला आहे. मोदीच्या नावानी दंगलखोर म्हणून कितीही खळे फोडले तरी तरुण मतदाराला भुतकाळाच्या भुताटकीत अडकवून ठेवणे अशक्य आहे. नव्या पिढीची मानसिकता वेगळी असून झालं गेलं विसरुन नवा प्रयोग अजमावयाला ती तयार असते. जुन्या जखमाना कवटाळून आयुष्य काढणारी पिढी संपत असून, जखमांवर समयसुचकतेची पट्टी बांधून नव्याने झेप घेणारी ही पिढी तौलनिकदृष्ट्या जास्त व्यवहारी आहे, प्रक्टीकल आहे. अस्मिताचं दळण फार दिवस दळता येणार नाही एवढा बदल नक्कीच झाला आहे. तो होऊ नये असं वाटणारे राजकारणी निव्वड मुर्ख असून वेळीच त्यानी स्वत:ला नाही बदलं तर तरुण त्याना बदलणार ही गोष्ट अटळ आहे.\n२०१४ मध्ये मोदी नावाचा प्रयोग अजमावण्यासाठी तरुण मतदार उत्सूक आहे तर या उत्सूकतेला एनकॅश करण्यासाठी भाजपही तेवढ्याच शिताफिनं फासे फेकतो आहे. त्यात तडाखेबंद मोदी समोर राहूल गांधी हे नेतृत्व कमी पडत आहे हे वेगळच दुखणं. वृत्तवाहिन्यांच्या चाचण्या सुद्धा भाजपचं पारडं जड असल्याचे समिकरण मांडत आहेत. एकूण वातावरण पाहता २०१४ मध्ये कुणाला बहुमत मिळॊ अथवा ना मिळॊ पण भाजपं सर्वात जास्त जागा मिळवेल असे चित्र आहे.\nहे घडण्याचे कारण भाजपची ती लायकी आहे म्हणून नव्हे तर सलग सत्तेतून कॉंगेसमध्ये आलेल्या बेफिकीरीचा तो परिणाम असेल.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसलग सत्तेतून येते बेफिकीरी\nनमो : चायवाला चीफ मिनिस्टर\nAK - 45 ( अरविंद केजरीवाल, वय-४५)\nसोनीया गांधीनी झग्ग लेवून दारू वाटावी\nक्रिकेट - तीन लाकडं, अकरा माकडं :- ब्रिगेडचा झोल\nसुनंदा पुष्कर-थरुरना भावपुर्ण श्रद्धांजली\nनामदेव ढसाळाना भावपुर्ण श्रद्धांजली\nराजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या\n५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/global-music-writer-and-singer-ashutosh-javadekar-1607587/", "date_download": "2018-04-21T07:58:31Z", "digest": "sha1:YBGLNMPUPPGTL3O5N2YCTNF3BXOUHIA5", "length": 15654, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Global Music writer and singer Ashutosh Javadekar | सूर ग्लोकल! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसंगीत ही मुळातच एक सामाजिक घटना आहे.\nगाणी हा खरंतर आबालवृद्धांच्या आवडीचा विषय. आपल्या आवडत्या गायकाची, आपली आवडती गाणी आपण सतत ऐकत तरी असतो किंवा स्वत:शीच का होईना पण गुणगुणत तरी असतो. या संगीताचा देशपरदेश प्रवास हा आपल्याला पिढय़ान पिढय़ा पाहायला मिळतो. सध्याची नवीन पिढी ही जुन्या आणि नव्या संगीताला एकत्र आणत त्याच्याशी एकजीव झालेली पिढी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याउलट जुन्या पिढीसाठी लोकल आणि ग्लोबल हा फरक अत्यंत महत्त्वाचा होता, कारण एक रसिक म्हणून आपण जे लहानपणापासून ऐकत आलो आहोत तसा आपला एक पिंड तयार होतो आणि तो पिंड जपणे हे फार महत्त्वाचे असते.\n‘संगीत ही मुळातच एक सामाजिक घटना आहे. समाजातील अर्थकारण आणि एकंदर समाजकारण या सगळ्यातून ते घडत असतं. कोणतंही संगीत हे त्या लोकल संस्कृतीचाच एक परिपाक असतो असं म्हणावयास हरकत नाही. लोकल ते ग्लोकल हा फरक आता पूर्वीइतका जाणवत नाही कारण नवीन पिढीच्या संस्कृती धारणांमध्ये तितकासा फरक नाही आहे. ती संस्कृतीच, पर्यायाने त्या संगीतालाही एकजीव करते आहे. त्या संगीतात एक भारतीय संगीताचा पैलू असेलही पण जो नाद असतो तो ‘ग्लोबल’ असतो’, असं या ‘ग्लोकल’ संगीताबद्दल लेखक व गायक आशुतोष जावडेकर यांचं मत आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nमध्यंतरीच्या काळात आपल्याकडे जस्टिन बिबर येऊ न गेला किंवा एड शिरीनचं ‘शेप ऑफ यू’ या गाण्याला आपल्याकडे फार मोठा प्रतिसाद मिळताना आपण पाहतो आहोत. हिंदीत नाही एवढे इंग्लिश पॉप सेन्सेशन्स आणि त्यांची गाणी आपल्याकडच्या तरुणाईच्या प्लेलिस्टवर ठाण मांडून आहे. याविषयी बोलताना मुळात तंत्रज्ञानाने आपल्याकडे फार प्रगती केलेली आहे. आपण आता स्टुडिओमध्ये जो साऊंड वापरतो तो आता फार काही मराठमोळा राहिलेला नाही. जसं तिकडून काही गाण्यांचे प्रतिसाद इथे आपल्याला उमटलेले दिसतात तसेच येथील लोकल गाण्यांचे पडसाद त्यांच्यावर झालेले दिसत नाहीत. आपली लोकल लावणी तितकीशी ग्लोबल झाली आहे असं मला वाटत नाही. कारण लावणीच्या ठेक्यात ती जगाला एक नृत्यसंगीत म्हणून का होईना वेड लाऊ शकेल इतकी क्षमता आहे. म्हणूनच आपलं जे लोकल आहे ते आपण जागतिक संगीतगंगेमध्ये नेऊन सोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत हवेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यातल्या त्यात बॉलीवूड संगीताचा नाद निदान जगभरात पोहोचला आहे. त्यात जगभरातल्या संगीताचं एकत्रीकरण झालेलं असल्याने असेल कदाचित मात्र त्याचा एक वेगळाच नाद आहे आणि त्या नादावर जग फिदा असल्याने ते खऱ्या अर्थाने ‘ग्लेकल’ झालेलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathiwall.blogspot.in/2013_04_01_archive.html", "date_download": "2018-04-21T07:21:46Z", "digest": "sha1:DTR6HYMA5CACI5ZIWBTZWNWAYS4OMNMO", "length": 4697, "nlines": 82, "source_domain": "marathiwall.blogspot.in", "title": "marathiwall: April 2013", "raw_content": "\nएक आवाज... एकच पर्याय... बोला....... || जय जिजाऊ जय शिवराय ||\nमंगळवार, ३० एप्रिल, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २४ एप्रिल, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ८ एप्रिल, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसूचना - वालपेपर डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करावे नंतर राइट क्लिक करून सेवऎस करावे. सूचना - वालपेपर डाऊनलोड करण्यासाठी फोट...\n\"मराठीवाल आपले स्वागत आहे\" स्पर्धा परीक्षेची कुठलीही जाहिरात येथे फ्री मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरात प्रसिद्ध करण्याकरीता marathihand@gmail.com वर पाठवू शकता.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसूचना - वालपेपर डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करावे नंतर राइट क्लिक करून सेवऎस करावे. सूचना - वालपेपर डाऊनलोड करण्यासाठी फोट...\n८ मार्च महिला दिवस\nसूचना - वालपेपर डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करावे नंतर राइट क्लिक करून सेवऎस करावे. सूचना - वालपेपर डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर ...\nमराठी पाट्या - 1\n123. ऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95/", "date_download": "2018-04-21T07:42:03Z", "digest": "sha1:JIO4VPEY4VGU2ZX4WGEALMQ76RKEQ6BS", "length": 4767, "nlines": 124, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बस स्थानक | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nग्राम पंचायत अंबडापूर चिखली रोड\nप्रभाग नं.8 शेगांव रोड\nप्रभाग नं.6 डी पी रोड\nप्रभाग नं.7 जामोद रोड\nप्रभाग नं. 8 जालना रोड\nग्राम पंचायत धाड गेट क्रमांक 193\nप्रभाग क्र .7 नागपूर-बायपास महामार्ग\nप्रभाग नं. 1 धाड रोड\nप्रभाग नं. बुलढाणा रोड\nप्रभाग नं.18 सोनाटी रोड\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/aasta.asp", "date_download": "2018-04-21T07:28:15Z", "digest": "sha1:TD3XQ2CHSVVU67QN3OXITQHC3Y35I7G5", "length": 5359, "nlines": 38, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nआस्थापना विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\nकेद्रींय माहिती आधिकार २००५\nRTI पहिले अपिल अर्ज नमुना\nRTI दुसरे अपिल अर्ज नमुना\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nकेंद्रिय माहितीचा अधिकार अघिनियम २००५ कलम ४ (१) (ब) (xvi) अन्वये अ..जन माहिती अधिकारी / सहाय्यक जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी कार्यक्षेत्र पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्हा.\nपुणे विभागातील सर्व गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचार्‍यांची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.. यादि\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2213", "date_download": "2018-04-21T07:51:44Z", "digest": "sha1:WFLOQ2GF5JQJ4RK7PMKITNCZNHWUVNG2", "length": 5681, "nlines": 59, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महाबँक पुरस्कार वितरण समारंभ २००९ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाबँक पुरस्कार वितरण समारंभ २००९\nमराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी, मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी, महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने, महाबँक पुरस्कार देण्यात येतो. ५००० रू. रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष २००८-०९ मध्ये, प्रसिद्ध झालेल्या भाषाविषयक लेखनाचा विचार करून डॉ. कलिका मेहता, डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रा. रंजना फडके यांच्या समितीने श्री. माधव आचार्य (चौल, अलिबाग) यांनी लिहिलेल्या ध्वनिताचे केणे या पुस्तकाची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १३ डिसेंबर २००९ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते होणार आहे.\nप्रास्ताविक : प्रा. प्र. ना. परांजपे\nग्रंथाविषयी : डॉ. नीलिमा गुंडी\nपारितोषिक वितरण : हस्ते डॉ. नागनाथ कोतापल्ले\nलेखकाचे मनोगत : श्री. माधव ना. आचार्य\nप्रमुख अतिथी मनोगत : डॉ. नागनाथ कोतापल्ले\nआभार प्रदर्शन : प्रा. आनंद काटीकर\nसमारंभाचे स्थळ : एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह), नवी पेठ, पुणे-४११०३०\nदिनांक-वार : १३ डिसेंबर, २००९ - रविवार\nवेळ : सांयकाळी ५.३०\n[ मराठीअभ्यासपरिषद.कॉम / मराठीअभ्यासपरिषद.ओर्ग ला भेट द्या ]\nप्रकाश घाटपांडे [08 Dec 2009 रोजी 04:21 वा.]\nबिपिन कार्यकर्ते [08 Dec 2009 रोजी 05:48 वा.]\nमाधव आचार्य यांचे अभिनंदन.\nचित्तरंजन... माधव आचार्य आणि त्यांच्या या पुरस्कारप्राप्त लेखनाची अजून थोडी ओळख करून द्यावी अशी विनंती.\n'ध्वनिताचे केणे'चे पुस्तक-परीक्षण आवर्जून वाचावे.\nबिपिन, मजकूर उपलब्ध नव्हता म्हणून आधी देऊ शकलो नाही.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\n'ध्वनिताचे केणे' ऑनलाइन विकत घेता येईल.\n'ध्वनिताचे केणे' ऑनलाइन 'ईरसिक.कॉम'वरून विकत घेता येईल.\nपुस्तकाला चुकून 'दलित साहित्य' ह्या वर्गीकरणात समाविष्ट केलेले दिसते.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3500", "date_download": "2018-04-21T07:21:28Z", "digest": "sha1:JL4XNFWKN2FIJFBYTMIQXYFMI46CXXVQ", "length": 29339, "nlines": 152, "source_domain": "mr.upakram.org", "title": "१८५७-५८ सालातील सातारा आणि वाईची काही छायाचित्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१८५७-५८ सालातील सातारा आणि वाईची काही छायाचित्रे\nमाझे इंटरनेटवरील एक मित्र निकोलस बामर ह्यांचे काही पूर्वज १८५०च्या पूर्वीपासून हिंदुस्तानात मुख्यत्वेकरून सैनिकी सेवेत होते. त्यांचे बरेच जुने कागदपत्र निकोलसपर्यंत वारश्याने येऊन पोहोचले आहेत. आपल्या पूर्वजांचे हिंदुस्तानातील दिवस आणि ते जेथे जेथे राहिले किंवा जेथे जेथे त्यांनी प्रवास केला ता त्या जागा आणि गॊष्टींमध्ये निकोलस ह्यांना खूप रस आहे आणि त्या अनुषंगाने, मुख्यत्वे इंटरनेटचा उपयोग करून, अधिक माहिती गोळा करणे ही त्यांचा एक आवडता छंद आहे. त्यासाठी ते एकदोन वेळा हिंदुस्तानात येऊनहि गेले आहेत. त्यांचा ब्लॉग http://sepoysgriffins.blogspot.com पाहिला की तुम्हास त्यांच्या कामाची कल्पना येईल. मराठी, हिंदी आणि अन्य भाषांतील शब्दांचे अर्थ, गावांच्या नावांची जुनी विचित्र इंग्रजी उच्चारातली स्पेलिंग्ज उलगडून आज ती जागा कोठली आहे, इकडचे रीतिरिवाज, अशा गोष्टी स्पष्ट करून सांगणे असे अनेक प्रकारचे साहाय्य मी त्यांना वेळोवेळी केलेले आहे.\nत्यांचे खापरपणजोबा चार्ल्स जेम्स बार्टन हे कंपनीच्या सैन्यात अधिकारी होते आणि त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने मुंबई, अहमदनगर अशा भागात झाले. १८५७-५८ च्या सुमारास त्यांनी सातारा, पुणे आणि वाई असा प्रवास केला होता. त्या काळात अतिदुर्मिळ अशी एक चीज, म्हणजे कॅमेरा, त्यांच्याजवळ होता किंवा कोणाचातरी कॅमेरा त्यांना उपलब्ध होता. ही कला युरोपातहि त्या काळात नुकतीच कोठे उदय पावत होती. त्या कॅमेर्‍याने घेतली गेलेली काही चित्रे निकोलसपर्यंत पोहोचली आहेत. त्यांपैकी काही त्यांनी digitalize करून मला २-३ वर्षांपूर्वी पाठविली होती. ती मी खाली जोडत आहे. आपणा सर्वांना ती मनोरंजक वाटतील असा विश्वास आहे. (बाकी काही चित्रे त्यांच्या उपरिनिर्दिष्ट संस्थळावर पाहता येतील.)\nह्यांपैकी काही चित्रे ज्या जागांची आहेत त्या आजहि ओळखता येतात पण काही येत नाहीत. आपणापैकी कोणास त्या जागा ओळखता आल्या तर अवश्य प्रतिसादाने कळवाव्या. काही चित्रे ज्यावर mount करण्यात आली आहेत त्या पुठ्ठयावरच जुन्या काळातच कोणीतरी - बहुशः बार्टन ह्यांनीच - काही जागांची नावे आणि वर्षांच्या नोंदी केल्या आहेत. बहुतांशी त्या अस्पष्ट आहेत पण काही ठिकाणी त्या वाचण्याइतपत स्पष्टहि आहेत.\n(ह्यापैकी पुण्याच्या पर्वतीखालच्या तळयाचे चित्र आणि अन्य एकदोन चित्रे मी दोन वर्षांपूर्वी ’सकाळ’ कडे पाठविली होती आणि त्यांनी बामर, बार्टन ह्यांच्या नामोल्लेखासह त्यांचा उपयोग करून जुन्या पुण्याच्या चित्रांची एक खास पुरवणी काढली होती.)\nपहिले आणि दुसरे चित्र चार्ल्स जेम्स बार्टन ह्यांचेच आहे. पहिल्यामध्ये मुळा-मुठा बंडमध्ये बोटिंग करणारा एक गट आहे त्यामध्ये मध्यभागी बसलेले बार्टन. दुस‍रे चित्र झुलत्या खुर्चीवर बसलेले बार्टन.\nतिसरे आणि चौथे चित्र पर्वतीखालच्या तळयाचे आहे. गणपतीचे जुने देऊळ आणि बेट तिसर्‍या चित्रात स्पष्ट दिसत आहे.\nपाचवे चित्र सातारचा कचेरीच्या राजवाडयाचे आहे. तो त्या काळात नुकताच बांधण्यात आला होता होता. तो छत्रपतींनी कचेरीच्या कामासाठी बांधला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच कामासाठी तो वापरात आहे. वाडयापुढची जागा मोकळी-मोकळी दिसत आहे. सर्वात शेवटच्या तीन चित्रात तोच परिसर आज कसा दिसतो ते कळेल आणि दीडशे वर्षात काय चांगले-वाईट बदल घडले ह्याचे उदाहरण दिसेल. सहावे चित्र जलमंदिर नावाच्या वाडयाचे आहे. तेथे आत भवानीचे देऊळ आहे. (अवांतर: ह्याच देवळात ५०-६० वर्षांपूर्वी एक तलवार शिवाजीची ’भवानी तलवार’ म्हणून दाखविण्यात येत असे, तसेच प्रतापगडावर शिवाजीने वापरलेली वाघनखे म्हणून एक बोटात घालायचे शस्त्रहि दाखवीत असत. बंदुकीच्या गोळयांचे जळके डाग पडलेले आणि कापसाच्या पातळ वेष्टनाने झाकलेले एक चिलखतहि तेथे होते. ह्या तीनहि चीजा मी स्वत: पाहिलेल्या आहेत. आज त्या कोठे आहेत ह्याची कल्पना नाही. भवानीच्या देवळात असलेल्या सोन्याच्या मूर्तीची १९५०-५१ च्या सुमारास चोरी झाली आणि अखेरपर्यंत तिचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी बळेबळेच आपटे आणि भावे नावाच्या दोन व्यक्तींना संशयावरून पकडले आणि त्यांचे खूप हाल केले. नंतर ते दोघेहि कोर्टात निर्दोषी ठरले.) जलमंदिर आजहि तसेच दिसते. रस्त्याच्या कडेचा शोभेचा कठडाहि आजतागायत तसाच आहे. केवळ जलमंदिराबाहेरची शेतबाग बदलून आज तेथे आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय नावाची संस्था गेले ७०-८० वर्षे चालू आहे.\nपुढची ७ चित्रे वाईच्या घाटावरील देवळांची आणि एका दर्ग्याची आहेत. काही चित्रांखाली Waee असे गावाचे नाव स्पष्ट दिसत आहे. प्रत्यक्ष देवळे किंवा दर्गा कोणी ओळखू शकले तर अवश्य प्रतिसादातून कळवावे. पुष्कळांना ही चित्रे ओळखता येतील असे वाटते.\nत्यानंतरचे चित्र कोठले आहे हे मला नीट समजत नाही पण खाली Aringaum near Nugger असे लिहिले आहे असे वाटते. त्यावरून हे अहमदनगरजवळच्या अरणगावातील एका देवळाचे चित्र असावे. (अरणगाव आजकाल सर्वांना मेहेरबाबांच्या तेथे राहण्यामुळे माहीत आहे.)\nशेवटची तीन चित्रे सातारच्या राजवाडयाबाहेरील परिसराची आहेत. दोन काळांमधील फरक लक्षणीय आहे.\nरोचक फोटो आहेत. बार्टन हे बहुधा महाराष्ट्रात राहिल्याने त्यांचा १८५७च्या बंडाशी जवळून परिचय आला नसावा. (की असावा त्याबाबत काही टिप्पणी मिळाली का त्याबाबत काही टिप्पणी मिळाली का\nसातारचा राजवाडा तेव्हाही सडकेच्या जवळ असल्यासारखा वाटत आहे. आता पडदे जाऊन आलेल्या जाळ्या आणि इतर गर्दी अपेक्षित वाटली.\nहे फोटो येथे लावल्याबद्दल धन्यवाद.\nपण् सदर गृहस्थांशी आपला परिचय कसा झाला असेल ह्याची उत्सुकता आहे.(वैयक्तिक प्रश्न वाटल्यास माफी असावी. प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेत तरी चालेल.)\nफोटो हे खरोखरच अतिदुर्म्मिळ असे तेव्हाचे साधन् होते. माझ्याकडच्या एका पुस्तकात असाच एक कैदेतल्या तात्या टोपेंचा फोटो पाहिला होता.\nअरविंद कोल्हटकर [16 Oct 2011 रोजी 19:16 वा.]\nवरच्या जलमंदिराच्या चित्राकडे पाहून एक नवी गोष्ट माझ्या ध्यानात आली. ती अशी.\nचित्रातील रस्ता तलावाच्या कडेने जाणारा रस्ता दक्षिणपूर्वेकडून उत्तरपश्चिमेकडे पूर्वपश्चिम रेषेला साधारणपणे १० अंशाचा कोन करून जातो. (वरील चित्र पहा.) छायाचित्र काढणारा पूर्वेस उभा राहून पश्चिमेकडे पाहात आहे. २१ जूनच्या सुमारास सातारा (१७.४१ उत्तर अक्षांश) येथे सूर्य खर्‍या पूर्वेच्या थोडा उत्तरेला उगवतो आणि मध्याह्नीच्या वेळेस ढोबळ मानाने झेनिथपासून साधारण ६ अंश उत्तरेकडे असतो. जलमंदिराच्या चित्रातील कठडयाच्या छायेवरून असे वाटते की ते चित्र २१ जूनच्या थोडे पुढेमागे सकाळी १०च्या सुमारास काढले असावे.\nखगोलशास्त्राच्या जाणकारांनी ह्याबाबत अधिक सांगावे.\nचित्रामध्ये दक्षिण कडेवरची इमारत 'जुना राजवाडा' म्हणून ओळखली जाते. तिला लागून उत्तरेला असलेली मोठी इमारत म्हणजे धाग्यातील चित्रातला कचेरीचा राजवाडा. ह्याचे तोंड पूर्वेकडे आहे आणि त्याचेच चित्र आपण वर धाग्यात पाहात आहोत. धाग्यातील ३ अलीकडच्या काळाचे फोटो हे वाडयाच्या पुढच्या मोकळया भागातील आहेत, ज्याचा उपयोग रविवारचा बाजार, तसेच जाहीर सभांसाठी केला जातो. अजून थोडे उत्तरेला सरकले जो रस्ता दिसतो त्याच्या पूर्व भागातून काढलेला फोटो धाग्यात आहे. रस्ता जेथे संपतो ती जागा म्हणजे जलमंदिर. चित्रातील शेताच्या जागी आलेले आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयहि दिसत आहे. मोती तलाव हिरव्या शेवाळामुळे उठून दिसत आहे. त्याच्याच कठडयाची छाया धाग्यातील चित्रात दिसत आहे.\nमन ह्यांच्या कुतूहलाचे उत्तर. निकोलस आणि मी गेली ७-८ वर्षे ई-मेलद्वारा एकमेकांस परिचित आहोत. India-L आणि India-British-Raj ह्या दोन Internet Lists चे आम्ही सदस्य आहोत आणि ब्रिटिशकालीन हिंदुस्तानबाबतच्या एकमेकांस ठाऊक असलेल्या माहितीचे आदानाप्रदान करणे हा ह्यांचा हेतु आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, भारत असे सदस्य सर्वदूर पसरलेले आहेत. अभारतीय सदस्यांचे सर्वसाधारण समान सूत्र म्हणजे त्यांच्या पूर्वजांपैकी कोणी ना कोणी हिंदुस्तानात दीर्घकाळ नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राहिलेले असतात.\nकेवढा बदल झालाय आता\nनव्या राजवाड्यापुढचे मैदान माझ्या लहानपणी पूर्ण मोकळे होते. त्यालाच गांधी मैदान म्हणत. तेथे आम्ही मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभा ऐकायला जात असू. भाऊसाहेब सोमण व्यासपीठावरुन हे नेते बोलत असत. आता जुना राजवाडा (प्रतापसिंह हायस्कूल) आणि नवा राजवाडा (इथले न्यायालय हलले आहे, पण काही सरकारी कचेर्‍या अजून असाव्यात) यांना फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. गांधी मैदानाला सध्या लोक 'राजवाडा चौपाटी' म्हणून ओळखतात आणि तिथेही भेळ-पावभाजी-आइस्क्रिमच्या हातगाड्यांनी जागा व्यापली आहे. जलमंदिरासमोरचा रस्ता केवढा मोकळा होता त्या काळी\nपुण्यातील पर्वतीखालचे तळे म्हणजे सध्याची सारसबाग. पेशवेकाळातही त्याला 'तळ्यातील गणपती' म्हणायचे. आता मंदिर आहे, पण तळे नाही.\nवाईचे एक काशीविश्वेश्वराचे मंदिर वगळता बाकी मंदिरे ओळखू आली नाहीत. दर्ग्याचा फोटो म्हणजे विश्वकोषाच्या शेजारचा दर्गा असावा बहुधा. ढोल्या गणपतीच्या मंदिराचा सध्याचा कळस आणि पाच कमानींचा सभामंडप यात दिसत नाही म्हणजे मग तो नंतर बांधला गेला की काय की या मंदिराचा फोटोच या संग्रहात नाही\nसातार्‍याचे काही दुर्मीळ फोटो मी पूर्वी पाहिले होते. ज्यात इतिहासकार ग्रँट डफ राहात असलेले घर, संगम माहुली येथील कॄष्णा-वेण्णा संगमाचा प्रचंड फुगवटा (धोम धरण बांधण्यापूर्वीचा जुना फोटो. दिलेरखानाच्या गोटात जाताना संभाजी राजे नावेतून कृष्णा पार करुन गेले होते आणि भर पावसाळ्यात मस्तानीच्या ओढीने बाजीरावाने नावाड्याला पुरात नाव घालायला लावली होती. माहुली येथे कृष्णेचे पात्र किती अफाट होते, हे त्या फोटोवरुन जाणवले. )\nअसो. हे अत्यंत जुने फोटो बघून मजा आली.\nधन्यवाद असंच आणखी काही पोतडीतून काढून दाखवा मालक :)\nअरविंद कोल्हटकर [16 Oct 2011 रोजी 21:04 वा.]\nतुम्हास उत्सुकता असेल तर १८८५ मध्ये छापलेले वरील पुस्तक गूगल बुक्समध्ये http://tinyurl.com/439gx4b येथे वाचन/उतरवून घेण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. तेव्हाच्या सातारा शहराचे विस्तृत वर्णन पृ.५५१-५८० (पीडीएफ पृ.५७८-६०७) आणि अन्य सर्व मोठया गावांची वर्णने तसेच अनेक प्रकारच्या मनोरंजक तपशीलाने पुस्तक भरलेले आहे.\nअस्वस्थामा [16 Oct 2011 रोजी 22:11 वा.]\nअशा दुर्मिळ चित्रांसाठी धन्यवाद.. याच परिसरात वाढलो असल्याने ही जुनी चित्रे पाहताना छान वाटले.. खरेतर सातारा तसा फार काही बदलला नाही असेच म्हणावे लागते..\nअसो.. बहुतेक सहावे चित्र माहुलीचे वाटते आहे.. मुख्यतः दोन्ही झाडे आणि दीपमाळ ओळखीचे वाटतात..\nकृपया कुणीतरी मदत करावी..\nमला प्रतिसादांतील मजकूर दिसत नाहीय. केवळ शीर्षक दिसतेय.\nमाझ्याकडून कुठले बटण स्क्रॉल करताना दाबले गेलेय की काय\nउपक्रम प्रशासनाने मदत करावी अथवा तंत्र जाणकारांनी मार्गदर्शन करावे, ही विनंती.\nएखादा ट्याग उघडा राहिलेला असावा, मजकूर पांढर्‍या रंगात येत आहे\nट्याग बंद करायचा प्रयत्न ट्याग बंद झाला टेस्टींग आता बघा प्रतिसाद देऊन. बहुदा सक्सेसफुल झाले आहे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nदुर्मिळ छायाचित्रे येथे उपलब्ध करून दिल्याबाबत धन्यवाद.\nसावल्यांच्या कोनाचे विश्लेषण गमतीदार आहे.\nहा दर्गा रविवार् पेठ् वाई येथील् आहे\nरविवार पेठ , तलाठीचे ऑफीस् आहे तिथे चावडीच्या पुढे जाल ना तर तर जंगम Doctor यांचा दवाखाना आहे त्याच्या अगदी समोर हा दर्गा आहे.\nमला वाटते तेच आहे कारण आमचा आजोळचा वाडा पण तिथेच आहे.\nआमच्या वाईचे सर्वच् फोटो अप्रतिम् \nअरविंद कोल्हटकर [29 Oct 2011 रोजी 22:05 वा.]\nवाहीदाबाईंना वाईचे उरलेले फोटो ओळखता येतील काय\nतो वाईला कृष्णानदीचा घाट आहे ना अहो त्याच घाटावर आमच्या इथल्या ढोल्या गणपतीचे मंदिर हि आहे मला वाट्ते छायाचित्रातील एकच् मंदिर ते आहे. बाकी काही मंदिरे ब्राम्हणशाही घाटावरील् असावीत आहेत् . खरे तर तिथे चार मंदिरे आहेत चक्रेश्वर, चिमणेश्वर, कौंतेश्वर,अन काळेश्वर जे ब्राम्हणशाही घाटावर आहे. अन राम्दोह घाटावर रामेश्वर, रामकुंड अन एक देवीचे (चिल्वली असेच् काहीसे नाव आहे ) मंदिर आहे.\nतशी आमच्या वाईत् मंदिरे खुप् आहेत्. पण काशी विश्वेश्वर मंदिर तर गणपती आळीत आहे.\nवाईचे आधीचे नाव विराटनगरी / दक्षिण काशी असेही होते.\n(बाकी कृपया मला वाहिदाताई किंवा फक्त् वाहीदा असे संबोधावे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/20-students-stopped-to-give-exam-for-saying-bharat-mata-ki-jai-in-madhya-pradesh-ratlam-1616227/", "date_download": "2018-04-21T07:38:32Z", "digest": "sha1:54BRDCKEWFIKCDMQZO7IYEIBK52FQA2K", "length": 13953, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "20 students stopped to give exam for saying bharat mata ki jai in madhya pradesh Ratlam | ‘भारत माता की जय…’ घोषणा दिल्यामुळे कॉन्व्हेंट शाळेतून विद्यार्थ्यांना हाकलले | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘भारत माता की जय…’ घोषणा दिल्यामुळे कॉन्व्हेंट शाळेतून विद्यार्थ्यांना हाकलले\n‘भारत माता की जय…’ घोषणा दिल्यामुळे कॉन्व्हेंट शाळेतून विद्यार्थ्यांना हाकलले\nपोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी केली.\nगडचिरोली येथील आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.\nमध्य प्रदेशच्या रतलाम येथील एका शाळेत विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय…’ घोषणा दिल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांना परीक्षेलाही बसू देण्यास शाळा प्रशासनाने मनाई केली आहे.\nयेथील नामली परिसरातील कॉन्व्हेंट शाळेत हा प्रकार घडला. शाळेतील नववी इयत्तेतील २० विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे शाळा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. या २० विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलण्यात आले. तसेच या सर्वांनाही परीक्षेला बसू देण्यासही मनाई करण्यात आली. ही गोष्ट मुलांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेतली. संतप्त पालक मोठ्याप्रमाणावर पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पालकांनी नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती आहे. पण या संपूर्ण घटनेबाबत शाळा प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nआमच्या काॅलेजमध्येही असा प्रकार झाला होता. मुलं लेक्चर सुरू असताना मुद्दाम शिक्षकाचं लक्ष विचलित करायला 'वंदे मातरम्' म्हणत होती. प्राचार्यांनी वेळीच झापलं, आणि मुलांनी आणि पालकांनीही त्याला योग्य प्रतिसाद दिल्यामुळे प्रकरण काॅलेजमध्येच निपटलं आजकाल मुलंही आचरट झालेली अाहेत, आणि त्यांचा पालकवर्ग अति लाडापायी वाहावत चालला आहे. या प्रकरणात खरं काय ते तपासाअंतीच कळेल, पण हीसुद्धा एक शक्यता असू शकते.\nपोलिसांनी शाळेच्या प्रशासनावर गुन्हा का दाखल केला नाहीभारतामध्ये 'भारतमाता की जय' म्हणणे हा तर गुन्हा नाही ना\nगंभीर प्रकरण आहे, शाळा प्रशासनाची शाळा घ्यायला हवी ...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_04.html", "date_download": "2018-04-21T07:45:00Z", "digest": "sha1:XONKILBP4X4FSU3Y2MSLOANGUBV5YIEE", "length": 36104, "nlines": 301, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nरत्नागिरी जिल्ह्यातिल मंडणगडापासुन चाप मैलावर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हेच ते गाव जिथे बाबासाहेबांचे पुर्वज रहात होते. बाबासाहेबांच्या घराण्याचे कुलनाव सपकाळ अन त्यांची कुलदेवता भवानी माता असं म्हणतात. भारतातील सा-या अस्पृश्य जातीत महार जात हाडाने कणखर, लढवय्ये, शुर, अन धन्याशी ईमानी राहण्यात त्यांची ख्याती होती. रणांगणात राजासाठी जीव देण्याची वेळ असो वा गावाच्या वेशीवर पाहारा देताना दरोडे खोरांपासुन ते चोरांपर्यंत सगळ्याशी दोन हात करण्याची वेळ असो. सगळ्या ठिकाणी महार हा स्वामीनिष्ठेच्या कसोटीत खरा उतरणा-या बहाद्दर जातीचा देशभर डंका वाजला होता. अशा शुर व स्वामीनिष्ठ अन ईमानी जातीची ख्याती ईंग्रजापर्यंत पोहचली. ईस्ट ईंडिया कंपनीने महारांचे हे गुण हेरले, आपल्या सैन्यात असे लढवय्ये अन ईमानी लोकांची नितांत गरज आहे व या वर सर्वोत्त पर्याय हे महारा शिवाय आजुन कोणी होऊच शकत नाही हे ईंग्राजानी जाणलं अन बॉंम्बे आर्मी ह्या कंपनीच्या सेना विभागासाठी महारांची पथके उभारली. हा इंग्रजांचा निर्णय कसा योग्य होता याची पावती देणारा कोरेगावभिमा च्या लढाईच्या निकाल पार कलकत्या पर्यंत महारांची ख्याती घेऊन गेला. आता महार जाती ही ईंग्रज सैन्यातील एक अती महत्वाची सेना होती.\nबाबासाहेबांचे आजोबा मालोजी सपकाळ हे याचं ईंग्रजी सेनेत नोकरीला होते. रामजी नावाचा मुलगा व मीराबाई नावाची मुलगी होती. रामजींची जडणघडण सैन्याच्या छावणीत झाली. रामजींवर सैन्याचा फार प्रभाव होता. पुढे तेही इंग्रजांच्या सेनेत भर्ती झाले.\nअगदी नजीकच्या काळात आयुष्यात फार मोठा बदल होणार होता याची त्याना जाणही नव्हती. नविन आयुष्य त्यांच्या स्वागतासाठी तिकडे सज्ज होत होतं. या अमुलाग्र बदलाची नांदी देणारी एक घटना घडली. रामजी ज्या पथकात होते त्या पथकात एक नविन सुभेदार नुकताच बदली होऊन येतो. हे सुभेदार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावचे महार जातीच अत्यंत नामवंत इसम. त्यांचे नाव सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर. अत्यंत सुखवस्तु कुटुंबातील हे मुरबाडकर. त्याची ७ हि भाऊ सैन्यात नोकरीस होते. घरी वैभावाचा पुर वाहत असे. सगळ्या महार जातील त्यांचा रुतबा अगदी वेगळा होता. हे कुटुंब अत्यंत धार्मिक होतं. महार वस्तीत त्यांचा फार मान सन्मान व्हायचा. पुढे हे कुटुंब पनवेलला स्थायीक झालेलं होतं. अशा या कुटुंबाचा एक सदस्य आज रामजीच्या पथकात दाखल होतो अन ईथेच त्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार होता.\nसपकाळ व सुभेदार यांचं चांगलं पटु लागलं. आपल्या जातितील माणुस म्हटल्यावर मुळातच आपुलकी वाटाते. वरुन सपकाळ हे तडफदार व्यक्तिमत्व, बाणेदरपणा, अभ्यासु अन अत्यंत निष्ठावान अशा सपकाळांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वाची सुभेदाराना भुरळ पडली. आपली कन्या भीमाबाईला हीला सपकाळ हे पती म्हणुन लाभले तर आयुष्याचं सार्थक होईल असं सुभेदाराना सारखं वाटु लागे. एकदिवस त्यानी सपकाळांकडे तसं बोलुन दाखविलं. सपकाळानी आपला होकार कळविला पण त्यांच्यात स्टेटस ईश्यु उभा ठाकला. सुभेदाराच्या तुलनेत सपकाळांचा आर्थिक दर्जा खालचा होता. सुभेदारांच्या घरच्यांचा या विवाहाला कडक विरोध होता, पण सपकाळानाच मुलगी देईन या गोष्टीवर सुभेदार अडुन बसले. घरी बरीच चर्चा झाली. वाद विवाद झाले, अखेर सुभेदाराच्या थोरल्या मुलानी या लग्नास सम्मती दिली अन इतरानी नाकं मुरडत का होईना हे स्थळ स्विकारलं.\n१८६५ साली वयाच्या २१ व्या वर्षी रामजी सपकाळ यांचा भिमाबाईशी विवाह झाला. धर्माजी मुरबाडकर आज धन्य झाले. भिमाबाई दिसायला अत्यंत सुंदर, लाघवी स्वभावाची अन धार्मिक वृत्तीची स्त्री होती. पुढेच याच महामायेच्या पोटी कोटी कोटी कुळे उद्धारणारा महासुर्य जन्मास येणार होता. अशी सर्वगुण संपन्न पत्नी लाभल्यामुळे रामजी कृतार्थ झाले. पण अनेक अडचणी पुढे उभ्या ठाकल्या होत्या. माहेरची लोकं भिमाबाईचा अपमान करु लागली. त्यांच्या बरिबरीचा नवरा मिळाला नाही असं एकंदरीत मत होतं. आज पर्यंत ज्या घरात ती वावरली त्याच घरात सासरच्या स्टेटस्वरुन भिमाबाईचा पदोपदी अपमान होऊ लागला. आपल्याच घरच्यांकडुन अशी वागणुक मिळाल्यावर मन विदिर्ण झालं. माहेर नकोस झालं होतं. आज मात्र भिमाबाईनी माहेरच्या लोकांच्या या वागणुकीमुळे एक प्रतिज्ञा केली. जो पर्यंत दागीने वेशीवर वाळत घालण्याची हैसियत होणार नाही तो पर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली.\nमहामानवाच्या आईवर अशी विचित्र वेळ यावी अन तेही आपल्याच माहेरच्यांकडुन या पेक्षा मोठं दुर्दैव नाही. पण आता माईनी हे चित्र पालटुन दाखविण्याच मनाशी ठरवलं होतं. लाख झालं तरी मागे वळुन बघायचं नव्हतं. मनाशी निश्चच केला होता. माहेरच्यांपेक्षा जास्त श्रीमंत, मान व सन्मान मिळवुन दाखवायचं होतं. अन त्या दिशेनी जोमाने कामाला सुरुवात झाली.\nरामजी सपकाळ उद्योगी, फार कष्टाळु व अभ्यासु व्यक्ती. अत्यंत महत्वाकांक्षी, शुर, बाणेदार, स्वाभिमानी अन चिकाटीनी काम कारणारे दिर्गोद्योगी व्यक्ती होते. अशा व्यक्तीना प्रतिष्ठा लाभतेच. किंबहुना प्रतिष्ठा त्यांच्या पायाशी लोळते हेच सत्य आहे. या व्यतिरीक्त ते मैदानी खेळात अत्यंत तरबेज व चपळ होते. विशेष करुन क्रिकेट आणि फुटबॉलमधे त्यांच्या विशेष प्राविण्य होतं. फुटबॉलच्या मैदानात रामजी उतरल्यावर भल्या भल्याना धुळ चाटत. क्रिकेट मधे तरी चौकार व षटकारांचा वर्षाव होई. हे सगळं बघुन छावणीतील इंग्रज अधिकारी थक्क होत. एक महार इतका प्रविण, इतका चांगला खेळाडु याचं त्याना फार कौतुक वाटे. रामजी सपकाळांच्या अष्टपैलु खेळाची ख्याती सा-या ईंग्रज अधिका-यांमधे पोहचली. अधिका-यांशी त्यांची वयक्तिक ओळख वाढु लागली. जेंव्हा हे अधिकारी रामजीना प्रत्यक्श भेटत तेंव्हा ते अजुनच चक्रावुन जात असतं. कारण रामजीचं व्यक्तीमत्व अत्यंत प्रभावी होतं. भाषा प्रभुत्व, बोलण्याची शैली अन त्याच्या जोडीला ज्ञान. हे सगळे कॉंबिनेशनच एकाच व्यक्तीत आल्यामुळे ते पुढच्या व्यक्तीवर काही क्षणात असा काही प्रभाव पाडत की ते आयुष्यभर आठवणित राहणारं व्यक्तिमत्व बनत असे. त्याना एकदा भेटलेला माणुस आयुष्यभर विसरत नसे. अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वानी एक वरिष्ठ इंग्रज अधिकारी प्रभावित होतो अन पुण्याच्या पंतोजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी रामजींची शिफारस करतो. ईथे शिक्षण घेऊन छावण्यातील शाळांमधे मुख्यध्यापक बनता येत असे. रामजींसाठी ही एक सुवर्ण संधी चालुन आली होती. त्याचं ते सोनं करणार हे निश्चित होतं, अन त्यांची खरी जागा अशा ज्ञानाच्या ठिकाणीच होती.\nरामजींची निवड होते अन ते पुण्याला रवाना होतात. ईथे शिक्षण घेत असताना जो काही पगार मिळत असे त्यातील अर्धा पगार आपल्या पत्नीला पाठवित असत अन उरलेल्या अर्ध्या पगारात निभावुन घेत. बघा आपल्या बाबासाहेबांमधे जी अभ्यासु वृत्ती आली तीची मुळं ईथे रोवली होती. अत्यंत बिकट परिस्थीतीतही न डगमगता अभ्यास करुन परिस्थीतीवर मात करणे हा वारसा वडिलांकडुन बाबासाहेबाना मिळाला होता. वेतनातील अर्धा भाग मुंबईस नित्य नियमाने भिमाबाईसाठी पाठवुनही ते पैसे घर चालवायला अपुरे पडत. पण प्रतिज्ञा पुर्ण करायची होती. वाटेल ते कष्ट करण्याची तयारी होती. सांताकृझच्या छावनीत रस्त्यावर खडी टाकण्याचे काम करुन भिमाबाईनी घर चालविले. पण त्या भोगत असलेल्या हाल अपेष्टा रामजीना कळू दिल्या नाही. माईचं एकच ध्येय होतं. खुप शिकायचं अन पुढे जायचं. कष्टाचे दिवस फार काळ राहणार नाही याची जाणिव होती. तिकडे रामजी मन लावुन अभ्याक करु लागले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे रामजी चांगल्या प्रकारे जाणुन होते. परिक्षेच्या वेळी दहा दहा तास अभ्यास केला अन परिक्षा उत्तिर्ण झाले.\nआता रामजी सपकाळ हे छावणी शाळेतील मुख्य अध्यापक बनले. या बढ्तीमुळे त्यांच्या पगारात तर वाढ झालीच पण हा नुसता पगार व मान सन्माचा मुद्दा नव्हता. गावत महारकी करुन लोकांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणा-या महार जातीच्या लोकांत अत्मसन्मान जागृत करण्याच्या दिशेनी टाकलेलं हे एक क्रांतीकारी पाऊल होतं. छावणितील शाळेत एक महार माणुस मुख्य अध्यापक बनतो ही गोष्ट कित्येक उच्च वर्णियाना खटकणारी होती. संधि मिळाल्यास महारकी करणारे महार विद्येच्या बळावर काय गाठु शकतो हे दाखवुन देणारी व महारांच्या बौद्धिक क्षमतेची पावती देणारी हि एक मह्त्वाची घटना होती. यामुळे महारांमधे नवचैतन्य निर्माण होणार होतं. आपणही विद्येच्या क्षेत्रात नाव कमवु शकतो हा संदेश महारांमधे पोहचविणारी एक अत्यंत मह्त्वाची घटना होय. महाराना गावबंधी, शिक्षणबंधी करुन कुजवत ठेवणा-या यंत्रणेला खिंडार पाडणारी एक नांदी होती. ओळखणा-यानी तेंव्हाच ओळखायला हवं होतं की महार काय करु शकतो. पण माझ्याच मातितील लोकानी माझ्या पुर्वजांच्या कार्यक्षमताना धार्मिक यंत्रणेच्या आधाराने निष्क्रिय केलं. पण आता आमच्या मदतीला पार युरुपातुन इंग्रजांच्या रुपात हे गोरे आले होते. आता महाराना बौद्धिक चुणूक दाखविण्याची संधी मिळणार होती. आमचं राख रांगोळी झालेल्या आयुष्याची पुनर्बांधनी करण्याची संधी मिळणार होती. अन लवकरच ह्या भुतलावर एक महामानव उगवणार होता.\nआता रामजी सपकाळ सुभेदार-मेजर पदापर्यंत पोहचले होते. सैनिक छावणित त्यांचा मान सन्मान कित्येक पट्टिने वाढला होता. घरात भरपुर प्रमाणत पैसा खेळु लागला. येणा-या जाणा-यांची रोज वर्णी लागलेली असे. भिमाबाईनी सोन्या नाण्याची सगळी हौस पुर्ण करुन घेतली. अशा प्रकारे आज भिमाबाईची प्रतिज्षा पुर्ण झाली. एक दिवस खरोखरच भिमाबाई आंगभर सोन लेवुन माहेरी गेली अन आंघोळी नंतर अंगातलं सगळं सोनं दाराच्या वेशीवर वाळत घातलं. आज माहेरचे लोकं या वैभवाने भारावुन गेले अन भिमाबाईचा मान सन्मान परत आला.\nआता रामजी सपकाळांच्या राहनीमानात अमुलाग्र बदल झाला. होणारच, आता ते सुभेदार-मेजर होते. त्यांच्या रुतब्याला शोभेल असं एकंदरित वागणुकीत बदलाव आला. जातिबांधवांची नित्य बैठक वाढली. आता कशालाही काही कमी नव्हतं. १८९० पर्यंत सुभेदाराना १३ अपत्ये झालीत. त्यापैकी बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा व तुळसा हे वाचले. इतर सगळे अपत्य लहानपणीचे वारले. बाळारामानी सातार पोलिस दलात नोकरी स्विकारली व तो कायमचा वेगळा झाला. सुभेदारानी सगळ्या मुलींचे सैनिकी मुलांसोबत मोठ्या थाटामाटात लग्न लावुन दिले. या सगळ्या काळात सततच्या बदल्या अन इतर दगदगीमुळे भिमाबाईची तब्बेत खालावु लागली. दरम्यानच्या काळात सुभेदारांची बदली मध्यभारतातील (मध्यप्रदेश) येथील महु गावच्या लष्करी छावणीत झाली. या छावणीतील शाळेत सुभेदार स्थिरावले. आता भिमाबाईनी उपास तापाक वाढविले. एक जनकल्याणकारी महापुरुषाची आई बनण्याची जशी प्रत्यक स्त्रिची ईच्छा असते अगदी तसं भिमाबाईला वाटे. असा समाजोद्धारक पुत्र आपल्या पोटी जन्मास यावा म्हणुन भिमाबाई पुजा पाट व व्रतवैकल्ये नित्य करु लागली. अन गर्भ राहिला.\nएका महामानवाच्या स्वागतासाठी ही महामाया व त्यांचं कुटुंब सज्ज होऊ लागलं.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568189", "date_download": "2018-04-21T08:07:47Z", "digest": "sha1:MXDCWMB46MZNMRLV24XS4IGSDOD24TKX", "length": 7778, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केवळ पाच टक्के भारतीय उद्योजकतेत यशस्वी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » केवळ पाच टक्के भारतीय उद्योजकतेत यशस्वी\nकेवळ पाच टक्के भारतीय उद्योजकतेत यशस्वी\nपंतप्रधान मोदी यांनी देशातील तरुणांना नोकरी करण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले होते. मात्र सरकारच्या प्रयत्नानंतरही देशात स्वतःचा व्यवसाय करणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे आव्हानदायक असल्याचे समोर आले. रोजगाराच्या मुद्यावर सध्या अडचणीत आलेले सरकार व्यावसायिक अधिक निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नवीन आकडेवारीनुसार देशातील अत्यंत कमी लोक व्यवसायात यशस्वी होतात. ग्लोबल आत्रपन्योरशिप मॉनिटर इंडियाच्या अहवालात 2016-17 मध्ये देशातील 11 टक्के लोक व्यवसाय क्षेत्रात संबंधित होते. यापैकी पाच टक्के लोकांना आपल्या क्षेत्रात यशस्वी होता आले.\nउद्योजकतेबाबत भारत अजूनही मागे असून जगात शेवटी असणाऱया देशांच्या यादीत भारताचा समावेश होतो. देशात नवीन उद्योग सुरू करत बंद करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपला व्यवसाय बंद करणाऱयांचे प्रमाण 26.4 टक्के आहे. उद्योग क्षेत्रातील घटनांची माहिती मिळविण्यासाठी या सर्वे करण्यात आला होता.\nलोकसंख्येच्या 4 टक्के लोकांनी उद्योजक बनण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. या वर्गाकडून सक्रियपणे व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातील 7 टक्के उद्योजक अशा क्षेत्रात आहेत, ते बंद झाल्यास साडेतीन वर्षांपेक्षा कमी वेळ झाला आहे. देशातील पाच टक्के उद्योजक आपल्या व्यवसायात यशस्वी होतात. 42 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत आपला व्यवसाय यशस्वीपणे राबविल्यांना उद्योजक समजण्यात आले आहे.\nब्रिक्स देशांमध्ये यशस्वी उद्योजकतेचे प्रमाण सर्वाधिक असून ते 17 टक्के आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक कमी असून ते 3 टक्के आहे. चीनमध्ये व्यवसाय करणाऱयांची संख्या 8 टक्के आहे. रशिया आणि भारत दोघांचेही प्रमाण प्रत्येकी पाच टक्के आहे. व्यवसाय सुरू करण्यात आल्यानंतर बंद करण्याची अनेक कारणे देण्यात आली आहेत.\n1.3 टक्के प्रकरणात सरकारी लालफितीमुळे व्यवसाय बंद केल्याचे म्हटले. सात टक्के प्रकरणात आर्थिक समस्या निर्माण झाली, तर 6.5 टक्के प्रकरणात खासगी कारण सांगण्यात आले. अजूनही भारतीयांसाठी व्यावसायिक बनणे आव्हान आहे.\nविक्रीच्या दबावाने बाजारात घसरण\nप्रवासी वाहन प्रकारात मारुती सुझुकीला पसंती\nपतंजलि दंतकांतिमुळे स्वदेशी कंपन्यांनाही फायदा\nअव्वल 100 कंपन्यांनी 38.9 लाख कोटीची संपत्ती निर्माण केली\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/expensive-oreva+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-21T07:55:37Z", "digest": "sha1:HVUAWDKO72XSGJKKF46PKGNL777SSVAT", "length": 14141, "nlines": 396, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग अरेवा हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive अरेवा हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive अरेवा हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 949 पर्यंत ह्या 21 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग हॅन्ड ब्लेंडर. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग अरेवा हॅन्ड ब्लेंडर India मध्ये अरेवा हॅन्ड ब्लेंडर वहाब २००प Rs. 880 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी अरेवा हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n2 अरेवा हॅन्ड ब्लेंडर रुपये अधिक उपलब्ध आहेत. 569. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 949 येथे आपल्याला अरेवा २००स 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10अरेवा हॅन्ड ब्लेंडर\nअरेवा २००स 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअरेवा हॅन्ड ब्लेंडर वहाब २००प\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/567895", "date_download": "2018-04-21T08:01:13Z", "digest": "sha1:DPJBPVZ7YLVFQHYUXGPR5YVJGXAGVHFR", "length": 8052, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संकेश्वर, तवंदी, सौंदलगा, मांजरी, कुन्नूर परिसरात गुढीची पूजा : - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वर, तवंदी, सौंदलगा, मांजरी, कुन्नूर परिसरात गुढीची पूजा :\nसंकेश्वर, तवंदी, सौंदलगा, मांजरी, कुन्नूर परिसरात गुढीची पूजा :\nपांरपरिक आणि मोठय़ा उत्साहात गुढीपाडवा सण निपाणी, संकेश्वर, तवंदी, सैंदलगासह ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाच्या मुहूर्तावर बहुतांशी ठिकाणी गुढी उभारण्यात आली. यानंतर दिवसभर देवालयामध्ये नैवेद्य अर्पण करण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे सर्वत्र मांगल्याचे वातावरण दिसून आले.\nनिपाणी येथील कुंभार गल्लीत प्रेंडस ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामूहिक गुढी उभारण्यात आली. रेणुका मंदिरासमोर ही गुढी उभारण्यात आली. यावेळी सनातनचे सुनील वाडकर उपस्थित होते. वाडकर यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे महत्व विशद केले. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांच्या वधाचा संबंध गुढी पाडव्याशी जोडून गुढी उभारण्याच्या पारंपरिक प्रथेपासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा सण उत्साहात साजरा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कुंभार गल्लीतील सर्व युवक, महिला, नागरिक उपस्थित होते.\nघट्टे गल्लीत सार्वजनिक गुढी\nयेथील घट्टे गल्लीत गणेश मंदिरासमोर सार्वजनिक गुढी उभी करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुढी पाडव्याची पार्श्वभूमी व महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आरती व प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी राजू बुडके, संजय पांगिरे, मोहन भोई, रविंद्र लाड, महादेव भोई, सचिन बिडकर, मनोहर भोई, बबन ढवळे, विवेक भोई, सनी पांगिरे, संतोष खराडे, सुमित पांगिरे, राजेश घरे, प्रविण घटे यांच्यासह महिला, नागरिक उपस्थित होते.\nसंकेश्वर : शहरासह परिसरात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढी उभी करुन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कडुनिंबाचे सेवन करण्यात आले. नागरिकांनी परिसरातील देवांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून दर्शन घेतले. येथील भक्तांकडून कावड पूजा करण्यात आली. महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ातील श्रीक्षेत्र शिंगणापूर येथे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त दररोज बारा दिवस वार्षिक यात्रा भरविली जाते. त्या पार्श्वभूमीवर येथील शिवभक्तांकडून येथे कावड पूजा व कोळेकर गल्लीत लोहार यांच्या घरी परंपरेनुसार कावड पूजा केली जाते.\nगणेशोत्सव, बकरी-ईद काळात कडेकोट बंदोबस्त\nघर कोसळून दाम्पत्य ठार\nहेल्मेट जागृतीसाठी पोलीस सरसावले\nसुधीरकुमार रेड्डी यांनी स्वीकारला पोलीस प्रमुख पदाचा भार\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/576002", "date_download": "2018-04-21T08:07:32Z", "digest": "sha1:HNIQO22W3JRCS65V6SO5SM47TB4GMUTX", "length": 7886, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वसंत व्याख्यानमालेत यंदा डॉ. काकोडकर, सुरेश प्रभू, राजू शेट्टी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विविधा » वसंत व्याख्यानमालेत यंदा डॉ. काकोडकर, सुरेश प्रभू, राजू शेट्टी\nवसंत व्याख्यानमालेत यंदा डॉ. काकोडकर, सुरेश प्रभू, राजू शेट्टी\nपुणे / प्रतिनिधी :\nवक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित 144 वी वसंत व्याख्यानमाला येत्या 21 एप्रिल ते 20 मे या कालावधीत सायंकाळी साडेसहा वाजता टिळक स्मारक येथे पार पडणार आहे. याअंतर्गत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, माजी गृहमंत्री शिवराज पाटील, भाजपाच्या त्रिपुरा विजयाचे शिल्पकार सुनील देवधर, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, खासदार राजू शेट्टी, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.\nयाबाबत बोलताना डॉ. टिळक म्हणाले, व्याख्यानमालेचे उद्घाटन 21 एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या व्याख्यानाने होणार आहे. 23 ला शिवराज पाटील यांचे, तर 24 ला ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांचे व्याख्यान होईल. 25 ला ‘बदलता पूर्वांचल’ या विषयावर भाजपच्या त्रिपुरा विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांचे आणि 26 ला ‘टेलिंग द स्टोरी ऑफ 833 मिलियन इंडियन्स’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे व्याख्यान होणार आहे.\n1 मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, तर 7 ला ‘धर्मनिरपेक्षता-राज्यघटना आणि वास्तव’ या विषयावर डॉ. माधव गोडबोले यांचे व्याख्यान होईल. 8 ला ‘धप्पा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानिमित्त गिरीश कुलकर्णी हे बोलणार आहेत. 12 ला खासदार राजू शेट्टी यांचे तसेच 19 ला ‘माहिती तंत्रज्ञान- काल, आज आणि उद्या’ या विषयावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होईल. 20 ला बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवींद्र साठे यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होईल.\nपी. साईनाथ यांना ‘न्या. म. गो. रानडे स्मृती पुरस्कार’\nवक्तृत्वोत्तेजक सभा, ग्रंथोत्तेजक सभा, सेवासदन संस्था आणि पुणे प्रार्थना समाज या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना ‘न्या. म. गो. रानडे स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे.\nएक हजाराची नवी नोट पुन्हा चलनात \nयुरोपातील जनजीवनात हिंदू समाजाचे योगदान मोठे : टेरिजा मे\nआत्मिक प्रेमाचे मंदिर म्हणजे ‘काळीजकाटा’ ; डॉ. द.ता भोसले यांचे गौरवोद्गार\nमुंबई-पुणे अवघ्या 20 मिनिटांत \nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_2.html", "date_download": "2018-04-21T07:50:04Z", "digest": "sha1:NECCWOLAFLCQPRO2PIZMDZOJXAF3D4H2", "length": 26072, "nlines": 302, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: फ्री-वेचं बारसं!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २ जुलै, २०१३\nमुंबईतील फ्री-वे (पुर्व मुक्त मार्ग) नुकतच १४ जुन २०१३ रोजी सुरु झालं. या मार्गाची एकुन लांबी १६.८ कि.मी. असून या उड्डानपुलामुळे()मुंबईच्या ट्रॅफिकमधून थोडी का असेना सुटका झाली म्हणायची. तसं मुंबईला कारनी जाणं म्हटलं की माझं तर डोक सुन्न होतं, पण हा फ्री-वे झाल्याचे ऐकल्या पासून थोडासा दिलासा मिळालाय. असो. या लेखाचा विषय मी मुंबईत कशानी जावं हा नसून हा जो नवीन फ्री-वे झाला आहे त्याचं बारसं करणे हा आहे. बाळ जन्मास आल्यावर बारसं करुन नाव ठेवतो तसं आता या रस्त्याचं बारसं होणार आहे. पण या नव्या बाळाचं नाव काय ठेवायचं यावरुन राजकारण्यांत जुंपली दिसते. त्यात रा्ष्ट्रवादीनी सगळ्याना घायाळ केल्याची बातमी आहे. असो. आता थेट विषयाकडे वळतो.\nया नवीन मार्गाचे नामकरण करायचे आहे. नामकरण व नामांतर या गोष्टी मराठी माणसासाठी आता नव्या राहिल्या नाहीत. मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तारापासून तर अगदी व्ही.टी. चे शिवाजी करण पर्यंतच्या अनेक घटना मराठी माणसाने पाहिल्या. काहिनी स्विकारल्या अन काहिनी नाईलाजाने त्या घटना पचवल्या व स्विकारल्याचं सोंग केलं. त्याला कारण म्हणजे ईथला जातीयवाद. जेंव्हा व्ही.टी. चे छत्रपती टर्मिनस झाले तेंव्हा उभ्या महाराष्ट्रानी दोन्ही हात पुढे करुन हे नामांतर स्विकारले. चांगली गोष्ट आहे. पण या मातीत प्रत्येक नामांतराचा इतिहास इतका चांगला नाहिये. त्याला नेहमीच जातीच्या कोनातून पाहिले गेले. जेंव्हा नामांतराचा संबंध आंबेडकरी जनतेशी वा दलितांशी आला तेंव्हा याच महाराष्ट्राने मोठा दंगा केला. मराठवाड्यातील नामांतराच्यावेळी शीव-सेनेने व बाळ ठाकरेनी जी घोषणा दिली ती अशी...\nखायला नाही घरात पीठ\nआम्ही रंजले गांजले व गरीब होतो म्हणून आमचा अपमान करत बाळ ठाकरे म्हणाला “दलिताना विद्यापिठाची काय गरज आहे त्यांच्याकडे खायला घरात पीठ नाही तेंव्हा विद्यापिठाचं हे काय करणार त्यांच्याकडे खायला घरात पीठ नाही तेंव्हा विद्यापिठाचं हे काय करणार” बाळ ठाकरे नावाचा माणूस आमची टिंगल टवाळी करत होता. शिक्षणाच्या बाबतीत आमचा घॊर अपमान करत होता. उभ्या महाराष्ट्रानी हा अपमान बघितला आहे. अगदी हाच निकष लावला तर मग शिवाजी महाराजानी ना कधी ट्रेन बघितली ना कधी रेल्वे स्टेशन पाहिला, मग त्यांचे नाव स्टेशनला का म्हणून द्यावे” बाळ ठाकरे नावाचा माणूस आमची टिंगल टवाळी करत होता. शिक्षणाच्या बाबतीत आमचा घॊर अपमान करत होता. उभ्या महाराष्ट्रानी हा अपमान बघितला आहे. अगदी हाच निकष लावला तर मग शिवाजी महाराजानी ना कधी ट्रेन बघितली ना कधी रेल्वे स्टेशन पाहिला, मग त्यांचे नाव स्टेशनला का म्हणून द्यावे असा प्रश्न उभा राहतो. मग यावर उत्तर काय येणार... शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्या कारणास्तव आम्हाला त्यांचा अभिमान आहे. म्हणून त्यांचे नाव देण्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. म्हणजे नामांतराचा संबंध तुमचं अभिमान अधोरेखीत करत हे खरं कारण आहे. मग ज्या कोट्यावधी लोकाना बाबासाहेबांचा अभिमान वाटतो त्यांचं नाव देताना हे निकष का बदलले गेले असा प्रश्न उभा राहतो. मग यावर उत्तर काय येणार... शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्या कारणास्तव आम्हाला त्यांचा अभिमान आहे. म्हणून त्यांचे नाव देण्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. म्हणजे नामांतराचा संबंध तुमचं अभिमान अधोरेखीत करत हे खरं कारण आहे. मग ज्या कोट्यावधी लोकाना बाबासाहेबांचा अभिमान वाटतो त्यांचं नाव देताना हे निकष का बदलले गेले बाळ ठाकरे नावाच्या हिंदू दंगेखोराने का म्हणून एवढा आरडा-ओरडा केला. का म्हणून सेने करवी दलितांचे हाल हाल करुन मराठवाड्यात हाहाकार उडविल्या गेला. का म्हणून अनेक दलितांचे घरदार पेटवून देण्यात आले. अन का म्हणून पोच्या कांबळे सारख्या दलिताचे हात पाय कापून ठार करण्यात आले बाळ ठाकरे नावाच्या हिंदू दंगेखोराने का म्हणून एवढा आरडा-ओरडा केला. का म्हणून सेने करवी दलितांचे हाल हाल करुन मराठवाड्यात हाहाकार उडविल्या गेला. का म्हणून अनेक दलितांचे घरदार पेटवून देण्यात आले. अन का म्हणून पोच्या कांबळे सारख्या दलिताचे हात पाय कापून ठार करण्यात आले हे सगळं घडवून आणणारे कोण होत हे सगळं घडवून आणणारे कोण होत हिंदू जातीयवादी व दंगेखोर बाळ ठाकरे होते. हा झाला भुतकाळ.\nआता आजचं काय ते पाहू या. उपरोक्त फ्री-वे तयार झाले व आता त्या फ्री-वेला नाव देण्याची वेळ येऊन ठेपली. आंबेडकरी समाजाच्या कुठल्याही नामांतराला कडाडून विरोध करणा-या मनसेनी हळूच बाळ ठाकरेचे नाव फ्री-वे ला द्यावे म्हणून आपली मागणी पुढे केली. मला या मागणी बद्दल आक्षेप नाही, माझा आक्षेप आहे यांच्या विकृत मनोवृत्तीला व त्या नावाला. बाळ ठाकरे हे जातीयवादी नाव आहे. अशा माणसाचं नाव कसं देता येईल जेंव्हा अशीच एखादी मागणी आंबेडकरी समाजातून केली जाते तेंव्हा याच मनसे-शिवसेनेच्या आंगावर पाल धावते. अन स्वत:च्या आवडीचे नाव मात्र खुद्द सुचवतात. हा काय प्रकार आहे जेंव्हा अशीच एखादी मागणी आंबेडकरी समाजातून केली जाते तेंव्हा याच मनसे-शिवसेनेच्या आंगावर पाल धावते. अन स्वत:च्या आवडीचे नाव मात्र खुद्द सुचवतात. हा काय प्रकार आहे इंदू मीलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक हवे म्हटले तेंव्हा मनसेनी ओरडा केला की कशाला हवे स्मारक इंदू मीलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक हवे म्हटले तेंव्हा मनसेनी ओरडा केला की कशाला हवे स्मारक अन काही दिवसातच स्वत: बाळ ठाकरेच्या स्मारकाची मागणी लावून धरली. अन आता फ्री-वे ला बाळ ठाकरेचे नाव द्या म्हणत आहेत. आंबेडकरी समाजाचा प्रश्न आला की यांच्या पुटात दुखतं. आमच्या मागण्यांचा विरोध केला जातो, टर उडविल्या जाते. स्वत:साठी मात्र तीच मागणी न्याय व भुषणावह असते. ही या मनसे व सेनेची लबाडी आहे. तसं मला काळजी करायची गरज नाही. मराठी माणूस या लबाड लांडग्याना चांगलाच ओळखून आहे.\nबरं हे झालं सेना-मनसेचं. आता आमचे नेतेही काही कमी नाहीत. तिकडे मनसेनी काय बाळ राग आवळला रे आवळला ईकडे आमच्या दासानी सुद्धा रामदासी-राग आवळला. ईतर वेळी झोपा काढणारा रामदास अचानक खळबळून उठला व “बाबासाहेबांचं नाव द्या” म्हणून किंचाळला. रामदास आजकाल वेड्यासारखा वागतो हे आंबेडकरी जनतेला नवीन नाही. तसही चेंबूर ते भायखळ्या पर्यंत आंबेडकर मार्ग ऑलरेडी आहेच. त्यामूळे आंबेडकरी नेते आपण काय भूमिका घ्यावी या संभ्रमात आहेत. या सगळ्या प्रकरणात जर कोणी जबरदस्त फासा फेकला असेल तर तो राष्ट्रवादीने. राष्ट्रवादीने या मार्गाला “डॉ. बाबासाहेबांचे” नाव देण्याचा आग्रह धरला आहे. यातून अनेक पक्षी मारले जाणार आहेत. पहिलं म्हणजे निळ्या झेंड्याशी युती करुन बसलेल्या शिव-सेनेला आता उघड विरोध करता येणार नाही. अन केलाच तर २०१४ची निवडणूक बोंबलीच समजा. भाजपा सुद्धा निळ्या मैत्रीला जागत तोंडावर बोट ठेवून शs शs शs शिवाय काहीच करु शकणार नाही. कॉंगेस तर निरुपाय होऊन राष्ट्रवादीच्या रांगेत उभं राहण्याशिवाय हल्ली काहिच करत नाही. राहतो प्रश्न तो मनसेचा. आता मनसेनी विरोध केलाच... तर “हे बघा मनसे कशी आंबेडकर विरोधी आहे...” म्हणत रेल्वे इंजीनला आयतं खिंडीत गाठल्या जाणार. मनसेच्या विरोधात रान पेटवता येईल, थोडक्यात राज ठाकरेचा बॅंड वाजणार. म्हणजे राष्ट्रवादीने एका दगडात अनेकांवर नेम साधला. २०१४च्या प्रचारात आंबेडकरी जनतेपुढे जाताना राष्ट्रवादिकडे ही मोठी गुंतवणूक असेल. ईतर पक्षही काही दूधखुळे नाहीत. त्यानाही ही गुंतवणूक हवीच आहे. म्हणून आता सगळे मिळून एका सुरात आंबेडकरी राग आवळल्यास नवल वाटून घेऊ नका. थोडक्यात हे बारसं प्रचंड रंगणार दिसते. असो.\nकाय होईल ते होईल पण मला उद्धव काय भूमिका घेतो ते पहायचं आहे. जानी दुश्मन राजला धडा शिकवण्यासाठी स्वत:च्या बापाच्या नावाला विरोध करतो की पितृप्रेमापोटी बाबासाहेबाच्या नावाला\nया बारस्याच्या घुग-या मोठ्या चवदार असणार\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चालू घडामोडी, मनसे, शिवसेना\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2016/01/blog-post_84.html", "date_download": "2018-04-21T07:46:14Z", "digest": "sha1:JKW6OCBKYICVEK3R6HWX7FBEAPHUQS7Y", "length": 5135, "nlines": 71, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: असे चांदव्याला पिसे सागराचे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २९ जानेवारी, २०१६\nअसे चांदव्याला पिसे सागराचे\nअसे चांदव्याला पिसे सागराचे की लाटांवरी तो प्रकाशून नाचे पुन्हा प्रीत त्याची उधाणून येता पसारे किनार्‍यावरी त्या क्षणांचे\nलपेटून गंधित सुवासीक शेला हळूवार वारा खुळावून गेला कधी मंद होताच बेबंध होतो घुमू लागतो आणि भलत्या दिशेला\nअशी रात येते युगातून सखया फुलवते खुलवते हळूवार हृदया मिळावे तुला जे हवे तेच अलगद जडावी मनावर मनाचीच किमया\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/wimbledon-2016-milos-raonic-beats-roger-federer-reach-first-grand-slam-final-10671", "date_download": "2018-04-21T07:31:57Z", "digest": "sha1:4L2YZC7WAV7S7C4GN237RFWV2MEHHPOU", "length": 8975, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wimbledon 2016: Milos Raonic beats Roger Federer to reach first Grand Slam final रॉजर फेडररची उपांत्य फेरीत हार | eSakal", "raw_content": "\nरॉजर फेडररची उपांत्य फेरीत हार\nशनिवार, 9 जुलै 2016\nविंबल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची विंबल्डनच्या पुरुष एकेरीतील संघर्षपूर्ण वाटचाल खंडित झाली. उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिलॉस राओनिचने त्याला पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत हरविले.\nउपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मरिन चिलीचविरुद्ध फेडररने पाच सेटमध्ये विजय खेचून आणला होता. या वेळी मात्र तो अशा जिगरबाज कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. 34 वर्षांच्या फेडररला 25 वर्षांच्या राओनीचविरुद्ध पाचव्या सेटमध्ये प्रतिआक्रमण रचता आले नाही.\nविंबल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची विंबल्डनच्या पुरुष एकेरीतील संघर्षपूर्ण वाटचाल खंडित झाली. उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिलॉस राओनिचने त्याला पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत हरविले.\nउपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मरिन चिलीचविरुद्ध फेडररने पाच सेटमध्ये विजय खेचून आणला होता. या वेळी मात्र तो अशा जिगरबाज कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. 34 वर्षांच्या फेडररला 25 वर्षांच्या राओनीचविरुद्ध पाचव्या सेटमध्ये प्रतिआक्रमण रचता आले नाही.\nमिलॉस राओनीच (कॅनडा 6) वि. वि. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड 3) 6-3, 6-7 (3-7), 4-6, 7-5, 6-3.\nगोदावरी गौरव'द्वारे आज कृतज्ञतेचा नमस्कार\nनाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/", "date_download": "2018-04-21T07:54:23Z", "digest": "sha1:U2A65IEVG2VSKJTQJXKTX4N532FAPBJH", "length": 12438, "nlines": 111, "source_domain": "punenews.net", "title": "Pune News Network – Pune's Biggest News Network", "raw_content": "\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nपुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …\n10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..\nमहावितरणशी संबंध दर्शवून उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह; सावध राहा…\n“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\n१५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात पुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी …\n“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…\nपुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान\n‘कलातीर्थ’ पुरस्काराने मराठी चित्रपट श्रुष्टीतील दिग्दर्शकांचा गौरव\nडॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nपुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nसनातन आणि हिंदू जनजागृती समितीच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमागे आहेत – आशिष खेतान\nसंतापजनक : १६ वर्षीय मुलीवर 33 जणांनी केला तब्बल ३६ तास बलात्कार\n​ईशान्य भारत हा भारत व आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा ठरेल – गोखले\nपुणे, दि १४ जुलै : रस्ते, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्थलांतरीतांसंबंधीचा व्यावहारिक दृष्टीकोन, भारतीय …\n‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे\nनदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…\nस्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…\n‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\nवयाच्या 48 व्या वर्षी 48% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…\nबारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…\nयावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच – विनोद तावडे\nडॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार\nपुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) …\nश्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न\nसुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”, प्रियांका चोप्रा “पद्मश्री”, सानिया मिर्झा पद्मभूषण\nरामकृष्ण मठातर्फे रामनवमी उत्सवाचे आयोजन\n‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना जाहीर\nफुटबॉलपटू पेलेंनी केले तिसऱ्यांदा लग्न\nब्राझीलला तीन वेळा फुटबॉलचे जगज्जेतेपद मिळवून देणारे प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांनी तिसऱ्यांदा लग्न केले आहे. …\nमेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता ठरले एमसीएल २०१६ चे सर्वोत्तम खेळाडू\nअद्ययावत तंत्रज्ञानाची ‘गन’ गगनला प्रदान\nक्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली – कपिल देव\nक्रिकेटर रोहित शर्मा याच्या हस्ते होणार ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’चे उद्घाटन\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\n१५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात पुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी …\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\n‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर\n‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे\nसीएसआईआर तर्फे मधुमेहावरील ‘बीजीआर- ३४’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती\nसीएसआयआरच्या एनबीआरआय आणि सीआयएमएपी द्वारा संयुक्तपणे औषधाची निर्मिती औषधाच्या प्रभावीपणा व सुरक्षिततेची शास्त्रीय दृष्ट्या यशस्वी …\nआणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…\nएका ह्रदयाचा प्रवास… (ग़्रीन कॉरिडॉर) [Video]\nरुग्णालये रुग्णांना स्वतःच्या दुकानातून औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती करू शकत नाहीत;\nइन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड लॉ बद्दल अधिक जाणून घ्या\nहेमा कोटणीस यांना “एलिट मिसेस इंडिया”चा खिताब\nपुणे न्यूज नेटवर्क : केवळ पुणेच नव्हे तर देशाला अभिमानास्पद अशा “एलिट मिसेस इंडिया (वर्ल्ड)” …\n(Sunday Special: उन्हापासून बचाव : प्राण्यांसाठी ठंडा ठंडा कुल कुल…)\nपुण्यातील खास पैठणीच्या रूपातील ‘केक’ सोशल मिडियावर व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/576005", "date_download": "2018-04-21T08:07:34Z", "digest": "sha1:C6LFKBU6UAACZMLMZGEDAKW73YYMBX7F", "length": 4918, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई- कोल्हापूर उद्यापासून ‘हवाहवाई’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » मुंबई- कोल्हापूर उद्यापासून ‘हवाहवाई’\nमुंबई- कोल्हापूर उद्यापासून ‘हवाहवाई’\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुंबई ते कोल्हापूर विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबई- कोल्हापूर आणि कोल्हापूर- मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान येजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.\nगेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या या विमानसेवेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुरव्यानंतर पुन्हा कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.मुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील.तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले वेचक महिला,तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱया महिला प्रवास करतील. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.\nकचऱयात सापडले लॉटरीचे तिकीट ; झाला लखपती\nइथे साकारले बिअरच्या बाटलीपासून बौध्द मंदिर\nमुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत\nसृष्टीच्या वाढदिवसातून नवी दृष्टी\nPosted in: विशेष वृत्त\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_296.html", "date_download": "2018-04-21T07:27:34Z", "digest": "sha1:UAK43CT5P354YY5GFFVHQTXY27G6LAZ5", "length": 25865, "nlines": 307, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: वारी म्हणजे पावसाळी सहल!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, १९ जुलै, २०१३\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nमाझा जन्म विदर्भातला अन वरुन मी शेतकरी. त्यामुळे पाऊस, शेती व शेतातली कामं याचा दांडगा अनुभव. मी मुळात गडचिरोली जिल्ह्यातला असल्यामुळे आधी मला वारी बद्दल फारसं माहित नव्हतं. पण पुण्यात आल्यावर एक गोष्ट लक्षात आली की वारीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतो तो शेतकरीच. बाकी पांढरपेशी पुणे ते सासवड पर्यंत पालखी सोबत चालतात अन पुढचे कित्येक दिवस ’कसा वारीला गेलो” वगैरे चकाट्या पिटतात. खरी वारी जर कोणी करत असेल तर तो शेतकरी व गावातला अन खेड्यातला माणूसच. नोकरदार वर्गाला दोन-तीन आठवड्याची सुट्टी वारीवर खर्चायची छाती होत नाही म्हणून तो सासवड पर्यंतचाच पर्याय निवडतो. कित्येकाना तर ते ही जमत नाही. पण संस्कृतीच्या नावाने बढाई मारताना मात्र हा वर्ग सगळ्यात पुढे असतो. जिवनात एकही वारी न करताही वारी म्हणजे आपली संस्कृती वगैरे छातिठोकपणे सांगत सुटतो. असो.\nतर मला नेहमी प्रश्न हा पडतो की देहू-आळंदी ते पंढरीचा प्रवास करणारा बहुतांश वर्ग हा खेड्यातला नि व्यवसायानी शेतकरी असलेला कष्टकरी वर्ग असतो. गंमत अशी की ही वारी दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असते. जुन-जुलै म्हणजे शेतकर-यासाठी शेतात राबण्याचा मुख्य मोसम. मी स्वत: शेतकरी असल्यामुळे या दोन महिन्यात काम करणे किती महत्वाचे आहे हे मला चांगलच ठाऊक आहे. इथला शेतकरी सगळ्यात जास्त जर कधी राबत असेल तर तो याच दोन महिन्यात. एकदा जुन-जुलै संपला की मग शेतातली कामंही कमी होतात.\nपण वारीला जाणरे सगळे शेतकरी. अन जातात कधी तर नेमकं कामाच्या दिवसांत. वारकरी- शेतकरी हे समिकरण मात्र मला प्रचंड गोंधळात टाकतं. वारकरी प्रथा ज्ञानेश्वराच्या काळापासूनची आहे याची नोंद मिळते. म्हणजे त्या काळात तर फक्त शेतकरी वर्गच होता. नोकरादर व व्यापारी वर्ग असेल संख्येने अत्यल्प. अन असला तरी तो आजच्या नोकरदारा सारखाच घरातून दंडवत घालून वारीचं गुणगाण गाण्यापलिकडे फारसं काही करत असेल असं वाटत नाही. म्हणजे हजारो वर्षापासून ज्यानी वारी जपली तो शेतकरीच. मग प्रश्न हा पडतो की नक्की शेतक-यातला नेमका कोणता वर्ग/गट वारीला जात असे कारण जुन-जुलै तर शेतक-यासाठी कामाचे दिवस. म्हणजे घरातील काम करणारा शेतकरी अशा वेळी तीन आठवडॆ वारीवर गेल्यास पुढच्या काळात त्याचं कुटुंब वा-यावर जाण्याची शक्यता. म्हणजे राबता शेतकरी काही वारीला जायचा नाही हे पक्क. मग जायचा कोण कारण जुन-जुलै तर शेतक-यासाठी कामाचे दिवस. म्हणजे घरातील काम करणारा शेतकरी अशा वेळी तीन आठवडॆ वारीवर गेल्यास पुढच्या काळात त्याचं कुटुंब वा-यावर जाण्याची शक्यता. म्हणजे राबता शेतकरी काही वारीला जायचा नाही हे पक्क. मग जायचा कोण तर एकतर लहान पोरं वा घरातली म्हातारी माणसं. लहान पोरांचं म्हणाल तर त्यांची शक्यता वाटत नाही. म्हणजे शेवटी हाच निष्कर्ष निघतो की हे वारीला जाणारे बहुतेक घरातील वयस्क व म्हातारी माणसचं असत.\nपण जरा तात्कालीन प्ररिस्थीतीचा विचार केला तर हा सिद्धांत फोल ठरतो. कारण तेंव्हाचे रस्ते, प्रवासातील अडचण अन वरुन कोसळणारा पाऊस याचा विचार केल्यास वारीला जाणारे हे थकलेले म्हातारे असूच शकत नव्ह्ते. वारी करायची म्हणजे तब्येतीनी धडधाकटच असावे लागायचे. म्हणजे वारी हे काही थकलेल्या म्हाता-यांचंही काम नव्हतं, अन आजही नाही. थोडक्यात वारी कष्टकरी शेतकर-याचं काम नव्हतं, लहान मुलांचही नव्हतं व थकलेल्या म्हाता-यांचही ते काम नव्हतं. मग कोणाचं होत कारण अंगातून घाम गाडून जगणारा शेतकरी ऐन मोक्याच्या वेळी शेतं सोडून वारीला जात असेल हे मलातरी पटत नाही.\nथोडं खोलात जाउन विचार केल्यावर मला याचं उत्तर सापडतं. गांधी हत्तेनंतर गावो गावी उसळलेल्या दंगलीत ब्राह्मण समाजानी शहकराकडॆ धाव घेतली. पण त्या आधी प्रत्येक खेड्यात ब्राह्मण समाज राहात होता. काही नुसतं भिक्षुकी करुन जगायचे तर काहिंकडे मंदिरांचे व जमिनीचे ताबे होते. या जमिनी पैसे देऊन वा गावकरी लोकानी कसुन देण्याची पद्धत होती. थोडक्यात पाऊस पडल्यावर शेतकरी बिझी होत असे व ब्राह्मण मोकळा... म्हणजे ऐन पावसात ब्राह्मणांचे सगळे ग्राहक ज्यांच्याकडे पुजा पाठ करुन ब्राह्मण समाज पोट भरायचा तो समाज शेतात असायचा. याचाच अर्थ या काळात ब्राह्मण समाजाचा व पुरोहीतगिरीचा स्लॅक पिरीअड चालू व्हायचा. पावसाळ्यात धंध्याला मंदी यायची. मग अशा वेळी नुसतं घरी बसून कंटाळलेल्या खेड्या पाडयातल्या ब्राह्मणानी नवी शक्कल लढवत पावसाळी सहल शोधून काढली. ती सहल म्हणजे वारी.\nपहिला पाऊस आला रे आला की शेतकरी धोतर खोचून शेतात उतरायचा. अन खेड्या पाड्यातला ब्राह्मण मात्र गाठोळं बांधून पंढरीला निघायचा. त्या निमत्ताने पंढरीचे देवदर्शनही व्हायचे व ज्ञाती बांधवांची भेटही व्हायची. तिथे बसून समाजाला लुटण्याची नवी ध्येय-धोरणही आखायला पुरेसा वेळही मिळायचा. एखाद्या नव्या पुजेचा व नव्या देवाचा शोक लावयला बरं पडायचं. वरुन त्या काळात दळणवळणाची साधनं नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या काना कोप-यातून येणा-या ब्राह्मणाची ही वारी व पावसाळा दोन्ही एकाच वेळी संपायच्या. हा ब्राह्मण घरी परतेस्तोवर शेतकरीही मोकळा झालेला असायचा. आपली सहल सुखकर व्हावी व आपलं संरक्षण व सामानाचं ओझं इतरानी वाहावं या हेतूने ब्रह्मदेवाचा वास्ता देत या ब्राह्मण समाजानी बहुजनाना सोबत घेण्याचे सुरु केले असावे. अन इथेच घात झाला. कारण बहुजन समाज हुशार. त्यानी या प्रवासात ब्राह्मणाना निट ओळखलं. ब्राह्मणांच्या संगतीत राहुन बहुजन अभंग ऐकू लागला. मग तो स्वत: काही ओव्या रचू लागला. अन हा हा म्हणता बहुजन समाज चक्क अभंग रचून मोकळा झाला. अन हा हा म्हणता या पावसाळी सहलिला लोकोत्सवाचे रुप मिळाले.\nयाचं अजून बारकाईने निरिक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की वारीत सामिल होणार बहुजन समाज कोण होता संत पदाला पोहचणारे बहुजन कोण होते. ते सगळे बहुजन, शेतात राबायला नको असलेले कामचुकार नि आळशी होते असे दिसते. किंबहुना त्यांच्याच लिखानातून ते सप्रमाण सिद्ध होतं. याचा अर्थ ब्राह्मणांच्या पावसाळी सहलित सामिल होणारे कामचुकार बहुजन म्हणजे वारकरी... ही होती वारक-यांची व वारीची प्राथमिक अवस्था.\nआता मात्र बोलायचे कारणच नाही... आजचे वारकरी म्हणजे गाव गुंडाची झुंडशाही\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: वारकरी आणि वारी\nराजेश ५ ऑगस्ट, २०१३ रोजी ७:१८ म.उ.\nतुमचे खालील वाक्य खरे मानायला गेले तर भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी - भिक्कू देखील तसेच होते असे म्हणता येईल का \"संत पदाला पोहचणारे बहुजन कोण होते. ते सगळे बहुजन, शेतात राबायला नको असलेले कामचुकार नि आळशी होते असे दिसते. \"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/punjabi-dishes-marathi/kabuli-chana-117032000030_1.html", "date_download": "2018-04-21T07:43:29Z", "digest": "sha1:DTA6DCARZTUOQM76BNN3ITF56DJQZ56P", "length": 7890, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चना पिंडी (काबुली चणे पंजाबी पद्धत) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचना पिंडी (काबुली चणे पंजाबी पद्धत)\nसाहित्य : 4 कप काबुली चणे रात्रभर भिजवून निथळून घेतलेले, 2 मोठे चमचे डाळिंबाचे दाणे, 2 मोठे चमचे जिरे, 4 कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, 4 मसाला वेलच्या, 5 तुकडे दालचिनी, 10 लवंगा, 4 मोठे चमचे धणे पूड, 2 छोटे चमचे गरम मसाला पूड, 3 मोठे चमचे कैरी पूड, 6 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, 15 ग्रॅम आले बारीक कापलेले, 1/2 कप तेल, 1/2 कप तूप, 1 कांदा उभा चिरलेला, 2 लिंबे फोडी केलेली.\nकृती : तव्यात डाळिंबाचे दाणे आणि जिरे एकत्र ‍भाजा आणि त्याची पूड करा. कुकरमध्ये पाणी घाला. चणे, 4 छोटे चमचे मीठ, वेलच्या, दालचिनी आणि लवंगा घालून 20 मिनिटे शिजवा. कुकर उघडून पाणी निथळून राखून ठेवा. उरलेलं मीठ डाळिंबाचे दाणे, जीरे, कोथिंबीर, काळी मिरी, गरम मसाला आणि कैरी पूड घाला. तव्यात तेल आणि तूप धूर निघेपर्यंत गरम करा आणि ते चण्यांवर सारखे ओता. चणे शिजवलेलं पाणी घाला. चणे असलेला कुकर मध्यम आचेवर ठेवा आणि पाणी आटून जाईपर्यंत आणि तेल वेगळे सुटेपर्यंत शिजवा. अधून मधून ढवळत रहा. चणे वाढायच्या भांड्यात काढून घ्या. कांदा आणि लिंबासह गरम गरम वाढा.\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_9997.html", "date_download": "2018-04-21T07:52:37Z", "digest": "sha1:7JQN372BCXMYU4GBAI5PAGFCVAIR5OA7", "length": 27663, "nlines": 368, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बौद्ध भिक्कूनी उभारला लढा", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, ६ जुलै, २०१३\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nसध्या म्यानमारमध्ये एक नवीनच वादळ उठलं आहे. तसं हे वादळ नवीन नाहीच मुळी पण याला नवीन रुप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी मुसलमानांची जशी भारतात घुसखोरी होते अगदी तशीच तिकडे म्यानमारात पण सततची घोसखोरी चालू असते. इथे भारतात घुसलेले बांगलादेशी जसा ताप वाढवत असतात अगदी तसच तिकडे म्यानमार मध्येही यांचे प्रताप चालूच असतात. हे प्रकरण आजचे नाही किंवा कालचे नाही. अनेक वर्षापासून बांगलादेशी शेजारील देशात घुसखोरी करत आले आहेत. आधी हे हळूच घुसतात, मग त्यांची संख्या वाढवतात, त्यातुन राजकारण्यांचं नवीन समिकरण तयार होतं अन मग हे बांगलादेशा मुजोरी करायला लागतात. म्यानमारातही हे घूससत्र अनेक वर्षापासून चालू आहे. तिथल्या सरकारला घुसखोरीवर नियंत्रण मिळविण्यात जेंव्हा अपयश आले तेंव्हा बौद्ध भिक्कू विरथूनी पुढाकार घेऊन घुसखोरी करणा-या बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात आवाज उठविला. खरं तर या आवाजाला भिक्कूचा आवाज म्हणून त्याला धार्मिक लेबल चिकटविण्यापेक्षा एका देशभक्ताची डरकाळी असं म्हणता आलं असतं. पण देशभक्त म्हणण्यापेक्षा धार्मिक रंग दिल्यास बातमी जास्त टीआरपी खेचते. मग टी.आर.पी.साठी टाईम नावाच्या मासिकात प्रचंड दिशाभूल करणारा व जगभरातील बौद्धांवर चिखलफेक करणारा लेख छापून आला आहे.\nहन्ना बीच नावाची कोणी पत्रकार बाई आपल्या अकलेचे तारे तोडत लेखाला हेडींग दिली द फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर अन एवढ्यावरच थांबत नाही तर ती पुढे म्हणते की हे बौद्ध भिक्कू म्यानमारचे ओसामा बीन लादेन आहेत. आहे की नाही कमाल त्या पुढे म्हणतात की बौद्ध धर्म अत्यंत सहिष्णू असून बौद्ध बांधवांची जगभर तशी ख्याती आहे अन वीरथूमुळे ती आता डगमगायला लागली आहे. भिक्कू वीरथू यानी मुस्लिमांच्या विरोधात हिंसक आघाडी उघड्ली असून ते म्यानमारचे लादेन आहेत. असा एकंदरीत युक्तीवाद बीच बाई मांडतात.\nयावर उत्तर देताना भिक्कू वीरथू आपली बाजू जबरदस्त पद्धतीने उभी करतात. सहिष्णूता व देशप्रेम यात गल्लत करु नये हे सांगताना ते म्हणतात “माणूस कितीही सहिष्णू असला तरी पिसाटलेल्या कुत्र्या सोबत झोपणे अशक्य आहे” अन हे वाक्य प्रचंड अपीलींग असून देशातील तरुणांमध्ये नवचैतन्य उसलवून सोडत आहे. म्यानमार मधील देशबांधव आपली सगळी शक्ती भिक्कू वीरथूच्या बाजूने उभी करत आहेत. बांगलादेशी मुस्लीमांच्या धुडूगुसावर घाव घालण्यासाठी भिक्कूनी जी चळवळ उभी केली ती चिरडून टाकण्यासाठी इंग्रजी मिडीया व टाईम सारख्या नियतकालीकाने सुपारी घेतल्या सारखे बातम्या छापणे सुरु केले आहे. त्याच बरोबर हा देशाचा अंतर्गत मामला असताना व त्याचा धम्माशी काहीएक संबंध नसताना चळवळीचा प्रमुख एक भिक्कू आहे एवढे कारण पुढे करत संपुर्ण धम्माला बदनाम करण्याचे काम टाईम करत आहे. बौद्ध भिक्कूने व धम्माने सहिष्णूतेच्या नावाखाली देशात बांगलादेशींची घुसखोरी खपवून घ्यावी की काय असा म्यानमारातून आवाज उसळला आहे. त्याच बरोबर टाईम सारख्या जागतीक पातळीवर नाव असलेल्या संस्थेला एवढंही भान असू नये याचं नवल वाटतं. बौद्ध भिक्कूच्या आडून जगभरातील बौद्धांवर चिखलफेक करणा-या टाईमचा सर्वत्र विरोध सुरु झाला असून आपणही विरोध करु या. बौद्ध म्हणजे सहिष्णू , सहिष्णू , सहिष्णू हा मुद्दा परत परत रेटून भिक्कूच्या देशभक्तीला आतंकाचे नाव देणा-या बीच बाईला भिक्कूनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक असून तीच्या लेखातील सगळी हवा काढून टाकली आहे. ते वाक्य म्हणजे...\n“माणूस कितीही सहिष्णू असला तरी पिसाटलेल्या कुत्र्या सोबत झोपणे अशक्य आहे”\nबांगलादेशी पिसाटलेली कुत्री भारतातही धुडघुस घालत असतात. त्यामुळे म्यानमारमध्ये ही पिसाटलेली बांगलादेशी-कुत्री काय करत असतील याचा आपल्याला अंदाज आहेच. भिक्कूच्या नावाने टाईमनी कितीही खळे फोडले व बौद्ध धम्माला बदनाम करणारे लिखान केले तरी सत्य काय ते लोकाना माहीत आहेच.\nभीक्कू वीरथूचा लढा यशस्वी होवो.\nखालील धाग्यांवर संबंधीत बातम्या वाचा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आंतरराष्टीय घडामोडी, इस्लाम आणि आतंकवाद, चालू घडामोडी\nM. D. Ramteke ८ जुलै, २०१३ रोजी ११:२४ म.पू.\nभिक्कू वीरथू यांच म्हणणही तेच आहे.\nalhadmahabal ६ जुलै, २०१३ रोजी ८:२० म.उ.\nही भांडणे आजची नाहीत फार जुनी आहेत. म्यानमारात गोंधळ घालणारे हे मुसलमान रोहिंगे/ग्या अशा नावाने ओळखले जातात. फार पूर्वी दोन राजांमधल्या युद्धाचा फायदा घेऊन मुसलमान तिथे येऊन वसले...\nआपल्याकडचे बौद्ध/नवबौद्ध पाच पन्नास ब्राह्मणांच्या विरोधात गोंधळ घालण्यापेक्षा ह्या मोठ्या धोक्याकडे बघतील का\nM. D. Ramteke ८ जुलै, २०१३ रोजी ११:२४ म.पू.\nबौद्ध गयेवरील हल्ला डोळे उघडणारा हल्ला आहे.\nअन आज डोळे उघडले नाही तर ते कायमचे मिटले जातील.\nSAIPRASAD THAKUR ८ जुलै, २०१३ रोजी १२:४५ म.उ.\nM. D. Ramteke ८ जुलै, २०१३ रोजी १:१५ म.उ.\nआज समजावून त्याना समजेलच असे नाही. आजून चार हमले झाले तेंव्हा हे आंधळे खळबळून उठतील. काही लोकाना भविष्यातील धोक्याची सुचना देऊन चालत नाही. प्रत्यक्ष आभाळ कोसळल्यावर धावपळ करण्याचा काहिंचा स्वभाव असतो.\nalhadmahabal ६ जुलै, २०१३ रोजी ८:२२ म.उ.\nकमेंट पोस्ट करण्यासाठी असला नियम पहिल्यांदाच वाचला.\nM. D. Ramteke ८ जुलै, २०१३ रोजी ११:२७ म.पू.\nनिरुपाय आहे. कारण ईथे रोज कित्येक कमेंट निनावी टाकल्या जात. त्यांचा विषयाशीही संबंध नसायचा. स्वत:ची ओळख पलवून संवादाच्या नावाखाले मोठ्ठाल्या बाता फेकणारे ख-या चेह-यानी येणे टाळत असतं. वरुन आमची कमेंट का सोडत नाही असा सवाल असे. त्यावर माझं साधं उत्तर... तुम्ही ख-या नावानी या... संवादाला मी तय्यार आहे. बास\n(आपणास त्रास झाल्या बद्दल दिलगीर आहे)\nAmit ७ जुलै, २०१३ रोजी ३:३१ म.उ.\nM. D. Ramteke ८ जुलै, २०१३ रोजी ११:२८ म.पू.\nआज तरी सांगता येणार नाही.\nबघू काय उलगडा होतो ते...\nbhalesh yadav ८ जुलै, २०१३ रोजी ३:५५ म.पू.\nM. D. Ramteke ८ जुलै, २०१३ रोजी ११:२८ म.पू.\nआपणच या लोकाना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. शासनानी कठोर कारवाई करत मुस्लीम समाजाच्या मुस्क्या आवळण्याची वेळ आली आहे.\nSantosh Satwe ९ जुलै, २०१३ रोजी १:२६ म.पू.\nअसाच काहिसा वाचलेला लेख\nआपल्या इथली लोकं कधी जागी होणार.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-diwas/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-108022600040_1.htm", "date_download": "2018-04-21T07:29:47Z", "digest": "sha1:OXA2QENHMIGSAAQALDKMKOSSQJKP7KUB", "length": 9381, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्राकृत हे साखर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्राकृत आणि संस्कृत दोनीमाजी एकचि अर्थ\nजैसा दोन स्त्रियांचा एक नाथ दोनी हस्त एकाचेची\nदोन दाढा एकचि स्वर पाहाणार एक दोन नेत्रकिंवा दोन पात्रांत पवित्र एकचि दुग्ध घातले.\nअबळांस न कळे संस्कृत वाणी जैसे आडांतील पाणीपरी दोरपात्रांवांचुनी अशक्त जनी केंवि निघे.\nतें तडागासि येतां त्वरे तात्काळाचि तृषा हरेभोळे जन तारावया ईश्वरे प्राकृत ग्रंथ निर्मिले.\nमुख्य संस्कृत पहावें तरी तें अबळां नेणवेमहागज कैसा बांधवे कमलतंतु घेउनी.\nउत्तम वस्त्रें लेती नृपती तीं दुर्बलासी प्राप्त न होतीमग घोंगडी पांघरती शीत उष्ण निवारणा.\nगीर्वाण हे शशिमंडळ अद्भुत त्याची प्रभा ही प्राकृतसंस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित अर्थ प्राकृत करिती की.\nकष्टेवीण राज्य आले हाता तरी कां हो सोडावे तत्वताप्राकृत भाषा लेवोनि कथा लाभ श्रोता सेविजे ते कीं.\nसंस्कृत इक्षुरस अपार त्याची प्राकृत हे साखरसुज्ञ जन सुकुमार सेवणार प्रेमरसी मिळवूनियां.\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/ruta-bawdekars-article-19731", "date_download": "2018-04-21T07:26:39Z", "digest": "sha1:GJNXF3DSBPUFEISRXQGFQJQHUS2PDUAG", "length": 20384, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ruta bawdekar's article आपली बॅंकच बरी! (ऋता बावडेकर) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 11 डिसेंबर 2016\nविजयचा सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल.’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. विजयनं सुजयला सगळं सांगितलं. विजय खूप उत्साहात होता. पैसे दुप्पट होणार म्हणून. सुजयला कळेना याला कसं समजवावं...अखेर तो म्हणाला, ‘‘विजय, मित्रा, आपण शांतपणे विचार करू.’’\nविजयचा सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल.’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. विजयनं सुजयला सगळं सांगितलं. विजय खूप उत्साहात होता. पैसे दुप्पट होणार म्हणून. सुजयला कळेना याला कसं समजवावं...अखेर तो म्हणाला, ‘‘विजय, मित्रा, आपण शांतपणे विचार करू.’’\nकॉलेजमध्ये शिकणारे दोन मित्र - सुजय आणि विजय. या दोघांची मैत्री संपूर्ण कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होती. म्हणायला तीन वर्षांपूर्वीची त्यांची ओळख; पण अगदी बालपणापासूनचे मित्र असल्यासारखा त्यांचा व्यवहार होता. बघता-बघता शिक्षण संपलं. पुढं काय दोघं विचार करत होते. सुजय म्हणाला, ‘‘आपण इथं प्रयत्न करूच; पण परदेशातही प्रयत्न करायला काय हरकत आहे दोघं विचार करत होते. सुजय म्हणाला, ‘‘आपण इथं प्रयत्न करूच; पण परदेशातही प्रयत्न करायला काय हरकत आहे’’ विजयला कल्पना आवडली. मग दोघांचे त्या दिशेनंही प्रयत्न सुरू झाले.\n...आणि अखेर दोघांच्याही प्रयत्नांना यश आलं. आखाती देशात वेगवेगळ्या कंपन्यांत; पण एकाच शहरात दोघांनाही नोकरी मिळाली. सुरवातीला रेंटवर राहिल्यावर काही दिवसांनी दोघांनी मिळून एक फ्लॅट घेतला - स्वतःचा खूश होते दोघंही. दिवसभर नोकरी करून रात्री दोघंही अगदी थकून जात, वेगळं काही करायला वेळच मिळत नसे. मग शनिवार-रविवार ते बाहेर फिरायला निघत. अशा पद्धतीनं त्यांची बरीच ठिकाणे बघून झाली होती.\nआनंदात दिवस चालले होते. पण एक दिवस सुजय म्हणाला, ‘‘यार विजय, बोअर झालं राव. घरी जाऊन येऊ या खूप वर्षं झाली. घरच्यांना भेटलोच नाही...’’ विजयलाही जाणवलं- खूप दिवसांत फोनशिवाय आपला घरच्यांशी संपर्क नाही. त्यालाही कल्पना पसंत पडली. मग दोघांनी रजा वगैरे काढून घरी जाण्याची तारीख नक्की केली. वास्तविक, दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम होती, त्यामुळं त्यांच्या घरची मंडळी त्यांचे पैसे घेत नसत. पण आता घरी जाणार, तर प्रत्येकाला गिफ्ट्‌स घ्यायला हव्यात आणि नाही म्हणत असले, तरी आईबाबांना पैसेही द्यायला हवेत, असं सुजयच्या मनात आलं. ते त्यानं विजयबरोबर शेअर केलं. विजयलाही कल्पना अर्थातच आवडली. दोघांनी मिळून गिफ्ट्‌स खरेदी केली आणि घरी गेल्यावर आईबाबांच्या नावावर पैसे ट्रान्स्फर करण्याचं त्यांनी ठरवलं.\nदरम्यान, ऑफिसमधील एका सहकाऱ्याबरोबर बोलताना विजय ही गोष्ट सहज बोलून गेला. ऐकताना त्या माणसाचे डोळे एकदम लकाकले. थोड्या वेळानं तो म्हणाला, ‘‘तुमचा प्लॅन एकदम उत्तम आहे. पण मी एक गोष्ट सुचवू का’’ विजय म्हणाला, ‘‘सुचव की...’’ तो माणूस म्हणाला, ‘‘गिफ्ट वगैरे ठीक आहे; पण आईबाबांना पैसे कसे देणार तुम्ही’’ विजय म्हणाला, ‘‘सुचव की...’’ तो माणूस म्हणाला, ‘‘गिफ्ट वगैरे ठीक आहे; पण आईबाबांना पैसे कसे देणार तुम्ही’’ विजय म्हणाला, ‘‘अर्थातच त्यांच्या खात्यात जमा करणार.’’ त्याला मधेच तोडत तो सहकारी म्हणाला, ‘‘तिथं असं किती व्याज मिळणार आहे’’ विजय म्हणाला, ‘‘अर्थातच त्यांच्या खात्यात जमा करणार.’’ त्याला मधेच तोडत तो सहकारी म्हणाला, ‘‘तिथं असं किती व्याज मिळणार आहे त्यापेक्षा मी एक आयडिया सांगतो. बघ पटतीय का...’’ विजय उत्सुकतेनं ऐकू लागला...\n‘‘तुमची सगळी कल्पना सुंदर आहे. पण मला वाटतं, बॅंकेत तुम्हाला ठरल्याप्रमाणं व्याज मिळेल, ते जास्त मिळालं तर’’ विजयच्या भुवया उंचावल्या. त्याच्या मनातलं ओळखून तो सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल...’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. पण मनात शंका होती, ‘‘असं दुप्पट व्याज आम्हाला का आणि कोण देईल’’ विजयच्या भुवया उंचावल्या. त्याच्या मनातलं ओळखून तो सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल...’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. पण मनात शंका होती, ‘‘असं दुप्पट व्याज आम्हाला का आणि कोण देईल’’ तो सहकारी म्हणाला, ‘‘अरे माझ्या ओळखीच्या माणसाची ही कंपनी आहे. तो असे व्यवहार करतो आणि त्यांना नफाच इतका असतो, की दुप्पट व्याज देणं त्यांना परवडतं... मग बोलू त्याच्याबरोबर’’ तो सहकारी म्हणाला, ‘‘अरे माझ्या ओळखीच्या माणसाची ही कंपनी आहे. तो असे व्यवहार करतो आणि त्यांना नफाच इतका असतो, की दुप्पट व्याज देणं त्यांना परवडतं... मग बोलू त्याच्याबरोबर’’ ‘‘मला माझ्या मित्राबरोबर बोलावं लागेल. मी एक-दोन दिवसांत तुला सागंतो,’’ विजय म्हणाला. ‘‘लवकर सांग रे, त्याच्याकडं खूप गर्दी असते,’’ तो सहकारी म्हणाला. विजयनं मान डोलावली आणि तो घरी निघाला.\nसुजयला त्यानं सगळं सांगितलं. विजय खूप उत्साहात होता. पैसे दुप्पट होणार म्हणून. सुजयला कळेना याला कसं समजवावं... अखेर तो म्हणाला, ‘‘विजय, मित्रा, आपण शांतपणे विचार करू.’’ ‘‘अरे विचार काय करायचाय त्यात किती छान प्लॅन आहे,’’ विजय म्हणाला. ‘‘हो बरोबर आहे,’’ सुजय शांतपणे म्हणाला. ‘‘विजय, तुला ती गोष्ट माहिती आहे किती छान प्लॅन आहे,’’ विजय म्हणाला. ‘‘हो बरोबर आहे,’’ सुजय शांतपणे म्हणाला. ‘‘विजय, तुला ती गोष्ट माहिती आहे दोन मित्र पैसे कमवून घरी येत असतात. एक जण म्हणतो, सगळे पैसे घरी नको न्यायला. लोक चर्चा करतील. त्यापेक्षा झाडाखाली पुरून ठेवू, लागतील तसे नेऊ. दुसरा मित्र तयार होतो. पण पहिला मित्र रात्री येऊन सगळे पैसे चोरून नेतो आणि आरोप दुसऱ्या मित्रावर करू लागतो. आपल्या कपटात वडिलांनाही सहभागी करतो. त्यांना झाडाच्या ढोलीत बसवून दुसऱ्या मित्रानंच पैसे चोरले असं म्हणायला लावतो. दुसऱ्या मित्राच्या लबाडी लक्षात येते. तो ढोलीजवळ जाळ करतो आणि पहिल्या मित्राचे वडील आतून ओरडत बाहेर येतात... विजय, हा तुझा सहकारी या पहिल्या मित्रासारखा आहे. आपले कष्टाचे पैसे तो घेईल. व्याज सोड, उद्या त्यानं मूळ पैसेही दिले नाहीत, तर काय करणार आपण दोन मित्र पैसे कमवून घरी येत असतात. एक जण म्हणतो, सगळे पैसे घरी नको न्यायला. लोक चर्चा करतील. त्यापेक्षा झाडाखाली पुरून ठेवू, लागतील तसे नेऊ. दुसरा मित्र तयार होतो. पण पहिला मित्र रात्री येऊन सगळे पैसे चोरून नेतो आणि आरोप दुसऱ्या मित्रावर करू लागतो. आपल्या कपटात वडिलांनाही सहभागी करतो. त्यांना झाडाच्या ढोलीत बसवून दुसऱ्या मित्रानंच पैसे चोरले असं म्हणायला लावतो. दुसऱ्या मित्राच्या लबाडी लक्षात येते. तो ढोलीजवळ जाळ करतो आणि पहिल्या मित्राचे वडील आतून ओरडत बाहेर येतात... विजय, हा तुझा सहकारी या पहिल्या मित्रासारखा आहे. आपले कष्टाचे पैसे तो घेईल. व्याज सोड, उद्या त्यानं मूळ पैसेही दिले नाहीत, तर काय करणार आपण त्यापेक्षा थोडा फायदा कमी झाला तरी चालेल, बॅंकच जास्त विश्‍वसनीय आहे. आपण तिथूनच पैसे ट्रान्सफर करू.’’ विजयला पटलं आणि त्यांनी तसं करूनही टाकलं... हो, उद्या खासगी कंपनीत पैसे ठेवण्याचा मोह झाला तर\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/deepak-kesarkar-comment-on-bhima-koregaon-violence-1610854/", "date_download": "2018-04-21T07:47:02Z", "digest": "sha1:XYBYHS2Q7L3BE3YYSJI73FYF6R5VCIA4", "length": 16973, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Deepak Kesarkar comment on Bhima Koregaon Violence | समाजमाध्यमांवरील अफवाच कारणीभूत! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nदीपक केसरकर यांचा आरोप\nराज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर\nदीपक केसरकर यांचा आरोप; पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली\nभीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर राज्यभरात परिस्थिती बिघडण्यास समाज माध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवा कारणीभूत आहेत, असा आरोप करत मुंबईसह राज्यभर पोलिसांनी अतिशय कुशलतेने व संयमाने परिस्थिती हाताळल्यानेच महाराष्ट्र बंदच्या काळात काही ठिकाणी दगडफेक, रेल-रस्तारोको वगळता कुठलीही अनुचित घटना घडली नाही. अपवाद वगळता बंद शांततेत पार पाडण्यात पोलिसांना यश आल्याचा दावा, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nराज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला सोशलमिडियाच जबाबदार आहे. वढू बुद्रूक येथे आपण स्वत भेट देऊन माहिती घेतली. त्या गावात पूर्णपणे शांततेचे वातावरण होते. पन्नास जणांना जरी ताब्यात घेण्यात आले असले तरी केवळ नऊ जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. तिथे बाहेरून आलेल्या लोकांनी बॅनर्स लावले. त्याच्या विपर्यस्त बातम्या सोशलमाध्यमांद्वारे पसरविण्यात आल्या. चुकीच्या आणि खोट्या क्लिप व्हायरल करण्यात आल्यानेच परिस्थिती चिघळली. मृत तरुण हा दलित समाजाचा असल्याचे पसरविण्यात आले. मात्र तो तरुण दलित समाजाचा नाही. कोणत्याही समाजातला असला तरी ती घटना दुर्दैवी आहे. या हत्येप्रकरणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच असे दीपक केसरकर यांनी सांगितले.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nबंदच्या काळात पोलिसांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली. औरंगाबाद शहरात एका ठिकाणी दीड हजाराचा जमाव हिंसक होत असल्याने त्यांना पांगविण्यासाठी प्लॅस्टिक बुलेटचा वापर करण्यात आला. पोलिसी बळाचा राज्यभरात केवळ या एकाच ठिकाणी वापर झाला. अन्यथा राज्यात कुठेही पोलिसी बळाचा वापर करण्यात आला नाही. चंद्रपूर येथे एका आमदाराच्या कार्यालयावर हल्ला करून खुच्र्याची मोडतोड करण्यात आली. नांदेड येथे पोलीस वाहनांवर दगडफेक झाली. मुंबईतील घाटकोपर, रमाबाईनगर, पंतनगर, दादर, भोईवाडा येथे मोठया प्रमाणात जमाव जमला होता. जमावाने रेल व रास्तारोको केला. मात्र हा जमाव उत्स्फूर्त होता कोणीही त्याचे नेतृत्व केले नाही. काही तुरळक प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला, अशी माहिती केसरकर यांनी दिली. महाराष्ट्राने देशाला सामाजिक परिवर्तनाची चळवळ दिली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आज देशभरात जपण्यात येत आहे. जनतेने सामाजिक सलोखा राखण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांनीही समाजात एकी कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nनिर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार नाहीत\nया काळात अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले असले तरी निर्दोष व्यक्तींवर गुन्हा दाखल होणार नसल्याची ग्वाही देखील केसरकर यांनी दिली. भीमाकोरेगाव येथे जी दुकानांची तोडफोड व वाहनांची जाळपोळ झाली त्याची नुकसानभरपाई राज्य सरकार देणार असल्याचेही केसरकर यांनी जाहीर केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dhamma.org/mr/about/goenka", "date_download": "2018-04-21T07:31:14Z", "digest": "sha1:JPYER26DZQMFKZ5R6FV6JUT522RBC5A6", "length": 52220, "nlines": 196, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजिवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nजागतिक (अनेक मजले असलेले) पवित्र भव्य (बुद्ध) मंदिर\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसयाजी उ बा खिन यांच्या परंपरेमधील\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसयाजी उ बा खिन यांच्या परंपरेमधील\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजिवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nजागतिक (अनेक मजले असलेले) पवित्र भव्य (बुद्ध) मंदिर\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nश्री सत्य नारायण गोयन्का\nश्री गोयन्काजी म्यानमार (Burma) येथील सयाजी उ बा खिन यांच्या विपश्यना (Vipassana) परंपरेमधील गृहस्थ आचार्य आहेत.\nजरी भारतीय वंशाचे असले तरी श्री गोयन्काजींचा जन्म आणि मोठेपण म्यानमारमध्येच(ब्रह्मदेश) झाले. तेथे रहात असतानाच सुदैवाने ते सयाजी उ बा खिन यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडून विपश्यनेचे प्रशिक्षण प्राप्त केले. चौदा वर्षांपर्यंत आपल्या गुरुदेवांकडून प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर श्री गोयन्काजी भारतात आले आणि त्यांनी १९६९ पासून विपश्यना शिकविणे चालू केले. जातीयता तसेच सांप्रदायिकतेने विभागलेल्या भारतात श्री गोयन्काजींच्या शिबीरांत समाजाच्या प्रत्येक थरातील हजारो लोकानी आकर्षित होऊन भाग घेतला. त्याशिवाय विश्वभरातील जवळजवळ १४० देशांतील लोक विपश्यना शिबीरात भाग घेऊन लाभान्वित होत आहेत.\nश्री गोयन्काजीनी भारत तसेच पुर्व आणि पाश्चिमात्य देशांमध्ये ३०० पेक्षा जास्त शिबीरांचे संचालन केले आहे तसेच हजारो लोकाना विपश्यना शिकविली आहे. शिबीरांच्या वाढत्या मागणीकडे पाहून त्यांनी १९८२ पासून सहाय्यक आचार्यांची नेमणूक करणे चालू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, जर्मनी, जापान, तैवान, श्रीलंका, बर्मा, थाईलंड, नेपाल, इराण, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटीना, साऊथ आफ्रीका, मंगोलिया इत्यादी देशांमध्ये विपश्यना केन्द्रे स्थापन झाली आहेत.\nआज जी विपश्यना गोयन्काजी शिकवितात ती विद्या जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी भारतामध्ये भगवान बुध्दानी पुन्हा शोधून काढली होती. भगवान बुध्दानी कधीही सांप्रदायिकतेचे शिक्षण दिले नाही. त्यांनी धर्म(धम्म-Dhamma) शिकविला, कि जो मुक्तीचा सार्वजनीन मार्ग आहे. ह्याच परंपरेप्रमाणे श्री गोयन्काजी देखील सांप्रदायिकताविहीन विद्या शिकवितात. यामुळेच ही विद्या विश्वभरातील कोणतिही पार्श्वभूमी असलेल्या लोकांना, जरी तो कोणत्याही संप्रदायाचा असो किंवा संप्रदायावर विश्वास नसलेला असो आकर्षित करते.\nश्री. गोयन्काजीना भारताच्या राष्ट्रपतींकडून २०१२ मध्ये प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार दिला गेला. भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा एक उच्च नागरी पुरस्कार आहे.\nसत्यनारायण गोयंकाजीनी सप्टेंबर २०१३ मध्ये आपला अंतीम श्वास घेतला, त्यावेळेस त्यांचे वय ८९ होते. अविनाशी वारसा पलिकडे त्यांनी सोडले आहेः विपश्यनेचे तंत्र, जे आता जगभरांतील लोकांसाठी अधिक प्रमाणांत उपलब्ध आहे.\nयुनो मधील शांति शिखर परिषद\n२९ ऑगष्ट २००० मध्ये प्रमुख आचार्य श्री गोयन्काजीना अमेरिकेत न्युयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल एसेंब्ली हॉल येथे आयोजिलेल्या “सहस्राब्दि विश्व शांति संमेलन” साठी विश्वभरांतील मान्यवर आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांबरोबर भाषणासाठी आमंत्रित केले होते.\nश्री सत्य नारायण गोयन्काजी यांचे शांति परिषदेला संबोधीत भाषण\nबिल हिगिन्स ऑगष्ट २९, २०००\nछायाचित्र Beliefnet,Inc. कडून साभार\nन्युयॉर्क---, जेथे पहिल्या प्रथम आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांचे संमेलन भरले होते तेथे विपश्यना आचार्य गोयन्काजीनी सहस्राब्दि विश्व शांति संमेलनांतील प्रतिनिधिना राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये संबोधित केले.\nधार्मिक समन्वय, सहिष्णुता तसेच शांतिपूर्व सह-अस्तित्व इत्यादि विषयांवर चर्चा चालू असताना आचार्य गोयन्काजीनी कॉन्फ्लिक्ट ट्रांसफॉर्मेशन नामक सत्रामध्ये भाषण दिले.\n“लोकांना एका संप्रदायातून दुसऱ्या संप्रदायात रुपांतर करण्याऐवजी”, श्री गोयन्काजी म्हणाले, “हे चांगले होईल की लोकांना दुःखापासून सुखाकडे, बंधनातून मुक्तिकडे, क्रूरतेपासून करुणेकडे वळविण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे.”\nजवळजवळ दोन हजार प्रतिनिधि आणि निरिक्षकांच्या समुदायासमोर संमेलनातील दुपारच्या सत्रांत श्री गोयन्काजीनी हे भाषण दिले. हे सत्र सी.एन.एन. चे संस्थापक टेड टर्नर यांच्या भाषणानंतर झाले. श्री टर्नर हे संमेलनाच्या आर्थिक पुरस्कर्त्यापैकी एक होते.\nशिखर संमेलनाचा विषय विश्व शांति आहे हे ध्यानात ठेऊन श्री गोएन्काजीनी ह्या गोष्टीवर जोर दिला की जोपर्यंत व्यक्तिव्यक्तिमध्ये आंतरिक शांति नसेल तोपर्यंत विश्वामध्ये शांति स्थापन होऊ शकणार नाही. “ विश्वामध्ये शांति स्थापित होऊ शकणार नाही जोपर्यंत लोकांच्या मनांत क्रोध तसेच घृणा आहे. मैत्री आणि करुणेने भरलेल्या हॄदयानेच विश्वामध्ये शांति स्थापित होऊ शकेल.”\nशिखर संमेलनाचा महत्वपूर्ण उद्देश हा आहे की विश्वामध्ये सांप्रदायिक लढाई-झगडा तसेच तणाव कमी करणे. ह्याबद्दल बोलताना श्री गोएन्काजी म्हणाले, “ जोपर्यंत अंतःकरणात क्रोध व द्वेष आहे तोपर्यंत, जरी तो इसाई असो, हिन्दू असो, मुसलमान असो किंवा बौध्द असला तरी सुध्दा दुःखीच असणार.”\nतसेच टाळ्यांच्या कडकडांतच त्यांनी सांगितले, “ ज्यांच्या शुध्द हॄदयांत प्रेम तसेच करुणा आहे तेच आंतरिक स्वर्गीय सुखाचा अनुभव करु शकतात. हाच निसर्गाचा नियम आहे, कुणाला वाटल्यास ईश्वराची इच्छा आहे असे समजावे.”\nविश्वांतील प्रमुख धार्मिक नेत्यांच्या ह्या सभेत त्यांनी सांगितले, “ आपण सर्व संप्रदायांच्या समान तत्वावर ध्यान देऊ या, त्यांना महत्व देऊ या. हॄदयाच्या शुध्दतेला महत्व देऊ या की जे सर्व संप्रदायांचे सार आहे. झगडा टाळण्यासाठी बाह्य कवचाकडे जसे की सांप्रदायिक कर्मकांड, आचारपध्दती, उत्सव, मान्यता इत्यादिची दखल न घेता आपण धर्माच्या ह्या अंगाला महत्व देऊ.”\nआपल्या प्रवचनाचा सारांश सांगताना श्री गोएन्काजीनी सम्राट अशोकाच्या शिलालेखातील वाक्याचा उल्लेख केला ज्यात म्हटले आहे की, “ फक्त आपल्याच धर्माचा सन्मान आणि दुसऱ्यांच्या धर्माची निंदा करु नये. परंतु पुष्कळशा इतर कारणांमुळे दुसऱ्यांच्या धर्माचा सन्मान करायला हवा. असे केल्याने आपल्या धर्माच्या वाढीस मदत होतेच शिवाय दुसऱ्यांच्या धर्माची सेवा देखील होते. असे न केल्यास आपल्या धर्माची तर कबर खोदली जातेच परंतु दुसऱ्यांच्या धर्माची देखील हानी होते. जो कोणी आपल्या धर्माचा सन्मान करत दुसऱ्यांच्या धर्माची निंदा आपल्या धर्माच्या भक्तीपोटी करत असताना विचार करेल की, “मी माझ्या धर्माचा मी गौरव करेन; परंतु स्वतःच्या अशा वागण्यामुळे आपल्याच धर्माचे मोठे नुकसान करतो. ऐक्य हे चांगले आहे. दुसऱ्या धर्मांचा जो उपदेश आहे तो आपण ऐकू या आणि ऐकण्याची उत्सुकता दाखवू या.”\nसंयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोफी अन्नान यांनी आशावाद दाखविला की, “ या शिखर परिषदेमध्ये एकत्रित झालेल्या विश्वांतील प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या शांतिच्या एकोप्याने केलेल्या पुकारामुळे नव्या सहस्राब्दिमध्ये शांति वाढेल.”\nपहिल्या प्रथमच अशा प्रकारच्या झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या परिषदेत आध्यात्मिक नेत्याना आमंत्रित केले होते ज्यामध्ये स्वामिनारायण चळवळीतील प्रमुख स्वामी, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी अग्निवेश, माता अम्रितानंदमयी देवी आणि दादा वासवानी खेरीज प्रमुख विद्वान जसे की डॉ. करण सिंग व एल. एम. सिंघवी.\nधार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेतील भाग घेणाऱ्यांचा संदर्भ देताना अन्नान म्हणाले,” संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे वेलबुट्टीदार कापड आहे, फक्त साडी व सुटाचे नव्हे तर पाद्री लोकांची गळपट्टी, नन्सचा(जोगीण) पोषाख आणि लामांचा झगा; बिशपचा, डोक्यावरील टोपी, यारमुल्क इत्यादि.”\nजरी पुन्हा पुन्हा अन्नानना तिबेटन नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारले असता, त्यानी प्रयत्नपूर्वक प्रश्नाचा रोख परिषदेच्या उद्देशाकडे वळवून ते म्हणाले,” शांतीदूत आणि शांतता प्रस्थापित करणारी ही धर्माची रास्त भुमिका पुनर्स्थापित करण्यासाठी—वादविवादाचा प्रश्न हा बायबल किंवा तोराह किंवा कुराण असा कधीच नव्हता. खरोखर विश्वासाचा प्रश्न कधीच नव्हता—विश्वास आणि आपण एकमेकाशी कसे वागतो हा आहे. विश्वासपूर्ण असा शांती आणि सहिष्णुतेचा मार्ग आपण परत एकदा शिकविला पाहिजे.”\nसंयुक्त राष्ट्र्संघाच्या नेत्यांनी आशा केली की जर जगांतील ८३%लोकसंख्या वरपांगी धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वासाला चिकटून रहात असेल तर ह्या धार्मिक नेत्यांनी आपल्या प्रभावाने अनुयायांना शांतीकडे वळवावे.\nसंयुक्त राष्ट्रसंघ आशा करतो की परिषदेमुळे जागतिक समाज योग्य बाजूकडे वळेल, शब्दांच्या एका दस्ताऐवजामध्ये सांगायचे म्ह्णजे, ”आध्यात्मिक बळ स्विकारू आणि अत्यंत वाईट अशा मानवी क्रूरतेचे निर्मूलन आपल्या कुवतेंत आहे हे ओळखू-युध्द- तसेच युध्दाच्या मूळ कारणापैकी एक म्हणजे गरीबी. जगांतील आध्यात्मिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्रासमवेत एकत्रित होऊन मनुष्यजातीच्या अत्यावश्यक गरजेसाठी प्रबोधन करण्याची वेळ आलेली आहे.”\nसहभागी नेत्यांनी जागतिक शांततेकरिता जाहीरनाम्यावर सह्या केल्यानंतर तसेच शांतता स्थापनेकरिता आणि शांतता राखण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघ आणि राष्ट्रसंघाचे महासचिव यांच्यासमवेत कार्य करणारी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांची आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन झाल्यानंतर सदरहू शिखर परिषद येत्या गुरुवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होईल.\n“धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे ध्येय, संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्याचे विस्तारिकरण आणि मजबूतीकरण हे आहे”, असे जागतिक शांतता शिखर परिषदेचे महासचिव श्री. बावा जैन यांनी सांगितले. “विवादाप्रसंगी, जगातील थोर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांना अशा ज्वलंत मुद्द्यांवर अहिंसात्मक तोडगा काढण्यासाठी एका पीठावर आणता येईल, अशी आमची प्रामाणिक आशा आहे.”\nसंयुक्त राष्ट्र संघातील प्रवचन\nसहस्राब्दि जागतिक शांतता शिखर परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात मंगळवार दि. २९ ऑगस्ट २००० रोजी श्री. स. ना. गोयन्काजींनी दिलेले संपूर्ण प्रवचन खालीलप्रमाणे आहे.\nश्री स. ना. गोयन्काजी द्वारा ‘विश्वशांतीसाठी सार्वभौम आध्यात्मिकता’\nतारिखः ऑगस्ट २९, २०००\nजिथे अंधार असतो, तिथे प्रकाश आवश्यक असतो. आज हिंसेने निर्माण केलेले वादविवाद, युद्ध आणि रक्तपातामुळे सर्वत्र दुःखदायक स्थिती असताना जगाला आत्यंतिक आवश्यकता आहे, ती ऐक्याची आणि शांततेची. धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांसाठी हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान आपण स्वीकारूया.\nप्रत्येक धर्माचे एक बाह्य आवरण असते आणि एक अंतरंग, एक मध्य असतो. बाह्यावरणामध्ये विधी, आचारपद्धती, संस्कार, मत, रूपक आणि सिद्धांत असतात. हे धर्मागणिक बदलते असतात. परंतु सर्व धर्मांचे अंतरंग मात्र समान असते ; ते म्हणजे सदाचार आणि उदारता शिकवणारे, तसेच सहिष्णुता, सौहार्दता, दया आणि प्रेम यांनी परिपूर्ण असणाऱ्या शुद्ध आणि शिस्तपूर्ण मनाची शिकवण देणारे सार्वभौम असे ज्ञान. ह्या समान सूत्रावर प्रत्येक धार्मिक नेत्याने भर दिला पाहिजे आणि धर्माभिमान्यांनी आचरणात आणले पाहिजे. सर्व धर्मांच्या ह्या अंतरंगाला जर योग्य महत्त्व दिले गेले आणि बाह्य भावांप्रती अधिक सहिष्णुता दाखवली गेली, तर विवाद कमी होतील.\nसर्व व्यक्तींना आपल्या श्रद्धेचे अनुगमन करण्याचे आणि तदनुषंगिक आचरणाचे स्वातंत्र्य असावे. मात्र असे करताना त्यांनी त्यांच्या धर्माच्या अंतरंगाकडे, अंतरतत्वाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ नये तसेच त्यांच्या धार्मिक आचरणामुळे इतरांचा शांतीभंग होऊ नये, त्यांच्या धर्मश्रद्धांना कमी लेखू नये अथवा त्यांची निंदा करू नये, ही काळजी घ्यावी.\nधर्मश्रद्धांमधले वैविध्य लक्षात घेता, आपल्याला मतभेदांवर मात कशी करता येईल आणि शांततेसाठी परिपूर्ण योजना कशी साकारता येईल निरनिराळी मते असणारे अनेक जण ज्ञान प्राप्त झालेल्या अशा गौतम बुद्धाकडे जात असत. त्यांना तो सांगत असे, “आपण आपले मतभेद बाजूला ठेवू या. आपले एकमत ज्याच्यावर होऊ शकेल, अशा बाबींकडेच आपण लक्ष देऊया आणि तेच आचरणात आणू या, भांडायचे कशासाठी निरनिराळी मते असणारे अनेक जण ज्ञान प्राप्त झालेल्या अशा गौतम बुद्धाकडे जात असत. त्यांना तो सांगत असे, “आपण आपले मतभेद बाजूला ठेवू या. आपले एकमत ज्याच्यावर होऊ शकेल, अशा बाबींकडेच आपण लक्ष देऊया आणि तेच आचरणात आणू या, भांडायचे कशासाठी” तो शहाणा सल्ला आजही तितकाच मूल्यवान आहे.\nमी अशा भूमीतून आलो आहे, जिथे गेल्या काही सहस्राब्धींमध्ये अनेक तत्वज्ञान आणि आध्यात्मिक मत-शाखांना जन्म दिला आहे. हिंसेच्या काही तुरळक स्वतंत्र घटना वगळता, शांततापूर्ण सहजिवनाचा नमुना म्हणून माझ्या देशाकडे पाहिले जाते. सुमारे २३०० वर्षांपूर्वी ज्यावर सम्राट अशोकाने राज्य केले होते, तेव्हाचे राज्य आजच्या अफगाणिस्तानापासून ते बांगलादेशापर्यंत पसरलेले होते. ह्या दयाळू राजाने त्याच्या संपूर्ण राज्यकारकिर्दीत दगडी आज्ञापत्रे खोदून घेतली, ज्यामध्ये सर्व धर्मश्रद्धांचा आदर करण्याबाबतचे आदेश होते, परिणामतः सर्व आध्यात्मिक परंपरेतल्या अनुयायांना त्याच्या छत्राखाली सुरक्षित वाटत असे. तो आपल्या प्रजाननांना नीतीपूर्ण आयुष्य जगण्यास, आपल्या माता-पित्यांच्या व वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्यास तसेच हिंसेपासून परावृत्त होण्यास सांगत असे. आपल्या प्रजाननांना प्रवृत्त करणारे त्याचे ते शब्द आजही समर्पक आहेत.\nफक्त स्वतःच्या धर्माला मान देऊन इतर धर्मांची निंदा करू नये. त्यापेक्षा, प्रत्येकाने विविध कारणांसाठी दुसऱ्या धर्मांचाही मान ठेवावा. असे करण्याने तो आपलाच धर्म वाढण्यास मदत करत असतो आणि इतरांच्या धर्माचीही सेवा करत असतो. तर विरूध्द आचरणातून तो आपल्या धर्मासाठी तर थडगे तर खणतोच, पण इतरांच्या धर्माचीही हानी करतो. स्वतःच्या धर्माचा आदर ठेवणे आणि दुसऱ्याच्या धर्माची निंदा करणे, हे एखादा कदाचित स्वतःच्या धर्मनिष्ठेखातर ‘माझ्या धर्माचा मी गौरव करेन’ अशा विचाराने करतही असेल, परंतु त्याचे हे कृत्य त्याच्याच धर्माची अधिक हानी करेल. आपापसातील एकता अधिक चांगली. आपण सर्व इतर धार्मिक सिद्धांत ऐकूया आणि ऐकण्याची इच्छाही ठेवूया. (कोरीव पाषाण १२).\nसम्राट अशोक, हा सहिष्णूता, सहवर्तन आणि शांतीपूर्ण संयोगीकरणाच्या गौरवपूर्ण परंपरेचे प्रतिनिधीत्व करतो. ही परंपरा आजच्या शासन आणि राज्यकर्त्यांमध्ये जागृत आहे. याचे उदाहरण म्हणजे ओमानचे थोर राजे, ज्यांनी स्वतःच्या धर्माचे निष्ठापूर्वक आणि एकाग्र पालन करताना इतर धर्मश्रद्धांच्या चर्च आणि मंदिरांसाठी जमीन उपलब्ध करून दिली. मला खात्री आहे की, असे दयाळू राजे आणि शासनकर्ते पुढील काळात जगभरातील अनेक देशांमध्ये निर्माण होत राहतील. असे म्हटले आहेच, “शांतीनिर्माते धन्य आहेत, कारण ते ईश्वराची संतान म्हणून ओळखले जातील”.\nहे अतिस्पष्ट आहे, की हिंसेचे उपासक प्रथम स्वतःचे आप्त आणि नातेवाईक यांची हानी करतात. त्यांच्या असहिष्णुपणातून ते असे प्रत्यक्ष तरी करतील, किंवा मग त्यांच्या कृतीला हिंसात्मक प्रतिसाद मिळण्याकरिता चिथावून अप्रत्यक्षरित्या तरी करतील. उलटपक्षी असे म्हटले आहे की, “धन्य ते क्षमावंत, कारण त्यांनाच क्षमा मिळेल”. हा निसर्गनियम आहे. दुसऱ्या शब्दांत यालाच ईश्वराचा निर्णय किंवा मार्ग असेही म्हणता येईल. गौतम बुद्धाने म्हटले आहे, “वैर हे वैराने संपणार नाही, तर फक्त त्याच्याविरुद्ध केलेल्या कृतीनेच संपेल. हा शाश्वत धर्म आहे. [आध्यात्मिक नियम].” भारतात ज्याला धर्म असे संबोधले जाते, त्याचा हिंदुत्व, बुद्धीझम, जैनीझम, ख्रिस्तीझम, इस्लाम, ज्युडाझम, शीखिझम किंबहुना अशा इतर कोणत्याही “इझम”शी संबंध नाही. हे सरळ साधे सत्य आहे कीः इतरांची हानी करण्याआधी नकारात्मक मानसिक विचारांच्या निर्मितीमुळे तुमची स्वतःची हानी प्रथम होते, आणि ही नकारात्मकता काढून टाकली, तर तुम्हाला स्वतःमध्येच शांतता मिळेल आणि विश्वशांती अधिक दृढ होईल.\nधर्म म्हणवण्यालायक प्रत्येक धर्म त्याच्या अनुयायांना भावनिक शुद्धतेचा अभ्यास करण्यासाठी व मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि हृदयाची शुद्धता व नैतिक जीवन जगण्याविषयी उपदेश देतो. एक परंपरा असे सांगते, \"Love thy neighbor\"; “शेजाऱ्यावर प्रेम करा”, दुसरी सांगते, सलाम वालेकुम –‘तुझ्याबरोबर शांती राहोत’, आणखी एक सांगते, “भवतु सब्ब मंगलम्” किंवा “सर्वे भवन्तु सुखिनः” –“सर्वजण सुखी, आनंदी राहोत”. बायबल असो, कुराण असो अथवा गीता असो, सर्व धर्मग्रंथ शांती आणि बंधुत्वाचाच उपदेश करतात. भगवान् महावीरांपासून येशू ख्रिस्तापर्यंत सर्व थोर धर्मसंस्थापक सहिष्णुता आणि शांतता यांचे आदर्श होते. तरीही आपले जग धार्मिक आणि सांप्रदायिक संघर्षाप्रमाणे प्रेरित होते, किंवा युद्धाप्रमाणेही- कारण आपण धर्माच्या केवळ बाह्य आवरणाला महत्त्व दिलेले असते, आणि त्याच्या अंतरंगाकडे दुर्लक्ष केलेले असते. हा परिणाम प्रेमाच्या आणि दयेच्या मनातल्या अभावामुळे झालेला असतो.\nप्रत्येक व्यक्तीमध्ये शांती निर्माण झाल्याशिवाय विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकणार नाही. प्रक्षोभ आणि शांती एकत्र नांदू शकत नाहीत. अंतर्गत शांती प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे विपश्यना किंवा सूक्ष्म दृष्टीने ध्यान – एक असांप्रदायिक, वैज्ञानिक, परिणाम-केंद्रित तंत्रज्ञान अशी स्व-निरीक्षणाची आणि सत्यानुभूतीची साधनापद्धती. ह्या साधनापद्धतीच्या अभ्यासाने मन आणि शरीर यांच्या परस्पर-क्रियांचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा द्वेषासारखी नकारात्मक मानसिकता उदभवते, तेव्हा ती शरीरावर दुःखदायक संवेदनांना चालना देते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा निरपेक्ष प्रेमाचा, दयेचा आणि सौहार्दाचा उदय होतो, तेव्हा संपूर्ण शरीरामध्ये जणू आनंददायी संवेदनांचा पूर लोटतो. विपश्यनेच्या अभ्यासातून हे सुद्धा समजते, की प्रत्येक शारीरिक आणि वाचिक कृतीआधी मानसिक कृती उमटते, जी ती प्रत्यक्ष कृती हितकारक असेल की अहितकारक असेल, ते ठरवते. मन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण मनाला शुद्ध आणि शांत करणाऱ्या यथार्थ आणि अनुभविक पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे. जागतिक शांतता शिखर परिषदेतून तयार होणाऱ्या सामुहिक जाहीरनाम्याची परिणामकारकता अशा साधनापद्धतींमुळे आणखी वृध्दिंगत होईल.\nप्राचीन भारताने दोन प्रकारच्या आचरण पध्दती विश्वाला दिल्या. एक म्हणजे योग आसनाचा शारिरिक व्यायाम आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी श्वासावर ताबा (प्राणायाम). दुसरा म्हणजे मन निरोगी ठेवण्यासाठी विपश्यनेतून मनाचा व्यायाम. कोणत्याही प्रकारच्या धर्मश्रध्दा असलेले लोक ह्या दोन्ही प्रकारच्या पध्दती आचरणात आणू शकतात. त्याचवेळी ते स्वतःचा धर्म शांततेने आणि एकतेने पाळू शकतात; धर्मांतर ज्याचे मुळ कारण तणाव आणि झगडा आहे ते करण्याची आवश्यकता नाही\nसमाज जर स्वस्थ रहायचा असेल तर समाजांतील जास्तीतजास्त लोक शांत असायला हवेत. नेते म्हणून उदाहरणादाखल प्रेरणा देणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा ज्ञानी पुरुष म्हणाले,” दुसऱ्यांचे अस्थीर मन स्थिर करण्यासाठी स्थिर मनाचीच आवश्यकता असते.”\nविस्ताराने, शांत समाज आपल्या नैसर्गिक स्थितित शांततेत रहाण्याचा मार्ग शोधेल. वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी, ते मलीन होणे थांबवण्याची गरज आहे हे आपल्याला समजते, आम्हाला ह्या समजुतीच्या कृतीपासुन परावृत्त करण्यासाठी मानसिक दुषितता, जसे की अज्ञान, निष्ठूरता किंवा लोभीपण हे आहे. असे मालिन्यकरण काढून टाकल्यास मानवजातीस शांततेस सहाय्यक होईल, तसेच समाज आणि नैसर्गिक वातावरण ह्यामधील समतोल, निरोगी संबंधासाठी सहाय्यक होईल. अशाप्रकारे धर्म वातावरणाचे संरक्षण करण्यास उत्तेजन देऊ शकेल.\nअहिंसाः धर्माच्या परिभाषेची किल्ली\nदोन धर्मामध्ये फरक असणे साहजिक आहे. काही झाले तरी ह्या जागतिक शांतता परिषदेंत जमलेल्या विविध विचार धारेच्या नेत्यांनी जागतिक शांततेसाठी काम करण्याचे दर्शविले आहे. प्रथम शांतता नंतर पहिले मूलतत्व “ जागतिक धर्म ”चे. आपण सर्वजण जाहीर करू या की आम्ही ह्त्या करण्यापासून दूर राहू, आम्ही हिंसेची निंदा करतो. युध्द किंवा शांतता यांत मुख्य भुमिका बजावणाऱ्या राजकिय नेत्यानी देखील ह्या जाहीरनाम्यात सामील व्हावे ह्यासाठी मी आग्रह करेन. ते यामध्ये सामील होवोत वा न होवोत, कमीतकमी येथे आणि आता आपण तरी स्विकारु याः हिंसा आणि हत्येला क्षमा करण्याऐवजी, विषेशतः धर्माच्या नावाखाली जेव्हा हिंसेचे दुष्ट कर्म होते तेव्हा आम्ही अशा कृत्याची बिनशर्त निंदा करतो असे जाहीर करु या.\nकाही आध्यात्मिक नेत्यांना आपल्या स्वतःच्या धर्मश्रध्देच्या नावाखाली केलेल्या हिंसेला दोष देण्याचे द्रष्टेपण आणि धैर्य असतेच असते. केले गेलेल्या हिसा आणि हत्येला क्षमा व पश्चाताप करण्याचे तत्वज्ञान आणि ब्रम्हज्ञान अवलोकनाचे दॄष्टिकोन वेगळे असू शकतात; परंतु पुर्वी केलेल्या हिंसेची कबुली सुचविते की ते कृत्य चुकीचे होते आणि भविष्यांत अशाना क्षमा केली जाणार नाही.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या छत्राखाली आपण धर्म आणि अध्यात्माची अहिंसेला अधोरेखीत करणारी व्याख्या सुत्ररुपाने तयार करण्याचा प्रयत्न करु या, आणि हिंसा व हत्येला उत्तेजन देण्याचे नाकारुया. शांतता हाच धर्माला प्रतिशब्द असल्याची व्याख्या न केल्यास मानवजातीस या पेक्षा मोठे अपयश असणार नाही. ही शिखर परिषद “जागतिक धर्म” किंवा ”पंथरहित आध्यात्त्मिकता” या कल्पनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पसंतीसाठी पुढे करु या.\nधर्माच्या खऱ्या उद्देशावर जगाचे लक्ष केन्द्रीत करण्यासाठी ही शिखर परिषद मदत करेल याची मला खात्री आहे.\nधर्म आपल्याला एकत्र आणतो अलग करीत नाही; तो आपल्याला शांती आणि अंतःकरणाची शुध्दता शिकवितो.\nया ऐतिहासिक शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांच्या दुरददृष्टी व प्रयत्नांबाद्दल मी अभिनंदन करतो. मी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांचे अभिनन्दन करतो ज्यांची परिपक्वता एकवाक्यतेसाठी काम करण्याची, तसेच अशी आशा दाखविताना की ज्या मुळे धर्म आणि आध्यात्मिकता मानवजातीला शांततापुर्वक भविष्याकडे नेइल.\nसर्वजण व्देषापासून मुक्त होवोत आणि सुखी होवोत.\nऐक्य आणि शांती नांदो.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/gudhipadwa-gold-shopping-37400", "date_download": "2018-04-21T07:22:03Z", "digest": "sha1:COS3KINXT6ELGBU3RQOXHYGIYC7GPX5D", "length": 14264, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "gudhipadwa gold shopping सोने खरेदीसाठी पेढ्या गर्दीने फुल्ल | eSakal", "raw_content": "\nसोने खरेदीसाठी पेढ्या गर्दीने फुल्ल\nबुधवार, 29 मार्च 2017\nनाशिक - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडव्याचा मुहूर्त साधत आज सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफी पेढ्यांवर एकच गर्दी केली. सोने-चांदी, हिरे यांच्या खरेदीतून कोट्यवधीची उलाढाल शहरात झाली. ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सराफ पेठेत व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नोटाबंदीनंतर सराफ पेढ्यांवर आज रोख व्यवहारांऐवजी 70 टक्के व्यवहार हे डिजिटल स्वरूपात झाले.\nनाशिक - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडव्याचा मुहूर्त साधत आज सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफी पेढ्यांवर एकच गर्दी केली. सोने-चांदी, हिरे यांच्या खरेदीतून कोट्यवधीची उलाढाल शहरात झाली. ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सराफ पेठेत व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नोटाबंदीनंतर सराफ पेढ्यांवर आज रोख व्यवहारांऐवजी 70 टक्के व्यवहार हे डिजिटल स्वरूपात झाले.\nमराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचा दुहेरी योग साधत आज ग्राहकांनी सोने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. शुद्ध सोने आणि तयार सोन्याच्या दागिन्यांसह हिरे जडीत अंगठी, आकर्षक डिझाइन असलेल्या कानातल्या दागिन्यांसह नेकलेस, बांगड्या, मंगळसूत्र, ब्रेसलेट आदींची खरेदी केली. यासाठी सराफ व्यावसायिकांनीही जय्यत तयारी करीत अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पाच ग्रॅम ते पन्नास ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर साडी, यासह काही ठिकाणी मजुरीवर सवलत अशा योजना राबविल्या. ग्राहकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे रात्री उशिरापर्यंत सराफ पेढ्या सुरू होत्या.\nडिजिटल पेमेंटच्या प्रमाणात तिपटीने वाढ\nगेल्या वर्षी नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर आज सराफ बाजारपेठेत रोख व्यवहारांऐवजी डिजिटल पेमेंटद्वारे नागरिकांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीने नागरिकांनी कार्डद्वारे व्यवहार केले.\nआज पाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठेत झाली होती. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रोख व्यवहारापेक्षा यंदा ग्राहकांकडून कार्डद्वारे व्यवहार करण्यावर अधिक भर होता. नोटाबंदीचा फारसा परिणाम आज व्यवहारांवर दिसून आला नाही. कार्डद्वारे पेमेंट करीत अनेक जण डिजिटल झाले. परंतु, बॅंकांनी व्यापाऱ्यांचे हित जाणून व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे कमिशन कमी करावे. त्यांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो.\n- गिरीश टकले (संचालक, टकले ज्वेलर्स)\nपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांनी सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तयार दागिन्यांची खास करून मागणी होती. अनेकांनी ऑर्डर देऊन आज मुहूर्तावर सोने खरेदी केली. याचबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांनाही चांगली मागणी होती.\n- लकी आडगावकर (संचालक, आडगावकर ज्वेलर्स)\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nजिल्ह्यात दिवसाला पाचशे कुलर्सची विक्री\nजळगाव ः पंधरवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ होऊन जळगावचा पारा सातत्याने 42 अंशावर राहिला आहे. यामुळे आता उकाडा देखील जाणवू लागला आहे. दुपारी उष्णतेचे...\nखवा व्यवसायातून शेतकऱ्याने साधली प्रगती\nखामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nहिंजवडी ते चाकण मेट्रो करा - काटे\nपिंपरी - नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाऐवजी हिंजवडी ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. हा मार्ग पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/11/17/%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-21T07:36:36Z", "digest": "sha1:MV3GQBBV5HQUEAOMAVFO5RZMNSQCYT3Q", "length": 12761, "nlines": 153, "source_domain": "putoweb.in", "title": "जस्टीस लीग हिंदी मध्ये रिलीज होणार होती त्याचे काय?", "raw_content": "\nजस्टीस लीग हिंदी मध्ये रिलीज होणार होती त्याचे काय\nजस्टीस लीग शूटिंग दिवसापासून लागलेली साडेसाती थांबण्याचे नावच घरत नाहीये,\nआधी डायरेक्टर Zack Snyder च्या मुलीने आत्महत्या केल्यामुळे त्याने डायरेक्शन अर्धवट सोडले, त्यानंतर आगामी येणाऱ्या Bat women चित्रपटाचे डायरेक्टर joss whedon याने उर्वरित चित्रपटाची डायरेक्शन करण्याची जबाबदारी सांभाळली,\nयावर अतिशहनपणा करून त्याने Zack snyder चा कंपोजर बदलून स्वतःचा टाकला आणि आधी डायरेक्ट झालेल्यापैकी 20% मुव्ही पुन्हा शूट केला\nयादरम्यान Henry Cavil (सुपरमॅन) याने मिशन इम्पोसीबल मुव्ही साइन केला, ज्यात त्याला दाढी वाढवायची होती… त्यामुळे जस्टीस लीग मुव्ही शूटिंग मध्ये ही त्याने सुपरमॅन चे पात्र दाढी सक्कट शूट केले, नंतर डायरेक्टर ला करोडो रुपये खर्च करून VFX ग्राफिक्स द्वारे सुपरमॅन ची पूर्ण दाढी मिशी काढावी लागली.\nनंतर 2 तास 40 मिनिटे बनलेल्या चित्रपटावर WB ने कात्री लावून 2 तासाचा मुव्ही करायला सांगितला, त्यानंतर डायरेक्टर ला तब्बल 40 मिनिटांचा मुव्ही कापावा लागला. त्यामुळे ट्रेलर मध्ये आपण पाहिलेले अनेक सीन्स या चित्रपटात दिसणार नाहींयेत.\nआता गेल्या अनेक वर्षात भारतातून हॉलिवूड ला हिंदी डब मुविज ने करोडो रुपये कमवून दिले. त्यामुळे जस्टीस लीग हिंदी डब करण्यात आला, त्याचा ट्रेलर आपण पहिलाच. पण असे सांगितले जाते की इंग्लिश व्हर्जन तर आपल्या सेन्सर बोर्ड ने पास केला पण एक महिना आधी हिंदी, तमिळ, तेलुगू व्हर्जन ची कॉपी देऊनही आपल्या सेन्सर बोर्ड ला तो पाहून पास सर्टिफिकेट द्यायला वेळच झाला नाही म्हणे, त्यामुळे असे सांगितले जाते की पुढच्या आठवड्यात हिंदी व्हर्जन रिलीज होण्याचे संकेत आहेत.\nजस्टीस लीग चे फॅन्स ज्यांना हा मुवि हिंदी मध्ये पहायचा होता एकतर त्यांना घाई असेल तर इंग्लिश मधेच पहावा लागेल. किंवा एक आठवडा थांबावे लागेल. आणि त्या नंतर ही तो हिंदी मध्ये रिलीज होईल अशी गैरेंटी वाटत नाही जर इंग्लिश मध्ये JL मुव्ही ला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर.\nवाह रे आपले सेन्सर बोर्ड.\n← कमेंट ऑफ दि सेंच्युरी\nया प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा… Part 3 →\n4 thoughts on “जस्टीस लीग हिंदी मध्ये रिलीज होणार होती त्याचे काय\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/illegal-construction-issue-in-thane-tmc-1614984/", "date_download": "2018-04-21T07:48:37Z", "digest": "sha1:ONBK5DJ3YUXG4BH36D5SR5DLJ3XD5YW2", "length": 18600, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "illegal construction issue in thane TMC | ‘बेकायदा’चा शिक्का कायम! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nधोकादायक ठरलेली बांधकामे नियमित करता येणार नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.\nहजारो अनधिकृत बांधकामे नियमित होण्याची शक्यता धूसर; सरकारच्या नव्या धोरणातील अटीशर्तीचे अडथळे\nडिसेंबर २०१५ पूर्वी उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील हजारो अनधिकृत इमारती नियमित होतील, असे चित्र रंगवले जात आहे. मात्र, यापूर्वीच धोकादायक ठरलेली तसेच विकास नियंत्रण नियमावलीतील मैदाने, उद्याने वा अन्य आरक्षित भूखंडांवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे या नियमातून वगळण्यात आली आहेत. याशिवाय ना विकास क्षेत्र, वन विभाग, किनारपट्टी नियमन क्षेत्रात उभारलेल्या बांधकामांवरही ‘अनधिकृत’चा शिक्का कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nराज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीतील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली बेकायदा बांधकामे ठरावीक शुल्क आकारून नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ३० जून २०१८ पर्यंत यासंबंधीचे अर्ज मागविण्यात आले असून या मुदतीनंतर एकही बांधकाम नियमानुकूल केले जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बेकायदा इमारतीत वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना वास्तुविशारदाची नेमणूक करून यासंबंधी महापालिकेच्या शहरविकास विभागाकडे थेट अर्ज करता येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील सर्व बांधकामे नियमित होतील, असे चित्र एकीकडे रंगविले जात असले तरी या नियमात अटीशर्तीची मोठी चाळण लावण्यात आली असल्याचे ठाणे महापालिकेच्या अधिसूचनेनुसार दिसून येत आहे. राज्य सरकारने यासंबंधी अधिसूचना काढताना कोणती बांधकामे नियमित करायची यासंबंधी थेट निर्देश दिले आहेत. महापालिकेने यासंबंधी सूचना जाहीर करताना त्याबाबत स्पष्टीकरण दिले असून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी उभी राहिलेली, धोकादायक ठरलेली बांधकामे नियमित करता येणार नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nपालिका हद्दीत राज्य सरकारने यापूर्वीच समूह विकास योजना आखली असून यामध्ये बेकायदा आणि अधिकृत अशा दोन्ही स्वरूपाच्या बांधकामांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे ठाण्यातील किसननगर, वागळे, मुंब्रा या भागातील बेकायदा बांधकामांचा पुनर्विकास शक्य होणार आहे. असे असले तरी सरकारच्या निर्देशानुसार क्लस्टर योजनेत समाविष्ट न होऊ शकणारी धोकादायक बांधकामे नियमित करण्याचा मार्ग मात्र बंद झाला आहे.\nठाण्यात तीन हजार इमारतींवर गंडांतर\nवन विभाग, किनारपट्टी नियमन क्षेत्र, ना विकास क्षेत्र तसेच बफर झोनमध्ये यापूर्वी उभी राहिलेली बेकायदा बांधकामे नियमित करता येणार नसल्याने ठाण्यातील जवळपास तीन हजारांहून अधिक बेकायदा इमारतींचा नियमित होण्याचा मार्ग बंद झाला आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.\nठाणे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत मैदान, उद्यान तसेच मोकळ्या जागांवर उभी राहिलेली बेकायदा बांधकामे जर तेथील रहिवाशांचे इतरत्र स्थलांतर झाले नसेल किंवा आरक्षण बदलण्यात आले नसेल तर नियमित करता येणार नाही.\nरहिवास, वाणिज्य, औद्योगिक क्षेत्रामधील बांधकामे तेथील भूनिर्देशांक, मोकळ्या जागा, रस्त्यांची रुंदी तसेच पार्किंग, जिन्यांची रुंदी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला यासंबंधी बाबींची पूर्तता करत असल्यास नियमित होऊ शकतील. मात्र, बहुतांश बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी या बाबींकडे डोळेझाक करण्यात आली असल्याने ती बांधकामे बेकायदाच राहण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nकृपया सरकारने लवकरात लवकर क्लस्टर योजने कडे लक्ष देऊन किसान नगर मधील रहिवाश्याना ह्या धोकादायक जीवनातून बाहेर काढावे, हि नम्र विनंती आहे ठाणे महानगर पालिकेला सुद्धा.. आपला हेमंत नार्वेकर ठाणे, किसान नगर ३\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/07/15193213/News-In-Marathi-Women-World-Cup-India-vs-New-Zealand.vpf", "date_download": "2018-04-21T08:02:25Z", "digest": "sha1:D6OW542CVQH7SOZI6QCFMK2SO6LYRSHV", "length": 12467, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "महिला विश्वचषक; किवींचा खुर्दा, भारताची उपांत्य फेरीत धडक", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nमहिला विश्वचषक; किवींचा खुर्दा, भारताची उपांत्य फेरीत धडक\nविजयाचा जल्लोष साजरा करताना भारतीय महिला संघ\nडर्बी - भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघावर १८६ धावांनी दणणीत विजय मिळवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंड संघाचा टिकाव लागू शकला नाही. न्यूझीलंडचा संघ ७९ धाावतच गारद झाला. करो या मरो अशा बिकट परिस्थितीत खेळताना भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मिताली राजचा तिच्या शतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO : मैदानात धोनीची फटकेबाजी, तर पित्याला...\nमुंबई - चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी\nवॉट्सनची 'रॉयल्स' विरोधात रॉयल खेळी; ठोकले दमदार शतक पुणे - आयपीएलमध्ये राजस्थान\nKKR व KXIP मध्ये आज अटीतटीची लढत, गेल-रसेलमध्ये रंगणार जुगलबंदी कोलकाता - आयपीएल २०१८\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाची महत्त्वपूर्ण बैठक, मात्र कर्णधारपदाचा तिढा कायम मेलबर्न - क्रिकेट\nIPL 2018 : विजयी घौडदौड कायम राखण्याचे कार्तिक-आश्विनसमोर आव्हान कोलकाता - आयपीएल २०१८\nमराठी चाहत्याचे धोनीसाठी 'दे दणादण' रॅप साँग, व्हिडिओ व्हायरल पुणे - भारतीय क्रिकेट\nIPL 2018 DD vs RCB : मैदानात भिडले होते, आज पुन्हा आमने-सामने कोहली-गंभीर बंगळुरू - आयपीएल-११ मध्ये\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/audio_hungama/", "date_download": "2018-04-21T07:24:19Z", "digest": "sha1:CZQJQTNDKU5TD3LGNQFG5K46XNCW454R", "length": 5032, "nlines": 130, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "AUDIO HUNGAMA", "raw_content": "\nअवघ्या 299 /- रुपयात 3 ऑडिओबुक्स...\nसदर योजनेत आपण अवघ्या २९९ रुपयात ३ ऑडिओबुक्स घेऊ शकता, १ महिना\nआपण आमच्या \"ऑडिओबुक हंगामा\" (\"AudioBook Hungama\") विभागात उपलब्ध असलेल्या कोणतीही 3 ऑडिओबुक्स घेऊ शकता.\nआपली सर्व ऑडिओबुक्स आपण एकाच वेळी घेऊ शकता अथवा आपणास हव्या त्या वेळी घेऊ शकता.\nही ऑडिओबुक्स आपल्या मोबाईल वर आमचे Bookhungama हे App वापरून डाउनलोड करून ऐकता येतील.\nआपण आमचे Bookhungama हे App आधीच डाऊनलोड केले असेल तर त्याच ठिकाणी आपण घेतलेली ऑडिओबुक्स आपणास उपलब्ध होतील. पुन्हा App Download करण्याची गरज नाही.\nरेल्वे कॉलनितल्या मुली ऑडिओबुक\nदर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी\nतिळगुळ : प्रेमाच्या पाउलवाटा\nतिळगुळ : प्रेमाचे कैलास लेणे\nतिळगुळ : स्मृतीगंधाची मैफिल\nतिळगुळ : चीरसख्याच्या सावलीत\nछाया महाजन यांच्या कथा\nबिरबलच्या चातुर्य कथा - ऑडियोबुक\nएका दगडात तीन हेर\nफास्टर फेणे भुसा करतो\nसुवर्णाच्या कथा आणि कथुल्या\nनुक्कड कथा भाग ३\nनुक्कड कथा भाग २\nनुक्कड कथा भाग १\nब्लॅक पीटरच्या खुनाचे रहस्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/dhule-truck-fire-2-476799", "date_download": "2018-04-21T07:44:26Z", "digest": "sha1:2R2G3GTLWGT2AXAIF2FA4KJYXTFIYCNB", "length": 14687, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "धुळे : फटाक्यांच्या ट्रकला भीषण आग, चालक-वाहक गंभीर", "raw_content": "\nधुळे : फटाक्यांच्या ट्रकला भीषण आग, चालक-वाहक गंभीर\nधुळ्यात फटाके आणि आगपेटीची वाहतूक करणारा ट्रक आगीत जळून खाक झाला. यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. या आगीत चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींवर उपचार सुरु आहेत. ट्रक तामिळनाडूकडून उत्तरप्रदेशकडून जात असताना ही दुर्घटना घडली. ट्रक उलटल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र ट्रक नेमका कशामुळे उलटला हे समजू शकलेलं नाही.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nधुळे : फटाक्यांच्या ट्रकला भीषण आग, चालक-वाहक गंभीर\nधुळे : फटाक्यांच्या ट्रकला भीषण आग, चालक-वाहक गंभीर\nधुळ्यात फटाके आणि आगपेटीची वाहतूक करणारा ट्रक आगीत जळून खाक झाला. यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. या आगीत चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींवर उपचार सुरु आहेत. ट्रक तामिळनाडूकडून उत्तरप्रदेशकडून जात असताना ही दुर्घटना घडली. ट्रक उलटल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र ट्रक नेमका कशामुळे उलटला हे समजू शकलेलं नाही.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/note/", "date_download": "2018-04-21T07:45:27Z", "digest": "sha1:J4HL72JAOSDG7ZMTCXCA5NNPHKFQ5YLZ", "length": 1564, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Note – Pune News Network", "raw_content": "\n100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…\n500 आणि 2000 रुपयांबरोबर आता 100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार… सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद करुन सुरुवातीला ५०० आणि २००० च्या नोटा आणल्यामुळे सुट्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. तब्बल एक महिना झाला तरी अद्याप ही स्थिती न सुधारल्यामुळे १०० च्या नोटा आणण्याचा निर्णय आरबीआयने घेतला …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/uddhav-thackray-apologize-cartoon-controversy-12999", "date_download": "2018-04-21T07:41:03Z", "digest": "sha1:FAA6YOLZF6H3C56JRBOH7MRR6UMNCZKC", "length": 14322, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uddhav Thackray apologize on Cartoon controversy 'त्या' व्यंग्यचित्राबद्दल माफी मागतो : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\n'त्या' व्यंग्यचित्राबद्दल माफी मागतो : उद्धव ठाकरे\nशनिवार, 1 ऑक्टोबर 2016\nमुंबई : मराठा क्रांती मोर्चांसंदर्भात ‘सामना‘ या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्रावरून सुरू झालेल्या वादानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. या वादग्रस्त व्यंग्यचित्राविषयी उद्धव यांनी माफी मागावी, अशी मागणी गेले काही दिवस केली जात होती.\nमुंबई : मराठा क्रांती मोर्चांसंदर्भात ‘सामना‘ या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्रावरून सुरू झालेल्या वादानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. या वादग्रस्त व्यंग्यचित्राविषयी उद्धव यांनी माफी मागावी, अशी मागणी गेले काही दिवस केली जात होती.\nया पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, \"व्यंग्यचित्रातून कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. शिवराय हे आपले दैवत आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीतून तयार झालेला कोणताही शिवसैनिक माता-भगिनींचा अपमान करणे शक्‍य नाही. त्या व्यंग्यचित्रातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो. या वादानंतर मुद्दाम मी पाच दिवसांनंतर पत्रकार परिषद घेतली. राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेल्यांनी या मधल्या काळात शिवसेनेला लक्ष्य करून आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. अशा धमक्‍यांसमोर शिवसेना कधीही झुकणार नाही.‘‘\nमराठा समाजाच्या मागण्यांविषयी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीचाही उद्धव यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, \"मराठा समाज त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यात कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेचा संबंध आहे, आरक्षणाचा विषय आहे आणि ऍट्रॉसिटीचाही मुद्दा आहे. यावर आतापर्यंत अनेक नेते बोलले आहेत. पण विधानसभेबाहेर बोलताना केलेल्या विधानांना फारसा अर्थ नसतो. या विषयांवरील चर्चेस फाटे फुटू नयेत, म्हणून एका दिवसाचे अधिवेशन बोलाविण्याची लेखी मागणी शिवसेनेने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या अधिवेशनामध्ये प्रत्येक पक्षाने या मुद्यांवर आपापली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मराठा आरक्षणाची कालमर्यादाही स्पष्ट केली पाहिजे.‘‘\nव्यंग्यचित्रातून समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता.\nमोठ्या मुश्‍किलीने हिंदूंमधील एकजूट होत आहे. मराठा समाजात एकजूट झाली आहे.\nजो भगवा आमच्या हातात आहे, तोच त्यांच्याही हातात आहे. ती आपलीच माणसे आहेत.\nआजवर त्यांच्या (राजकीय नेते) कारभारामुळे नाडली गेलेली जनता रस्त्यावर उतरली आहे.\nशिवसेनेच्या अंगावर येणाऱ्या राजकीय नेत्यांचा समाचार दसरा मेळाव्यात घेणार\nमराठा क्रांती मोर्चांमध्ये राजकीय नेत्यांना दूर ठेवले आहे. ही भूमिका योग्य आहे. कारण याच नेत्यांनी इतकी वर्षे समाजाला झुलवत ठेवले आहे.\nमराठा समाजाच्या मोर्चांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेनेच हाणून पाडले आहेत.\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nपाकिस्तानला हवी पुण्याकडून मदत\nपुणे - सिंधू संस्कृतीमधील आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो या जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर...\nअबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती\nमुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च...\nउपोषणाला बसलेल्या तरुणाचा मृत्यू\nमुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन प्रकल्पातील वांद्रे पूर्व येथील प्रकल्पग्रस्तांपैकी 30...\nमानसिक आजार हे अपंगत्व नाही - उच्च न्यायालय\nमुंबई - शिकण्यातील अडचणी किंवा अन्य प्रकारचा संबंधित मानसिक आजार म्हणजे अपंगत्व नाही, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/police/", "date_download": "2018-04-21T07:45:52Z", "digest": "sha1:7MYJM3PTXYYV34DOTDOAHIFCPTR3XTNE", "length": 3701, "nlines": 111, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "पोलीस भरती माहिती, प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम Police Bharti", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 441 पदांची भरती 2016\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 441 पदांची भरती 2016 पदाचे नाव : कॉन्स्टेबल/ ड्राईवर नौकरी स्थान: भारतात कोठेही आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 19 November 2016 पदांची संख्या: 441 पदांसाठी कार्यालयाचा […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/baahubali-2-box-office-collection-surpasses-rs-1500-crore-117051900021_1.html", "date_download": "2018-04-21T07:37:32Z", "digest": "sha1:PHRZKZDNL5BKYN3RCCW3TK5KIQ5XAMJL", "length": 8271, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Bahubali 2: बाहुबली 2 ने 1500 कोटींचा पल्ला गाठला | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nBahubali 2: बाहुबली 2 ने 1500 कोटींचा पल्ला गाठला\n'बाहुबली 2' चित्रपटाने 1500 कोटींचा पल्ला गाठला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने शिखरच गाठलं म्हणावं लागेल. चित्रपटाने 1500 कोटींची कमाई केली असून अद्यापही घोडदौड सुरु आहे. हा आकडा नेमका कितीपर्यंत पोहोचणार आहे यावर सगळ्यांची नजर आहे.\nबाहुबलीने पहिल्याच दिवशी 121 कोटी आणि जगभरात 217 कोटींची कमाई केली. नंतर 1000 कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान आ‍धीच 'बाहुबली 2' ने मिळवला आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळविण्यासाठी प्रेक्षकांनी दोन वर्ष वाट बघितली होती आणि 28 एप्रिलला सिनेमा प्रदर्शित झाल्याबरोबरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाने आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.\nभारतातच नव्हे तर एकट्या अमेरिकेत 100 कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. तर जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचा मानही या चित्रपटाने पटकावला आहे.\nसैराटच्या रिमेकमध्ये आयुष- साराची जोडी\nपाकिस्तानामध्ये बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग\nदेवसेनाला बॉलीवूडमध्ये येण्याचा आग्रह करेल श्रीदेवी\nज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू कालवश\nबाहुबलीसाठी काय खरंच टॉपलेस झाली होती तमन्ना\nयावर अधिक वाचा :\nबाहुबली 2 ने 1500 कोटींचा पल्ला गाठला\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5194-a-youth-from-daryapur-wins-a-lottery-to-work-with-actress-heena-panchal", "date_download": "2018-04-21T07:43:50Z", "digest": "sha1:CF7YFJTV6UP4LNPHUQXOKXKSR2OMPFA2", "length": 9327, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "दर्यापूरच्या तरुणाला लागली अभिनेत्री हिना पांचाळची लॉटरी !! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nदर्यापूरच्या तरुणाला लागली अभिनेत्री हिना पांचाळची लॉटरी \nNext Article 'लँडमार्क फिल्म्स'चे तीन चित्रपट राज्य पुरस्कारांच्या यादीत\nगेल्या २-३ वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील सुरु झालेला ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड हा आजही चांगलाच सुरू आहे. यामध्ये आता भर पडणार आहे. गुरुकृपा प्रॉडक्शन एंटरटेनमेंटच्या अमोल बाबुराव लवटे निर्मित ज्ञानेश्वर यादवराव उमक दिग्दर्शित आगामी वंटास या सिनेमाची. हा सिनेमा येत्या ४ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रत प्रदर्शित होणार आहे.\nग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\n'वंटास' प्रेमकथा ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार\nग्रामीण भागातील ही प्रेमकथा असल्याने यामध्ये एका व्यक्तिरेखेसाठी हवा तसा कलाकार सापडत नव्हता. अखेर हा शोध जाऊन संपला तो थेट दर्यापूर येथील एका मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाशी. दर्यापूरचा अक्षय माहुलकर या युवकाचे नशीब चांगलेच फळफळले असून त्याला थेट एका नवीन आशयाच्या सिनेमात अभिनय करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या सिनेमात \"बुंग्या\" नावाची एक महत्वपूर्ण भूमिका अक्षयने साकारली असून या सिनेमात अक्षय हिना पांचाळ या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.\nअक्षय हा दर्यापूर मधील एका मोबाईल शॉपी मध्ये काम करतो. \"वंटास\" सिनेमाचे दिग्दर्शक ज्ञानेश्वर उमक हे अक्षयचे चांगले मित्र आहेत. ज्ञानेश्वर उमक यांच्या डोक्यात त्यांना हव्या असलेल्या पात्रासाठी अक्षय हा योग्य व्यक्ती असल्याचे जाणवले. आपल्या एका मित्राकडून अक्षयला सिनेमाचं चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी बोलवले. अक्षयची परिस्थिती एवढी बिकट होती की त्याच्याकडे अकलूजला येणासाठी पैसेही नव्हते.\nया चित्रपटातील \"टिपूर टिपूर...\" ह्या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे\nNext Article 'लँडमार्क फिल्म्स'चे तीन चित्रपट राज्य पुरस्कारांच्या यादीत\nदर्यापूरच्या तरुणाला लागली अभिनेत्री हिना पांचाळची लॉटरी \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575914", "date_download": "2018-04-21T08:01:16Z", "digest": "sha1:TKGD54VS6HKR22ZIHFSBNTNUI5QNRYXE", "length": 11403, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दत्ताराम काणेकर स्मृती नाटय़महोत्सवात कलाकारांना गौरविणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दत्ताराम काणेकर स्मृती नाटय़महोत्सवात कलाकारांना गौरविणार\nदत्ताराम काणेकर स्मृती नाटय़महोत्सवात कलाकारांना गौरविणार\nदत्ताराम काणेकर हे एक सच्चे व प्रामाणिक पत्रकार तर होतेच पण ते कलाकार म्हणूनही आयुष्य जगले. अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले आहे. पत्रकारिता, साहित्य, सहकार व समाजकारण या क्षेत्रात ते सतत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने सतिया देवी नाटय़मंडळ नईबाग व स्वामी ज्ञास यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 19 ते शनिवार 21 एप्रिल दरम्यान तीन दिवशीय नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्यातील नाटय़कलाकारांचा व स्थानिक पत्रकारांचाही गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती नईबाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाटय़महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजमोहन शेटये यांनी दिली.\nप्रसिद्ध संगीत शिक्षक महानंद कोठावळे, साईदास स्वार, सूर्यकांत मळीक, शरद कुडव, बाळा पिळर्णकर, प्रेमनाथ गडेकर, जयराम पिळर्णकर, पंचसदस्य राकेश स्वार, चंद्रकांत सांगळे, सुरेश तारी, पुंडलिक पिळर्णकर व चंद्रकांत सावळ आदी पर्घ्कार परिषदेला उपस्थित होते. नईबाग येथील सतियादेवी देवस्थानजवळ होणाऱया या नाटय़महोत्सवाच्या तिन्ही दिवशी सायं. 7 वाजता राज्यातील प्रसिद्ध 10 नाटय़कलाकार, पेडणे तालुक्यातील 10 व स्थानिक 10 नाटय़कलाकारांचा सन्मान करण्यात येईल. त्यानंतर रात्री ठिक 8 वाजता नाटय़प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. पेडणे नईबागचे सुपुत्र प्रसिद्ध दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन उत्कृष्ट नाटय़कृती या महोत्सवात सादर होणार आहेत. यातील शेवटचा नाटय़प्रयोग स्थानिक कलाकार सादर करतील, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.\n19 रोजी संगीत ‘सिद्धारुढ’\nगुरुवार 19 रोजी सायं. 7 वाजता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. धारगळ जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर व सरपंच व पंचसदस्य यावेळी उपस्थित असतील. उद्घाटन सत्रानंतर स्थानिक पत्रकार व 10 राज्यस्तरीक कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारमूर्तींमध्ये पत्रकार प्रकाश तळवणेकर, निवृत्ती शिरोडकर व उमेश गाड तर राज्यस्तरीय कलाकार म्हणून किरण नाईक (नेपथ्य), राजीव शिंदे (दिग्दर्शक), सम्राज्ञी मराठे (अभिनय), मिनिन आरवजू (तियात्र), शशिकांत पुनाजी (लेखन), डॉ. विजय थळी (अभिनय), राजेश पेडणेकर (अभिनय), दिनकर पणशीकर (गायन), सतिश गावस (प्रकाश योजना) व महानंद कोठावडे (संगीत दिग्दर्शन) यांचा सामावेश आहे. त्यानंतर ठिक 8 वाजता भूतनाथ बाल कला मंडळ सावंतवाडा आमोणा या संस्थेतर्फे संगीत ‘सिद्धारुढ’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल.\n20 रोजी ‘ताजमहलाचे टेंडर’ नाटय़प्रयोग\nशुक्रवार 20 रोजी सायं. 7 वाजता पेडणे तालुक्यातील 10 यशस्वी कलाकारांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी उद्घाटक म्हणून ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर उपस्थित असतील. प्रमुख पाहुणे म्हणून तोरसे जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, सरपंच व पंचसदस्य उपस्थित असतील. तुये येथील पलादीन दी तुयेम (तियात्र), धारगळ येथील नवसो आरोंदेकर (अभिनय), केरीतील मिलिंद केरकर (संगीत नाटक), हरमल येथील सूर्या वस्त (अभिनय), विर्नोडा येथील विलास परब (दिग्दर्शक), मोरजी येथील ध्रुव कुडाळकर (लेखन), चांदेल येथील अनंत गावस (अभिनय), मालपे येथील भानुमती मालपेकर (अभिनय), तांबोसे येथील नाना आसोलकर (संगीत दिग्दर्शन), मांद्रे येथील दिलीप मांद्रेकर (रंगभूषा) या कलाकारांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ठिक 10 वाजता भार्गवी थिएटर पर्वरी या संस्थेतर्फे ‘ताजमहलाचे टेंडर’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल.\nआर्थिक स्थैर्य आणण्यावर भर\nस्मार्टसीटीमुळे गोवा कर्जाच्या विळख्यात सापडणार\nविधानसभेच्या कामकाजाचा सखोल अभ्यास ‘शोधताना’ या पुस्तकात दिसतोः डॉ. कोमरपंत\nगोवा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱया विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा देणार\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/fireworks-instruments-ban-after-ten-clock-36779", "date_download": "2018-04-21T07:21:11Z", "digest": "sha1:KJAJ3HBEUZVFIGXQ2PSPDISRAZXQEH3X", "length": 12076, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "fireworks, instruments ban After ten clock रात्री दहानंतर फटाके, वाद्यांना बंदी | eSakal", "raw_content": "\nरात्री दहानंतर फटाके, वाद्यांना बंदी\nशनिवार, 25 मार्च 2017\nसावंतवाडी - न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्याविरोधात आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी फटाके, वाद्य, स्पीकर लावणे आता गुन्हा ठरणार आहे.\nसावंतवाडी - न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्याविरोधात आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी फटाके, वाद्य, स्पीकर लावणे आता गुन्हा ठरणार आहे.\nयाबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती येथील पोलिसांकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात तत्काळ जामीन मिळणार नसून हा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे चालणार आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके, वाद्य वाजविण्यास सक्त बंदी करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाजविण्यास मर्यादा ठेवण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता पोलिस घेणार आहेत. उल्लंघन झाल्यास पर्यावरण कायद्यानुसार पाच वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच हा गुन्हा चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद ठेवण्यात आली आहे. शिक्षा झाल्यानंतर एक वर्षाच्या काळात पुन्हा गुन्हा घडल्यास सात वर्षांपर्यत शिक्षा होऊ शकते.\nविशेष म्हणजे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल झाल्यास तो दखलपात्र तसेच अजामीनपात्र ठरणार आहे. तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे चालविण्यात येणार आहे. तसेच न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई होऊ शकते.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nमुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक...\nअबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती\nमुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41578693", "date_download": "2018-04-21T08:41:28Z", "digest": "sha1:BW4FI6AYIHBDH4WJUDVFXOVVG2CGTVYW", "length": 6204, "nlines": 107, "source_domain": "www.bbc.com", "title": "हैद्राबादमधील रोहिंग्या मुस्लिमांच काय होणार? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nहैद्राबादमधील रोहिंग्या मुस्लिमांच काय होणार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nसुखरा ही रोहिंग्या मुस्लीम तरुणी 3 वर्षांपूर्वी हैद्राबादमध्ये आली. तीचं काहीं दिवसांपूर्वी लग्नही झालं आहे. भारत सरकारला या मुस्लिमांना परत पाठवायचं आहे, तर सुखराला इथंच संसार करायचा आहे. काय होणार या रोहिंग्या मुस्लिमांच\nम्यानमार : रोहिंग्यांनी हिंदूंना मारलं\nम्यानमारमधून हिंदू का पळ काढत आहेत\nम्यानमार हिंसाचाराचा फटका रोहिंग्या हिंदूंनाही\nरोहिंग्या मुस्लीम आहेत तरी कोण\n'माझ्या डोळ्यासमोर बलात्कार झाले'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nपैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nव्हिडिओ बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nबेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का\nव्हिडिओ 'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'\n'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय\nपाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय\nव्हिडिओ प्लास्टिक खाणारं एन्झाइम सापडलं\nप्लास्टिक खाणारं एन्झाइम सापडलं\nव्हिडिओ 'प्लॅस्टिकबंदीमुळे 28 वर्षांची मेहनत शून्य झाली\n'प्लॅस्टिकबंदीमुळे 28 वर्षांची मेहनत शून्य झाली\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-04-21T07:34:23Z", "digest": "sha1:Q6X2VGGRNOUQXGAGSAPBAOVD7F3P4ZY7", "length": 10002, "nlines": 86, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "मुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी मुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले\nमुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले\nचिपळूण - राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र गेल्या 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्हीची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) घेतला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे, तर सांगलीतील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त केले जात आहे.\nराज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी)च्या अहवालात राज्यातील अन्य दहा जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे नमूद केले आहे. राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्ही बाधितांची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले 7.7 टक्‍यांहून हे प्रमाणे 6.1 टक्‍यांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण 1.6 टक्‍यांनी घटले आहे. यामध्ये आणखी बदल करण्यासाठी आरोग्य विभागाला जनजागृती करावी लागणार आहे.\nपुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक असलेल्या प्रमाणात घट झाल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. म्हणजेच पुणे 7.7 टक्‍क्‍यांवरून 7.1, तर मुंबई 9.4 टक्‍क्‍यांवरून 6.4 टक्‍यापर्यंत घटले आहे. 13.2 वरून 16.7 टक्‍क्‍यावर सांगली जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण पोहोचले आहे. या तीन वर्षामध्ये सांगलीसह आणखी नऊ जिल्ह्यांमधील एचआयव्हीचे प्रमाण घटण्याऐवजी ते वाढत गेल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामध्ये धुळे, जळगाव, सांगली, औरंगाबाद, अकोला, जानला, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे. अन्य सुमारे वीस जिल्ह्यांमध्ये म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीचे असलेले मूळचे प्रमाण हे या ती वर्षात खाली आले आहे.\nएचआयव्ही बाधितांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्थेने (नॅको) राज्यात विषाणू प्रतिबंधात्मक उपचार केंद्र (एआरटी) तपासणी व सल्ला मार्गदर्शन केंद्र, गर्भवती महिलांसाठी तपासणी याबरोबरच बाधित रुग्णांना मोफत औषधे, जनजागृतीसारख्या मोहिमा देखील राज्यात राबविण्यात येत आहेत.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-21T07:20:57Z", "digest": "sha1:F42YIRM2QEBHIWF2D2H6SQTP5AAB6GKI", "length": 8836, "nlines": 50, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "फास्टर फेणे डिटेक्टिव्ह", "raw_content": "\nफास्टर फेणे डिटेक्टिव्ह\t- भा. रा. भागवत\nज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला साहस वीर फास्टर फेणे याची अजून एक साहस कथा.\n’ ते शीर्षक पाहिल्याबरोबर बनेश ऊर्फ फास्टर फेणेने ‘ ट्टॉक् ’ केले आणि तो फटफटीच्या वेगाने जाहिरात वाचू लागला : ‘ धाडसाची व डिटेक्टिव्ह कामाची हौस असलेला १२ ते १५ वयाचा हुशार मुलगा पाहिजे. सुटीपुरते एक महिन्याचे काम. संरक्षणाची शक्य तेवढी काळजी घेतली जाईल आणि वकूब पाहूनच काम दिले जाईल. तरीपण पालकांची परवानगी अत्यावश्यक ताबडतोब लिहा - ’ कालच विद्याभवनला सुटी लागली होती आणि फुरसुंगीला सायकल वळण्यापूर्वी बन्या कसबा पेठेतल्या आपल्या मामांकडे डोकावला होता. त्यापूर्वी त्याचे नि त्याचा वसतिगृहातला जोडीदार सुभाष देसाई याचे जे बोलणे झाले त्यातच सुटीत काहीतरी कमाई करण्याची आपली मनीषा त्याने जाहीर केली होती. अमेरिकेतली मुले सुटीत काम करून पैसे मिळवतात असे त्यांना सरांनीच सांगितले होते. ‘ पैशाशिवाय येत्या नाताळात मलायामध्ये भरणाऱ्या जांबोरीला मला कसं जाता येणार ’ फा.फे म्हणाला होता. ‘ आधीच मुलांना निम्मे दर आणि त्यात बालवीरांना खास सवलत म्हणजे अवघ्या पावपट पैशांत मलाया ’ फा.फे म्हणाला होता. ‘ आधीच मुलांना निम्मे दर आणि त्यात बालवीरांना खास सवलत म्हणजे अवघ्या पावपट पैशांत मलाया असं म्हणतात की, जन्माला यावं नि मलाया बघावा असं म्हणतात की, जन्माला यावं नि मलाया बघावा ’ ‘ अर्थात ’ सुभाषने फुसकुली सोडली होती. ‘ आणि तसं म्हटलं तरी ब्रह्मदेशही बघावा झालंच तर, जावा-सुमात्रा, फिलिपिन्स, बोर्निओ.... ’ ‘ चेष्टा करू नकोस. मलेशियाचे पंतप्रधान परवा आले होते तेच सांगत होते. डॉ. राम गुलाम- ’ ‘ ते मॉरिशसचे गुळाचा देश ना तो, तेव्हा मध्येच चिकटला तुझ्या जिभेला. मलेशियाचे पंतप्रधान आहेत टुंकू अबदुर रहमान. ’ फास्टर फेणेची जीभ आता पुन्हा टाळ्याला चिकटली. ‘ ट्टॉक् गुळाचा देश ना तो, तेव्हा मध्येच चिकटला तुझ्या जिभेला. मलेशियाचे पंतप्रधान आहेत टुंकू अबदुर रहमान. ’ फास्टर फेणेची जीभ आता पुन्हा टाळ्याला चिकटली. ‘ ट्टॉक् ’ तो म्हणाला. ‘ टुंकूच म्हणायचं होतं मला ’ तो म्हणाला. ‘ टुंकूच म्हणायचं होतं मला - तर इतक्या थोड्या पैशांतली ट्रिप असूनही बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणतात, म्हणे-तुला जायचं असेल तर मिळव अन् जा - तर इतक्या थोड्या पैशांतली ट्रिप असूनही बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणतात, म्हणे-तुला जायचं असेल तर मिळव अन् जा मी तो चॅलेंज घेतला अन् म्हणालो या सुटीत मिळवीन मी तो चॅलेंज घेतला अन् म्हणालो या सुटीत मिळवीन ’ ‘ तूच कोण मिळवणार रे ’ ‘ तूच कोण मिळवणार रे मीपण मिळवीन. बाबांच्या कारखान्यात एक महिना उमेदवारी करतो उद्यापासून ’, अशी सुभाषनेही घोषणा केली होती. खरे म्हणजे सुभाषचे वडील बडे कारखानदार होते. त्याला या कमाई-बिमाईच्या फंदात पडण्याची काहीच गरज नव्हती आणि तसं म्हटलं तर भाई फेण्यांनापण काही कमी नव्हते. यंदा त्यांना उसाचे पीक अमाप आले नाही हे खरे; तरी त्या मुसुंबीचा बाग बरा फळला होता; पण भाई म्हणजे फार आगळे पालक होते. मुलाच्या धाडसी वृत्तीला खो घालण्याऐवजी ती डिवचीत बसायला त्यांना आवडे. अर्थात पूर्वी बन्या ट्रिपला गेला असता सगळ्यांची नजर चुकवून तेजपूरला पळाला अन् मग ट्रक-विमान करीत पॅराशूटमधून नेफा आघाडीवर टपकला तेव्हा त्यांनाही ते जरा जास्तीच वाटले होते. डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि बन्याच्या आईचे तर डोळ्यातले पाणी खळले नव्हते. असल्या संकटात उडी घेणार नाही अशी त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या वेळी म्हणजे महिनाभराने बन्या पुन्हा घरी आला तेव्हा शपथ घ्यायला लावली होती आणि तेव्हापासून बन्या आपण होऊन संकटात उडी-बिडी घेत नसे; पण तो जाई तिथे संकटच त्याचा वास घेत जाई अन् त्याच्यावर झेप टाकी, याला तो तरी काय करणार होता मीपण मिळवीन. बाबांच्या कारखान्यात एक महिना उमेदवारी करतो उद्यापासून ’, अशी सुभाषनेही घोषणा केली होती. खरे म्हणजे सुभाषचे वडील बडे कारखानदार होते. त्याला या कमाई-बिमाईच्या फंदात पडण्याची काहीच गरज नव्हती आणि तसं म्हटलं तर भाई फेण्यांनापण काही कमी नव्हते. यंदा त्यांना उसाचे पीक अमाप आले नाही हे खरे; तरी त्या मुसुंबीचा बाग बरा फळला होता; पण भाई म्हणजे फार आगळे पालक होते. मुलाच्या धाडसी वृत्तीला खो घालण्याऐवजी ती डिवचीत बसायला त्यांना आवडे. अर्थात पूर्वी बन्या ट्रिपला गेला असता सगळ्यांची नजर चुकवून तेजपूरला पळाला अन् मग ट्रक-विमान करीत पॅराशूटमधून नेफा आघाडीवर टपकला तेव्हा त्यांनाही ते जरा जास्तीच वाटले होते. डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि बन्याच्या आईचे तर डोळ्यातले पाणी खळले नव्हते. असल्या संकटात उडी घेणार नाही अशी त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या वेळी म्हणजे महिनाभराने बन्या पुन्हा घरी आला तेव्हा शपथ घ्यायला लावली होती आणि तेव्हापासून बन्या आपण होऊन संकटात उडी-बिडी घेत नसे; पण तो जाई तिथे संकटच त्याचा वास घेत जाई अन् त्याच्यावर झेप टाकी, याला तो तरी काय करणार होता मे महिन्यात काम करून कमाई करण्याचे दोघाही मित्रांचे काल ठरले आणि आज नेमकी ‘ सकाळ ’ मध्ये ही जाहिरात झळकली. फास्टर फेणेने ‘ ट्टॉक् ’ केले यात नवल नाही. त्याने झर्रकन पुन्हा जाहिरातीकडे पाहिले-‘ नाव-पत्ता ’ मे महिन्यात काम करून कमाई करण्याचे दोघाही मित्रांचे काल ठरले आणि आज नेमकी ‘ सकाळ ’ मध्ये ही जाहिरात झळकली. फास्टर फेणेने ‘ ट्टॉक् ’ केले यात नवल नाही. त्याने झर्रकन पुन्हा जाहिरातीकडे पाहिले-‘ नाव-पत्ता ’ छे नावाचा पत्ता नव्हता. फोनदेखील नव्हता. होता फक्त बॉक्स नंबर अमुक तमुक... \nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: फास्टर फेणे डिटेक्टिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Mumbai/2017/04/21205900/News-in-marathi-state-govt-increase--Dearness-allowance.vpf", "date_download": "2018-04-21T07:56:15Z", "digest": "sha1:GHJ6D2P6VVEX6AGHNWPSDDW6IXXBMP4P", "length": 12154, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nमुंबई - केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थ विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या शासन आदेशात महागाई भत्ता १२५ टक्के होता. यात वाढ करून आता महागाई भत्ता १३२ टक्के करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना\nमार्केटिंग फेडरेशनचा प्रताप, पणन मंत्र्यांना...\nमुंबई - संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या तूर खरेदी घोटाळ्यावरुन\nसावधान, रेल्वे रुळ ओलांडू नका, कुर्ल्यात...\nमुंबई - कुर्ला रेल्वे स्थानक हे मध्य आणि हार्बर मार्गावरील\nमहानगरपालिकेचे निलंबित अधिकारी रात्री...\nमुंबई - शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत असलेल्या ठिकाणीच\nलालबागचा राजा मंडळाला ६० लाखाचा दंड\nमुंबई - नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या लालबागचा राजा\nनाणार प्रकल्प कसा मोडायचा हे आम्हाला चांगले...\nमुंबई - कुठल्याही परिस्थितीमध्ये राजापूरमध्ये येऊ घातलेला\nरत्नागिरी, देवगड हापूस आंब्याला 'पेटंट' मुंबई - देवगड आणि रत्नागिरी येथील आंब्यालाच आता\nकंत्राटी कर्मचाऱ्यांचे 'जवाब दो' आंदोलन, हजारोंच्या संख्यने धडकणार 'वर्षा'वर मुंबई - राज्यातील सर्व\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nविधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, २१ मे रोजी मतदान मुंबई - स्थानिक स्वराज्य\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक मुंबई - रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल\nमुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात; डंपरला आग, तीन जखमी मुंबई - पूर्व द्रुतगती\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\n..अशी असेल सरन्यायाधीशांवरील महाभियोगाची पुढील प्रक्रिया हैदराबाद - अनेक घडामोडींनंतर\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2017/03/17200354/news-in-marathi-viral-video-of-engagement.vpf", "date_download": "2018-04-21T07:59:59Z", "digest": "sha1:23QFVNNWVB7XFVRBUQMWSVAEHMEBRHT5", "length": 12653, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "'तिच्या'साठी चक्का जाम करणाऱ्या प्रियकराची माफी, साखरपुडाही केला", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\n'तिच्या'साठी चक्का जाम करणाऱ्या प्रियकराची माफी, साखरपुडाही केला\nठाणे - रागवलेल्या प्रेयसीची मनधरणीसाठी एका प्रियकराने केलेल्या चक्का जामचा व्हिडिओ ८ दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रियकर हा बड्या घरचा बेटा असल्याने त्याची समाजात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, भररस्त्यात वाहतूक खोळंबल्यामुळे त्याला दुःख झाल्याने त्याने नागरिकांची माफी मागून प्रेयसीशी साखरपुडाही केला. दुसरीबाब म्हणचे या साखरपुडाचा व्हिडिओही व्हायरल झाला असल्याने पुन्हा हे प्रेमीयुगल पुन्हा चर्चेत आले आहे.\nशिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची निर्घृण हत्या\nपालघर - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची\nचलन तुटवड्याचा बळी; पैसे नाकारल्याने...\nठाणे - पंजाब नॅशनल बँकेचा आर्थिक घोटाळा देशभर गाजत असतानाच\nलोकलमधून नाल्यात पडला तरुण, बघ्यांचे...\nठाणे - कल्याण ते शहाड दरम्यान धावत्या लोकलमधून शहाडनजीक\nबस-कारच्या भीषण धडकेत दाम्पत्य जागीच ठार\nठाणे - एसटी बस आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत २ जण जागीच\nउच्चशिक्षित दुचाकीचोर टोळीचा पर्दाफाश; २०...\nठाणे - भिवंडीसह कल्याण आणि मुंबई परिसरातून दुचाकी चोरून\nसर्पमित्रांनी पकडलेल्या नागिणीने दिली तब्बल...\nठाणे - एका गृहसंकुलातून रविवारी रात्रीच्या सुमाराला एका\nकठुआप्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उपोषण, मुस्लीम समाजाचा मोर्चा ठाणे - जम्मू कश्मीरच्या\nखानावळीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार ठाणे - खानावळीच्या ओळखीतून\nठाण्यात दोन वर्षात ५५ बेकायदेशीर शाळा, कारवाई होत नसल्याने संस्थाचालकही बिनधास्त मुंबई - शालेय शिक्षण\nआधी २७ गावांची नगरपालिका, नंतरच ग्रोथ सेंटर - मुख्यमंत्री ठाणे - कल्याण डोंबिवली\nरस्त्यावर अल्पवयीन मुलीशी विकृत चाळे करणाऱ्या नराधमाला नागरिकांचा चोप ठाणे - भररस्त्यात ११\nमालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी, भाजपचा विरोध ठाणे - महापालिकेच्या महासभेत\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:35:08Z", "digest": "sha1:7RRERBCJWHQ4NNWTMLV7ASFBOJ2SSXV4", "length": 5016, "nlines": 61, "source_domain": "punenews.net", "title": "केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एण्ट्री’ – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एण्ट्री’\nकेरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एण्ट्री’\nMay 19, 2016\tठळक बातमी, महाराष्ट्र, राजकीय Leave a comment\nपुणे न्यूज़ – राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त महाराष्ट्र पुरता प्रभावशाली आहे, बाहेरील राज्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकत कमी असल्याची कायम टिका केली जाते. परंतु टिकाकारांना जोरदार धक्का देत. डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एण्ट्री केली आहे. पवारांच्या दोन शिलेदारांनी केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.\nकुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चांडी यांनी 4891 मतांनी विजय मिळवला आहे. चांडी यांनी काँग्रेस उमेदवार अडव्होकेट जेकब इब्राहम यांचा पराभव केला. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए के ससींद्रन यांनीही राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यांनी जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूच्या किशन चंद यांचा तब्बल 29057 मतांनी पराभव केला.\nऐका बाजुला भाजपला केरळमध्ये निवडणूक जड जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल यश उल्लेखणीय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने केरळमध्ये एण्ट्री मारली आस मानता येईल.\nPrevious किशोर मारणे खून प्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ ला जन्मठेप\nNext आणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575917", "date_download": "2018-04-21T08:01:47Z", "digest": "sha1:WUWUNFEVO2VS7QRBKHFKNWTYOZJIYITG", "length": 11165, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देवी लईराईच्या हजारो धोंडगणांचे व्रत आजपासून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » देवी लईराईच्या हजारो धोंडगणांचे व्रत आजपासून\nदेवी लईराईच्या हजारो धोंडगणांचे व्रत आजपासून\nरविराज च्यारी / डिचोली\nडिचोली तालुक्यातील शिरगाव येथील देवी लईराईचा प्रसिद्ध जत्रोत्सव 20 एप्रिल रोजी साजरा होणार असून जत्रोत्सवासाठी सर्वच पातळीवरून तयारीला वेग आला आहे. या जत्रेत देवीच्या प्रमुख देवकार्यात सहभागी होणाऱया गावातील 22 चौगुले मानकरी धोंडगणांच्या सोवळे व्रताला द्वादशीपासून सुरुवात झाली आहे, तर मनोभावे आपली सेवा रुजू करणाऱया देवीच्या हजारो धोंडगणांच्या सोवळे व्रताला आज सोमवारपासून प्रारंभ होत आहे. जत्रोत्सवानिमित्त संपूर्ण शिरगाव सजत असून बाजारपेठही विविध सामानाने फुलू लागली आहे. होमकुंडसाठी लाकडे येण्यासही प्रारंभ झाला आहे.\nचौगुले मानकरी धोंडगणांचे व्रत सुरू\nया प्रसिद्ध जत्रोत्सवात व पुढील चार दिवस संपन्न होणाऱया कौलोत्सवात देवीच्या प्रमुख देवकार्यात सहभागी होणाऱया गावातील 22 चौगुले धोंडगणांच्या सोवळे व्रताला द्वादशीपासून प्रारंभ झाला आहे. जत्रोत्सवापर्यंत म्हणजे 9 दिवस हे धेंडगण आपल्या घराच्या अंगणात वास्तव्य करतात. ब्राह्मणांच्या निवासस्थानी भोजन करून अत्यंत कडकपणे हे व्रत पाळले जाते. कोणत्याही आहाराचे सेवन करण्यापूर्वी या चौगुले धोंडगणांना स्नान करावेच लागते. आपल्या हातून या व्रतात कोणतीच चूक घडू नये यासाठी प्रत्येक धोंडगण कटाक्षाने लक्ष देत असतो. द्वादशी ते चतुर्थीपर्यंत ब्राह्मणांकडे भोजन करणारे हे सर्व धोंडगण पंचमीदिनी पूर्ण उपवास पाळतात. केवळ फराळ ग्रहण करतात व नंतर जत्रेचे पाचही दिवस उपवास सुरू असतो.\nदेवीचे 22 चौगुले धोंडगण\nदेवीच्या प्रमुख देवकार्यात सहभागी होणारे यदुवीर गावकर, दिनानाथ गावकर, सूर्यकांत गावकर, पुंडलिक गावकर, विष्णू गावकर, हिरु गावकर, बाबुली गावकर, नारायण गावकर, विठू गावकर, यदुवीर बी. गावकर, श्याम गावकर, लक्ष्मण गावकर, सोनू गावकर, संजय गावकर, गणेश ज. गावकर, गणेश पा. गावकर, अरुण गावकर, पंकज गावकर, यतेश गावकर, नितिन शेणवी शिरगावकर, रुपेश शेणवी शिरगावकर, प्रदीप वामन शिरगावकर हे 22 चौगुले धोंडगण कडक सोवळे व्रत पाळताना आपली सेवा रुजू करत आहेत.\nहजारो धोंडगणांचे सोवळे व्रत आजपासून\nलईराईच्या जत्रोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱया धोंडगणांच्या श्रद्धेचे सोवळे व्रत आज सोमवारपासून सुरू होणार आहे. पाच दिवसांच्या व्रताला आजपासून प्रारंभ होणार आहे, तर तीन दिवसांच्या व्रताला धोंडगण बुधवारपासून प्रारंभ करणार आहेत. मोठा भक्तिभाव ठेवणारे देवीचे हे धोंडगण आपापल्या गावात, मंदिरात, नदीकिनारी किंवा पवित्र अशा पाण्याच्या ठिकाणी खास माडांच्या झावळांचा मंडप उभारून वास्तव्य करतात. या व्रतावेळी धेंडगण सर्व सामान नव्याने खरेदी करतात. वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जाताना सर्व कपडे, सामान व बॅगसुद्धा पाण्याने भिजवतात. स्वतः आंघोळ करतात व नंतरच कामांमध्ये सहभागी होतात. अत्यंत कडकपणे पाळण्यात येणाऱया या सोवळय़ा व्रतावेळी सर्व कामे विभागून दिलेली असतात.\nहोमकुंडाची तयारी सुरू, शिरगाव सजू लागले\nया जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या भव्य होमकुंडाची तयारी सुरू झाली आहे. मोठय़ा प्रमाणात लाकडे होमकुंडस्थळी दाखल झालेली आहेत. नवसाची फेड म्हणून होमकुंडाला लाकडाचे भारे भाविकांकडून येण्यास प्रारंभ झाला आहे. डोक्यावर लाकडाचे भारे घेऊन होमकुंडाला प्रादक्षिणा घालून भाविक आपल्या नवसाची फेड करतात. शिरगाव सध्या जत्रोत्सवाच्या तयारीत मग्न असून गाव सजविण्याच्या कामात प्रत्येकजण गुंतला आहे. सर्व घरांना रंगरंगोटी करण्याचे कामही सुरू आहे. प्रत्येकजण आपले घर रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवितो. संपूर्ण गावात साफसफाईच्या कामांनाही प्रारंभ झाला आहे.\nवापर होत नसलेल्या विहिरींसंबंधी अहवाल पाठविण्याची सूचना\nपालिका संचालकपदी मेनका यांच्या नियुक्तीमुळे नगरविकासमंत्री नाराज\nजॅक सिक्वेरांचा पुतळा म्हणजे पर्रीकर, सरदेसाई, ढवळीकरांचे नाटक\nश्रीधर कामतच्या अंगात संगीत सामावलेले होते\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-04-21T07:46:25Z", "digest": "sha1:QZ3TOG6QN5JD5HDFESOBVVR6N2FCPE6L", "length": 2223, "nlines": 43, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "न वापरलेले वर्ग - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nखालील माहिती सयीमधील (कॅशे) आहे व ती १२:२३, २० एप्रिल २०१८ पर्यंत अद्ययावत् आहे. जास्तीतजास्त ५,००० प्रतिफळे सयीमध्ये असतात.\nखालील वर्ग पाने अस्तित्वात आहेत पण कोणतेही लेख किंवा वर्ग त्यांचा वापर करत नाहीत.\nखाली #१ ते #२ पर्यंतच्या कक्षेतील २ निकाल दाखविले आहेत.\nपहा (मागील ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपहा (मागील ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/new-year-new-resolutions-of-sensex-share-market-nifty-1609166/", "date_download": "2018-04-21T07:49:37Z", "digest": "sha1:LVNMNUYC6NKZJYLLLY7DRYAAXC7ZDF4G", "length": 19944, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New Year New Resolutions of Sensex share market nifty | बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकांचे नवीन वर्षांतील नवीन संकल्प | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nबाजाराचा तंत्र कल : निर्देशांकांचे नवीन वर्षांतील नवीन संकल्प\nबाजाराचा तंत्र कल : निर्देशांकांचे नवीन वर्षांतील नवीन संकल्प\nर्ष २०१८ मध्ये कच्च्या तेलाचे आलेख हे अतिशय तेजीत असणार आहेत\nगेल्या वर्षभरात निर्देशांकावर अनुक्रमे सेन्सेक्सवर ७,४६० आणि निफ्टीवर २,३०० गुणांची वाढ झाली. अशी ही दिमाखदार, डोळे दिपावणारी तेजी २००३ ते २००८ च्या तेजीमय कालखंडाची आठवण करून देते. मे २००३ ला मुंबई शेअर बाजार निर्देशांक अवघा ३,००० अंशांवर आणि निफ्टी ९२० अंशांवर होता. १० जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स २१,२०६, तर निफ्टीने ६,३५७चा उच्चांक प्रस्थापित केला. निर्देशांक पाच वर्षांत सातपट झाला. अशा या रम्य आठवणींना उजाळा देणाऱ्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या. त्यामुळे यावर्षीही हा ‘तेजीचा वारू’ असाच उधळेल की त्याला लगाम बसेल याचा समतोल आढावा आपण घेऊ या.\nचतुरस्र कवयित्री शांताबाई शेळके यांचं एक सुंदर वाक्य आहे. ‘डोक्यात असतं ते काव्य व कागदावर असतं कलाकुसर’ त्याप्रमाणे माझ्या डोक्यातही तेजीचे अतिशय सुंदर, मोहक असेच चित्र आहे. ज्यात नजीकच्या काळात निफ्टीवर १०,६०० ते १०,६५० आणि नंतर १०,८०० ते ११,००० चे उच्चांक आहेत. पण अर्थव्यवस्थेवर जे ओरखडे येत आहेत अथवा संभवत आहेत त्यामुळे कलाकुसरीची किंतु-परंतुची गरज निर्माण होत आहे.\nनिर्देशांकाने तेजीची नवनवीन शिखर गाठण्याआड येणारे किंतु-परंतु..\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवर्ष २०१८ मध्ये कच्च्या तेलाचे आलेख हे अतिशय तेजीत असणार आहेत आणि ते प्रति पिंप ८० डॉलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जे भारतीय अर्थव्यवस्थेस घातक आहे.\nचलन विनिमय दरात डॉलर हा ६४.५०च्या वर टिकल्यास डॉलर सशक्त होऊन ६६ हे डॉलरचे वरचे उद्दिष्ट असेल.\nवस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि प्रत्यक्ष करातून उद्दिष्टापेक्षा कमी महसूल संकलन झाल्यामुळे सरकारला ५० हजार कोटी बाजारातून उभारण्याची गरज भासत आहे. ज्यामुळे वित्तीय तूट ही ३.२ टक्क्य़ांवरून ३.७ टक्क्य़ांपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी चलनवाढ होऊन, रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता धूसर होणार आहे.\nसध्या शीतपेटीत असलेल्या पण दोघांनाही हुक्की आली की ‘चला युद्धाचा खेळ खेळू या’ असा उत्तर कोरिया-अमेरिकेचा युद्धज्वर. अशा पाश्र्वभूमीवर निफ्टी एकदा ९,७५० ते १०,००० पर्यंत खाली येऊ शकतो.\nया तेजी-मंदीच्या समतोल आढाव्यानंतर पुढील आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या.\nशुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ३४,०५६.८३ निफ्टी : १०,५३०.७०\nयेणाऱ्या दिवसात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना अनुक्रमे प्रथम ३४,४०० आणि १०,५७५ ते १०,६५०चा भरभक्कम अडथळा असेल. हा अडथळा यशस्वीरीत्या पार केला तर ३४,८०० / १०,८०० अशा निर्देशाकांच्या पातळ्या दृष्टिपथात येतील. अन्यथा निर्देशांकांना ३४,४०० आणि १०,५७५ ते १०,६५०चा अडथळा पार करण्यात अपयश येत असल्यास निर्देशांक प्रथम ३३,२०० ते ३३,५०० आणि १०,३५० ते १०,२५० पर्यंत खाली येऊ शकतो. हे स्तर टिकवण्यात यशस्वी ठरल्यास निर्देशांक पुन्हा तेजीसाठी सज्ज होतील.\nसोन्याच्या भावाने रु. २८,०००चा आधार घेऊन मंदीच्या गत्रेतील तेजीची झुळूक सुरू झाली आहे. येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव सातत्याने पंधरा दिवस रु. २९,००० च्या वर टिकल्यास सोने झळाळून उठेल आणि रु. २९,३०० आणि नंतर २९,६०० ते २९,७०० ही वरची उद्दिष्ट असतील (सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील व्यवहारावर आधारित)\nश्नायडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड\n(बीएसई कोड – ५३४१३९)\nशुक्रवारचा बंद भाव : रु. १२६.३५\nश्नायडर इलेक्ट्रिकलचा आजचा बाजारभाव १०० (१२५), ५०(१२६), २०(१२५) अशा सर्व दिवसांच्या चलत सरासरी (मूिव्हग अ‍ॅव्हरेज) वर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. ११५ ते १३० आहे. समभागाची तेजीच्या दृष्टीने ‘कलनिर्धारण पातळी’ ही रु. १३५ आहे. रु. १३५ च्या वर उलाढालीचा आधार (व्हॉल्यूम) असल्यास प्रथम वरचे उद्दिष्ट रु. १५० व नंतर रु. १६५ ते १७५ असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २०० ते २२५ असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ११४ चा स्टॉप लॉस ठेवावा.\nअस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global-sci-tech/smart-typing-13742", "date_download": "2018-04-21T07:41:44Z", "digest": "sha1:X2YAN5OEQNN6B4ETWIX4B4FOANJYUO4R", "length": 11357, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "smart typing β स्मार्ट टायपिंग | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 ऑक्टोबर 2016\nस्मार्टफोनमधील व्हॉट्‌स ऍप, फेसबुकच्या ऍप्सनी आपले संपूर्ण आयुष्य व्यापले आहे. यावर चॅट करताना आपण सर्रास शॉर्टफॉर्म्स (के- ओके- ऑल करेक्‍ट), कॉइनवर्ल्डचा (ब्रंच- ब्रेकफास्ट ऍण्ड लंच) वापर करतो. हे शॉर्टफॉर्म्स आपल्या इतके अंगवळणी पडले आहेत बऱ्याचदा ते असेच वापरले जातात. या सर्व शॉर्टफॉर्म्सची खरा नेमका अर्थ जाणून घेऊ....\nस्मार्टफोनमधील व्हॉट्‌स ऍप, फेसबुकच्या ऍप्सनी आपले संपूर्ण आयुष्य व्यापले आहे. यावर चॅट करताना आपण सर्रास शॉर्टफॉर्म्स (के- ओके- ऑल करेक्‍ट), कॉइनवर्ल्डचा (ब्रंच- ब्रेकफास्ट ऍण्ड लंच) वापर करतो. हे शॉर्टफॉर्म्स आपल्या इतके अंगवळणी पडले आहेत बऱ्याचदा ते असेच वापरले जातात. या सर्व शॉर्टफॉर्म्सची खरा नेमका अर्थ जाणून घेऊ....\nशॉर्टफॉर्म्स (लघुरुप) - अर्थ\nगांधी- नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणार्‍या युट्यूब चॅनेल विरोधात गुन्हे दाखल\nलोणी (पुणे) : एका युट्यूब चॅनेलच्‍या माध्यमातून धादांत खोटे व्हीडीओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसेच प्रमुख नेत्यांबाबत...\nआता फेसबुकवरून करा मोबाइलचे रिचार्ज\nनवी दिल्ली: सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकवरून आता मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर...\nमहाभारत काळापासून भारतात इंटरनेट सेवा ; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा दावा\nआगरताळा : \"इंटरनेट व उपग्रह हे काही आजचे तंत्रज्ञान नाही, महाभारत काळापासून हे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे,' असा दावा करणाऱ्या त्रिपुराचे...\nआधार यशस्वी होऊ नये ही गुगलची इच्छा: केंद्र सरकार\nनवी दिल्ली - आधारमुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड हे व्यवसायाबाहेर पडतील, या भीतीने त्यांनी आधारबाबत अपप्रचार सुरू केल्याचे यूआयडीएआयने (युनिक...\nमहाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी संबोधित केले. त्यावेळी 'महाभारत काळात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-21T07:25:34Z", "digest": "sha1:XXPT5IEB5CMTHZHAIBIQKT4GKPNWE7ZQ", "length": 9296, "nlines": 118, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "मदत | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nया संकेतस्थळाच्या वापरसुलभतेसंबंधी आपल्याला काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.\nदृष्टीदोष असणारे आमचे अभ्यागत स्क्रीन वाचकांसारख्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून साइटवर प्रवेश करू शकतात.\nविविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती\nदृष्टीहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामुल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामुल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nविविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची\nपोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ )\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/bigg-boss-marathi", "date_download": "2018-04-21T07:53:13Z", "digest": "sha1:SUSNZYGP5XUAJO3257F65SDW5ZZZCDSE", "length": 5862, "nlines": 161, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Bigg Boss Marathi - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बिग बॉस मराठी' च्या घरामध्ये 'जुई गडकरी' ने वापरला पाटा वरवंटा\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n\"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\n – \"बिग बॉस मराठी\" चा पहिला सिझन कलर्स मराठीवर १५ एप्रिलपासून\nकोण आहे बिग बॉसच्या घरातील प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय बच्चन \nबिग बॉस घरामधील तिसरा दिवस - प्रार्थना यज्ञाचे आयोजन\nबिग बॉस च्या घरामधील चौथा दिवस - मेघाला पुन्हा एकदा का रडू कोसळले\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये उषा नाडकर्णी पडल्या एकट्या\nबिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\nबिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले \nबिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nबिग बॉसच्या घरामध्ये 'पुष्कर जोग' ला झाली दुखापत\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/07/12/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:51:50Z", "digest": "sha1:PGCDJF5RNTRB3JKKKRWT3D6VYSWCKRMN", "length": 8019, "nlines": 130, "source_domain": "putoweb.in", "title": "दंगल चित्रपटातील या चुका लक्षात आल्या का ?", "raw_content": "\nदंगल चित्रपटातील या चुका लक्षात आल्या का \nमित्रानो – putoweb कुठल्या ही मुव्ही ला नापसंद करीत नाही, ही पोस्ट फक्त एक मनोरंजन म्हणून बनवली आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल\nदंगल हा खूपच जबरदस्त चित्रपट होता, मला तर प्रचंड आवडला. .. तरी हि यात काही कंटिन्यूटी मिस्टेक्स होत्या, तर एक गंमत म्हणून त्यावर नजर …\n👆👆👆जर या कैमरा मधून त्या गार्ड ला पकडले असते, आणि त्याने कोच चे नाव सांगितले असते तर गेलीच असती नोकरी\n← कथप्पा मुळे Dhinchak Pooja चे सर्व व्हिडीओज YouTube ने हटवले\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/12/18/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE/comment-page-1/", "date_download": "2018-04-21T07:56:53Z", "digest": "sha1:GXNBLAOG5FQ4JSOHPLD3JPHAQFB7IC3P", "length": 8972, "nlines": 148, "source_domain": "putoweb.in", "title": "माझ्या मराठीची मजा", "raw_content": "\nमाझ्या मराठीची मजा …..\n१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी ‘भागत’ का नाही \n२. लग्नाची ‘बेडी’ नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’\n३. अक्कल ‘खाते’ कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते\n४. ‘भाऊगर्दीत’ ‘बहिणी’ नसतात का\n५. ‘बाबा’ गाडीत ‘लहान बाळांना’ का बसवतात\n६. ‘तळहातावरचा फोड’ किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’\n७. मनाचे मांडे भाजायला ‘तवा’ का लागत नाही\n८. ‘दुग्धशर्करा योग’ ‘मधुमेहींना’ वर्ज असतो का\n९. ‘आटपाट’ नगर कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते\n१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ ‘गोड’ मानून घेता येते का\n११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र – ‘मोबाईल’ असावा का\n१२. ‘काहीही’ या पदार्थाची ‘रेसिपी’ मिळेल का\n१३. ‘चोरकप्पा’ नक्की ‘कोणासाठी’ असतो\n१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का\n१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल तर ‘ छत्री’ उलटी धरावी का\n१६. ‘भिंतीला’ कान असतात तर बाकीचे अवयव कुठे असतात\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged मजेदार, मराठी, शब्दकोश1 Comment\n← जीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 →\nOne thought on “माझ्या मराठीची मजा”\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5216-day-01-bigg-boss-marathi-competition-starts-among-beautiful-girls", "date_download": "2018-04-21T07:29:44Z", "digest": "sha1:M3IB4MJI2WME5QVMGDGI3JEJQJ7NI62I", "length": 12791, "nlines": 235, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nPrevious Article महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nNext Article बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\nबिग बॉसचा पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग बॉससारखीच मराठीच्या या पर्वाच्या दिवसाची सुरुवातदेखील गाण्याने झाली. बिग बॉसच्या नियमानुसार पहिल्याच दिवशी सगळं सामान घरातील सदस्यांना देता येत नाही. पहिला दिवस असल्यामुळे सगळेच आपल्या सामनाशिवाय रहात होते. चहा – पाण्याची आणि सकाळच्या नाशत्याची सोय बिग बॉसने करून ठेवली होती. गाणं वाजण्याअगोदर घरामधील बरेचसे सदस्य उठले होते. काही गप्पा मारत होते तर काही सकाळचा व्यायाम करत होते. जुई गडकरी हिने सगळ्यांसाठी नाश्ता बनविला. दिवस उशिरा सुरु झाल्याने दुपारचं जेवण देखील उशिराच झालं. मध्ये मध्ये होणाऱ्या गप्पांमध्ये मेघा धाडेने तिला स्वयंपाक करायला आणि किचनचे सामान लावायला खूप आवडते असे म्हंटले. जुईला जेवण तर येते पण तिच्या एका वाक्यावर सगळ्यांच हसू आले. “मला फक्त एका वेळी एकाच व्यक्तीसाठी चहा बनवता येतो. त्यामुळे १५ जणांसाठी मला चहा १५ वेळा बनवायला लागणार”.\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nपहिला दिवस असल्याने, बिग बॉसने नियम पत्र पाठवले होते जे मेघा धाडे हिने घरच्या सदस्यांना वाचून दाखविले. तसेच, काही वेळातच किचनचे समान देखील घरच्यांना मिळाले. गप्पा गप्पा मध्ये आरतीने पुष्कर मला आवडायचा हे घरच्यांसमोर सांगताच सगळ्यानी पुष्कर – आरतीला चिडवायला सुरुवात केली.\nघरामध्ये येताच मनोरंजनाचा तडका Glam गर्लनी देण्यास सुरुवात केली आहे... मेघा, सई, रेशम, जुई यामध्ये कोण जास्त Glamorous दिसणार यामध्ये चढाओढ सुरु होणार आहे. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना रेशम, उषा नाडकर्णी अणि आरती सोलंकी हीने घरातील इतर मुलींना वेगळी वेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली . त्यामुळे जसजसे दिवस पुढे जाणार तसतशी ही स्पर्धा हां खेळ अजुनच रंगत जाणार यात शंका नाही.\nस्पर्धक वाट बघत असलेली गोष्ट शेवटी बिग बॉसने सांगितली. बिग बॉस मराठी मधील पहिली परीक्षा आणि घरातील सदस्यांमधील अपात्र नावं सर्वानुमताने घोषित करण्याचा संदेशने बिग बॉसने दिला... आता कोण कोणाचं नावं घेणार परीक्षा काय असणार हे बघा कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा.\nपडद्या मागचं, Bigg Boss च्या घरातलं, कधी न पाहिलेलं आता पाहा Voot वर\nअजून मुखवटे निघाले नाही आहेत...आली आहे का वेळ ते उतरवण्याची\nपडद्या मागचं, Bigg Boss च्या घरातलं, कधी न पाहिलेलं आता पाहा @justvoot वर\nBigg Boss च्या घरात आली खरी वरात...\nपण तरीही काही सदस्य आहेत अपात्र ऐका @resham_tipnis कडून त्यांची नावं \nPrevious Article महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nNext Article बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\nबिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%AF-%E0%A4%9C%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-21T07:19:53Z", "digest": "sha1:WONRLF6DYUMTR55KUGILDW4FVCDQUPOJ", "length": 4121, "nlines": 63, "source_domain": "punenews.net", "title": "पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना – Pune News Network", "raw_content": "\nHome / गुन्हेगारी / पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nपुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.\nबालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी ही घटना घडली.\nया घटनेमध्ये 15 जण जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या 4 गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.\nजखमी आणि मृतांना औंध हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.\nPrevious पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान\nNext “सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------3.html", "date_download": "2018-04-21T07:54:00Z", "digest": "sha1:SZ7JF3YLGKJVU5A35QOE7QPF3PHP773S", "length": 19302, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "ढाक बहीरी", "raw_content": "\nलोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिंडणा-या मंडळीना ओळख करून दिली ती म्हणजे 'गो. नी. दांडेकर' यांनी. पुण्याहून मुंबईकडे जाताना खंडाळा स्थानक गेले की उजव्या हाताला राजमाचीनंतर हा किल्ला लगेच ओळखू येतो. समुद्रसपाटीपासून हा किल्ला साधारण ८८० मीटर उठावलेला आहे. एक मोठा कळकराय नावाचा सुळका व गडावर दुसरा छोटा सुळका ह्याची नेमकी ओळख पटवतो. कळकरायच्या सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात.. ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा २) ढाकचा किल्ला. १) बहिरीची गुहा-ढाक किल्ल्यावरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. या गुहेत जायला काळ्या कातळावरची एक अनगड वाट आहे. गडाचा डोंगर व कळकरायचा सुळका ह्यामधील अरुंद घळीतून आपल्याला खाली उतरुन जावे लागते. चार पाच फूट रुंदीच्या ह्या घळीतून सुटी माती असलेल्या वाटेने आपल्याला ८-१० मीटर खाली उतरावे लागते. उतरताना समोरील दरीचे भीषण दर्शन होत असते.ह्या घळीतून खाली उतरले की काळ्या कातळावरुन आपल्याला ४० मीटर अंतर कापावे लागतात. इथे पाय घसरला तर दरीमधे थेट २०० मीटर खाली निश्चित.पुढचे ८-१० मीटर कातळात खोदलेल्या पकडींच्या आधारे वर जावे लागते. इथे एका झाडाचे खोड उखळीत बसवले आहे. त्याची वरची बाजू मोकळी असल्याने आपल्या वजनाने ते सहजपणे झुलते. त्याच्या छाटलेल्या फांद्यांचा आधार घेत आणखी ८-१० मीटर कापता येतात.जणु काही इतक्यावर भागले नाही म्हणून ह्यापुढे एका वेलीच्या आधारे आणखी १० मीटर वर जावे लागते.इतक्या अडथळ्यांना पार केल्यावर आपण बहिरीच्या गुहेत पोहोचतो. इथेच बहिरोबाचे मंदिर आहे. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. पाण्याची २ मोठी टाक आहेत. या टाक्यांमध्येच गावकऱ्यानी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. इथून आजूबाजूच्या निसर्गाचे घडणारे दर्शनही फार विलोभनीय आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे. २) ढाकचा किल्ला :- ह्या गडावर फार काही उल्लेखनीय घटना झाल्याचे सापडत नाही. तरी ह्या गडाचे भौगोलिक ठिकाण अगदी मोक्याचे आहे. भोर घाटातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्याकरता ही उत्तम जागा आहे. शेजारीच राजमाचीसारखा मोठा व बलदंड किल्ला असल्याने ढाकचे महत्व कमी असावे.ढाकच्या किल्ल्यावर पोहचायचे असल्यास 'वदप' गाव गाठावे.गडावरच्या अगदी मोजक्या गोष्टींमुळे किल्ल्याची ओळख पटते.त्याचा काही भाग अजून उभा असला तरी तटबंदी बरीचशी पडली आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन- तीन टाकी आणि एक मंदिर आहे.इतर गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत किंवा दाट झाडाझुडपात लपल्या आहेत. किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. माथ्यावरुन भोवतालचा परिसर मात्र फारच मनोहर दिसतो. राजमाची, कोरीगड, माणिकगड, कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, भिमाशंकर, सिद्धगड व इतर काही ठिकाणे इथून दिसतात. या किल्ल्याच्याच नैसर्गिक तटबंदीच्या कातळात 'गडदचा बहिरी' लपून बसला आहे. याच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे. -----------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T07:45:14Z", "digest": "sha1:MCPY4EJRJRQ2MEZZVBLKWN7E5OXI72BO", "length": 7556, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माक्स फॉन बाडेन - विकिपीडिया", "raw_content": "\n(माक्सिमिलियान, बाडेन या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n३ ऑक्टोबर १९१८ – ९ नोव्हेंबर १९१८\n६ नोव्हेंबर, १९२९ (वय ६२)\nबाडेनचा युवराज माक्सिमिलियन अलेक्झांडर फ्रीडरिश विल्हेल्म (जर्मन: Maximilian Alexander Friedrich Wilhelm von Baden; १० जुलै, १८६७ - ६ नोव्हेंबर, १९२९) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात माक्सने जर्मनीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून सांसदीय लोकशाहीकडे वाटचाल करण्यास मदत केली. सम्राट विल्हेल्म दुसरा ह्याने ह्याच काळात जर्मन साम्राज्यप्रमुख हे पद सोडले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nओटो फॉन बिस्मार्क • लेओ फॉन काप्रिव्ही • क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट • बेर्नहार्ड फॉन ब्युलो • थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग • गेऑर्ग मिखाएलिस • गेओर्ग फॉन हेर्टलिंग • माक्स फॉन बाडेन • फ्रीडरिश एबर्ट\nफिलिप शायडेमान • गुस्ताफ बाउअर • हेर्मान म्युलर • कोन्स्टांटिन फेहरेनबाख • जोसेफ विर्थ • विल्हेल्म कुनो • गूस्टाफ श्ट्रीजमान • विल्हेल्म मार्क्स • हान्स लुथर • विल्हेल्म मार्क्स • हेर्मान म्युलर • हाइनरिश ब्र्युनिंग • फ्रांत्स फॉन पापेन • कुर्ट फॉन श्लायशर •\nॲडॉल्फ हिटलर • योजेफ ग्यॉबेल्स • लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक (मुख्यमंत्री)\nकोन्राड आडेनाउअर • लुडविग एर्हार्ड • कुर्ट गेओर्ग कीसिंगेर • विली ब्रांट • हेल्मुट श्मिट • हेल्मुट कोल • गेर्हार्ड श्र्योडर • आंगेला मेर्कल\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९२९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ayurvedpatrika.com/august-2016-issue/", "date_download": "2018-04-21T07:43:27Z", "digest": "sha1:W7FTJ4IX7ILOBPWQ3Z76LZVIF7ZBWQN3", "length": 3414, "nlines": 76, "source_domain": "ayurvedpatrika.com", "title": "August 2016 issue – Ayurved Patrika", "raw_content": "\nऑगस्ट २०१६ अंकात –\nआयुर्वेद तरंग पुरवणी – शक्‍तीदायक डेझर्ट टी (Mamon – Tea, Mexican Tea) – श्री. सुभाष पतके\nकै. बिंदुमाधव पंडित यांची अनुभविक चिकित्सा वैदिकविधी विनियोगाः – वैद्य हरिश गर्गे\nऔषधी वनस्पती – हादगा – वैद्य सौ. अर्चना भास्करवार\nमुखपृष्ठ कल्पना – नारिकेल – वैद्य सौ. वर्षा साधले\nस्वास्थ्यवृत्त – अपूर्व वैद्याने सांगितलेले ध्यान विपश्यना – वैद्य अ. वि. बाक्रे\nचिकित्सा – आरोग्यवर्धिनी चिकित्सानुभव – वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nप्रसुतितंत्र – गर्भिणीचा आहार व जीवनशैली – डॉ. भा. वि. साठ्ये\nकै. वैद्य मो. य. लेले स्मृती लेख – मल परीक्षण – डॉ. श्रीपती नलमले, डॉ. स्मिता नलमले\nऔषधीकरण – परिपाठादि काढा – वैद्य अखिलेश घारे\nडॉ. सौ. सुनंदा व सुभाष रानडे फाउंडेशनतर्फे पुरस्कार प्राप्त लेख – लिव्हर सिर्‍हॉसिसचा एक रुग्णानुभव – वैद्य सुजित ठाकूर\nस्वास्थ्याच्या पाऊलखुणा ₹ 150.00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------1.html", "date_download": "2018-04-21T07:43:50Z", "digest": "sha1:N7VQK4RFIH5LBMJPP7BKQ2JXAXNV2RCF", "length": 25761, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कोरलई", "raw_content": "\nअलिबागच्या दक्षिणेस २४ कि.मी.वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. रेवदंडयाहून कुंडलिका खाडीवरचा पूल पार करून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. कोर्लईचा किल्ला कुलाबा व मुरुडच्या मधे कुंडलिका नदीच्या मुखापाशी बांधला आहे. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या लहानशा टेकाडावर तो बांधला असून त्याची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. संपुर्ण किल्ला आठ भागात विभागला असुन त्याला ११ दरवाजे आहेत. दक्षिणेकडे जमीनीच्या एका अरुंद पट्टीने तो मुख्य भूमीला जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जावू शकतील असा गाडीमार्ग कोरलाई गावातून किल्ल्यापर्यत जातो. पंडित महादेवशास्त्री जोशी त्यांच्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात लिहितात, ‘ कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्याय निमुळत्या टेकडीवर असलेल्या कोर्लई किल्ल्याची लांबी १ कि.मी. असून रुंदी साधारण १०० फुट आहे व तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. ३०० फुट उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. दक्षिण टोकाकडील कोरलाई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडे तोंड असलेल्या दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. यातील समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सेंट दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सेंट फ्रांसिस्को. बालेकिल्ल्याच्या या भागात काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठार आहे तर पश्चिम आणि उत्तर तटबंदीवर काही तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन चारही बाजूने तटबंदीने वेढलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या दीपगृहाला पाणी पुरवठा केला जातो. बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नव्याने केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो. दोन दरवाजे ओलांडून आपण तळामध्ये पोहोचतो. तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत.उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृष्य उत्तमपैकी दिसते. इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरु केले. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यापैकी एक. इथे एक मजबूत कोट आहे. १५९४ साली पहिला बुऱ्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला. ठरले असे की निजामाने किल्ला बांधू नये. आणि पोर्तुगीझांनी काही सागरि उपद्रव देऊ नये. पण दुसऱ्या बुऱ्हाण निजमाने मात्र पोर्तुगीझांणा न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीझांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली. आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीझ गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला. झालेल्या युद्धात निजामशाही सैन्य पराभूत झाले व १३ सप्टेंबर इ.स. १५९४ रोजी किल्ला पोर्तुगिजांकडे गेला. मात्र गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. या साऱ्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. सन १६०२ मधील एका साधनात आठ हजार लोक व सत्तर तोफा असलेला भक्कम किल्ला असा उल्लेख सापडतो पण हि अतिशयोक्ती असावी कारण इतक्या लहान किल्ल्यावर इतकी माणसे राहणे शक्य नाही व त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही आढळत नाही. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर सन १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने सुभानजी मानकरला किल्ल्यावर हल्ला करायला पाठवले. त्याने गडाला वेढा घातला व तो इतका आवळला की पोर्तुगिजांना शरणागती घ्यावी लागली. त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला तोफा तयार करण्यासाठी वापरला. मराठ्यांनी सगळ्या बुरूजांना नवीन नावे दिली. सॅन थियागोला पुस्ती बुरूज, सॅन फ्रांसिस्को झेवियरला गणेश बुरूज, सॅन पेड्रोला पश्चिम बुरुज, सॅन इग्नाशियोला ला देवी बुरूज व सॅन फिल्लिपला चौबुरजी बुरूज अशी नावे मिळाली. उरलेल्या दोघांना राम बुरुज व पाण बुरुज अशी नावे दिली गेली. -------------------------सुरेश निंबाळकर\nदुर्गप्रकार - सागरी किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.zpamravati-gov.in/load_mahiti_tantradhyan_kashay_view", "date_download": "2018-04-21T07:45:30Z", "digest": "sha1:2GIDJYLNXJFIUBOMWYWBEDHCBML7ZP43", "length": 26075, "nlines": 64, "source_domain": "www.zpamravati-gov.in", "title": "जिल्हा परिषद अमरावती || ZP Amravati", "raw_content": "\nविभाग प्रमुख परिपत्रके सेवाजेष्ठता यादी योजना माहितीचा अधिकार\nसार्वजनिक सुट्ट्या वैद्यकीय माहिती पत्रक अंदाज पत्रक विश्राम गृह माहिती विधी कक्ष चलचित्र वृत्तवार्ता\nसमिती माहिती जि. प. सभांचे कार्यवृत्त\nजि. प. संपर्क महाराष्ट्र / जिल्ह्यातील इतर संपर्क\nमाहिती तंत्रज्ञान व तक्रार निवारण कक्ष,जिल्हा परिषद अमरावती\nमाहिती तंत्रज्ञानाच्‍या मदतीने प्रशासनामध्‍ये परिवर्तन आण्याच्या दृष्‍टीने ई-गव्हर्नसचे महत्व लक्षात घेवून ई-गव्हर्नस उपक्रमास शासनाने प्राधान्य दिले आहे. ई-गव्हर्नसची ज्या ज्या ठिकाणी यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्‍यात आली त्या त्या ठिकाणी पारदर्शकता आणि सेवांची सहज उप्लभता याव्‍दारे सामान्‍य नागरीकांना मोठा लाभ झालेला आहे. नागरी सेवांचे उत्तम व्यवस्थापन , अंतर्गत कार्यपद्धतीतील सुधारणा व निर्णय क्षमता यामध्‍ये प्रशासनाला ई-गव्हर्नस पुरक ठरलेले आहे. तसेच महाराष्ट्र शासन निरनिराळया शासकीय विभागांमध्ये ई-गव्हर्नस प्रकल्‍पांची अंमलबजावणी करीत आहे.\nया अनुषंगाने महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय क्र. संग्राम-2014/प्र.क्र.127/संग्राम कक्ष, दि. 20 ऑगस्‍ट 2014 व सामान्य प्रशासन विभागाचा शासन परिपत्रक क्र. मातंसं/साप्रवि/5/2015 दि. 10 जुलै, 2015 चे तरतुदीनुसार अमरावती जिल्हा परिषदेमध्‍ये दि. 7 डिसेंबर 2015 रोजी मध्‍यवर्ती माहिती तंत्रज्ञान व तक्रार निवारण कक्षाची स्‍थापना करण्यात आली आहे. सदर कक्ष मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सा.प्र.वि. यांचे नियंत्रणाखाली कार्यान्वित करण्‍यात येत सदर कक्षामध्ये खालील नमुद कर्मचा-यांच्या प्रतिनियुक्‍ती व बाहयस्‍त्रोताव्दारे सेवा घेण्यात आलेल्‍या आहेत.\n1. श्री. संजय शं. राठी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग – कक्ष प्रमुख (संपर्क क्रमांक – 9422190059 )\n2. श्री. विरेंद्र रोडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग – सह कक्ष प्रमुख(संपर्क क्रमांक – 7028918789)\n3. श्री. अमुल तुमडे, प्रोजेक्‍ट लिडर (बाहयस्‍त्रोताव्‍दारे) (संपर्क क्रमांक – 9021169663)\n4. श्री. तुषार वडतकर, वरीष्ठ सहा. बांधकाम विभाग – कक्ष सहाय्यक (संपर्क क्रमांक – 8275395500)\n5. श्री. दिपक तायडे, परिचर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग – कक्षाचे कामकाजाकरीता परिचर (संपर्क क्रमांक – 9623194694)\nसदर कक्षामार्फत माहिती तंत्रज्ञानाचे मदतीने अमरावती जिल्हा परिषदेमध्ये ई-गव्हर्नस संबंधात विविध प्रकल्‍प कार्यान्वित करणे प्रस्तावित असुन सध्यास्थितीत खालील प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत.\n1. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात येत आहे..\nसामान्य जनतेला जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणा-या शासनाच्या विविध योजनांची माहिती, जि.प. चे विविध विभाग प्रमुखांची संपर्क माहिती व इतर आवश्‍यक माहिती उपलब्ध करून देणेसाठी जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ www.zpamravati-gov.in तयार करण्यात आलेले आहे.\n2.जिल्हा परिषद कंत्राटदार नोंदणीबाबत वेब पोर्टल विकसीत करण्यात आलेले आहे.\nमहाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्र.ग्रासयो२००७/प्र.क्र.१/यो.९ दि. २० एप्रिल २००७ व क्र.संकिर्ण- २०१६/प्र.क्र.- १४८/यो.९ दि. २ डिसेंबर, २०१६ अन्वये जिल्हा परिषदेमध्ये कामांची निविदा भरण्याकरीता जिल्हा परिषदेची कंत्राटदार नोंदणी असणे आवश्यक आहे. सदर नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुटसुटीत व जलद होण्याकरीता तसेच संबंधित कंत्राटदाराने सादर केलेले दस्तऐवजांच्या प्रती सुरक्षित व आवश्यकतेनुसार सहज उपलब्ध होण्याकरीता जिल्हा परिषद कंत्राटदार नोंदणीबाबतचे वेब पोर्टल विकसीत करण्‍यात आलेले आहे.\n3. प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती यांचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.\nप्राथमिक शिक्षण विभागाचा आवाका लक्षात घेता या कार्यालयाचे स्वतंत्र संकेतस्थळ असणे गरजेचे असल्याने सदर विभागाने www.eopamravati.edu.in या नावाने स्वतःचे संकेतस्थळ विकसित केले आहे. सदर संकेतस्थळ अद्यावत ठेवण्यात येत असून विभागांतर्गत होणाऱ्या नेमणुका, पदोन्नती, बदल्या, समायोजन याबाबत सर्व टप्प्यांवरील सूचना, जाहिरात व माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे, शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांचेशी website च्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती संवाद साधू शकते, आपल्या तक्रारी, समस्या मांडू शकते.\n4. प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी तसेच अधिकारी यांची सेवा विषयक माहिती करिता वेब पोर्टल विकसीत करण्‍यात आलेले आहे.\nसंपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवा विषयक माहिती संबंधित पंचायत समितीवर उपलब्ध असते . त्यामुळे जिल्हा कार्यालयाला प्रत्येक वेळेस पं.स. वर अवलंबून रहावे लागत असल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. सबब सदर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची माहिती आवश्यक पुराव्यासहित uopload करणे करिता egov.eopamravati.edu.in हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.\n5. RTE मान्यतेकरीता वेब पोर्टल विकसीत करण्‍यात आलेले आहे.\nRTE मान्यता प्रक्रीये करिता http://rte.eopamravati.edu.in हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले असून खाजगी शाळांना स्वतःचे लॉग इन उपलब्ध असून त्याद्वारे अर्ज करण्यापासून आदेश प्राप्त करण्यापर्यंत सर्वकाही Online पद्धतीने कार्यवाही होते.\n6. Optical fiber इंटरनेट तसेच Intercom व अन्य आवश्यक सुविधा-\nशिक्षणाधिकारी कार्यालयातील संगणके fiber Optical या वेगवान इंटरनेट कनेक्शनने जोडले असून आवश्यक माहितीचे देवाण घेवाणीसाठी ई-मेलचा वापर केला जातो. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा जसे Scanners, Computers, . उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कार्यालय प्रमुख व अधिनस्त अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्याकरिता इंटरकॉम ची जोडणी करण्यांत आली आहे.\n7. जिल्हा परिषदेच्या संपुर्ण आवारामध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.\nजिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागात तसेच जि. प. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा. अध्यक्ष आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील संगणकावर व टीव्हीवर होते.\n8. ब्रॉडबँड इंटरनेट –\nजि.प. अंतर्गत सर्व विभाग व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनने जोडले असून आवश्यक माहितीचे देवाणघेवाणीसाठी ई-मेलचा वापर केला जातो.\n9. बायोमेट्रीक उपस्थिती प्रणाली (Biometric Attendance System) –\nकर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी जिल्हा परिषद, अमरावती येथे आणि जिल्ह्यातील पंचायत समित्या, आरोग्य केंद्र, उपविभाग इ. मह्त्वाच्या सर्व ठिकाणी बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे / येत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या उजव्या/डाव्या हाताची तर्जनीद्वारे बायोमेट्रिक यंत्रावर दैनंदिन हजेरी नोंदवून घ्यावी लागते. कर्मचाऱ्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते. बायोमेट्रिक प्रणाली मार्फत तयार होणाऱ्या उपस्थिती अहवालानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते.\nMS-Word, MS-Excel, इ. फाईलवर जि.प. कार्यालयातील कोणत्याही संगणकावर काम करता येणेसाठी युनिकोड फॉन्ट वापरणेवर भर देण्यात येत आहे. युनिकोड फॉन्टसाठी आधुनिक softwares जसे गुगल इनपुट टूल्स, ism v6, इ. softwares संगणकांवर स्थापित करण्यात आले आहे.6.युनिकोड फॉन्ट - MS-Word, MS-Excel, इ. फाईलवर जि.प. कार्यालयातील कोणत्याही संगणकावर काम करता येणेसाठी युनिकोड फॉन्ट वापरणेवर भर देण्यात येत आहे. युनिकोड फॉन्टसाठी आधुनिक softwares जसे गुगल इनपुट टूल्स, ism v6, इ. softwares संगणकांवर स्थापित करण्यात आले आहे.\nजिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागांमध्ये File Tracking System सॉफ्टवेअर स्थापित करण्यात येणे प्रस्तावित आहे. यामुळे कोणतीही फाईल कोणत्या विभाग अथवा शाखेकडे किती दिवसापासून प्रलंबित आहे हे कळण्यास मदत होईल. तसेच सर्व आवक-जावक नोंदणी सुद्धा केली जाणार आहे.तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जि.प. अंतर्गत विविध विभागांना उपयुक्त असे सॉफ्टवेअर, मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्षामार्फत तयार करून घेण्यात येतात. त्यामुळे आवश्यक अशी माहिती कधीही व विनांविलंब उपलब्ध होण्यास मदत होते.\n12. विविध योजनांची व आस्थापना विषयक माहिती तसेच मा. लोकप्रतिनिधींकडील प्राप्‍त निवेदनांबाबतचा आढावा google drive चे माध्यमाने घेण्यात येत आहे.\n13.सर्व पंचायत समिती कार्यलयांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे प्रस्तावित आहे.\nमहाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान विभागाचे पत्र दिनांक ४ मार्च,२०१३ नुसार शसकीय कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना दिलेल्या असून विविध शासकीय कार्यालयांमध्ये सदर उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिेलेले आहेत.\nयाअनुषंगाने कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी व उत्पादकता वाढविण्याकरीता यापुर्वी अमरावती जिल्हातील एकुण ४ पंचायत समित्यांमध्ये CCTV संच बसविण्यात आलेले असुन उर्वरित इतर १० पंचायत समिती कार्यालयांमध्ये CCTV बसविणेबाबतचा निधी मागणीचा प्रस्ताव नाविन्यपूर्ण योजनेमधून मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यांत आला आहे. सदर योजनेमुळे कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी व उत्पादकता वाढविण्याकरीता मदत मिळण्यात येणार असुन कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यास तसेच शासकीय कार्यालयामधील शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्यास उपयोगी पडेल. तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत येण्याची शिस्त लागेल. तसेच कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणुन लोकाभिमूख प्रशासन होण्यास मदत मिळेल. असामाजिक तत्वांकडुन कार्यालयात तोडफोडीच्या घटनाही कमी होतील. पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या दलालांवर अंकुश लावण्यासाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे महत्वाचे आहे.\n14. आदिवासी भागातील सर्व वाहने GPS प्रणालीने जोडणे प्रस्तावित आहे.\nआदीवासी भागातील विकास कामे सुरळीत व विहित कालमर्यादेत पार पाडण्यासाठी आदिवासी दुर्गम भागामध्ये कार्यरत अधिकारी यांचे कामकाजावर सुक्ष्म देखरेख ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आदिवासी भागातील सर्व शासकिय वाहने GPS प्रणालीने जोडणे प्रस्तावित आहे.\n15. सर्व तालुका कार्यालये Video Conference व्दारे जोडणे प्रस्तावित आहे.\nजिल्हा परिषदचे सर्व अधिकारी / कर्मचारी थेट संपर्कात राहण्याचे दृष्टीने तालुका कार्यालये Video Conference व्दारे जोडणे प्रस्तावित आहे.\n16. महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांशी प्रकल्‍प “आपले सरकार”\nसदर कक्षामार्फत महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांशी प्रकल्‍प “आपले सरकार” योजनेबाबतचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असुन सदर पोर्टल व्‍दारे प्राप्‍त होणा-या ऑन लाईन तक्रारींचा सुध्दा निपटारा करण्याकरीता माहिती तंत्रज्ञान व तक्रार निवारण कक्षामार्फत सनियंत्रण करण्‍यात येते.\nत्याच प्रमाणे जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणा-या ऑफलाईन तक्रारींबाबतची सुध्दा सदर कक्षामार्फत चौकशी करून प्रकरणे निकाली काढण्यात येतात. तसेच सदरचे कक्षामार्फत खातेप्रमुखांकडुन वेळोवेळी विविध कार्यालयांना आकस्मिक भेटींचे आयोजन करण्‍यात येत असुन भेटीमध्ये आढळुन आलेल्‍या अनियमितता / त्रुटींबाबत संबंधित खातेप्रमुखास वेळीच कळविण्‍यात येवुन त्रुटींची पुर्तता करण्‍यात येते.\nतसेच दि. 30 मे 2017 ते 2 जुन 2017 या कालावधीमध्‍ये सदर कक्षामार्फत जिल्हातील सर्व एकुण 839 ग्रामपंचायत तपासणीची एकत्रित मोहीम राबविण्‍यात आली असुन विहीत प्रपत्रामध्ये विस्तृत तपासणी अहवाल तपासणीच्या अभिप्रायासह प्राप्त करून घेण्यात आला असुन सदर तपासणी अहवालानुसार आढळुन आलेल्या त्रुटी / अनियमिततेबाबतची पुर्तता तथा कारवाई करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=77&product_id=587", "date_download": "2018-04-21T07:58:38Z", "digest": "sha1:FG2NLWPQVUENZDWLZUS7KSRVJ3QGXLVA", "length": 4231, "nlines": 66, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Hirava Sangharsh |हिरवा संघर्ष", "raw_content": "\nसार्वजनिकतेची शोकांतिका या जटिल समस्येवर उपाय शोधणार्‍यांना २००९ साली नोबेल पुरस्कार मिळाला.\nया अमूल्य तत्त्वज्ञानाचा वापर करून भारतातील वनांच्या वेदनांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न किशोर रिठे या वनवेड्या लेखकाने या पुस्तकात केला आहे. महाराष्ट्रात गेल्या दशकभर सुरू असलेल्या वनसंवर्धनाच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन वनसंरक्षणाचे अंतिम ध्येय कसे साध्य होऊ शकेल, हे सांगणारा मार्ग वाचकांना व निसर्गप्रेमींना पथदर्शी ठरणारा आहे.\nमहाराष्ट्रातील वनांनी वेढलेल्या गावांचे प्रश्‍न सोडविण्याची गुरुकिल्ली म्हणा, की राज्यातील वनांना सांभाळणार्‍या सुनियोजित प्रयत्नांचा आढावा म्हणा, यातील प्रत्येक लेख वाचकाला वनांच्या रक्षणासाठी हिरवा संघर्ष करण्यासाठी तयार करणारा आहे. ‘पर्यावरण’ आणि ‘वाद’ याच्या पलीकडे जाऊन साकारलेल्या ‘यशोगाथा’ प्रेरणादायी आहेत.\nजंगल, पाणी, कोळसा व शेतजमिनी धडाधड संपवून चक्क ‘भारतमातेलाच’ विकायला उभी झालेली भ्रष्ट राजकीय-प्रशासकीय यंत्रणा कशी बदलणार, हे मात्र अनुत्तरीतच आहे.\nमहाराष्ट्राच्या वनाच्छादित प्रदेशांमधील हिरवा संघर्ष या पुस्तकात मांडला आहे. ङ्गक्त प्रश्‍न मांडून दु:ख वाटण्यापेक्षा, येथे उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील या पर्वताएवढ्या हिरव्या संघर्षासाठी तयार राहण्याची प्रेरणाही आपणा सर्वांनाच या पुस्तकातून मिळू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/rahu-ketu-118013100012_1.html", "date_download": "2018-04-21T07:36:39Z", "digest": "sha1:7WET56QG43HPRHM2NXTXLXHFJ7UXRQ22", "length": 11149, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राहू व केतू म्हणजे काय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराहू व केतू म्हणजे काय\nपृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात\nदर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत\nअमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.\nसूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वीl पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.\nजर सोनं हरवले तर समजा तुमचा हा ग्रह खराब आहे\nसाप्ताहिक राशीफल 24 ते 30 डिसेंबर 2017\nमंगळवारी हे 5 उपाय करा आणि मारुतीची कृपा मिळवा\n5 चंद्र मंत्र देतात धन आणि आरोग्याचे वरदान\nडिसेंबर महिन्याचे राशी भविष्यफल जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nदेशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा ...\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nया राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा\nदेशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि ...\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार ...\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/author/patil_p", "date_download": "2018-04-21T08:08:37Z", "digest": "sha1:ULLSFP54Q4IQHWSZRROMC5G6VW63KVS6", "length": 12097, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Parashuram Patil, Author at तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nApril 21st, 2018 Comments Off on अजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या\nदुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न बेळगाव/ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत म. ए. समिती उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी एकी महत्त्वाची आहे. एकीसाठी अनेक स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी एकीला बाधा आणणारे कोणतेही प्रकार करू नका. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही, ...\nएकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nApril 21st, 2018 Comments Off on एकीचा मुद्दा डावलून प्रकाश मरगाळेंच्या उमेदवारीची घोषणा\nमध्यवर्तीच्या भूमिकेबद्दल नाराजी प्रतिनिधी / बेळगाव आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीने प्रकाश आप्पाजी मरगाळे यांच्या निवडीची घोषणा केली आहे. मात्र आधी एकी आणि त्यानंतर उमेदवाराची निवड या आजवरच्या ...\nकणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nApril 21st, 2018 Comments Off on कणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट\nबेळगाव / प्रतिनिधी कणबर्गी येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. तसेच म. ए. समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून म. ए. समिती उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बबन मालाई (कणबर्गी अध्यक्ष ...\nशाह झाले, आता पवार काय बोलणार\nप्रतिनिधी/ निपाणी निपाणीत सोमवार 23 रोजी हालशुगरचे अध्यक्ष, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची निपाणीत 13 एप्रिल ...\nहापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nApril 21st, 2018 Comments Off on हापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर\nवार्ताहर / चिकोडी फळांचा राजा अद्यापही सामान्यांच्या खिशाला परवडणारा ठरला नसल्याने यावर्षी सामान्य नागरिकांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेनंतर आंब्याचे दर खालावतात. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी हापूस आंब्यांची चव घेणे ...\nदिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nApril 21st, 2018 Comments Off on दिग्गजांकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी दाखल\nवार्ताहर/ हुक्केरी हुक्केरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शुक्रवारी उमेश कत्ती यांनी तर काँग्रेसकडून ए. बी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर रायबाग मतदारसंघातून दुर्योधन ऐहोळे आणि प्रदीपकुमार माळगी यांच्यासह पाच जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर यमकनमर्डी मागासवर्ग ...\nकपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nApril 21st, 2018 Comments Off on कपिलेश्वर उड्डाणपुलाचा रस्ता बनतोय सापळा\nखोदलेल्या चरीत वाहने अडकण्याचे सत्र सुरूच : पाणी पुरवठा मंडळाचा प्रताप, रहदारी पोलिसांनी काम बंद करून जेसीबी घेतला ताब्यात बेळगाव एसपीएम रोडवरील कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीच्या जोडणीचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. या कामाकरिता उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ...\nआमदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल\nApril 21st, 2018 Comments Off on आमदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल\nप्रतिनिधी/ बेळगाव भडकावू भाषण करून सार्वजनिक सभेमध्ये जातीय तणाव निर्माण केल्याचा ठपका ठेवून आमदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भरारी पथकाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुळेभावी येथे झालेल्या भाजपच्या सभेत ...\nसंजय शिंदे यांची माघार\nएकीसाठी घेतला निर्णय प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी होऊन समितीचा आमदार निवडून यावा, याकरिता माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी आपला उमेदवारीसाठी दिलेला अर्ज मागे घेतला आहे. बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीकडे त्यांनी आपला ...\nअथणीतून 2, कागवाडमधून 1 उमेदवारी अर्ज दाखल\nApril 21st, 2018 Comments Off on अथणीतून 2, कागवाडमधून 1 उमेदवारी अर्ज दाखल\nवार्ताहर/ अथणी विधानसभा निवडणुकीसाठी अथणी मतदारसंघात 2 उमेदवारी अर्ज तर कागवाड मतदारसंघात 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अथणीमधून भाजपाच्यावतीने आमदार लक्ष्मण सवदी तर काँग्रेसच्यावतीने महेश कुमठळ्ळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कागवाडमधून भाजपाच्या राजू कागे यांनी उमेदवारी अर्ज ...\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/06/28/pachawastambh/", "date_download": "2018-04-21T07:57:43Z", "digest": "sha1:3TKO25LPNDFCGRHQR563IDNV75SR7TIM", "length": 62236, "nlines": 577, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "आता गरज पाचव्या स्तंभाची | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nरावेरी – सीतामंदीर →\nआता गरज पाचव्या स्तंभाची\nआता गरज पाचव्या स्तंभाची\nसन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही. बुद्धिप्रामाण्यवादी अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर या देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार होती किंवा कोसळणार होती, नाहीतर ढासळणार तर नक्कीच होती. पण अर्थव्यवस्था कोसळून त्याखाली गुदमरून काही जीवितहानी किंवा कोणी दगावल्याची खबर निदान माझ्यापर्यंत तरी अजून पोचलेली नाही.\nखरं तर एकदा काहीतरी कोसळायलाच हवे. काहीच कोसळायला तयार नसेल तर निदान अर्थव्यवस्था तरी कोसळायला हवी आणि त्या ओझ्याखाली दबून व चेंगरून या देशातले भ्रष्टाचारी शासनकर्ते, संवेदनाहीन प्रशासनकर्ते व त्यांचे सल्लागार अर्थतज्ज्ञ नियोजनकर्ते नाहीच दगावले तरी हरकत नाही; पण निदान काही काळ तरी यांचे श्वास नक्कीच गुदमरायला हवे, असे आता मला मनोमन वाटायला लागले आहे. कारण अर्थव्यवस्था बळकट असल्याचा नियोजनकर्त्यांनी कितीही आव आणला तरी आवश्यक त्या बिंदूवर ही अर्थव्यवस्था अत्यंत दुर्बल आहे, याची आता माझ्यासारख्या अर्थशास्त्र विषयाचा लवलेशही नसलेल्यांना खात्री पटू लागली आहे. देशाच्या आरोग्याच्या सुदृढ आणि निकोप वाढीसाठी ही अर्थव्यवस्था कुचकामी व अत्यंत निरुपयोगी आहे. सर्वांना मोफत शिक्षण पुरविण्याची, सर्वांना आरोग्य पुरविण्याची, बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्याची, हाताला काम मिळण्यासाठी नवनवे पर्याय उपलब्ध करून देण्याची, दारिद्र्यरेषेखालील जनतेला दारिद्र्यरेषेच्यावर आणण्याची, शेतीची दुर्दशा घालविण्याची या अर्थव्यवस्थेत अजिबात इच्छाशक्ती उरलेली नाही. यापैकी एकही प्रश्न मार्गी लावायचा म्हटले तर त्यासाठी या अर्थव्यवस्थेच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि तसा प्रयत्न करायची भाषा केल्याबरोबरच अर्थव्यवस्था कोसळायची भिती उत्पन्न व्हायला लागते, हेही नित्याचेच झाले आहे.\nमात्र ही अर्थव्यवस्था नको तिथे आणि चुकीच्या बिंदूवर अत्यंत बळकट आहे. शासनाचे आणि प्रशासनाचे ऐषोआराम पूर्ण करायचे म्हटले की ही अर्थव्यवस्था अत्यंत दणकट वाटायला लागते. आमदार-खासदार-मंत्र्यांची पगारवाढ किंवा भत्तेवाढ करताना किंवा सहावा-सातवा-आठवा वेतन आयोग लागू करताना अर्थव्यवस्था कोसळायचे बुजगावणेही कधीच उभे केले जात नाही आणि ते खरेही आहे कारण अर्थव्यवस्था बळकट केवळ याच बिंदूवर आहे. शिवाय सरकारी तिजोरीच्या चाब्याही नेमक्या अर्थव्यवस्थेच्या ह्याच बळकट बिंदूवर ज्यांची वर्दळ आहे, त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीचा उगमही याच बिंदूपासून होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. बहुतांश बुद्धिजीवी, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, शासक आणि प्रशासक हे या गंगोत्रीचे लाभधारक असल्याने ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असतात. यांचे चालणे, बोलणे, वागणे आणि लिहिणे प्रस्थापित व्यवस्थेला पूरक असेच असते. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे सत्य कधीच बाहेर येत नाही. याचा अर्थ एवढाच की शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ७० हजार करोड खर्च केल्याने देश बुडला नाही, अर्थव्यवस्था कोसळली नाही किंवा याच कारणामुळे महागाईही वाढली नाही. पण खरेखुरे वास्तव जाणिवपूर्वक दडवून ठेवले जाते.\nस्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण काळात केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी खर्च केलेल्या रकमांची एकत्रित बेरीज केली आणि या रकमेला शेतीवर जगणार्‍या लोकसंख्येच्या संख्येने भागीतले तर ही रक्कम काही केल्या दरडोई हजार-दीड हजार रुपयाच्यावर जात नाही. याचा स्पष्ट अर्थ एवढाच होतो की स्वातंत्र्यानंतरच्या प्रदीर्घ काळात शेतकर्‍यांना कर्जमाफ़ म्हणून केवळ दरडोई हजार-दीड हजार रुपयेच मिळालेत. मग प्रश्न उरतो हजार-दीड हजार रुपयाचे मोल किती ही रक्कम आमदार, खासदार यांच्या एका दिवसाच्या दरडोई भत्त्यापेक्षा कमी आहे. प्रथमश्रेणी कर्मचार्‍याच्या एका दिवसाच्या दरडोई पगारापेक्षा कमी आहे, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याच्या दरडोई दिवाळी बोनसपेक्षा कमी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वाममार्गाने सरकारी तिजोरीतून पैसे उकळून एक मंत्री दोन तासामध्ये पिण्यासाठी जेवढी रक्कम खर्च करतो, त्यापेक्षातर फारच कमी आहे. म्हणजे दरडोई मंत्र्याच्या पिण्यावर दोन तासासाठी सरकारी तिजोरीतून जेवढा खर्च होतो, त्यापेक्षाही कमी दरडोई खर्च शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी गेल्या साठ वर्षातही झालेला नाही. पण हे कोणी विचारात घ्यायलाच तयार नाही.\nशेतकर्‍याला सरकारकडून अनुदान किंवा कर्जमाफीच्या स्वरूपात खूपच काही दिले जाते, असा एक भारतीय जनमानसात गैरसमज पोसला गेला आहे. काय दिले जाते असा जर उलट सवाल केला तर वारंवार रासायनिक खतावर भरमसाठ सबसिडी दिली जाते, याचाच उद्‍घोष जाणकारांकडून केला जातो. एवढ्या एका उदाहरणाच्यापुढे त्यांच्याही मेंदूला पंख फुटत नाहीत आणि बुद्धीही फारशी फडफड करीत नाही. ही रक्कम पन्नास हजार कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. पण ही रक्कम थेट शेतकर्‍यांना दिली जात नाही, खते उत्पादक कंपन्यांना दिली जाते. संधी मिळेल तेथे-तेथे पार मुळासकट खाऊन टाकणार्‍यांच्या देशात पन्नास हजार कोटीपैकी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर किती रक्कम हडप केली जाते आणि शेतीतल्या मातीपर्यंत किती रक्कम पोचते, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. या देशातल्या रासायनीक खते उत्पादन करणार्‍या कंपन्या आणि कंपन्यांना अनुदान वाटप करणारी प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सज्जन, शीलवान व चारित्र्यवान आहेत. तेथे आर्थिक भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही, असे जरी गृहीत धरले तरी रक्कमही शेतकर्‍यासाठी दरडोई शे-पाचशे पेक्षा अधिक दिसत नाही. शिवाय ही रक्कम म्हणजे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याला काहीच काम न करता निलंबन काळात फक्त रजिस्टरवर सही करण्यासाठी एक दिवसाच्या पगारावर शासकीय तिजोरीतून जेवढी रक्कम खर्च होते त्यापेक्षा कमीच आहे.\nया प्रचलित अर्थव्यवस्थेचे खेळच न्यारे आहेत. रासायनिक खतांच्या सबसिडीच्या नावाखाली कंपन्या आणि संबंधित शासक-प्रशासकांचे उखळ पांढरे होते. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली बॅंकाची कधीच वसूल होऊ शकणार नव्हती अशी बुडीत निघालेली कर्जे वसूल होतात. शेतीविषयक वेगवेगळ्या अनुदानावर राजकारणी डल्ला मारून जातात. नाव शेतकर्‍यांचे आणि चंगळ करतात इतरच. शेतकर्‍याची ओंजळ रिकामीच्या रिकामीच राहते.\nहे खरे आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतकर्‍याला काहीच मिळत नव्हते. पण शेतकर्‍याचे नाव घेऊन हजारो कोटी रुपये शासकीय तिजोरीतून उकळून त्यावर अवांतर बांडगुळे नक्कीच पोसली जात नव्हती. स्वातंत्र्य असो की पारतंत्र्य, राजेशाही असो की लोकशाही, व्यवस्था कोणतीही असो शेतकरी उपेक्षितच राहिला आहे. स्वातंत्र्य मिळूनही आणि लोकशाही शासनव्यवस्था येऊनही शेतकरी दुर्लक्षितच का राहिला, याची काही कारणे आहेत.\nविधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पण शेतकर्‍यावाचून या चारही आधारस्तंभांचे काहीच अडत नाही. शेतकर्‍यांकडे अशी कोणतीच शक्ती वा अधिकार नाहीत की या चारही स्तंभांना शेतकर्‍यांची काही ना काही गरज पडावी आणि ज्याची कुठेच, काहीच गरज पडत नाही, तो अडगळीत जाणार हे उघड आहे. नाही म्हणायला शेतकर्‍याकडे काही अस्त्रे आहेत, पण ती त्याला वापरण्याइतपत त्याच्यात पक्वता आलेली नाही.\nविधिमंडळ : लोकशाहीमध्ये मतपेटीच्या माध्यमातून विधिमंडळ अस्तित्वात येते. तेथे मताचा योग्य तर्‍हेने वापर करणे गरजेचे असते. पण दुर्दैवाने आपल्या देशात उमेदवाराच्या योग्य-अयोग्यतेच्या आधारावर, विकासकामांच्या आधारावर, अर्थविषयक धोरणांच्या आधारावर, प्रश्न सोडविण्याच्या पात्रतेच्या आधारावर मतदान करायचे असते, ही भावनाच अजूनपर्यंत रुजलेली नाही किंवा तसा कोणी प्रयत्नही करत नाही. या देशातला किमान सत्तर-अंशी टक्के मतदार तरी निव्वळ जाती-पाती, धर्म-पंथाच्या आधारावरच मतदान करतो, ही वास्तविकता आहे. जेथे सुसंस्कृत-असंस्कृत, सुशिक्षित-अशिक्षित, सुजाण-अजाण झाडून सर्वच वर्गातील माणसे मतदान करताना धर्मासाठी कर्म विकतात आणि जातीसाठी माती खातात, तेथे शेतकरी आपला हक्क मिळविण्यासाठी मतदानाच्या अधिकाराचा शस्त्रासारखा वापर करतील, हे कदापि घडणे शक्य नाही. कारण समाज हा नेहमीच अनुकरणप्रिय असतो. एकमेकांचे अनुकरण करीतच वाटचाल करीत असतो. त्यामुळे शेतकरी जात-पात-धर्म-पंथ सोडून न्याय्य हक्क मिळविण्याच्या आधारावर योग्य त्या व्यक्तीला किंवा पक्षालाच मतदान करेल, अशी शक्यता निर्माण होण्याचीही शक्यता नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्गाची मते गमावण्याच्या भितीने विधिमंडळ धोरणात्मक निर्णय घेताना शेतकरीहीत प्रथमस्थानी ठेवतील, अशी दुरवरपर्यंत संभाव्यता दिसत नाही.\nविधिमंडळात जायचे असेल तर निवडून यावे लागते आणि निवडून यायला प्रचंड प्रमाणावर पैसा लागतो, पक्षाचा आशीर्वाद लागतो. ज्याचा खर्च जास्त तो उमेदवार स्पर्धेत टिकतो. निवडणुका जिंकण्यासाठी वापरला जाणारा पैसा उमेदवाराने किंवा त्याच्या पक्षाने कुदळ-फावडे हातात घेऊन रोजगार हमीची कामे करून मिळवलेला नसतोच त्यामुळे सढळ हस्ते दान करणार्‍या दानशुरांची सर्व उमेदवारांना व राजकीय पक्षांना गरज भासते. परिणामत: जिंकून येणार्‍या उमेदवारावर आणि पक्षावर निधी पुरविणार्‍यांचाच दरारा असतो. शेतकरी मात्र मुळातच कंगालपती असल्याने उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना आर्थिकदान देऊन त्यांच्यावर वचक ठेवण्याची संधी गमावून बसतो.\nशेतकरी म्हणून शेतकरी या लोकशाहीच्या पहिल्या “स्तंभाला” काहीच देऊ शकत नसल्याने, त्याच्या पदरातही मग काहीच पडत नाही.\nन्यायपालिका : स्वमर्जीने किंवा सत्य-असत्याच्या बळावर न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही. विधिमंडळाने केलेले कायदे हाच न्यायपालिकेच्या न्यायदानाचा प्रमुख आधार असतो. संविधानातील परिशिष्ट नऊ हे शेतकर्‍यांचे मूलभूत हक्क पायदळी तुडविणारे कलम आहे, अशी न्यायपालिकेची खात्री झाली तरी काहीच उपयोग नाही. न्यायपालिका संविधानाशी बांधील असल्याने शेतकरी हीत जोपासण्यात हतबल आणि असमर्थ ठरत आहेत. शेतकर्‍यांना चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करू नये किंवा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम अधिक असू नये, असा दामदुपटीविषयीचा आदेश असूनही, कोणत्याही बॅंकेने आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही. तरीही असा आदेश पायदळी तुडविणार्‍या बॅंकाना न्यायपालिका वठणीवर आणू शकल्या नाहीत.\nशिवाय आता न्याय मिळविणे अतिमहागडे झाले असून न्याय मिळविण्यासाठी येणारा खर्च शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.\nप्रशासन : शेतकर्‍याविषयी प्रशासनाची भूमिका काय असते याविषयी न बोललेच बरे. शेतकर्‍याच्या मदतीसाठी प्रशासन कुठेच दिसत नाही. शेतीच्या भल्यासाठी प्रशासन राबताना कधीच दिसत नाही. खालच्या स्तरावरून वरच्यास्तरापर्यंत कोणत्याही कर्मचार्‍याला भेटायला जायचे असेल तर खिशात पैसे टाकल्याशिवाय घरून निघताच येत नाही, अशी परिस्थिती आहे. ही मंडळी सर्व सरकारी योजना खाऊन टाकतात. आत्महत्याग्रस्त भागासाठी दिलेले पॅकेजही या मंडळींनी पार गिळंकृत करून टाकले.\nअशा परिस्थितीत प्रशासनाकडून शेतीच्या समस्या सुटतील असा आशावाद बाळगणे म्हणजे उंदराच्या विकासासाठी मांजरीची नेमणूक करण्यासारखेच ठरते.\nप्रसारमाध्यमे : शेतीच्या दुर्दशेला थोडीफार वाचा फोडण्याचे नित्यनेमाने प्रयत्न प्रसारमाध्यमाकडूनच होत असतात. पण प्रसारमाध्यमांच्याही काही मर्यादा आहेच. माध्यम चालवायला आर्थिकस्त्रोत लागतात. जाहिरात आणि अंकविक्री किंवा सबस्क्रिप्शन हे माध्यमांचे प्रमुख आर्थिकस्त्रोत बनलेले आहेत. जाहिराती देणार्‍यांमध्ये खुद्द शासन, खाजगी कंपन्या, वेगवेगळ्या संस्था असतात. शेतकर्‍याला जाहिरात द्यायची गरजच नसते किंवा तसे आर्थिक पाठबळही नसते. अंक विकत घेण्यामध्ये किंवा पेड टीव्ही चॅनेल पाहण्यामध्येही शेतकरी फ़ारफ़ार मागे आहेत. स्वाभाविकपणे पेपर विकत घेऊन वाचणारा वृत्तपत्राचा वाचकवर्गही बिगरशेतकरीच असल्याने वृत्तपत्रातले शेतीचे स्थानही नगण्य होत जाते. मग कृषिप्रधान देशातल्या महत्त्वाच्या कृषिविषयक बातम्या आगपेटीच्या आकारात शेवटच्या पानावरील शेवटच्या रकान्यात आणि ऐश्वर्यारायच्या गर्भारशीपणाच्या बातम्या पहिल्या पानावर पहिल्या रकान्यात इस्टमनकलरमध्ये झळकायला लागतात.\nशेवटी हा सारा पैशाचा खेळ आहे. शेतकर्‍याकडे पैसा नाही म्हणून त्याची कोणी दखल घेत नाही. दखल घेत नाही म्हणून शेतीची दशा पालटत नाही आणि शेतीची दशा पालटत नाही म्हणून पुन्हा शेतीमध्ये पैसा येत नाही, असे दृष्टचक्र तयार होते आणि हे दृष्टचक्र एकदातरी खंडीत करून शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची ऐपत लोकशाहीच्या या चारही आधारस्तंभात किंचितही उरलेली नाही, हे पचायला जड असले तरी निर्विवाद सत्य आहे.\nत्यामुळे शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आता पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे, असे म्हणावे लागते.\nमराठीत प्रतिक्रिया लिहिण्यासाठी क्लिक करा.\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती\t• Tagged राजकारण, लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\nरावेरी – सीतामंदीर →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T07:43:34Z", "digest": "sha1:QRRSEKHWX2U3X4DQKO6FV6EDVVK3CUAI", "length": 4846, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुबा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजुबाचे दक्षिण सुदानमधील स्थान\n- शहर २,५०,००० (अंदाज)\nप्रमाणवेळ यूटीसी + ३:००\nजुबा ही दक्षिण सुदान देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/health-benefits-of-eating-curd-rice-daily-118013100028_1.html", "date_download": "2018-04-21T07:43:47Z", "digest": "sha1:QV4FL3NXUF4OMXDGHXB2F5YT33UOGTRQ", "length": 9681, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रोज खा दही-भात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदररोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.\nका खास आहे दही-भात\nयाने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.\nस्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.\nकारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्‍या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.\nरात्री दह्याचे सेवन टाळावे. याने कफ होण्याची शक्यता असते. रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.\nHealth Tips : सकाळी हे 5 काम टाळा\nकोबी-फ्लॉवरचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचा कठोरपणा कमी होतो\nतंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/shahid-afridi-take-legal-action-against-javed-miandad-cricket-match-fixing-allegation", "date_download": "2018-04-21T07:34:09Z", "digest": "sha1:ECQ7PYRUUZTDW7RW3EWQLHJCEUHBTSCI", "length": 14007, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahid Afridi to take legal action against Javed Miandad on cricket match fixing allegation फिक्‍सिंगच्या आरोपावरून मियॉंदाद-आफ्रिदीमध्ये जुंपली | eSakal", "raw_content": "\nफिक्‍सिंगच्या आरोपावरून मियॉंदाद-आफ्रिदीमध्ये जुंपली\nमंगळवार, 11 ऑक्टोबर 2016\nकराची - पाकिस्तानी संघात एकत्र खेळतानाही काही खेळाडूंचे कधीच जमले नाही. दोन वेगवेगळ्या युगांत खेळले असले तरी काही खेळाडू एकमेकांच्या विरोधात कायम राहिले आहेत. जावेद मियॉंदाद आणि शाहिद आफ्रिदी हे माजी कर्णधार आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.\nमॅच फिक्‍सिंगचे आरोप केल्यामुळे आफ्रिदी मियॉंदाद यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. मियॉंदाद नेहमीच पैशासाठी हापापले होते, त्यामुळे विश्‍वकरंडक विजेता कर्णधार इम्रान खान आणि त्यांच्यामध्ये उभा वाद होता, अशा शब्दांत आफ्रिदीने मियॉंदाद यांना फटकारले आहे.\nकराची - पाकिस्तानी संघात एकत्र खेळतानाही काही खेळाडूंचे कधीच जमले नाही. दोन वेगवेगळ्या युगांत खेळले असले तरी काही खेळाडू एकमेकांच्या विरोधात कायम राहिले आहेत. जावेद मियॉंदाद आणि शाहिद आफ्रिदी हे माजी कर्णधार आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.\nमॅच फिक्‍सिंगचे आरोप केल्यामुळे आफ्रिदी मियॉंदाद यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. मियॉंदाद नेहमीच पैशासाठी हापापले होते, त्यामुळे विश्‍वकरंडक विजेता कर्णधार इम्रान खान आणि त्यांच्यामध्ये उभा वाद होता, अशा शब्दांत आफ्रिदीने मियॉंदाद यांना फटकारले आहे.\nनिमित्त होते पाकिस्तानी पत्रकाराच्या पुस्तकाच्या अनावरणाचे. त्या समारंभानंतर आफ्रिदीने मियॉंदाद यांचा समाचार घेण्यास सुरवात केली. आफ्रिदीने त्याच्या मुलीची शपथ घ्यावी आणि त्याने सामने विकले नाहीत हे सांगावे, असे मी त्याला आव्हान देतो, असे मियॉंदाद म्हणतात. मियॉंदाद यांनी आरोप केलेली चित्रफीत आफ्रिदी आणि त्याचे वकील बारकाईने पाहात आहेत. मोहरमची सुटी संपल्यानंतर ते मियॉंदादला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत.\nवेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून आपल्याला निवृत्ती घ्यायची आहे, अशी मागणी आफ्रिदीने गेल्या महिन्यात केली होती. या मालिकेत पाकिस्तानने निर्भेळ यशही मिळविले होते. निवृत्तीचा सामना खेळायला मिळणे हा माझा हक्क आहे. तशी मागणी त्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली आहे. पाकिस्तान मंडळही त्याला निरोपाचा सामना खेळायला देण्याचा विचार करीत आहे.\nभारतातील टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर आफ्रिदीने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर निवृत्तीचेही संकेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र अजून तसा कोणता निर्णय घेतलेला नाही.\nयुवानेते राहुल चव्हाणांच्या वाढदिवसनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nतळमावले (सातारा) : येथे युवा नेते मा. राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तळमावले येथील...\nसिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी\nकणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी...\nहडप्पा-मोहेंजोदडो संवर्धनासाठी पाकिस्तानने मागितली भारताकडून मदत\nपुणे - सिंधु संस्कृतीमधील सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो हे जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले...\nअपयशी कामगिरीने बांगलादेशाने सहा खेळाडूंचा करार रोखला\nढाका - गेल्या वर्षातील अपयशी कामगिरीनंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने सहा क्रिकेटपटूंचा करार रोखण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्याचबरोबर अन्य...\nअस्खलित उर्दू उच्चारणासाठी यांनी अमृता खानविलकरची थोपटली पाठ\nअभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या सिनेमात दिसणार आहे. ‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/---------------.html", "date_download": "2018-04-21T07:49:01Z", "digest": "sha1:VVHMKALKFGNK7KPB7M7BTDB7MBUAFPYN", "length": 24558, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "गिर्ये रामेश्वर", "raw_content": "\nकोकणभूमीतील देवगड तालुक्यातील गिर्ये गावाजवळचे शिवशंकराचे स्थान म्हणजे श्रीदेव रामेश्वर. या मंदिराला व स्वयंभू रामेश्वराच्या पिंडीला दैदिप्यमान अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रामेश्वर मंदिराचा जवळ जवळ 300 वर्ष जुना इतिहास आहे. मंदिराची बांधणी कोकणातल्या सर्व मंदिरांपेक्षा वेगळी अशी आहे. हे मंदिर खोलगट भागात असल्याने समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून दिसत नाही.रस्त्यावरून फक्त मंदिराची हल्लीच्या काळातच रंगवलेली कमान दिसते. कमानी खाली उभे राहून खाली पाहिल्यास अजुन एक छोटी कमान दिसते. त्या भव्य कमानीतून आत जाण्यासाठी 150 मी. लांब, 15 मी. खोल असा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग बनविलेला आहे. मंदिर साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. कौलारू मंदिराच्या चारी बाजूस घनदाट झाडी आणि जंगल आहे. आत शिरल्यावर मंदिराच्या लाकडी खांबावर केलेले त्या काळ्चे कोरीव काम देखील लक्ष वेधून घेणारे आहे. गाभार्यात शिरल्यावर आत मध्ये अजुन एक छोटा गाभारा आहे त्यात प्राचीन काळीन शंकराची पिंडी दिसते. बाहेर एक भव्य नंदी आहे. उजव्या बाजूस एक रिकामा छोटा देवारा आहे, त्यात पुर्वी रामेश्वराची नंदीवर स्वार झालेली सुमारे 3 फुट उंच 50 व किलो वजनाची शुध्द चांदीची बनवलेली,चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती होती ती आता तिथून हलवण्यात आली आहे. मंदिराच्या वास्तूस्वरूपावरून या मंदिराचा विकास व विस्तार तीन वेळा करण्यात आलाय. श्री देव रामेश्वर या मूळ मंदिराची स्थापना इ. स.च्या १६व्या शतकात किंवा त्यापूर्वीही झाली असावी असे त्याच्या मांडणी व मंदिरातील कलाकुसरीवरून अनुमान काढता येईल.१८व्या शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा बांधला . मंदिराच्या चारही दिशेस प्रवेशद्वारे आहेत हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र संभाजी आंग्रे हे येथील आरमाराचे प्रमुख झाले. ते शिवभक्त होते. त्यांचे दुसरे बंधू सखोजी आंग्रे यांच्या सोबतीने श्री देव रामेश्वर मंदिराच्या मूळ गाभा-यापुढे कलाकुसरीने मढवलेले लाकडी खांबाचे सुंदर मंडप उभारले.सभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त केले. तसेच मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करून पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे बांधली. संभाजी आंग्रे यांनी रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक लोकोपयोगी कामे केली. पण ते अल्पायुषी ठरले. त्यांचे निधन जानेवारी १७४२ साली झाले. त्यांची समाधी व सती गेलेल्या सखीची समाधी याच मंदिराच्या दक्षिण दरवाजाशेजारी सुस्थित अवस्थेत आहे.इ. स. १७६३ साली श्रीमंत माधवराव पेशवे यांनी कोकण किनारपट्टीवर आपली हुकूमत ठेवण्यासाठी सरदार आनंदराव धुळप यांना ‘सुभेदार सिबत आरमार’ हा हुद्दा बहाल केला.५ एप्रिल १७८३ रोजी रत्नागिरीच्या किना-यावर इंग्रजांशी झालेल्या युद्धात त्यांचा पाडाव करून सर्व सैन्य व जहाजे पकडून विजयदुर्ग बंदरात जेरबंद केली. १७९२-९३ साली आनंदराव धुळप यांनी एका पकडलेल्या जहाजावर मिळालेली एक अजस्र घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी १८२७ साली याच रामेश्वराला अर्पण केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगली असून ती आजही चांगल्या स्थितीत आहे. घंटेवर १७९१ सालचा उल्लेख आहे. जिंकलेल्या संतान नामक जहाजावरील भव्य अशी उंचीची डोल काठी मंदिराच्या समोरील पठारावरील प्रवेशद्वारासमोर शौर्याचे प्रतीक म्हणून रोवली आहे. सध्या मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असलेली दीड मणाची घंटा धुळपांचा शौर्याची आजही साक्ष देत आहे. इ. स. १७७५ साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी गंगाधर पंत भानू यांना विजयदुर्ग प्रांताचे मुलखी सुभेदार नेमले. इ. स.१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सरकार आनंदराव धुळप व गंगाधरपंत भानू या उभयतांनी रामेश्वर मंदिरात बरीच कामे केली. सुभेदार गंगाधरपंत यांनी पुन्हा इ. स. १७८० च्या सुमारास मंदिरासमोर अत्यंत देखणा लाकडी सुरुदार खांब व महिरीपी कमानीने सजविलेला भव्य सभामंडप उभारला. मंदिराकडे जाण्यासाठी अवघड वाट होती. पूर्वेकडील डोंगर फोडून त्यात पायऱ्यांची वाट तयार केली व प्रवेशद्वारसुद्धा बांधले. हे मंदिर गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग गावांच्या सीमारेषेवर आहे. गिर्ये गावाच्या पठारावर आल्यावर मंदिर दिसत नाही. डोल काठीचे दर्शन प्रथम घडते. तेथून प्रवेशद्वार पार करून कोरलेल्या पायऱ्यांची घाटी उतरताना मंदिर दृष्टीस पडते. मंदिरात पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती, नंदी आणि देवाचे स्थान आहे. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील भिंतीवर व मंदिराच्या तिन्ही दिशेच्या भिंतीवर सुरेख चित्रे रेखाटली आहेत. त्यातील प्रसंग पौराणिक काळातील असून त्यांचे अलंकार, पोशाख, आयुधे १८व्या शतकात वापरात असलेल्या नमुन्याप्रमाणे आढळतात. मंदिराच्या गाभा-यातील इतर खांबांवर कोरीव काम केलेले आहे. मंदिराबाहेरील भिंतीवरील चित्रे आजमितीस तरी सुस्थितीत आहेत. मंदिराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पेशवे कालीन चित्रे. मराठा शैलीतील ही चित्रे अतिशय दुर्मिळ आहे. मंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत भर घालते. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील पुष्कळ चित्रांचे रंग चांगल्या सिथतीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. दक्षिणद्वाराबाहेरील परिसरात समाधी व इतर देवस्थाने आहेत. आजूबाजूच्या परिसर नानाविध झाडांनी बहरलेला आहे. त्यामुळे प्रसन्नता वाटते.मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी इ. उत्सव होतात. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या शिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य भाविक रामेश्वराचे दर्शन घेतात. श्री देव रामेश्वर मंदिर कोकणी व पेशवाई वास्तुशिल्प शैलीचा मिलाफ दर्शविणारा देखणा वास्तूविष्कार असून अशी मंदिरे अभावानेच आढळून येतात. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.आवर्जून भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी मालवण, कणकवली वा रत्नागिरी येथून थेट एस.टी. आहे. ---------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur", "date_download": "2018-04-21T08:08:30Z", "digest": "sha1:ISSALJ4NV2CCSPV3WC3TDKPTIJEDISBX", "length": 10320, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nऑनलाईन टीम / कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून कोल्हापूरातील एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर,कर्नाटकातील डॉक्टरने दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा आरोपी गुलबर्गा येथील रहिवासी आहे.पीडित युवतीने कोल्हापूरातील करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊत फिर्याद दाखल केली आहे. 33 वषीय महिलेने क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या महिला खेळाडूची डिसेंबर 2016 मध्ये सोशल मीडियावर गुलबर्गा इथल्या डॉक्टरशी ...Full Article\nयशवंत भालकर यांची एकसष्टी झाडांच्या सानिध्यात\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य यशवंत भालकर यांची एकसष्टी मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यांनीच लावलेल्या वृक्षाच्या सानिध्यात रंकाळा येथे गुलमोहर या मॉर्निंग वॉक ...Full Article\nअल्पवयीन मुलीवर झालेला बलात्काराच्या निषेर्धात अब्दूललाटमध्ये मोर्चा\nवार्ताहर / अब्दूललाट जम्मू आणि उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार निषेर्धात अब्दूललाट ग्रामस्थांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. देशात महिला व अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार व अत्याचाराच्या घटना घडत आहेत. जम्मू ...Full Article\nशेतकऱयांना केंद्रबिंदू मानून कार्य केल्यास पतसंस्थेची वाटचाल निश्चित उज्वल ठरते\nप्रतिनिधी/ कुरूंदवाड सर्व सामान्य शेतकऱयांना केंद्रबिंदू मानून कार्य केल्यास पतसंस्थेची वाटचाल निश्चित उज्ज्वल ठरते. सहकारी संस्थेने निव्वळ नफा न मिळविता ठेवी व कर्जाची योग्य सांगड घालून संस्थेच्या माध्यमातून सभासदाचा ...Full Article\nकसबा सांगाव उर्दू विद्यामंदिरचे यश\nवार्ताहर /कसबा सांगाव कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षा सन 2018 मध्ये उर्दू विद्यामंदिर कसबा सांगाव या शाळेतील विद्यार्थीनी कु. राबिया अल्लाबक्ष गजबर (इयत्ता सातवी) हिने जिल्हास्तरावर द्वितीय ...Full Article\nकागल-हातकणंगले मॅकच्यावतीने खासदार महाडिक यांचा सत्कार\nवार्ताहर / कसबा सांगाव पंचतारांकीत औद्योगिक वसाहत कागल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्यावतीने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु केल्याबद्दल खासदार धनंजय महाहिक यांचा छ. शाहू महाराज विमानतळ उजळाईवाडी येथे सत्कार ...Full Article\nबालिका अत्याचारातील दोषींना तात्काळ फाशी द्या\nप्रतिनिधी/ कोल्हापूर जम्मू काश्मीरमधील कठुआ आणि सुरतमधील बालिकेवरील अत्याचाराच्या घटन गंभीर आहेत. या गुन्हय़ातील दोषी नराधमांना तात्काळ फाशी देण्याची मागणी नरेंद्र मोदी विचारमंचने केली आहे. तहसीलदार गुरु बिराजदार यांना ...Full Article\nमुलांच्या घुसमटीला ‘अंकुर’ ने करून दिली वाट मोकळी\nप्रतिनिधी/कोल्हापूर राजा परांजपे महोत्सवात बुधवारी अक्षय जोशी लिखित ‘अंकुर’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. या नाटकामधून आई-वडिलांच्या आपल्या पाल्याकडून वाढलेल्या अपेक्षा, या अपेक्षांच्या ओझ्याखाली पाल्याची बिघडलेली मनस्थिती, ...Full Article\nराजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या लोगोचे प्रकाशन\nकोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौकात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानचा लोगो प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी राजर्षी शाहू चरित्रकार डॉ. रमेश जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची प्रमुख ...Full Article\nचेंडा वद्यावर धरला ठेका\nप्रतिनिधी /कोल्हापूर : पावसामुळे रद्द करण्यात आलेली संयुक्त रविवार पेठ मंडळाची शिवजयंती मिरवणूक बुधवारी मोठय़ा उत्साहात काढण्यात आली. साऊंड सिस्टीमवर वाजणारे पोवाडे, डोळे दीपवणारे आकर्षक लाईट इफेक्टस् सर्वांचे लक्ष ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-21T07:22:25Z", "digest": "sha1:5UY7FP5MWAAJAQD7UEJKEXCY4PJ5EIP2", "length": 5205, "nlines": 122, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "वीज | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविद्युत भवन, चिखली रोड, बुलढाणा\nबुलढाणा अर्बन बँक जवळ, किन्होळा रोड, बुलडाणा\n33 के.व्ही. सबस्टेशन पाडळी, अजिंठा रोड, बुलढाणा\nबुलढाणा ग्रामीण – 1\n33 के.व्ही जुने सबस्टेशन, चिखली रोड, बुलडाणा\nबुलढाणा ग्रामीण – 1\n33 के.व्ही. सबस्टेशन सागवन, धाड रोड, बुलढाणा\nबुलढाणा नागरी – 1\nमुठ्ठे ले आउट, डॉ. सय्यद हॉस्पिटल जवळ, बुलढाणा\nबुलढाणा नागरी – 2\nमुठ्ठे ले आउट, डॉ. सय्यद हॉस्पिटल जवळ, बुलढाणा\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/06/19162251/Ayushmann-Khurrana-starts-shooting-for-Shoot-The-Piano.vpf", "date_download": "2018-04-21T07:56:41Z", "digest": "sha1:TZBFEN7DBXTJ2LWLS5D7MI7G25A23T37", "length": 11983, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "आयुषमान खुराणाच्या 'शूट द पियानो प्लेयर'चे शूटींग सुरू !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nआयुषमान खुराणाच्या 'शूट द पियानो प्लेयर'चे शूटींग सुरू \nमुंबई - अभिनेता आयुष्यमान खुराणाने 'शूट द पियानो प्लेयर' चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. रविवारी त्याने शूटींगच्या सेटवरील एक फोटो शेअर करीत याची कल्पना चाहत्यांना दिली.\nफक्त पाचवीपर्यंत शिकली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री\nबॉलिवूडच्या कलाकारांची राहण्याची, बोलण्याची स्टाईलचे नेहमी\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने करिना कपूर...\nसोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी काहीना काही कारणामुळे ट्रोल\nसुश्मिता सेनने शेअर केला आपल्या 'एक्स...\nकोणताही व्यक्ती असो त्याला आयुष्यात कधीतरी आणि केव्हातरी\n'वतन मेरे आबाद रहे तू' हे आलिया भट्टवर...\nमुंबई - बहुप्रतीक्षिक 'राजी' या चित्रपटातील पहिले गाणे\nभूमिकेची लांबी महत्त्वाची नाही - सोनाली कुलकर्णी मुंबई - चित्रपटात आपली भूमिका किती\n'नानू की जानू' : जेव्हा भूत प्रेमात पडते तेव्हा.. बरेच चित्रपट एखाद-दुसरा जॉनर वापरून\nस्टॅन्ड अप कॉमेडियन बनला बॉलिवूडचा सिंगर 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम'\nनागार्जुनाने चाहत्यांना केले निराश, पण का मुंबई - दक्षिणेचा सुपरस्टार आणि 'शिवा' या\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nमाधुरी दीक्षितने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529486", "date_download": "2018-04-21T08:08:25Z", "digest": "sha1:B6MUOWOLRQ3SLGRD5O6TFEFTV5WKJEJM", "length": 6288, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नॅक कमिटीकडून विलिंग्डनला ‘ए’ ग्रेड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » नॅक कमिटीकडून विलिंग्डनला ‘ए’ ग्रेड\nनॅक कमिटीकडून विलिंग्डनला ‘ए’ ग्रेड\nशतकपुर्तीकडे वाटचाल करत असलेल्या येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक), बेंगलोर या राष्ट्रीय संस्थेकडून ‘ए’ ग्रेड प्रदान करण्यात आली.\nपश्चिम बंगाल येथील बरव्दान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शोरोसीमोहन दान, तामिळनाडूचे डॉ. एन. चंद्रशेखरन व उत्तर प्रदेशचे डॉ. जे. पी. एन. व्दिवेदी यांच्या समितीने विलिंग्डन महाविद्यालयास भेट दिली. या समितीने महाविद्यालयातील विविध विभाग, अध्ययन- अध्यापन, संशोधन कार्य, कला-क्रिडा क्षेत्रातील कामगिरी यांची पाहणी तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक यांच्याशी समक्ष चर्चा केली. महाविद्यालयाची सुरु असलेली प्रगतशील वाटचाल पाहून या कमिटीने या महाविद्यालयास ‘ए’ ग्रेड पदवी दिली.\nमहाविद्यालयातील कर्मचाऱयांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरदराव कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, वरिष्ठ महाविद्यालय समन्वय समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख किशोर पंडीत, कौन्सिल सदस्य सागर फडके, सर्व आजीव सदस्य मंडळ, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. परदेशी, बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रावळ यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाबद्दल प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर व नॅक स्टीअरींग कमिटीचे प्रमुख प्रा. आखलाक ताडे यांचे अभिनंदन होत आहे.\nघरात घुसून वृद्धेचे दागिने लंपास\nस्वार्थापोटी गोपीचंद पडळकरांकडून खोटे आरोप\nना. चंद्रकांत पाटील, आ.खाडे, देशपांडे यांच्यासह 51 जणांना बाजू मांडण्याचे आदेश\nबंद बंगला फोडून 17 तोळय़ाचे दागिने लांबवले\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568195", "date_download": "2018-04-21T08:04:13Z", "digest": "sha1:IQ6MCR662KSHY6QMEMTCP32BCU5T756Y", "length": 4714, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लवकरच बांधकाम क्षेत्रासाठी पर्यावरण नियम होणार सुलभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » लवकरच बांधकाम क्षेत्रासाठी पर्यावरण नियम होणार सुलभ\nलवकरच बांधकाम क्षेत्रासाठी पर्यावरण नियम होणार सुलभ\nबांधकाम क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. नवीन निर्णयानुसार 50 हजार चौरस मीटरपेक्षा कमी आकार असणाऱया प्रकल्पांना पर्यावरण प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देण्यात आल्यानंतर बांधकामास मंजुरी मिळाल्याचे समजल्यास येईल. हर्षवर्धन यांच्याकडील पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात येईल. 2006 च्या अधिसूचनेनुसार 20 हजार चौरस मीटरपेक्षा जास्तच्या बांधकामाला पर्यावरण मंजुरी घेणे आवश्यक आहे. मोदी सरकारने डिसेंबर 2016 मध्ये ही मर्यादा 3 लाख चौरस मीटरपर्यंत कमी केली.\nबेंगळुरात ‘मशिन लर्निंग हब’ सुरू\nगॅलक्सी नोट 8 ला प्रतिसाद\nपेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे\n‘व्होडाफोन’कडून देशातील 50 लाख तरुणांना रोजगारसंधी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE_(%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9)", "date_download": "2018-04-21T07:27:25Z", "digest": "sha1:CURPLOQHPDR7I25IEQOJMIXOQEIBCM4Z", "length": 4789, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरोपा (उपग्रह) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख गुरू ग्रहाचा उपग्रह युरोपा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, युरोपा (निःसंदिग्धीकरण).\nयुरोपा हा गुरू ग्रहाचा उपग्रह आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/25/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:49:05Z", "digest": "sha1:DHUZWFISRQWV3VG7C32G4R7A2NYTIVMY", "length": 9399, "nlines": 131, "source_domain": "putoweb.in", "title": "सुपरहिट नोकिया ३३१० दोबारा लॉन्च के लिए तैयार |Price & features", "raw_content": "\nसुपरहिट नोकिया ३३१० दोबारा लॉन्च के लिए तैयार |Price & features\nनोकिया लवर्स का अनब्रेकेबल और अनबिटेबल नोकिया ३३१० फोन दोबारा मार्किट मैं लॉन्च होने की तैयारी मैं है, इसकी कीमत और फीचर्स क्या होंगे इसकी जानकारी लिक हो गयी हैं.\nनोकिया ३३१० के २०१७ की मॉडल ५९ यूरो, मतलब तक़रीबन ४१५२ रूपये तक हो सकती हैं.\nइसके आलावा मोनोक्रोम ८४ * ८४ स्क्रीन के जगह कलर स्क्रीन ने ले ली हैं, नोकिया का यह फोन जाना जत्था इसकी लॉन्ग लाइफ बैटरी की वजह से, सो इस नए फोन की बैटरी भी ज्यादा समय तक चले इसीलिए स्क्रीन रिज़ॉल्यूशन और स्क्रीन लाइट थोड़ी कम प्रकाशमय ही रहेगी, लेकिन कलर स्क्रीन के वजह से इसमें स्नेक जैसे गेम का आनंद हम अच्छी तरह से ले सकते हैं.\nनोकिया ३३१० स्मार्टफोन ना होकर फीचर फोन है, ऐसी जानकारी एचएमडी ग्लोबल के सूत्रोंसे पता चली हैं, ये मॉडल रेड, ग्रीन और यलो कलर मैं अवेलेबल हो सकता है, इसके आलावा पहले के फोन के मुकाबले ज़्यादा स्लिम और वजन मैं भी कम है,\n३३१० में इतने सारे बदलाव होने के बावजूद भी क्या लोग इस फोन को पसंद करेंगे यह तो फोन के इंडिया लॉन्च के बाद ही पता चलेगा .\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Miss-China-Wenxia-Yu-is-Miss-World-2012.html", "date_download": "2018-04-21T08:28:30Z", "digest": "sha1:NDUNGJSXMYYOMV3S7IHS2ZCRD43EH4K7", "length": 3259, "nlines": 68, "source_domain": "zeenews.india.com", "title": "| 24taas.com", "raw_content": "\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\nमुलीच्या जन्मानंतर ११ हजार रुपये देईल ही कंपनी ; असे करा आवेदन\nIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल\nतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/service-category/ngsp-2/", "date_download": "2018-04-21T07:31:57Z", "digest": "sha1:IMVUALOTVBLXO5FNSV6IQLLPJGZW4YOY", "length": 4170, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल\nशासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\nशासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/sachin-tendulkar-meets-pm-modi-ahead-of-movie-release-117051900025_1.html", "date_download": "2018-04-21T07:39:04Z", "digest": "sha1:V7EGOO3M3CUTP4755QVTUSZLCP4JAPSF", "length": 10552, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सचिनने घेतली नरेंद्र मोदी यांची भेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसचिनने घेतली नरेंद्र मोदी यांची भेट\nआगामी ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर\nसचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.\nयावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट मास्टरब्लास्टरने केलं आहे.‘जो खेले वही खिले,’ हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचंही सचिनने सांगितलं. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले.दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला. त्याचा जीवन प्रवास आणि कामगिरी 125 कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.\nया सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.\nयेत्या २९ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौऱ्यावर\nगर्लफ्रेंडसोबत लग्नासाठी थेट मोदींना साकडे\n'मन की बात' ऐवजी करा 'गन की बात': उद्धव ठाकरे\nसचिन तेंडुलकरचे 44 व्या वर्षात पदार्पण\nमुफ्ती - मोदी भेट काश्मिरवर तोडगा काढा\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5206-baban-will-be-screened-at-singapore", "date_download": "2018-04-21T07:31:06Z", "digest": "sha1:M2DITI23BUPJU72ETIFTBPQMQFD4B3K4", "length": 8691, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "सुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nPrevious Article ‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण\nNext Article वर्षा उसगांवकर प्रथमच ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात\n...बबन म्हणेन तसं' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या, तसेच सलग चौथ्या आठवड्यात देखील हाऊसफुल ठरत असलेल्या 'बबन' ने आता थेट सिंगापूर गाठले आहे. सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील या सिनेमाचे आस्वाद घेता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून 'बबन'च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार १५ एप्रिल रोजी सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी 'बबन'ची ही भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जाणार आहे.\nसुपरहिट 'बबन' ने गाठला दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीचा पल्ला\nसंपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'\nआगामी ‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित\n'बबन' टीमने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'\n१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते\nग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. 'बबन' सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील प्रेक्षकांच्या डोळ्यात घालत आहे. तसेच, वर्षाच्या मध्यान्हात सर्वाधिक कमाई करणा-या मराठी सिनेमाच्या यादीत 'बबन'चा समावेश झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' चा हा गावराण बाणा सिंगापूरमध्ये देखील आपली कमाल दाखवणार हे निश्चित \nPrevious Article ‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण\nNext Article वर्षा उसगांवकर प्रथमच ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात\nसुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/supriya-sule-speech-jalgav-13300", "date_download": "2018-04-21T07:33:50Z", "digest": "sha1:5ZBIJ526KVTHEBJJH77A7MXINEUFMQHD", "length": 14405, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "supriya sule speech in jalgav मनपा जिंकण्यासाठी तयारीला लागा | eSakal", "raw_content": "\nमनपा जिंकण्यासाठी तयारीला लागा\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nनाशिक - राज्यातील जनता युतीच्या कामकाजाला कंटाळली आहे. शेतकरी हिताविरोधातील या सरकारला धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करीत त्यांनी आक्रमक नेतृत्वाची चुणूक दाखविली.\nनाशिक - राज्यातील जनता युतीच्या कामकाजाला कंटाळली आहे. शेतकरी हिताविरोधातील या सरकारला धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करीत त्यांनी आक्रमक नेतृत्वाची चुणूक दाखविली.\nदिवंगत नेते डॉ. वसंतराव पवार यांचे निधन व त्यानंतर अलीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थोडेबहुत आंदोलनवगळता शांतताच आहे. युतीच्या तुलनेत मवाळ अशीच प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आज बऱ्याच दिवसांनंतर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्याचा आक्रमक रोख अनुभवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतंत्र बैठक घेऊ; पण आधी कामाला लागा इथपासून तर थेट मुख्यमंत्र्यांना ‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’ असे सुनावण्यापर्यंत विविध मुद्यांवर खासदार सुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे बळ दिले.\nऔरंगाबाद येथील शिक्षकांच्या मोर्चात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसास श्रद्धांजली वाहून सुरू झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच वर्षे पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे हे सरकार सांगते. पण, पावसाचे पाणी साचविणारी धरणे, तलाव, पाझर तलाव आघाडी सरकारच्या काळात बांधली गेली आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात धरणात व पाझर तलावात साचले, याचे श्रेय आघाडी सरकारचेच आहे. पण, जलपूजन मात्र भाजपच्या मंत्र्यांकडून सुरू आहे, असा टोला लगावत त्यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा फडकविता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.\nस्मार्टसिटी योजना, पाटबंधारे गैरव्यवहाराचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील आरोप अशा विविध मुद्यांवरून खासदार सुळे यांनी सरकारला धारेवर धरले. बालेवाडीऐवजी बिबवेवाडी, नाशिकऐवजी जुने नाशिकला स्मार्ट करा, असे आव्हान देत स्मार्टसिटी संकल्पना फसवी व करवाढ करणारी असल्याचा आरोप करताना खासदार सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडले नाही. श्री. मोदी यांच्या ‘ना खाउंगा, ना खाने दुंगा’ या घोषणेचा संदर्भ कांदाभावाशी जोडून त्यांनी मोदींवर टीका केली.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nचिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष...\nधर्मांध संघटनांबाबत सरकारचे बोटचेपे धोरण - अशोक चव्हाण\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात केंद्रीय अन्वेषण...\nहिंजवडी ते चाकण मेट्रो करा - काटे\nपिंपरी - नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाऐवजी हिंजवडी ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. हा मार्ग पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568198", "date_download": "2018-04-21T08:08:05Z", "digest": "sha1:NK7EU7RHWZFD2337OHEDTUVRSADEZSHI", "length": 5332, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिजचे 350 डी मॉडेल सादर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिजचे 350 डी मॉडेल सादर\nसुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिजचे 350 डी मॉडेल सादर\nमर्सिडिज बेन्झचे अधिकृत विपेता असणाऱया सुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिज बेन्झ एस क्लास 350 डी हे मॉडेल दाखल झाले आहे. सुंदरम मोटर्स हा टी. व्ही. सुंदरअयंगार ऍण्ड सन्सचा विभाग असून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सेवा देण्यात येते. कंपनी गेल्या सहा दशकांपासून वाहन उद्योग क्षेत्रात असून बेंगलोर क्लब या ठिकाणी 2001 आणि तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 2003 पासून मर्सिडिज बेन्झची सेवा पुरविण्यास प्रारंभ करण्यात आला.\nमर्सिडिज बेन्झचे एस क्लास 350 डी हे मॉडेल देशातील बीएस सहा नियमावली पूर्ण करणारे पहिले ठरले आहे. पूर्ण भारतीय बनावटीचे मॉडेल भारतातच विक्री करण्यात येणार आहे. भारतात बीएस 6 नियमावली लागू करण्याच्या दोन वर्षे अगोदरच कंपनीकडून हे अत्याधुनिक मॉडेल सादर करण्यात आले आहे. मर्सिडिज बेन्झकडून देशात आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या कार मॉडेलमध्ये सर्वात शक्तिशाली असणाऱया या इंजिनात उत्सर्जन कमी झाल्याचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.\nखासगी क्षेत्रातील रोजगार आरक्षणास नीति आयोगाचा विरोध\nकर्मचाऱयांकडील समभाग खरेदीची प्रक्रिया फ्लिपकार्टकडून पूर्ण\n‘बैजूज्’चे स्टुडंट्स कनेक्ट सेंटर\n2019-20 ला जीडीपी 7.6टक्के होण्याचा अंदाज\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kolhapur-jayant-patil-latter-to-cm-in-ashwini-bidre-missing-case-480053", "date_download": "2018-04-21T07:42:22Z", "digest": "sha1:CEXRVT2EZW7ISAG5CU6HCDVUKO4T2THY", "length": 15820, "nlines": 145, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कोल्हापूर : बेपत्ता महिला एपीआयचा तातडीनं शोध घ्या, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र", "raw_content": "\nकोल्हापूर : बेपत्ता महिला एपीआयचा तातडीनं शोध घ्या, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nकोल्हापुरातून दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत..\nराज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बेपत्ता अश्विनी बिद्रे यांचा शोध लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे...\nइतकंच नाही... तर या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका आहे... त्या अजय कुरुंदकर यांना तातडीने अटक करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे...\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nकोल्हापूर : बेपत्ता महिला एपीआयचा तातडीनं शोध घ्या, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nकोल्हापूर : बेपत्ता महिला एपीआयचा तातडीनं शोध घ्या, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nकोल्हापुरातून दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत..\nराज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बेपत्ता अश्विनी बिद्रे यांचा शोध लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे...\nइतकंच नाही... तर या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका आहे... त्या अजय कुरुंदकर यांना तातडीने अटक करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे...\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-jokes/kids-jokes-117050900024_1.html", "date_download": "2018-04-21T07:47:11Z", "digest": "sha1:MX5PYRDTHG4E4DQLBCWIF7KE2HGSGU6U", "length": 6604, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जोक्स टाइम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* त्या मुली दहशतवाद्यांपेक्षा कमी नाही ज्या टीचरच्या क्लासमध्ये पाय ठेवल्याबरोबरच ओरडतात... आज तर तुम्ही टेस्ट घेणार आहात न\n* नवरा: आम्ही नवरा-बायको तमिळ शिकू इच्छित आहोत.\nमित्र: पण का रे\nनवरा: आम्ही एक तमिळ बाळ दत्तक म्हणून घेत आहोत.. तर विचार केला की बोलायला लागेल त्याआधी त्याची भाषा नको का शिकायला....\nतुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.....\nआता प्रेमचं उरले नाही\nHigh way वरून दारूची दुकाने\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी विनोद\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/06/blog-post_1811.html", "date_download": "2018-04-21T07:39:40Z", "digest": "sha1:3I2FSPVLRKTEWWIZXYMNW4QV2UCS5ETZ", "length": 55598, "nlines": 323, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: आरक्षण भाग ५", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ६ जून, २०११\nवैभव याच्या ब्लोग वरून साभार येथुन\nआरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करताना याआधी मी दोन भाग लिहिले आहेत. त्या दोन भागांमध्ये आरक्षणाचा इतिहास आणि मंडल आयोगाची जडणघडण आणि त्याची इतिवृत्तांत अगदी सविस्तरपणे, कोणत्याही प्रकारची बायस सायकॉलजी न ठेवता, त्रयस्थ नजरेने, तटस्थ भूमिकेतून मांडला आहे. परंतू आत्ता या ठिकाणी भारतातील एकुण आरक्षण प्रणाली कशी व ती त्या पद्धतीची का आहे यावर भाष्य करण्याची वेळ आली आहे.\n१८५७ च्या सैनिकी उठावानंतर जवळपास अख्खा भारतीय उपखंड इंग्रजांच्या अंमलाखाली आला. पण तोपर्यंत भारत एक राष्ट्र म्हणून संकल्पना जन्माला आली नव्हती. ब्रिटीश भारतात आले. त्यांच्या व्यावहारीक सोयीकरता येथे शाळा स्थापन झाल्या इंग्रजी शिक्षण उपलब्ध झाले. दळणवळणाच्या सोयी निर्माण केल्या गेल्या. यातून महत्त्वाचे फलित समोर आले ते पाश्चात्य शिक्षण आणि मुल्यांची भारतीय समाजमनाला झालेली ओळख. आणि ह्यातूनच स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातला निश्चित असा फरक भारतीयांना कळला. आधुनिक जगातील स्वतंत्र राष्ट्र संकल्पना, स्वातंत्र्याचे महत्त्व, मानवाधिकार, लोकशाही आणि ती मिळवताना युरोपीय राष्ट्रे आणि अमेरिकन वसाहतींनी केलेला संघर्ष ब्रिटीश इंडियात एक राष्ट्र म्हणून निर्माण होण्यास हातभार लावला. आणि नंतर जे काही घडले तो इतिहास आहे. सलग शतकभराच्या निकराच्या लढ्यानंतर १९४७ साली जगाच्या नकाशावर भारत नावाच्या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. २६ जानेवारी १९५० रोजी सार्वभौमत्व प्राप्त झाले. पण यावेळी स्वातंत्र्यलढ्याशी समांतर अजून एक लढा अधिक त्वेषाने लढला जात होता, आणि तो म्हणजे सामाजिक न्यायाचा. एक व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठीचा, लढा अस्पृश्यतेविरुद्धचा.\nअस्पृश्यतेविरोधातला एकुणच सामाजिक विषमतेविरोधातला हा समांतर लढा १८ व्या शतकातच सुरू झाला होता. क्रांतीसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेला लढा शाहू महाराजांनी पुढे चालवला. आणि बाबासाहेबांनी यालढ्याचे इप्सित ध्येय्य साध्य केले. भारतीय संविधानाचा पाया रचताना बाबासाहेबांनी माणुसकीला काळीमा फासणार्‍या विषमवृत्तीना कायद्याच्या चौकटीत बसवून बंद केले. बाबासाहेब जाणून होते की जोवर या देशातील सामाजिक विषमता हद्दपार होणार नाही तोवर या देशाचे स्वातंत्र्य चिरायू होणार नाही. भारतीय संविधानातील कलम १७ अन्वये कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळणे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. शतकानुशतके अस्पृश्यता आणि जातीयतेच्या काळ्याकुट्ट अंधाराखाली गाडल्या गेलेल्या जाती जमातींना पुन्हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर सक्षम करून समानता आणण्यासाठी आरक्षणाच्या मार्ग अवलंब केला गेला. या देशात आरक्षणाला कधीच सकारात्मक पद्धतीने पाहीले गेले नाही. परंतू आरक्षणाच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या समानतेचे तत्व हे देखील काही प्रमाणात पाश्चात्य विचारवंताकडून मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. यासाठी पुढील काही उदाहरणे फार बोलकी आहेत.\nअमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या लेखकांपैकी प्रमुख असलेले थॉमस जेफरसन यांनी प्रस्तूत जाहीरनाम्यात उद्धृत केलेले वाक्य पुरेसे बोलके आहे.\nवरिल वाक्यातील unalienable Rights म्हणजेच निसर्गदत्त अधिकार आणि त्यांचे समप्रमाणातील वितरणाचा सिद्धांत हा १६ व्या शतकातच जन्माला आला होता. १६ व्या शतकातले थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि जॅक्वेस रुसो यांच्या लिखाणातून सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर केलेले महत्तवाचे भाष्य जगासमोर येउ लागले होते. समानतेच्या दृष्टीने मानवी मनाची होणारी प्रगती हळूहळू वेग धरू लागली होती. वरील त्रयींपैकी जॉन लॉक या इंग्लिश पॉलिटिकल फिलॉसॉफर ने आयुष्य जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि संप्पतीचा अधिकार हे निसर्गदत्त अधिकार असून प्रत्येकाला त्याचा आनंद उपभोगता यायला हवे असे प्रतिपादन केले. वरिल वाक्यातून राईट टू इक्वालिटी या संकल्पनेचा विशाल अर्थ आणि समानतेचा अधिकार आणि हक्क यातील पुसट रेषा तसेच त्यांची व्याख्या स्पष्ट होण्यास मदत होते. आणि म्हणूनच सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात असलेल्या राष्ट्राने त्या देशातील नागरिकांचा समानतेचा अधिकार पुरवण्याबरोबरच अंमलबजावणीवर ही भर द्यायला हवा.\nभारतीय संविधानातील प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत नमुद केले गेलेले महत्त्वाचे वाक्य\nसामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय\nभारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक, आर्थिक आणि राजनेतिक पातळींवरील समानता आणि त्यासंबंधीची न्यायप्रणाली लाभ भारतातील एकुण एका नागरिकापर्यंत पोहोचवायला हवी एवढा साधा सरळ अर्थ आहे. वरिल त्रयींमधील सामाजिक पातळीवरील समानता हा तसा अतिशय क्लिष्ट आणि वादातीत विषय राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर याबद्दलची व्याख्या आजपर्यंत योग्य अंगाने मांडली न गेल्याने तसा दुर्लक्षित राहीला गेलेला मुद्दा. त्यामळे आजपर्यंतचे सर्व वादविवाद हे केवळ आणि केवळ राजनैतिक आणि आर्थिक पातळीवरील असमानतेच्या भोवती चिकटून राहीले आहेत. राजकीय समानता मिळवून देण्यासाठी न्यायपालिका, संसद आणि प्रशासन व्यवस्था ह्या जबाबदार संस्था आहेत. आर्थिक समानता मिळवून देण्यासाठी सरकारने विविध योजनांच्या माध्यमांतून समाजातील आर्थिक मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणणे बंधनकारक आहे. या ठिकाणि विचार करण्याजोगी महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतात एखाद्या घटकाचे सोशल स्टेटस हे त्याच्या इकॉनॉमिकल स्टेटस वरून ठरविण्याची जनमानसात रुजलेली पद्धत आहे. आणि यामुळेच मंडल आयोगाने इतर मागास जातींची नोंद करताना विविध कसोट्या ठरविल्या त्यात बहुतांश ह्या आर्थिक आधारावर होत्या. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर कायमच मागास राहील्या गेलेल्या मागासवर्गांना ओबीसी मध्ये सामावून घेण्यात आलं. तर कायम जात हा मुख्य दुवा धरून अमानवी छळाला बळी पडून आपले सामाजिक अस्तित्व नाकारले गेलेल्या अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण बहाल करण्यात आलं. वरिल वाक्यात आणि याआधी सुरूवातीला नमुद केलेल्या अनेक सिद्धांतांना अनुसरून जर नीट निरीक्षण केले तर बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण प्रणाली ही खुप फॉरवर्ड आणि शास्त्रशुद्ध असल्याचे जाणवते. आरक्षण देताना ज्या समुदायाचा जातीयवादामुळे उत्कर्ष होउ शकलेला नाही त्यांना जाती- आधारीत आरक्षण दिले गेलेले आहे. आजही भारतात जातीय अत्याचार कमी नाहीत. त्यांची दाहकता देखील कमी झालेली नाही. म्हणून जोवर अत्याचाराचा मुळ गाभा जातीयवाद राहणार तोवर त्या त्या समाजघटकांना देखील त्याच आधारावर प्रतिनिधित्व मिळायला हवे. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळवून देण्यासाठीचा आरक्षण हाच आत्ता उपलब्ध असलेला एकमात्र पर्याय. आणि आपणही आत्ता आरक्षण म्हणजे इतरांवर होणारा अन्याय अशा फसव्या अफवांवर विश्वास न ठेवता आरक्षण म्हणजे मागासवर्गांना मुख्य प्रवाहात येवून प्रगत घटकांच्या खांद्याला खांद्या लावून चालण्यासाठी दिलेली एक सुवर्णसंधी म्हणून पहावे हीच एक माफक अपेक्षा ...\nआरक्षणास अनुसरुन असणार्‍या घटना दुरुस्त्या\nस्वातंत्र्योत्तर काळात आरक्षणा संदर्भात काही घटना दुरुस्त्या केल्या त्या पुढील प्रमाणे\n१ ला घटना दुरुस्ती (कायदा १९५१) १९५० साली भारताचे संविधान स्वीकृतीनंतर अवघ्या वर्षभरातच घटना दुरूस्तीची वेळ आली. १८ जून १९५१ रोजी अंमलात आणला गेलेल्या पहिल्या घटना दुरूस्ती कायद्यामध्ये प्रथमच आरक्षणासंबंधी काही बदल करताना नव्या कलमांचा समावेश घटनेत करण्यात आला. मद्रास सरकारने समाजवादी धोरणांप्रमाणे शासकीय नोकर्‍यात व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आरक्षण सुरु केल्याने या निर्णयाविरुद्ध आव्हानात्मक याचिका दाखल झाल्या.\nस्टेट ऑफ मद्रास वि. चंपकम दोराइराजन (AIR 1951 SC 226) च्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा फार महत्त्वपूर्ण मानला जातो. ह्या निकालामुळेच संविधानाच्या अंमलबजावणीनंतर पहिल्यांदाच घटना दुरूस्ती करण्यात आली. त्याचबरोबर भारतातील आरक्षण प्रणालीवर सुप्रीम कोर्टाद्वारे देण्यात आलेला पहिलाच निर्णय. ब्रिटीशकालीन भारतात मद्रास प्रांताने पारीत केलेल्या कम्युनल ऑर्डरच्या विरोधात हा निकाल गेला. तसेच या दुरूस्तीमुळे राज्यांच्या अधिकारांबाबत मार्गदर्शन करणारे कलम ३१ (क) संविधानात अंतर्भूत करण्यात आले. प्रस्तूत सुधारणा करताना तत्कालीन प्रधामनमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी स्टेट ऑफ मद्रास वि. चंपकम दोराइराजन या प्रकरणाचा आधार घेत कॅबिनेटला योग्य सुचना केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जवाहरलाल नेहरू यांनी या दुरूस्तीस पाठिंबा दर्सविताना त्यावर सखोल विश्लेषण देखील केले तर हींदूत्व या संकल्पनेचे जनक मानले गेलेले श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला.\n८ वा घटना दुरूस्ती कायदा १९६०\nप्रजासत्ताकाच्या पहिल्या दशकभरातच भारतीय शंविधान एकुण आठ वेळा अपडेट केले गेले. ५ जानेवारी १९६० रोजी करण्यात आलेला महत्त्वपूर्ण बदल म्हणजे संविधानातील कलम ३३४ मध्ये सुचविण्यात आलेली मुदत वाढ. भारतीय संविधान कलम ३३४ नुसार संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि राज्यांचे कनिष्ठ सभागृह असलेली विधानसभांमध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अँग्लो इंडियन कम्युनिटीला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्वाचा कालावधी हा १९५० नंतर दहा वर्षांसाठी निश्चित करण्यात आला होता. परंतू १९६० पर्यंत या उपरोल्लिखीत वर्गांमध्ये अपेक्षित अशी प्रगती घडून न आल्यामुळे ही मुदत आणखी दहा वर्षांनी वाढवणायत आली. त्यानुसार बदलेले कलम पुढीलप्रमाणे ...\n२३ वा घटना दुरुस्ती कायदा १९६९-\n२३ जानेवारी १९७० रोजी अंमलात आलेला प्रस्तूत कायदा हा याआधीच्या ८ व्या दुरूस्तीची पुनरावृत्तीच होती. यावेळी मागील वेळेप्रमाणे वाढवण्यात आलेली मुदत ही पुन्हा दहा वर्षांनी वाढवणायत आली. आणि यात नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्यामुळे नवे बनलेले कलम पुढीलप्रमाणे...\n४५ वा घटना दुरुस्ती कायदा १९८०\n२५ जानेवारी १९८० रोजी अंमलात आलेला प्रस्तूत कायदा हा याआधीच्या ८ व्या व २३ व्या दुरूस्तीची पुनरावृत्तीच होती. यावेळी मागील वेळेप्रमाणे वाढवण्यात आलेली मुदत ही पुन्हा दहा वर्षांनी वाढवणायत आली. आणि यात नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्यामुळे नवे बनलेले कलम पुढीलप्रमाणे... Amendment of article 334.-In article 334 of the Constitution for the words “thirty years\"; the words “forty years” shall be substituted.\n५१ वा घटना दुरूस्ती कायदा १९८६\nप्रस्तूत कायदा हा १६ जून १९८६ रोजी अस्तित्त्वात आला. या बदलामुळे भारतातील पूर्वांचल मधील मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांतील अनुसुचित जमातींची ओळख करताना त्यांची व्याख्या करण्यात आली. मेघालय विधानसभेने ३१ मार्च १९८० रोजी पारित केलेल्या ठरावात मेघालय मधील अनुसूचित जमातींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला न्याय देताना भारतीय संविधान कलम ३३० व ३३२ मध्ये सुधारणा करून संघराज्य क्षेत्र यामध्ये मेघालय , नागालॅंड ,अरुणाचल प्रदेश, आणि मिझोराम मधील अनुसूचीत जमातींना लोकसभेमध्ये आणि कलम ३३२ मध्ये सुधारणा करुन नागालॅंड आणि मेघालय येथील विधानसभा मध्ये जागा राखुन ठेवण्यात येतील अशी दुरुस्ती केली.\n५७ वा घटना दुरुस्ती कायदा १९८७ प्रस्तूत कायदा हा २१ जानेवारी १९८७ रोजी अस्तित्त्वात आला. हा कायदा यापूर्वी झालेल्या ५१ वा घटना दुरूस्ती कायदा १९८६ ला पुरक म्हणून बनवण्यात आला होता. भारतीय संविधान कलम ३३० व ३३२ मध्ये १९८६ साली करण्यात दुरूसतीनंतर देखील त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर तेथील अनुसुचित जमातींच्या प्रगतीचा आलेख ही जसाच्या तसाच राहीला होता. आणि म्हणूनच त्या विशिष्ट प्रदेशातील मागास जातींना पुढारलेल्या वर्गासोबत जाण्यासठी किंवा त्यायोग्य पातळी गाठण्यासाठी एक तात्पुरता उपाय म्हणून लोकसभेत व राज्यांच्या विधानसभेत एकूण राखीव असलेल्या जागांच्या संख्येशी असलेल्या प्रंमाणापेक्षा कमी नसेल अशी दुरुस्ती केली. शिवाय ही दुरूस्ती केवळ २००० साली होणार्‍या जणगणनेपर्यंतच राहीन असेही नमुद करण्यात आले.\n६२ वा घटना दुरुस्ती कायदा १९८९\n२० डिसेंबर १९८९ रोजी अंमलात आलेला प्रस्तूत कायदा हा याआधीच्या ८ व्या, २३ व्या आणि ४५ व्या दुरूस्तीची पुनरावृत्तीच होती. यावेळी मागील वेळेप्रमाणे वाढवण्यात आलेली मुदत ही पुन्हा दहा वर्षांनी वाढवणायत आली. आणि यात नवा शब्द समाविष्ट करण्यात आल्यामुळे नवे बनलेले कलम पुढीलप्रमाणे...\n६५ वा घटना दुरुस्ती कायदा १९९०\n१२ मार्च १९९२ रोजी भारतीय संविधानात ६५ वे संशोधन करण्यात आले. भारतीय संविधान कलम ३३८ नुसार अनुसुचीत जाती व अनुसुचीत जनजमाती यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याशी निगडीत असलेली सर्व प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्यासाठी एका उच्चस्तरीय राष्ट्रीय आयोगाची नेमणुक करण्यात यावी. या आयोगाचे कामकाज राष्ट्रपती नियमाद्वारे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पाच सदस्य त्यांच्या सेवेच्या शर्ती निश्चित करतील असा आयोग अनुसुचित जाती व अनुसुचित जनजाती राष्ट्रीय आयोग म्हणुन ओळखला जाणारा आयोग असेल अशी सुधारणा करण्यात आली.\n७२ वा घटना दुरुस्ती कायदा १९९२\n५ डिसेंबर १९९२ रोजी अंमलात आलेला ७२ व्या घटना दुरूस्ती कायदा भारतीय संविधान कलम ३३२ अंतर्गत करण्यात आलेला कायदा आहे. त्रिपुरा राज्यात उद्भवलेल्या आणिबाणीवर मात करण्यासाठी सरकार आणि त्रिपुरा नॅशनल वॉलंटीअर्स मध्ये मेमोरंडेम ऑफ सेटलमेंटवर सह्या करण्यात आल्या. यानुसार त्रिपुरा राज्याच्या विधानसभेतील जागांच्या संख्येचे अनुच्छेद १७० ला अनुसरुन तात्पुरती सुविधा म्हणुन विधानसभेत अनुसुचित जमातीसाठी त्यांच्या विधान सभेतील सदस्यांच्या संख्येचे त्या विधानसभेतील एकूण जागाच्या संख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणापेक्षा कमी नसेल अशा प्रकारचे बदल करण्यात आले.\n७३ वा घटना दुरुस्ती कायदा १९९३\nप्रस्तूत कायदा २४ एप्रिल १९९३ अंमलात आणला गेला . या संशोधनानुसार घटनेमध्ये ९ वा भाग समाविष्ट करण्यात आला असुन या भागतील २४३(न) नुसार ग्रामसभा, पंचायत व नगरपालिका याला अनुसरुन असणार्‍या सभेवर निवडून येवून प्रतिनिधीत्व करणार्‍या व सभेस अनुसरुन असणार्‍या सभापती पदावर\" अनुसुचित जाती \" व \"अनुसुचित जमाती\" या लोकांच्या त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात आरक्षित करता येईल. नगरपालिकेतील विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल.अशा आरक्षीत ठेवलेल्या जागांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील एवढ्या जागा अनुसुचित जातीच्या किंवा प्रकरणपरत्वे अनुसुचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षीत ठेवता येतील.संविधानातील ३३४ नुसार विनिर्दिष्ट केलेला कालावधी समाप्त झाल्यावर परिणामक असण्याचे बंद होईल अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या घटना दुरुस्तीने आरक्षण लागू केले.\n७६ वा घटना दुरुस्ती (कायदा १९९४)\n३१ ऑगस्ट १९८४ रोजी अंमलात आणला गेला. तामिळनाडूतील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्याकरता सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी व शैक्षणिक संस्थामधील पदाकरिता आरक्षण धोरणाला १९२१ पासून स्विकारले आहे. राज्य सरकारने वेळोवेळी मागास वर्गीयाकरीता आरक्षणाची टक्केवारी वाढवीत वाढवीत ती ६९ % टक्क्यापर्यंत आणली होती.( अनुसुचित जातीकरिता १८%, अनुसुचित जमाती करिता १% व उर्वरित ५०% टक्के इतर मागासवर्गीयाकरिता) याचवेळी इंद्रा सहानी च्या प्रकरणात न्यायपलिकेने म्हटले होते की,\" कलम १६ (४) नुसार कोणतेही आरक्षण हे ५०% टक्क्यापेक्षा अधिक असता कामा नये\"पण त्याचवेळी तामिळनाडू सरकारने १९९३ साली एक कायदा संमत केला होता. त्यास संविधान कलम ३१(क) नुसार राष्ट्रपतींनी संमती दिली .\n७७ वा घटना दुरुस्ती (कायदा १९९५)\n१७ जून १९९५. १९५५ सालापासून अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती च्या लोकांना सेवेमधील पदोन्नतीचे लाभ मिळत होते. सर्वोच्च न्यायालयातील इंद्रा सहानी प्रकरणामध्ये दि १६ नोव्हेंबर १९९२ रोजी जो न्यायाधिशांनी निकाल दिला तेव्हा कलम १६(४क)हे समाविष्ट केले की, ज्यानुसार या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टींमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या कोणत्याही अनुसुचित जातींना किंवा अनुसुचित जमातींना त्या राज्याच्यामध्ये पर्याप्त प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा संबंधातील कोणत्याही वर्गामध्ये पदोन्नती देण्यासंबंधात आरक्षण करण्यासाठी राज्याला कोणतेही उपबंध करण्यास प्रतिबंध होणार नाही असा कायदा करुन अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती यांच्या संरक्षणार्थ सेवेमधील पदोन्नती ही पुर्ववत चालु ठेवली. या दुरुस्तीमुळे मागासवर्गीयांच्या सेवेमधील पदोन्नतीचे असंख्य अडथळे दुर झाले.\n७९ वी घटना दुरुस्ती (कायदा १९९९) – २५ जानेवारी २००० - कलम ३३४ नुसार लोकसभे व राज्याच्या विधानसभात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व आंग्ल भारतीय समाजाला नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधीत्व असण्यासाठी जी १९८९ साली ६२ घटना दुरुस्ती करण्यात आली होती तिच पुढे दहा वर्षासाठी वाढवण्यात आली.\n८१ वी घटना दुरुस्ती (कायदा २०००)\nबालाजी न्यायप्रविष्ट प्रकरण (१९६३) इंद्रा सहानी प्रकरण (१९९२) आर.के.सबरवाल प्रकरण (१९९५) व अजितसिंह प्रकरण (१९९९) यापासून आरक्षणावर ५०% टक्क्यांची मर्यादा घातली गेली व त्या त्या वेळी आरक्षण भरले न गेल्याने जो अनुशेष ( कॅरी फ़ॉरवर्ड ) वाढत चालला होता. अशा आरक्षित पदावर अनेक उच्चभ्रु व्यक्तीच्या नेमणुका होऊन त्या कायम होत असल्याने मागासवर्गीयांच्यावर अन्यायाला परिसीमा रहात नव्हती. यामुळे अनुशेषाबाबत कायम गोंधळ होत गेला.परंतु सदर घटना दुरुस्ती, संविधान कलम १६(४) मध्ये १६(४ख) हे समाविष्ट केले. यानुसार ४ख या अनुच्छेदातील कोणत्याही राज्याला अनुच्छेद (४) अगर (४क) च्या तरतुदींनुसार संबंधीत वर्षाला भरावयाच्या रिक्त जागा या वेगळ्या वर्गातील रिक्त जागा या त्या वर्षातील एकूण रिक्त जांगापैकी ५०% जागाच आरक्षीत श्रेणीतून भरण्याच्या प्रतिबंधाशी संबंधीत असणार नाही.या घटना दुरुस्ती मुळे अनुशेषबाबातचा गोंधळ संपुष्टात आला आणि अनुशेष की जो ५०% टक्क्यापेक्षा पुढील असला तरी तो भरुन काढावा असे आदेश देले.\n८२ वी घटना दुरुस्ती (कायदा २०००)\nया कायद्यानुसार संविधान कलम ३३५ मध्ये सुधारणा केली .या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे संघराज्य किंवा राज्य सरकारच्या अखत्याराखालील सेवा संबंधातील सेवा संबंधातील कोणत्याही वर्गामध्ये अनुसुचित जाती यांना पदोन्नती देण्यासंबंधाने कोणत्याही परीक्षेत आवश्यक गुणांमध्ये शिथिलता आणण्यास किंवा मूल्यांकन स्तर कमी करण्यास कोणतीही तरतुद करण्यास प्रतिबंध होणार नाही अशा प्रकारची सुधारणा केली.\n८५ वी घटना दुरुस्ती (कायदा २००१)\nकलम ८१ व ८२ च्या घटना दुरुस्तीनुसार सेवेमध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती कर्मचार्‍याला बिंदुनामावलीने पदोन्नती मिळाल्यास त्याच्या मागून खुले गटातील जेष्ठ कर्मचार्‍याला पदोन्नती मिळाल्यास तो कर्मचारी सेवा्जेष्ठ ठरतो. त्यामुळे बिंदुनामावलीतून पदोन्नती घेणार्‍या अनुसुचित जाती अनुसुचित जमाती च्या उमेदवारावर अन्याय होतो. त्यामुळे तो अन्याय दूर करण्यासाठी ८५ वी घटना दुरुस्ती करुन अनुच्छेद १६(४क) मध्ये सुधारणा केली.ती अशी की, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, राज्याच्या नियंत्रणाखालील क्षेत्रामध्ये ज्या अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती यांना राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा संबंधातील कोणत्याही वर्गामध्ये परिणाम स्वरुप जेष्ठतेसह पदोन्नती देण्यासंदर्भात आरक्षीत करण्यासाठी राज्याला कोणतीही तरतुद करण्यास प्रतिबंध होणार नाही. सदर कायद्याची अंमलबजावणी १७ जुन १९९५ पासून अंमलात आल्याचे समजण्यात येईल असेही जाहीर केले.\n( या ब्लॉगमधील बरेचसे संदर्भ हे मला नेटवरील एका संकेतस्थळावर भि. रा. इदाते यांच्या लेखातून घेतलेले आहेत परंतू ते सर्व संदर्भ हे वरिल लिंक वर उपलब्ध असलेल्या माहीतीवरूनच संकलित करण्यात आलेला आहे. )\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २४ (गोलमेज तिसरी)\nबौद्ध दिनदर्शिका......... शोध बोध.\nआरक्षण भाग - ४\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/technical/", "date_download": "2018-04-21T07:49:13Z", "digest": "sha1:IOJDAXIPMLTWT4PQF7E7CUGAA7NXSKCG", "length": 6324, "nlines": 119, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Technical सरकारी नौकरी भर्तीची अधिकसुचना - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nइंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) मध्ये इंजिनियर व ड्राफ्ट्समन पदाची भरती\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदांची भरती 2016\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनिअर ट्रेनी च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल. इंजिनिअर ट्रेनी (Engineer Trainees) […]\nएअर इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाची भरती\nएअर इंडिया लिमिटेड मध्ये फ्लाईट डीसपॅचर (Flight Dispatcher) च्या एकूण रिक्त 08 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी एअर इंडिया लिमिटेड एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू […]\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विविध पदभरती\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये जनरल मॅनेजर (पर्यावरण) General Manager (Environment) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-21T07:35:47Z", "digest": "sha1:I7OWS2HDZ3G2A5WJO5OAO4AW2CG53MKQ", "length": 6136, "nlines": 63, "source_domain": "punenews.net", "title": "नगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष. – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / नगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.\nनगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.\nएसपीव्हीच्या अध्यक्षपदा वरुण आयुक्त कुणाल कुमार यांची उचलबांगड़ी\nपुणे न्यूज़ नेटवर्क- स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासना कडून बदल करण्यात आला आहे. एसपीव्ही स्थापन करताना महापालिका आयुक्त हे अध्यक्षपदी राहतील आसा निर्णय सरकार कडून घेण्यात आला होता. परंतु अध्यक्षपदी आयुक्त कुणाल कुमार यांची युक्ती केल्यापासुन ते पालिका कारभाराकड़े दुर्लक्ष करत असल्याची टिका करण्यात येत होती. याच पार्श्वभूमि वर एसपीव्हीच्या अध्यक्षपदा वरुण कुणाल कुमार यांची उचलबांगड़ी करत त्यांच्या जागी नगरविकासचे प्रधान सचिव डॉ नितीन करीर यांची नियुक्ति करण्यात आली आहे.\nस्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काळामध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकामध्ये स्मार्ट सिटी योजना मैलाचा दगड ठरू शकते. त्यामुळे सगळी कामे योग्य पद्धतीने राबवण्यासाठी प्रशासकीय ,वित्त ,नियोजन ,पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रासाठी काम करणाऱ्या शासन स्तरावरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कुणाल कुमार यांचा नियुक्तीमुळे निर्माण झालेला वाद ही मिटवण्याचा प्रयत्न करताना सरकार दिसत आहे.\nडॉ नितीन करीर हे सध्या महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास खात्यामध्ये प्रधान सचिव पदावर कार्यरत आहेत.\nPrevious श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न\nNext विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/mumbai-local-ladies-compartment-saffron-colour-coaches-1605890/", "date_download": "2018-04-21T07:55:06Z", "digest": "sha1:QR6MVGGMAT7CKZLQALVKFQWFMT275Z22", "length": 15827, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai local ladies compartment Saffron colour coaches | हे तर अबोलीकरण! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nनाताळदिनी, म्हणजे २५ डिसेंबर २०१७ या तारखेला मुंबईत पश्चिम रेल्वेवर वातानुकूल लोकलफेरी सुरू होणार आहे.\nनाताळदिनी, म्हणजे २५ डिसेंबर २०१७ या तारखेला मुंबईत पश्चिम रेल्वेवर वातानुकूल लोकलफेरी सुरू होणार आहे. रेल्वे ही खरोखरच धर्मनिरपेक्षता जपणारी असल्याने नाताळचा उल्लेख टाळून, विक्रम संवतनुसार २०७४ साली, शालिवाहन शकानुसार १९३९ सालच्या किंवा शिखांच्या नानकशाही कालगणनेनुसार ५४८ सालातील ‘पौष सप्तमी’ अशीसुद्धा ग्रेगोरियन ख्रिस्ती दिनदर्शिकेतील २०१७ सालातली २५ डिसेंबर ही तारीख सांगता येईल. याच (ग्रेगोरियन) तारखेस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवसही असतो. ग्रेगोरियन तारीख सोयीसाठी सार्वत्रिक मानली जाते. सोय महत्त्वाची, हेच पश्चिम रेल्वेच्या या वातानुकूल निर्णयामुळे जनमानसात ठसेल. तशाच प्रकारचा एक भावी निर्णय मध्य रेल्वेच्याही गाडय़ांसाठी प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित किंवा भावी निर्णय वातानुकूल गाडीबाबतचा नसून, भगव्या रंगाबाबतचा आहे. यात ‘भगवा रंग’ हे निव्वळ सोयीसाठी म्हटलेले आहे. ‘महिलांचे डबे यापुढे फिक्या भगव्या रंगाचे करावेत, या रंगामुळे शौर्य, त्याग अशा गुणांचा परिपोष होऊन महिलांच्या संरक्षणास मदत होईल,’ अशी लेखी सूचना रेल्वे सुरक्षा बलाचेअतिरिक्त मुख्य सुरक्षा आयुक्त प्रणव कुमार यांनी केलेली आहे. मध्य रेल्वेस करण्यात आलेली ही सूचना भारताचे वैविध्य जपणारीच आहे. कशी ते पश्चिम रेल्वेच्या उदाहरणातून पाहू. वातानुकूल गाडी २०७४ किंवा १९३९ किंवा ५४८ सालच्या पौष सप्तमीपासून किंवा इस्लामी हिजरी कालगणनेनुसार १४३९ सालच्या रबी-अल-अखिर महिन्यातील दिनांक ६ पासून सुरू होणार, असे म्हटले असते तर कोणास काही समजले असते का त्यापेक्षा ‘२५ डिसेंबर २०१७’ समजले की नाही त्यापेक्षा ‘२५ डिसेंबर २०१७’ समजले की नाही तसेच भगव्या रंगाचे आहे. मुंबई-ठाणे परिसरात महिलांना चालक-परवाने दिलेल्या रिक्षा ‘अबोली रिक्षा’ म्हणवल्या जाणाऱ्या रिक्षांचा रंग पाहा- तोही फिका भगवाच रंग आहे. ‘अबोली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीची उभट नाजूक फुले पाहा.. तीही फिकट भगवीच दिसतील. हा फिकट भगवा रंग देशातील माताभगिनींच्या संरक्षणासाठी ज्या प्रणव कुमार यांनी सुचवला, त्यांनी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘नोट’मध्ये ‘लाइट सॅफरॉन’ असा शब्दप्रयोग आहे. यासाठी हिंदीत ‘हल्का केसरिया’ हाही शब्द आहे. म्हणजेच याच्याशी भगवेकरण वगैरेचा काही म्हणता काहीही संबंध नाही. उगाच रंगांना राजकारण कशाला बरे चिकटवायचे तसेच भगव्या रंगाचे आहे. मुंबई-ठाणे परिसरात महिलांना चालक-परवाने दिलेल्या रिक्षा ‘अबोली रिक्षा’ म्हणवल्या जाणाऱ्या रिक्षांचा रंग पाहा- तोही फिका भगवाच रंग आहे. ‘अबोली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीची उभट नाजूक फुले पाहा.. तीही फिकट भगवीच दिसतील. हा फिकट भगवा रंग देशातील माताभगिनींच्या संरक्षणासाठी ज्या प्रणव कुमार यांनी सुचवला, त्यांनी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘नोट’मध्ये ‘लाइट सॅफरॉन’ असा शब्दप्रयोग आहे. यासाठी हिंदीत ‘हल्का केसरिया’ हाही शब्द आहे. म्हणजेच याच्याशी भगवेकरण वगैरेचा काही म्हणता काहीही संबंध नाही. उगाच रंगांना राजकारण कशाला बरे चिकटवायचे उद्या महिलांच्या डब्यात ‘स्थैर्य, शहाणीव, आत्मविश्वास’ नांदावेत, असे वाटल्यामुळे दुसरे कोणी अधिकारी हे डबे निळ्या रंगात रंगवण्याची शिफारस करू शकतात किंवा आणखी कुणाला जर महिलांच्या डब्यात नवोन्मेष, उपजक्षमता, ऊर्जा, चैतन्य यांची वाढ व्हावी असे वाटले तर रेल्वेचे हेच डबे हिरव्या रंगात रंगवले जाऊ शकतात. याचा अर्थच असा की, प्रणव कुमारांच्या सूचनेविषयी ‘भगवेकरण’ वगैरेची चर्चा करण्याचा कोणताही हक्क कोणालाही उरत नाही. त्याऐवजी, ‘अबोलीकरणा’कडे सकारात्मकतेने पाहा, एवढाच त्या भगव्या सूचनेचा अर्थ आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:32:43Z", "digest": "sha1:R7ARIEGDFRKDTLWFBL4TWV5V22PMQCCR", "length": 4468, "nlines": 62, "source_domain": "punenews.net", "title": "एकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / एकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी\nएकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी\nशंभरहून अधिक परीक्षा केंद्रे\nपुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व परीक्षा येत्या रविवारी (एप्रिल १०) रोजी राज्यभर होत आहे. राज्यसेवेच्या या पूर्व परीक्षेसाठी एकट्या पुणे केंद्रातून तब्बल चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ११० परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.\nयंदा राज्यसेवेच्या परीक्षेला पुणे केंद्रातून तब्बल यंदा चाळीस हजार 824 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात पुरंदरमध्ये चार, खेड तालुक्‍यात सहा आणि भोरमध्ये 11 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.\nPrevious फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे\nNext मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या बारामतीत…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post_5316.html", "date_download": "2018-04-21T07:47:09Z", "digest": "sha1:GFNTBWKIH7TTUARDNFUO7IF2FFLEGMPS", "length": 6095, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: जाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर!..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २९ मार्च, २०१२\nजाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर\nविश्वासाने पूजिले आणि म्हटले तुज 'ईश्वर'\nजाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर\nसुकलेल्यासह जळते ओले, नियम आहे जरी\nसर्वस्वाची राखच व्हावी, इतका तू अविचारी\nनेसी आयुष्याला माझ्या कुठल्या वळणावर\nजाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर\nकाडीकाडी जोडून माझे घरटे सजलेले\nगोड गोजिरे गाणे आमुचे सुखात भिजलेले\nक्षणात एका घाव घालूनी नेले तू छप्पर\nजाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर\nडोळ्यांमध्ये फ़ुटल्या काचा खोल रुतती जरी\nकाचखड्यांची होतील रत्ने तुझिया चरणावरी\nदेव होऊनी सावर मजला, सोड तुझा फ़त्तर\nजाग जरा त्या विश्वासाला आणिक दे उत्तर\nभरकटले हे तुझे लेकरु तुझ्याच आले दारी\nलाभुदे रे तुझा सहारा दुनियेमध्ये विखारी\nतुझ्या कृपेचे आयुष्याला लाभुदे अस्तर\nजाग जरा त्या विश्वासला आणिक दे उत्तर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/health/", "date_download": "2018-04-21T07:26:05Z", "digest": "sha1:65MRSWGZPFSX2NUDM65TLUCM7EUINGAO", "length": 1901, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Health – Pune News Network", "raw_content": "\nसीएसआईआर तर्फे मधुमेहावरील ‘बीजीआर- ३४’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती\nMay 26, 2016\tआरोग्य, ठळक बातमी 0\nसीएसआयआरच्या एनबीआरआय आणि सीआयएमएपी द्वारा संयुक्तपणे औषधाची निर्मिती औषधाच्या प्रभावीपणा व सुरक्षिततेची शास्त्रीय दृष्ट्या यशस्वी चाचणी फक्त पाच रुपयांत उपलब्ध होणार औषध पुणे, दिनांक २​​६ मे : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणा-या काउंसिल ऑफ सायंटिफीक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च विभाग (सीएसआयआर- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) यांच्या वतीने पहिल्या डीपीपी ४ निरोधी उपक्रमा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokx.com/2012/01/", "date_download": "2018-04-21T07:56:29Z", "digest": "sha1:YYDI3OFWOPS6RHSVR7XC2CIEYM6IFU2O", "length": 13872, "nlines": 250, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : January 2012", "raw_content": "\nआई आणि पत्नी यात काय फरक आहे \nमुलगा - बाबा , आई आणि पत्नी यात काय फरक आहे \nवडिल - एकदम सोप्प ... जिच्यामुले आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई ... आणि जी पुढे ही जीवनभर आपण रडत च रहावे याची व्यवस्था करते ती पत्नी ....\nएकदा एक हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला येतो .\nलग्नानंतर पंगत बसते. नवरा मुलगा नवरीला घास भरवत असतो\nहिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो - '' ये क्या कर रहे है \nमराठी मुलगा - '' घास खा रहे है ''\nचप्पल चोरी जावू नए म्हणून ....\nमंदिरात चप्पल चोरी जावू नए म्हणून दोन्ही चप्पल वेगवेगळ्या जागी ठेवण्याचा प्रकार ऐकला होता ... पण हा वरील प्रकार प्रथमच बघितला\nजो झोपेच्या गोळ्या आणि जमाल गोटा एकत्र खाऊन झोपतो त्याला राजकारणी (Politician ) म्हणतात\nजेव्हा नवरयाची पंचाईत होते ...\nनवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .\nनवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..\nबायको :-विचार करा ..\nद्रौपदीला ५ नवरे होते..\nगम्मत केली ग ...\nमुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी..\nलग्नापूर्वी मुलाच्या घरी साधारण मिळणा-या\nलग्नानंतर मुलाच्या घरी साधारण मिळणा-या\n१) पेन किलर्स/ झंन्डु बाम ( Pain Killers)\n२) थकलेली बिले, ३) कर्जाचे पेपर्स,\n४) बाजार भरायची पिशवी,\n५) नोकिया – १६००,\nनाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,\nगावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,\n“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का \nगावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….\nपेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.\nबाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.\nचौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.\nग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.\nविद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.\nकार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.\nजांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.\nकपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.\nकॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.\nचंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राणी.\nएक लहान मुलीने दुकानदाराला विचारले - काका तुमच्या जवळ चेहरा गोरा करण्याची क्रीम आहे का \nदुकानदार - हो आहेना ....\nबच्ची - तर लावत जा न काळ्या ... मी रोज तुला किती भीते ....\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nआई आणि पत्नी यात काय फरक आहे \nचप्पल चोरी जावू नए म्हणून ....\nजेव्हा नवरयाची पंचाईत होते ...\nमुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी..\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://majhigane.blogspot.com/2014/01/rang-bavarya-swananna-timepass.html", "date_download": "2018-04-21T07:20:28Z", "digest": "sha1:DCUVY3II4RNJZOJ7DPIZ45SENKTXP5D7", "length": 2380, "nlines": 45, "source_domain": "majhigane.blogspot.com", "title": "Marathi gane: Mala Ved Laagale Lyrics - Timepass", "raw_content": "\nरंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा\nकुंद कळ्यांना वेलींना… सांगा रे सांगा\nहे ध्यास ओठी कसे… हे रंग ओठी कुणाचे\nका संग वेड्या मना मला… भान नाही जगाचे\nमला वेड लागले प्रेमाचे\nमला वेड लागले प्रेमाचे\nनादावले धुंदावले… कधी गुंतले मन बावळे\nनकळे कधी कोणामुळे … सूर लागले मन मोकळे\nहा भास की तुझी आहे नशा\nमला साद घालती दाही दिशा\nमला वेड लागले प्रेमाचे\nमला वेड लागले प्रेमाचे\nजगणे नवे वाटे मालाल… कुणी भेटला माझा मला\nखुलत काळी उमलून हा… मन मोगरा गंधाळला\nहा भास की तुझी आहे नशा\nमला साद घालती दाही दिशा\nमला वेड लागले प्रेमाचे\nमला वेड लागले प्रेमाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2013/11/blog-post_11.html", "date_download": "2018-04-21T07:34:43Z", "digest": "sha1:XQGXAD3TRPPPJH7O4YTH3FPV6Z547B7Z", "length": 46172, "nlines": 327, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: अनुदिनी परिचय-७: आरती", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nअनुदिनीकार लेखिकेची ओळख: सौ. आरती खोपकर उपाख्य \"अवल\" ह्या असंख्य विद्यार्थ्यांना इतिहास, संगीत, कला शिकवत; अकरा अनुदिनींची अनोखी मयसभा, काही वर्षांच्या अल्पावधीत उभी करणार्‍या लेखिका आहेत एवढीच ओळख पुरेशी नाही. सौ.आरती चारुहास खोपकर ह्या उपजत कलाकार आहेत. जमेल ती कला शिकत-शिकवत त्यांनी जो आयुष्याचा आस्वाद घेतला, त्याचेच प्रच्छन्न प्रतिबिंब त्यांच्या अनुदिनींतून अभिव्यक्त होत असते. मग तो अभ्यासाचा विषय इतिहास असो. प्रेरणेचा विषय माता-पित्यांचा, आज्जीचा असो. नित्यकर्म पाकशास्त्राचा असो की छंदस्वरूप विणकामाचा असो.\nआवडत्या स्वरसाधनेचा असो की प्रकाशचित्रणाचा. प्रत्येक गोष्टीत अव्वल स्थान मिळवण्याचा त्यांना उपजत ध्यास आहे. म्हणूनच की काय मायबोली डॉट कॉम वरील त्यांच्या व्यक्तीरेखेचे नाव त्यांनी “अवल” असेच घेतलेले आहे.\nव्यवसायाने इतिहास अध्यापन करत असलेल्या अवल, उपजत कलाकार असून त्यांना अनेक कलांत रुची आणि गती आहे. मायबोलीवरील त्यांचे इतर लेखन आणि त्यांच्या वरील अनुदिनीही ह्याची साक्ष पटवतील. खालील दुव्या वरील शाडूचा मानवी चेहरा त्यांच्या मूर्तीकलेचा उत्तम नमुना आहे. http://cdn1.maayboli.com/files/u10778/My_creation_.jpg\nबांधवगडच्या प्रवासवर्णनातील लेख वर्णनात्मक आहेत खरे. पण त्यात आरती ह्यांचे प्रकाशचित्रण कौशल्यच वाखाणण्यासारखे असल्याचे दिसून येते. ह्या प्रवासा दरम्यान त्यांनी टिपलेला हा नाचरा मोर पहा\nत्या म्हणतात, “अन मग वैचारिक लेखनाने माझ्यावर आपली भूल घातली. माझ्या व्यवसायाने माझी ही इच्छा पूर्ण केली. विद्यापीठातल्या अनेक विषयांच्या क्रमिक पुस्तकांच्या लिखाणातून माझा हाही छंद फोफावत गेला. त्यातून आमच्या विद्यापीठाने अनेक वेगळे विषय सादर केले होते, त्यातून या छंदाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी निघणारी मासिकं, इतिहास संशोधक मंडळाची मासिकं, जीवनशिक्षणची मासिकं यांतून अनेक विषयांवर लिखाण करायला संधी मिळतच गेली. \"यांनी घडवले सहस्त्रक\" या रोहन प्रकाशनाच्या अतिशय सुंदर पुस्तकातही काही लेख लिहिण्याची संधी मिळाली. १५ वर्षांच्या प्राध्यापकीत शिकवण्याचा छंद आपोआपच पूर्ण होत गेला. त्यातून आमचे मुक्त विद्यापीठ असल्याने वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये, वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांना शिकवायला मिळाले. मी २४ वर्षाची तर समोरचा विद्यार्थी ७२ चा असं ही झालं. अगदी येरवडा जेल मधल्या जन्मठेप झालेल्या विद्यार्थ्यांनाही. त्यातून एक खुप वेगळा विषय बर्‍याचदा शिकवायला मिळाला. \"संज्ञापन कौशल्य\" ज्यात वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपली मते निबंधातून मांडावयाची असत. स्वाभाविकच हा विषय शिकवताना खूप कस लागायचा. आपली माहिती, त्याची मांडणी, त्याची चर्चा, या सर्वांवर विद्यार्थ्यांशी संवाद, चर्चा अन त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे. यातून अनेक छंद जोपासले गेले. वाचन, बोलण्याची हौस, चर्चा, वादविवादाची हौस. जवळजवळ १५ वर्षे अनेक छंद असे पूर्ण होत राहिले.”\nह्या छंदांतून उभी राहिली माणसाची गोष्ट ही अनुदिनी. ह्या अनुदिनीत “कवडसे“ हे पंधरा लेख आणि १२० पृष्ठांचे वि-पुस्तक. तसेच, “लक्षात कसे ठेवाल“ हा माध्यम-मार्च-२०१३ मधील तीन पानी लेख, “वैभव नाट्य-संगीताचे-एक सुरेल अनुभव“ हा मंगळवार २००४ च्या लोकमतच्या अंकातील लेख आणि “अन्‌ मी मोठा झालो-अश्मयुगीन रामची गोष्ट“ हे इतर लेखही आहेत. “कवडसे” मधले “संज्ञापन कौशल्य” हे प्रकरण तर वाचायलाच हवे असे आहे. स्वतःचे विचार स्वतःला समजणे, दुसर्‍याला ते समजावून देता येणे आणि दुसर्‍याचे विचार समजावून घेऊन ते तिसर्‍याला समजावून सांगता येणे, ही कौशल्ये संज्ञापन कौशल्यांत गणली जातात हेही मला हे प्रकरण वाचूनच समजले.\nलेखिका पुढे म्हणतात, “नोकरी सोडली ती माझ्या एका फार महत्वाच्या छंदासाठीच. माझा लेक. हा तर माझा सगळ्यात मोठा आनंदाचा छंद.” मात्र ह्या छंदातून “किडुक-मिडुक” अनुदिनी निर्माण झाली असावी असे वाटत नाही. प्रशिक्षण देण्याच्या छंदाचा ती परिपाक असावी. तिचा उदय आयुष्यात नंतरच झाला असावा हे खरे.\nअनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदी: \"छंदांविषयी लिहायचे म्हटले अन मनात सगळ्यांनी धक्काबुक्की सुरू केली. \"ए मी आधी, नाहीरे तू नाही आधी मी...\" अरे बापरे, या सर्वांना एका माळेत ओवू तरी कशी शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर.\" असे म्हणून लेखिकेने त्यांच्या छंदवर्णनाचा जो पट उलगडला आहे, http://www.maayboli.com/node/5871 ह्या दुव्यावरील तो लेख - \"हे छंद जिवाला लावी पिसे\"; अर्थात छांदिष्ट मी शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर.\" असे म्हणून लेखिकेने त्यांच्या छंदवर्णनाचा जो पट उलगडला आहे, http://www.maayboli.com/node/5871 ह्या दुव्यावरील तो लेख - \"हे छंद जिवाला लावी पिसे\"; अर्थात छांदिष्ट मी – त्यांच्या अनुदिनींचाही लेखाजोखा साद्यंत उभा करतो. त्यांच्या अनुदिनीवरील सर्वोत्कृष्ट नोंदींपैकीच ही एक नोंद आहे.\nhttp://arati21.blogspot.in/2013/09/blog-post_9.html ह्या दुव्यावरील \"सकल कलांचा तू अधिनायक\" हा दुसरा एक लेख त्यांच्या विणकामाचे प्रात्यक्षिक पेश करतो. लोकरीचा गणपती लोकरीचाच तबला-डग्गा वाजवतो. खरे तर चित्रारती ही अनुदिनी त्यांची सर्वोत्तम अनुदिनी मानायला हवी. कारण प्रकाशचित्रांच्या चौकटींची निवड, चित्रविषयाचे संपूर्ण दर्शन करवण्याची हातोटी, चित्राची अप्रतिम गुणवत्ता आणि सादरीकरण ह्यांमुळे सजलेली ही अनुदिनी वाचकांनी स्वतःच पाहून आस्वादावी अशा मोलाची आहे.\nचित्रकला, वाचन, विणकाम, शिवणकाम, भरतकाम इत्यादींचे छंद त्यांनी जोपासले. त्याचे पुरावे अनुदिनीवरही विखुरलेले आढळतात. खालील भरतकामाचा नमुना प्रातिनिधिक आहे.\nस्वयंपाकाच्या आणि कविता करण्याच्या छंदानेही त्यांच्यावर बरेच गारूड केले दिसते. त्याचेच पर्यवसान रसना-आरती आणि मयूरपंखी ह्या अनुदिनींच्या निर्मितीत झालेले दिसून येते. रसना-आरती अनुदिनीचा रावण-पिठल्यापासून सुरू झालेला प्रवास, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांतून वाट काढत पंधरा नोंदींतून बाकरवडीपर्यंत पोहोचलेला दिसतो. प्रत्यक्षात आस्वादाचा योग आल्यास गुणवत्तेचा गौरव अवश्य करता येईल. सध्या मात्र त्यातील पाकक्रिया घरीच करून पाहिल्यास त्यातील तथ्य लक्षात येऊ शकेल असे वाटते.\nमयुरपंखी अनुदिनीत लेखिकेच्या काव्याविष्कारांचे दर्शन घडते. बहुतेक कविता मुक्तछंद असल्या, तरी किमान शब्दांत मनातील भावना कागदावर / शब्दांत उतरवणे हे कवितेचे वैशिष्ट्य मात्र त्यांत साध्य झालेले दिसते. त्यामुळेच असेल, त्यांच्या कवितांचे चाहतेही अनेक आहेत.\nलेखिकेच्या आई, सौ. रेखा चित्रे ह्यांची अनुदिनी “पद्मरेखा” तयार करून, त्यांनी आईच्या अलौकिक कलेला चिरायू केलेले आहे. त्याच कलेचा वारसा त्या पुढे नेत आहेत, ह्यामुळे तर त्यांच्या आईही समाधानी असतील. लेखिका लिहीतात, “ कुटुंबातील जवळजवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले. भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या. पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाचे दोर्‍याने बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल. १९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात. हे सर्व चालू असताना टी.व्ही. वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात. ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.”\nवडील सुरेश ह्यांचे ओरिगामी, चित्ररेखने, संगीत-रसास्वाद इत्यादी छंद, सुमारे दहा मिनिटांच्या ध्वनिचित्रफितीत अंकित करून, त्याचे आधारे वडिलांकरता तयार केलेली अनुदिनीही, व्यक्तिचित्रण कसे सजीव करता येईल, ह्याचा नमुनाच ठरावी अशीच आहे. वडिलांनी काढलेले लतादिदींचे रेखाचित्र सुरेख आहे.\n\"१९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी आज्जीची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती.\" अशी आठवणही लेखिका, \"वत्सलसुधा\" ह्या त्यांच्या आज्जीच्या अनुदिनीवर नोंदवतांना दिसून येतात.\nमग त्या म्हणतात, \"स्वरगंगा मंचात संगीत, नाट्य, चित्रपट, वैद्यक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना, विचारवंतांना बोलवले जात असे. यात मी ओढली गेले. मग त्या कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन, निवेदन इत्यादी पार पाडणे असा नवीन छंद लागला. यातून अनेक मुलाखती घेता आल्या. ज्योती सुभाष, डॉ. अनिल अवचट, डॉ. विश्वास मेहेंदळे. नंतर मायबोलीसाठी सौ. लतिका पडळकर आणि ऐश्वर्या नारकर तसेच आनंदीबाई जोशींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अंजली किर्तने इत्यादींच्या मुलाखती घेता आल्या. या \"स्वरगंगा\" मध्ये एक अभिनव कल्पना पुढे आली. अन त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. सोसायटीमधील गायकांचा एक कार्यक्रम बसवणे. अन मग लहान मुलांचा \"स्वरांजली\" अन मोठ्यांचा \"सप्तसूर\" असे दोन कार्यक्रम तयार झाले. आमच्या सोसायटीतील गौरी शिकारपूर हिने संगीताची जबाबदारी उचलली अन बाकीची सर्व मी. अन दोन अतिशय सुरेख, सुरेल कार्यक्रम तयार झाले. सर्वांनी अतिशय नावाजले. यातून संयोजनाचा छंदही पार पडला.\"\nपुढे त्यांनी, सवाई गंधर्व महाविद्यालयात एका वर्षाच्या प्रशस्तीपत्रकाच्या क्लासला जावून, गायन शिकण्याचा छंद, पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला. त्यानंतर पुष्पौषधींच्या अभ्यासाचा, विणकाम शिकवण्याचा, ऍनिमेशनचा, अनुदिनी-निर्मितीचा, बागकामाचा असे अनेक छंद जोपासले. नावा-रूपास नेले. त्यांची नोंद त्यांच्या अनुदिनींत सविस्तर केलेली आढळून येते.\nजसे त्यांचे छंद सदैव नव्याची आस धरत पुढे पुढेच जात राहतात, तशाच प्रकारे त्यांच्या अनुदिनीही प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू राहाव्यात हीच शुभेच्छा त्यांच्या छंदांचा आणि अनुदिनीलेखनाचा हा प्रवास जसा मला आवडला, तसाच माझ्या वाचकांनाही आवडेल ह्यात मुळीच शंका नाही.\nअनुदिनीची नोंदणी: मराठी ब्लॉगर्स, मायबोली संयुक्ता, मराठी ब्लॉग विश्व, मराठी-ब्लॉगर्स-नेटवर्क.\nLabels: अप-७: आरती, लेख\nअनुदिनी परिचयाच्या आपल्या या लेखमालेतील आजची अनुदिनी खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष असे, की त्यातील नाविन्य आणि छंदांची जाणीवपूर्वक जोपासना. सौ. आरती खोपकर आणि त्यांचे आईवडील यांची आपण करून दिलेली ओळख आम्हाला कितीतरी प्रेरणा देऊन जाते. या सर्वच्या सर्व अनुदिनी मी सातत्याने पाहाण्याचे आणि इतर रसिक मित्रांना त्यांची माहिती देण्याचे ठरवले आहे.\nधन्यवाद मंगेशजी. मुद्रित माध्यमातील साहित्याहून हल्ली महाजालावरील साहित्य उजवे ठरत आहे.\nआपली \"मैत्री\"ही ह्याचे एक नमुनेदार उदाहरण आहे.\nपुढे मागे मुद्रित माध्यमे ह्या अभिजात साहित्याची दखल देऊ लागतील असा मला विश्वास वाटतो.\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/velingakaranci-nitin-gadkari-responsibility-understanding-removal-12243", "date_download": "2018-04-21T07:48:56Z", "digest": "sha1:MCYFZXXCHB4GBSZLNSRKSOLROQ2Q7PLD", "length": 12829, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Velingakaranci Nitin Gadkari on the responsibility of understanding removal वेलिंगकरांची समजूत काढण्याची जबाबदारी नितीन गडकरींवर | eSakal", "raw_content": "\nवेलिंगकरांची समजूत काढण्याची जबाबदारी नितीन गडकरींवर\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2016\nनागपूर - गोव्यात भाजपविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संघचालक, तसेच भारतीय भाषा संरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री, तसेच गोव्याचे निवडणूकप्रमुख नितीन गडकरी समजूत काढणार असल्याचे समजते.\nनागपूर - गोव्यात भाजपविरुद्ध बंडाचे निशाण फडकवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संघचालक, तसेच भारतीय भाषा संरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री, तसेच गोव्याचे निवडणूकप्रमुख नितीन गडकरी समजूत काढणार असल्याचे समजते.\nविशेष म्हणजे वेलिंगकर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि नितीन गडकरी यांच्यावर नाराजी व्यक्‍त करून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी संघातून बाहेर पडले आहेत. गोव्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान बंद करावे आणि कोकणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश करावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र यास गोवा सरकारचा विरोध आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, नितीन गडकरी त्यांचेच ऐकत असल्याने वेलिंगकर यांनी बंडाचे अस्त्र उगारले आहे. एवढेच नव्हे तर गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी आपले समर्थक विधानसभेची निवडणूक लढवतील, अशीही घोषणा वेलिंगकर यांनी केली आहे.\nत्यांच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसला आहे. पण त्यापेक्षा अधिक चर्चा होत आहे ती स्वयंसेवकांनी प्रथमच पुकारलेल्या उघड बंडाची. यामुळेच वेलिंगकर यांची समजूत काढण्याची जबाबदारी संघाने गडकरींवर सोपविल्याचे कळते. गडकरी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी आहेत. वेलिंगकर यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणूक लढविल्यास भाजपच्या मतांमध्ये मोठे विभाजन होण्याचा धोका आहे. अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेले हे राज्य हातातून जाणेही भाजपला परवडणारे नाही. यामुळे याच आठवड्यात नितीन गडकरी गोव्याला जातील आणि वेलिंगकर यांची समजूत काढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना...\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/1834-2/", "date_download": "2018-04-21T07:33:25Z", "digest": "sha1:6YA3NYQVY36TOJVYKD7LTWPFBTCQPOTC", "length": 6184, "nlines": 63, "source_domain": "punenews.net", "title": "फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे\nफर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे\nनेमाडेंना ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान\nपुणे न्यूज, दि. ३ एप्रिल : द फर्ग्युसनिस्ट या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार ज्ञानपीठ विजेते प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार नेमाडेंना देण्यात आला. राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि जलतरणपटू रोहन मोरे यांना देखील यावेळी ‘फर्ग्युसन अभिमान पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.\nविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार राहुल नार्वेकर, संघटनेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, कार्याध्यक्ष अॅड. विजय सावंत या वेळी उपस्थित होते.\n‘कोसला’ नेमाडे हे फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीत असलेलं पांडुरंग सांगलीकर हे पात्र फर्ग्युसन कॉलेजचे होते. फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर कदाचित मी मोठा झालो नसतो. पंचवीशीतील मुलांचे प्रश्न मी ‘कोसला’तून मांडले. मुलांच्या मनात भावनांची वादळे असली तरी प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न कोणीच सोडवत नसतो, हे सूत्र असलेली ही कादंबरी चार पिढय़ांना भावली. त्यामुळे ‘कोसला’चे यश माझे नाही तर फग्र्युसनच्या वसतिगृहाचे आहे, असे नेमाडे यांनी यावेळी सांगितले.\nPrevious शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन\nNext एकट्या पुणे केंद्रातून राज्यसेवेसाठी चाळीस हजार परीक्षार्थी\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/e-waste-mountain-health-questions-11771", "date_download": "2018-04-21T07:38:40Z", "digest": "sha1:OKBNHQAJD32KWGVMI5Q3UWEXPD4OPLSG", "length": 27882, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "E-waste mountain health questions ई-कचऱ्याने आरोग्याच्या प्रश्‍नांचे डोंगर | eSakal", "raw_content": "\nई-कचऱ्याने आरोग्याच्या प्रश्‍नांचे डोंगर\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\n90 टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत गोंधळ, कायदा कठोर राबवण्याची गरज\nपुणे - पुण्या-मुंबईसह देशातील प्रमुख शहरातील ई-कचऱ्याची समस्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बनली आहे. पुण्यामध्ये मागील वर्षात तब्बल सात हजार मेट्रिक टन ई-कचरा वाढल्याचे आकडेवारीतून दिसते. सातत्याने वाढणाऱ्या, परंतु प्रक्रियेविना पडून राहणाऱ्या 90 टक्के ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत नागरिकांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वत्रच गोंधळाची स्थिती आहे.\n90 टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत गोंधळ, कायदा कठोर राबवण्याची गरज\nपुणे - पुण्या-मुंबईसह देशातील प्रमुख शहरातील ई-कचऱ्याची समस्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बनली आहे. पुण्यामध्ये मागील वर्षात तब्बल सात हजार मेट्रिक टन ई-कचरा वाढल्याचे आकडेवारीतून दिसते. सातत्याने वाढणाऱ्या, परंतु प्रक्रियेविना पडून राहणाऱ्या 90 टक्के ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत नागरिकांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वत्रच गोंधळाची स्थिती आहे.\nराज्यात ई-कचरा स्वीकारण्यासाठी एकूण 42 अधिकृत केंद्रे आहेत, तर 5 अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्र आणि 27 विलगीकरण (डिस्मॅंटल) केंद्र आहेत. राज्य सरकारकडून सर्व महापालिका आणि नगरपालिकांना ई-कचऱ्याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या कचऱ्याची समस्या आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी अधिकाधिक जनजागृतीची गरज आहे.\nविषारी घटक आरोग्याला घातक\nघरात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्यामध्ये संगणक, टीव्ही, मोबाईल, फ्रीज अशा उत्पादनांचा समावेश असतो. त्यामध्ये सुमारे एक हजार घातक (टॉक्‍सिक) पदार्थांचा वापर केलेला असतो. ज्यामुळे जमीन आणि त्याखालील पाणी प्रदूषित होऊ शकते. घातक पदार्थ म्हणजे कॅडमियम, पारा (मर्क्‍युरी), शिसे (लीड), हेक्‍साव्हॅलेंट क्रोमियम, प्लॅस्टिक, पीव्हीसी, बीएफआर, बेरिलियम यांच्यासह कार्बन ब्लॅक आणि जड धातू (हेवी मेटल्स) यांसारखे कार्सिनोजेन्स यांचा समावेश या उत्पादनांमध्ये असतो. त्यांच्या संपर्कात कोणी आल्यास सतत डोके दुखणे, चिडचिड होणे, मळमळणे, उलट्या होणे आणि डोळे व मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका संभवतो. पुनर्प्रक्रियेशी संबंधित असलेल्यांना यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्‍यता असते.\nप्रिंटेड सर्किट बोर्डमध्ये (पीसीबी) अँटिमोनी, क्रोमियम, जस्त (झिंक), शिसे, टीन, तांबे, सोने आणि चांदी अशा जड धातूंचा वापर असतो. \"पीसीबीं‘मधून हे पदार्थ काढून घेण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, ही प्रक्रिया धोकादायक असते. त्यासाठी पीसीबी उघड्यावर तापविण्याचे प्रकार होतात. अप्रशिक्षित व्यक्तींकडून \"रिसायकल‘साठी अशास्त्रीय आणि धोकादायक पद्धतींचा वापर होतो. त्यामध्ये ऍसिड स्ट्रिपिंग आणि उघड्यावर ई-कचरा जाळण्याचे प्रकार घडतात. या पद्धती अत्यंत धोकादायक असतात. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हवेमध्ये घातक पदार्थ सोडले जातात. ई-कचऱ्याचे विघटन शास्त्रीय पद्धतीने केल्यास पर्यावरणाची हानी टाळता येते. एवढेच नाही, तर पुनर्प्रक्रिया केल्यानंतर ई-कचऱ्यातून काही साहित्य वेगळे काढून त्याचा पुनर्वापर करणे शक्‍य असते.\nकशी विल्हेवाट लावली जाते\n\"डोंबिवलीच्या रिस्पोस वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च‘चे सुजित कोचरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनर्प्रक्रिया केंद्रामध्ये जमा झालेल्या ई-कचऱ्यातील सुटे भाग हत्यारांच्या मदतीने वेगळे केले जातात. चालू स्थितीतील भाग पुनर्विक्रीसाठी पाठवले जातात. उर्वरित भाग (प्लॅस्टिक, लोखंड, ऍल्युमिनियम, पत्रे, तांबे, काच, रबर इत्यादी) वेगळे काढतात. खऱ्या अर्थाने रिसायक्‍लिंगची गरज सर्किट बोर्ड आणि वायरसाठी लागते. या दोन्हीतील घातक घटक वेगळे काढता येत नाहीत. त्यामुळे या उत्पादनाला तोडून त्याचे बारीक तुकडे आणि नंतर मशिनच्या साह्याने पावडर केली जाते. पावडर करण्यापूर्वी या बारीक तुकड्यांचा प्रवास चुंबकीय क्षेत्रातून होतो. त्यातील लोखंडाचे तुकडे वेगळे काढले जातात. उर्वरित तुकड्यांची एक ते दीड मिलिमीटर जाडीची पावडर केली जाते. या पावडरमध्ये धातू व इपॉक्‍सी कणांचे मिश्रण असते. एका विलिगीकरणाच्या उपकरणातून (सेपरेशन युनिट) धातू व ईपॉक्‍सीचे कण वेगळे काढले जातात. प्रक्रियेदरम्यान उडणारी धूळमिश्रित हवा पाइपद्वारे शुद्धीकरण यंत्रात पाठविली जाते. त्यातून शुद्ध झालेली हवा बाहेर सोडली जाते.\nमानवी जीवनावर ई-कचऱ्याचे होणारे परिणाम\nक्र -- धातूचे नाव -- कोणत्या वस्तूंमध्ये वापरतात -- बाधा होऊ शकणारा शरीराचा भाग/परिणाम\n1. अँटिमनी -- बॅटरी, डायोड्‌स, सेमीकंडक्‍टर्स, इन्फ्रारेड डिटेक्‍ट्‌स -- डोळे, त्वचा, फुफ्फुसे व हृदयात जळजळ\n2. सेरियम -- फ्ल्युरोसेंट व ऊर्जाबचत करणारे दिवे -- यकृत, फुफ्फुसे\n3. बिस्मथ -- कमी तापमानास वितळणारे सॉल्डरिंग, कृत्रिम धागे (फायबर), रबर -- श्‍वसन, त्वचेचे आजार, निद्रानाश, नैराश्‍य, सांधेदुखी\n4. सोने -- सॉल्डरिंगची क्षमता सुधारण्यासाठी सुवर्णमुलामा -- त्वचा, डोळे यांचा दाह आणि ऍलर्जिक रिऍक्‍शन\n5. चांदी -- उच्च दर्जाच्या जस्ताची निर्मिती, दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरी -- मूत्रपिंड, डोळे, फुफ्फुसे, यकृत, मेंदू यांना हानी\n6. बेरियम -- फ्ल्यूरोसेंट दिवे -- श्‍वसन, हृदय, उच्च रक्तदाब, पोटात जळजळ, मेंदू, यकृत, मूत्रपिंडावर विपरित परिणाम\n7. कॅडमियम -- कोटिंग व प्लेटिंग प्रक्रिया, बॅटरी -- फुफ्फुसांना इजा, मध्यवर्ती मज्जासंस्थेची हानी, कर्करोगाचा धोका\n8. तांबे -- यंत्रसामग्री, केबल्स, दिव्यांची व पंख्याची बटणे (स्विच) -- डोके, पोटदुखी, चक्कर येणे, यकृत व मूत्रपिंडाचे नुकसान\n9. शिसे -- लेड ऍसिड बॅटरी, केबल्स, सॉल्डरिंग, संगणक व टीव्हीच्या पडद्यांची काच -- हिमोग्लोबिनच्या बायोसिंथेसिसमध्ये विस्कळितपणा, गर्भपात, बालकांतील वर्तनविषयक समस्या\n10. टिन -- टिन कोटिंग, इलेक्‍ट्रिक सर्किट्‌स, गॅस सेन्सर अलार्म -- डोळे, त्वचेचा दाह, डोके व पोटदुखी, धाप लागणे\nवर्ष --------- लाख मेट्रिक टन\n(स्रोत - दी असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) अहवाल एप्रिल 2016)\nसर्वाधिक ई-कचरा असलेली शहरे\nशहर -- कचऱ्याचे प्रमाण 2016 -- कचऱ्याचे प्रमाण 2015 (मेट्रिक टनमध्ये)\nई-कचरा वास्तव आणि समस्या\n- एकूण ई-कचऱ्यापैकी फक्त 2.5 टक्‍क्‍यांचाच पुनर्वापर (रिसायकलचे प्रमाण)\n- पायाभूत सुविधा, प्रभावी कायद्याअभावी पुनर्वापराचे प्रमाण कमी\n- 95 टक्के ई-कचऱ्याची हाताळणी अप्रशिक्षित, असंघटित कामगारांकडून\n- ई-कचरा गोळा करण्यासाठी 10 ते 14 वयोगटातील अंदाजे पाच लाख मुलांचा वापर, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष\n- ई-कचरा गोदामे आणि पुनर्प्रक्रिया केंद्रांवर पुरेसे संरक्षण व उपाययोजनांचा अभाव\n- सरकारी व खासगी औद्योगिक क्षेत्रातून 70 टक्के ई-कचऱ्याची निर्मिती\n- नियमावली आणि ई-कचरा स्वीकार केंद्रांच्या असुविधेमुळे बहुतांश ई-कचरा असंघटित व अप्रशिक्षित व्यक्तींच्या हाती\n- ई-कचऱ्यातून मिळालेल्या तांब्याचा किलोचा दर - 350-400 रुपये\n- ई-कचऱ्यातून मिळालेल्या ऍल्युमिनियमचा किलोचा दर - 110-130 रुपये\nई-कचऱ्याचा प्रकार आणि त्याचे एकूणात प्रमाण\n- संगणकीय साहित्य - 70 टक्के\n- दूरसंचार साहित्य - 12 टक्के\n- विद्युत साहित्य - 8 टक्के\n- वैद्यकीय साहित्य - 7 टक्के\n- घरगुती साहित्य - 3 टक्के\n- संगणक मॉनिटर, कॅथोड रे ट्यूब (सीआरटी), प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी)\n- मोबाईल फोन, चार्जर\n- लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी), प्लास्मा टीव्ही\n- वातानुकूलन यंत्रे (एसी), रेफ्रिजरेटर्स\n- घरातील ई-कचरा कोठेही टाकू नका\n- अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रालाच ई-कचरा द्या\n- अशास्त्रीय पद्धतीने ई-कचरा जाळू नका\nई-कचरा व्यवस्थापनासाठी काय करावे\n- ई-कचरा गोळा करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविणे, तिथे पोचण्यासाठी अधिक सोयी-सुविधा देणे\n- ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या अप्रशिक्षित व्यक्तींना प्रशिक्षण देणे\n- बालमजुरी थांबविण्यासाठी नियमावली, कायदे करून त्याची कार्यवाही\n- असंघटित क्षेत्राला संघटित करून त्यांना सक्षम करणे\nई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रियेसाठी वैयक्तिक किंवा घरगुती पातळीपेक्षा औद्योगिक क्षेत्राकडून अधिक मागणी दिसते. पुनर्प्रक्रिया केल्यानंतर उर्वरित भागांची विल्हेवाट लावण्याचा टप्पा खासगी कंपन्यांसाठी खर्चिक ठरतो आहे. सामान्य नागरिकांमध्ये ई-कचऱ्याबद्दल जनजागृती गरजेची आहे.\n- मनीष पाटील, सीओओ, हाय-टेक रिसायक्‍लिंग इंडिया, पुणे\n‘भंगार व्यावसायिकांकडून सर्वांत धोकादायक आणि अशास्त्रीय पद्धतीने होणाऱ्या ई-कचऱ्याची हाताळणी ही चिंतेची बाब आहे. किरणोत्सर्जक पदार्थांची हाताळणी अशा व्यक्तींकडून अजाणतेपणे होत असल्याचे दिल्लीतील काही उदाहरणांमधून स्पष्ट झाले आहे.‘‘\n- डी. एस. रावत, महासचिव, असोचॅम\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/458406", "date_download": "2018-04-21T08:01:06Z", "digest": "sha1:HLI6VMZ7EO2A2VND3V32TOJ4VFM3AQUZ", "length": 4464, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आत्तापर्यंत 291 जणांवर तडीपारीची कारवाई : सहारिया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आत्तापर्यंत 291 जणांवर तडीपारीची कारवाई : सहारिया\nआत्तापर्यंत 291 जणांवर तडीपारीची कारवाई : सहारिया\nऑनलाईन टीम / मुंबई :\nराज्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. या कालावधीमध्ये 291 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.\nनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 61 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली तर 291 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकूण 240 जणांवर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात आली, असल्याचे सहारिया यांनी सांगितले.\nरेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर\nमान्सूनची तळकोकणात दमदार हजेरी\nअंडर-19 वर्ल्डकप : भारताचा झिम्बाब्वेवर 10 विकेट राखून विजय\nअहमदनगरमध्ये मारूती कुरिअरच्या कार्यालयात स्फोट\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:37:21Z", "digest": "sha1:K67SBSULFMRDOWXVWZGIXEEMPWKPSXX4", "length": 5849, "nlines": 104, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "विधी विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशासन निर्णय दिनांक 30 जुलै 2011 आणि शासन निर्णय दिनांक 13 नोंव्हेबर 2013 नुसार सवर् न्यायालयीन बाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे तसेच संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे.\nकार्यालयात प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत/न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.\nमहसुल विषयक/परिच्छेद निहाय अभिप्राय तयार करणे/सेवाविषयक/प्रशासकीय बाबी/विभागीय चौकशी इ. समकालीन कायदयाची प्रस्थापित स्थिती बाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे. शपथपत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन न्यायालयात विहित मुदतीत सादर होईल हे पाहणे.\nजेथे शासनाच्या विरोधात /न्यायालयीन निकाल दिलेला आहे अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करुन तदनुषंगाने अपील दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे.\nविधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/design-of-machine-elments", "date_download": "2018-04-21T07:42:38Z", "digest": "sha1:26X6VECJUZATTV27QBAUZW5TNCK34Y2Y", "length": 17823, "nlines": 468, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Design Of Machine Elements पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2016/08/blog-post_75.html", "date_download": "2018-04-21T07:45:19Z", "digest": "sha1:ATRPZHEWYLKOXTGDFNHMN4QR3GAO2UGF", "length": 5618, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तुझी बाधीत मी होते", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६\nतुझी बाधीत मी होते\nजवळ असतोस तू तेव्हा पहा गंधीत मी होते\nनवी असल्याप्रमाणे अन मला माहीत मी होते\nतुझे असणे तुझे दिसणे , मला व्यापूनीया उरणे\nनुरे माझे असे काही, तुझी बाधीत मी होते\nतरारूनी उठे रोमांच माझ्या अंगणी ओल्या\nतुझा प्राजक्त झरताना फुले झेलीत मी होते\nतुझ्यासाठी जगाशी भांडणे हे नित्य झालेले\nतुझ्यासाठी तुझ्याशी भांडता भयभीत मी होते\nकधी जमिनीवरूनी पाय ना सुटले तुझे म्हणती\nतयांना ठाव नाही की, तुझ्या मातीत मी होते\nतुझ्या बोटातली जादू जशा झंकारती तारा\nसतारीच्या परी हा देह अन् संगीत मी होते\nफुले तू तोडली रंगीत, मनमोही , नि सुंदर... पण\nतुला कळलेच ना मातीतल्या बकुळीत मी होते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:53:20Z", "digest": "sha1:VJLUFGXN5PAOTC3YJQBTRYHEGL7NXBZH", "length": 5377, "nlines": 61, "source_domain": "punenews.net", "title": "सरकारला ‘नीट’ बुद्धि दे – Pune News Network", "raw_content": "\nHome / आज पुण्यात / सरकारला ‘नीट’ बुद्धि दे\nसरकारला ‘नीट’ बुद्धि दे\nMay 14, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, शैक्षणिक Leave a comment\nपुणे न्यूज़- सरकारच्या हलगर्जी पणामुळे लाखों विद्यार्थ्याना सीईटी दिल्या नंतर ही नीट परिक्षा दयाविच लागणार आहे. त्यामुळे ऐन वेळेस नीटला समोर कस जायच या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. आज पुण्यामधे सरकार विरोधात चिंताग्रस्त पालकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारल होत. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गणरायाची आरती करत. सीईटी ऐवजी नीट परीक्षा द्यायला लागणं या करता राज्य सरकारला जबाबदार ठरवल, या वेळी विदयार्थी आणि पालक यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.\nसरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे एवढी मेहनत केेल्या नंतर ती वाया जाणार आहे. शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. हे देवा सरकारला बुद्धि दे आणि सीईटी पुन्हा सुरु होवो यासाठी आज गणपतीची आरती करण्यात आली. एमबीबीएस बीडीएस च्या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पद्धितीनेच प्रवेश घेण्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर. शासन कुठेतरी आपली बाजु मांडण्यामधे कमी पडल्यामुळे विधार्थ्यांचे नुकसान होणार आहे हा आरोप करत जर मुलांच्या जीवाच बर वाइट झाल तर याला जबाबदार सरकारच असेल आसा इशारा ही पालकांनी दिला.\nPrevious प्रेमात पळून जावुन लग्न करायचा विचार करताय… सावधान\nNext वडगाव ब्रिज कैनोलमधे मिळाला अनोळखी इसमाचा मृतदेह\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------------9.html", "date_download": "2018-04-21T07:38:41Z", "digest": "sha1:3O6AXC36W6ZTEWLN6Z3ZTD7SN5KIB323", "length": 13312, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कणबर्गी मंदीर", "raw_content": "\nबेळगाव - गोकाक रस्त्यावर बेळगावपासुन साधारण १० किमी अंतरावर श्री सिध्देश्वर महादेवाचे मंदिर एका शांत आणि निसर्गरम्य टेकडीवर वसले आहे. या मंदिरात आणि पुर्ण टेकडीवरच भरपूर मधमाशा आणि मधाची पोळी असल्याने थोडे सांभाळूनच वर चढावे लागते. येथे एकाच नारळाला तीन फांद्या फुटल्या असुन या चमत्काराला आणि माडाच्या झाडाला स्थानिक लोक ब्रह्मा, विष्णु आणि महेश असे संबोधतात. श्री सिध्देश्वर महादेव मंदिराची प्रवेशद्वार कमान नव्याने बांधलेली असुन या कमानीच्या समोरच उत्सवाच्या वेळेस महाप्रसाद करण्यासाठी बांधलेले चुल व महाप्रसाद करण्यासाठी वापरण्यात येणारे भांडी पहायला मिळतात. कमानी खालुन जाणाऱ्या पायऱ्या थेट महादेव मंदिरापर्यंत जातात. श्री सिध्देश्वर महादेव मंदिराच्या खालील बाजुस खूप मोठया प्रमाणावर मधमाश्यांची पोळी दिसतात. टेकडीवर एका कपारीतच शिवलिंग असणारा गाभारा असुन समोरील भागात मंदीराचा सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदीर परीसरात तीन समाधी मंदीरे असुन हा परिसर फिरण्यास एक तास पुरेसा होतो. -----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575722", "date_download": "2018-04-21T08:06:54Z", "digest": "sha1:G4GODWVMI6KS4EGBYNPIZTBIZO6KRJ3A", "length": 3215, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी मराठीमध्ये विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर माजिद माजिदी यांचा ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nरोहित शेट्टी करणार मराठी चित्रपटाची निर्मिती\nघाडगे ऍण्ड सून मालिकेची शंभरी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/my-country-school-diary", "date_download": "2018-04-21T07:23:24Z", "digest": "sha1:DRQE2BT3F3WGQGVPDOVVQQHW6VYU4C2W", "length": 16174, "nlines": 347, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Sanjay Avateचे माय कंट्री स्कूल डायरी पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nमाय कंट्री स्कूल डायरी\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक जुलिया वेबर गॉर्डन\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nभारतीय शिक्षण व्यवस्था पाहिली की शिक्षण संस्था म्हणजे साम्राज्य झाली आहेत. भारतातील बरेचशे शिक्षक खेड्यांत, अल्प सोयी, सवलतीत व खडतर परिस्थितीत शिक्षणाचे काम करीत असतात.\nएक शिक्षकी शाळाही अनेक आहेत. याच शिक्षकावर इतर सरकारी कामेही करवून घेतली जातात. त्याच्यापुढे अध्यापनाचे काम दुय्यम ठरते. असे शिक्षक आपले अनुभव आपल्यासमोर मांडू शकत नाहीत. कारण शिक्षणिक क्षेत्रात मुख्य असणा-या विद्यार्थ्यासाठी तो फारसे काही करू शकत नाही.\nअशा परिस्थितीत अमेरिकेतील डोंगराळ प्रदेशातील शाळेत शिक्षिकेचे काम करणा-या जुलिया वेबर गॉर्डन यांनी 'माय कंट्री स्कूल डायरी' हे पुस्तक लिहिले. १९३० मध्ये त्यांनी ज्ञानदानाचे काम सुरु केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली.\nत्यांना गायन, चित्रकला, नृत्य अशा अनेक कला शिकविल्या. आपल्या शिक्षणप्रवासाची चितरकथा त्यांनी यात चितारली आहे.\nरोजनिशी स्वरुपात असणारे हे पुस्तक शिक्षणाविषयी तळमळ असलेल्या शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद विद्या भागवत यांनी केला आहे.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/01/blog-post_16.html", "date_download": "2018-04-21T07:28:07Z", "digest": "sha1:7FFDPPEV2EKUONIJG5SH5ZWYKWOYDOIW", "length": 7442, "nlines": 125, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: प्लॅटफ़ॉर्म- सदानंद रेगे", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nकेव्हाच उडून गेला आहे.\nकेव्हाच भिजून गेला आहे..\nआहे नाहीत मिटले आहे.\nकाळाचे पा‌ऊल थिजले आहे.\nमीच काय तो एकटा\nहा कावळा माझा नाही\nहा सिग्नल माझा नाही\nया मेलेल्या काळाचे धूड कोण ने‌ईल\nकधीही न येणारी माझी गाडी\nया स्टेशनात कधी ये‌ईल\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/---------7.html", "date_download": "2018-04-21T07:43:14Z", "digest": "sha1:33NY7SEGP6G2HODWQF5PHARVE7PURVW4", "length": 42816, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "पन्हाळगड", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या किल्ल्यावर पाहाण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे राहाण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे विशेष कष्ट न घेता पाहाता येण्यासारखा असलेला पन्हाळा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी होता. बाजीप्रभुंच्या स्वामीनिष्ठेची आणि शिवछत्रपतीच्या पराक्रमाची गाथा सांगणारा आणि सरक्षणच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना जाग्या होतात. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर हा किल्ला वसला आहे. पन्हाळ्याला साधारण १२०० वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला अशा अर्थाचा शीलालेख सापडला आहे. ह्या राजाचा कार्यकाल सन ११७८ ते १२०९ असा होता. त्याने गडावरील तटबुरूज व इतर बरीचशी बांधणी केली होती. या किल्ल्याची माहिती इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात मिळते. त्याची साक्ष पांडवदरा, पोहाळे येथील लेणी आजही देतात. त्यानंतर हा किल्ला नाग जमातीतील लोकांकडे होता. पराशर ऋषींच्या कर्तृत्वामुळे आणि नागांच्या कीर्तीमुळे यास पन्नगालय (पन्नग=सर्प आलय= घर) असे नाव प्राप्त झाले. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला \"पराशराश्रम\" या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणाऱ्या कमळांमुळे याला \"पद्मालय, पर्णालदुर्ग असे ही म्हटले जाई. ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख \"ब्रम्हशैल’ या नावाने आहे.सातवाहन काळाचे अवशेष येथे मिळतात. राष्ट्रकुट , चालुक्य, शिलाहार, भोज, यादव ही राजवटीनी येथे राज्य केले. प्रथम शिलाहारवंशी चालुक्य विक्रमादित्य पाचवा याच्या कालावधीत याची बहीण आक्कादेवी किशूकदू , तुरूगिरी (तोरगल) व म्हसवड या भागाचा कारभार चालवीत होती. या भागाची राजधानी त्यावेळी पन्हाळा ही होती. याचे पूर्वीचे नाव ब्रह्मगिरी व नंतर मुसलमानी राजवटीत शहानबी दुर्ग. पुढे शिवरायांच्या काळात पन्हाळा हे नाव पुन्हा रूढ झाले. शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. शिलाहारांचा देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाच्या ताब्यात गेला. बिदरचा बहामणी सेनापती महमुद गवान यांनी पावसाळ्याच्या कालावधीत १४६९ मध्ये ह्या गडावर हल्ला केल्याची एक नोंद आढळते. मुसलमानी आक्रमणानंतर सन १४८९ मधे हा गड विजापूरकर आदिलशीही अधिपत्याखाली गेला. अली अदिलशहा यांने ह्या गडाचे काही दरवाजे व तटाची दुरुस्ती करून गड आणखी बळकट केला. विजापूरकरांची ही पश्चिमेकडील राजधानी होती. इ.स.२८ नोव्हेंबर १६५९मध्ये अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. यावेळी राजांकडे १५ हजार घोडदळ व २० हजार पायदळ सैनिक होते. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला त्यावेळेस महाराज पन्हाळगडावर जवळजवळ तीन ते साडेतीन महिने अडकून पडले होते. शिवाजी महाराजांनी पन्हाळा गडावरून निसटून गुप्तहेरानी शोधून ठेवलेल्या मार्गे ज्याला ‘राजदिंडी’ म्हणतात त्या मार्गाने विशालगडावर जाण्याचा बेत आखला. शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावंत ६०० मावळ्यांसह गड उतरण्यास सुरवात केली व एका दिशेने शिवा काशीद (प्रति शिवाजी महाराज) जो जवळजवळ महाराजासारखा दिसायचा शत्रूला धोका देण्यासाठी तोही काही मावळ्यांसह गड उतरू लागला. सिद्दी जौहरने शिवा काशीदला पकडले तेव्हा त्याला आपली फसगत झाल्याचे समजले. त्याने शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली तेंव्हा बाजीप्रभू यांनी शिवाजी महाराजांना विशाळगडावर जाण्यास सांगून घोडखिंडित आपला भाउ फुलाजी व ३०० मावळ्यांस मागून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या शत्रूस थोपवून ठेवले. शिवाजी महाराज विशालगडावर सुखरूप पोचल्याची तोफाद्वारे देण्यात येणाऱ्या इशाऱ्यापर्यत बाजीप्रभूं यांनी हि खिंड जवळपास ५ ते ६ तास लढवली. तोफांचा आवाज ऐकूनच जखमी झालेल्या बाजिप्रभुनी प्राण सोडले व त्यांच्या स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्तांच्या थेबांनी ती खिंड पावन झाली. . तेंव्हापासून त्या घोडंखिंडचे नाव पावनखिंड असे नाव झाले. सिद्दी जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुरकरांच्या ताब्यात दिला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला. इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला. त्याच वर्षी रामचंद्र्पंत अमात्यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी \"पन्हाळा\" ही कोल्हापूरची राजधानी बनविली. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला. इ.स.१७०९ मध्ये ताराराणींने हा किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर १७८२ पर्यंत \"पन्हाळा\" ही कोल्हापूरची राजधानी होती. इ.स. १८२७ मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. राजवाडा :- ताराराणींने इ.स. १७०८ मध्ये हा राजवाडा बांधला. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी होस्टेल आहे. जवळच खोकड तलाव आहे. ताराराणी राजवाड्याच्या समोर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. यातील शिवछत्रपतींची अश्वारूढ प्रतिमा कागलचे श्री.सुतार यांनी १९९३ मध्ये वसविली आहे याच्या शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील गुहा आहेत. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. मंदिरा जवळच सोमेश्वर तलाव आहे. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही सज्जाकोठी ही सदरेची इमारत दिसते. ही दुमजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली. सिद्धी जौहरचा वेढा असताना ह्याच कोठीत शिवाजी महाराजाचे वास्तव्य होते आणि येथेच महाराजांची गुप्त खलबते चालत. या प्रांताचा कारभार पाहताना संभाजीमहाराज देखील ह्या कोठीत वास्तव्यास होते. हि गडावरील महत्त्वाची वास्तू आहे. याच्यावरून आपणास जोतिबाचा डोंगर व पन्हाळा परिसर पहावयास मिळतो. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे म्हणून याला. सोमेश्वर (सोमाळे) तलाव म्हणतात. ह्या मंदिरातील सोमेश्वरास महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्र्यांनी लक्ष्य सोनचाफ्र्यांवची फुले वाहिली होती. याची नोंद जयरापिण्डे या कवीच्या पर्णालपर्वत ग्रहण अख्यान या काव्यात आहे. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. अंबरखाना :-अंबरखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. ज्यावेळी हा बालेकिल्ला बांधायला सुरूवात केली त्यावेळी ते बांधकाम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी तटाच्या पायाशी मनुष्यबळी द्यावा असे राजाला सुचवण्यात आले होते. मग राजाने आजुबाजूच्या गावात दवंडी पिटली की जो कोणी स्वखुशीने बळी जाईल त्याच्या वारसांना जमिन, जायदाद आणि धनदौलत देण्यात येईल. ही दवंडी तेलीवाड्यावरील गंगु तेलीणीच्या कानावर पडली. घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या गंगु तेलीणीने स्वखुशीने बळी जाण्याचा निर्णय घेतला व तसा तो राजाला सांगितला आणि ती त्याप्रमाणे बळी गेली. बांधकाम पूर्ण केल्यावर भोजराजाने अंबरखान्याच्या बाजूलाच गंगु तेलीणीचे स्मारक बांधले. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. गंगा साधारण नव्वद मीटर लांब,पंधरा मीटर व अकरा मीटर उंच आहे. सिंधू पन्नास मीटर लांब, बारा मीटर रुंद व सहा मीटर उंच आहे तर सरस्वती तीस मीटर लांब, अकरा मीटर रुंद व दहा मीटर उंच आहे. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेऱ्या , दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती. या जवळ शिवाजी महाराजांचा राजमहल होता जो इग्रंजानी १९४४ साली उध्वस्त केला. धान्यकोठाराजवळ एक महादेवाचे मंदिर आहे. यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात. चार दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा वाहतुकीच्या दळणवळणसाठी इंग्रजांनी पाडून टाकला. त्याचे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद” यांचा पुतळा आहे. त्याच्याजवळ एक तळे आहे. एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा दोन्ही हातात तलवारी घेतलेला आवेशपूर्ण पूर्णाकृती भव्य पुतळा दृष्टीस पडतो. पुतळ्याच्या भव्यतेकडे पाहून बाजीप्रभुंच्या शारीरिक क्षमतेची कल्पना येते. हे शिल्प जरी प्रेरणा देणारे असले तरी ह्या वीराची व फुलाजी प्रभू ह्या त्याच्या भावाची विशाळगडावरील समाधी मात्र अतीशय दुर्लक्षित स्थितीत आहे. पन्हाळा ओळखला जातो तो लढवय्या व पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे याच्या गाथेने. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यची स्थापना आपल्या ज्या शिलेदारांच्या मदतीने प्रस्थापित केली त्यातील एक बांदल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे एक निष्ठावान सेनापती होते ज्यांनी या स्वराजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. रेडे महाल :- पन्हाळ गडावर एक भव्य आणि आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुत: ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. पण या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहाता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा. खासांच्या निवासासाठी याची योजना असावी. सध्या तेथे जनता बाझार आहे. रेडे महालाच्या पुढे एक छोटे गढी वजा मंदिर आहे, हे छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०) याचे आहे. मंदिरात शिलालेख आहे, तर मंदिराच्या आवारात विहीर व घोड्याच्या पागा आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात सहा तोफा रांगेने ठेवलेल्या दिसून येतात. संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे. तीन दरवाजा :-हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. यात एकापाटोपाट असे तीन दरवाजे आहेत हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. याच दरवाजावर श्रीगणेशची मूर्ती असून त्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या पंजात हत्ती असलेली शरभशिल्प कोरलेले आहेत. तसेच पहिल्या दरवाजावर फारशी भाषेतील एक शीलालेख दिसतो. तीन दरवाजातून आत आल्यावर आपणाला विष्णूचौक व विष्णुतीर्थ नावाची विहीर पहावास मिळेल. तीन दरवाजाजवळ हनुमाननाचे मंदिर व त्याकाळीतील मूर्ती आहे. लगतची घुमटी ही दारूखान्याची इमारत आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला तेव्हा याच दरवाजात सोनचाफ्याची फुले उधळून शिवरायांचे स्वागत झाले. व शेवटी याच दरवाजातून इग्रंजानीही आक्रमण केले. तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची काळ्या दगडांची वास्तू दिसते.या वास्तुला अंधारबाव (श्रुंगार बाव) म्हणतात. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. विहिरीतील पाण्याचे स्त्रोत पाण्याची कमतरता भासू देत नसत. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे. गडाच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे.येथे २ बुरुज असून त्यामध्ये खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे. या बुरूजावरून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेवर नजर ठेवता येते. त्याच्या पलीकडे दिसते ते मसाईचे पठार. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील पांडवलेणी इथून सात मैलावर आहेत. पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आत मध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती म्हणुन यांना पराशर गुहा म्हणतात. पराशर गुहेकडून खाली उतरल्यावर नागझरी हे गडावर बारमाही वाहणारे पाण्याचे दगडात बांधलेले कुंड असुन यातील पाणी लोहयुक्त आहे. याच्यासमोरच विठ्ठल मंदिर असुन खालील अंगाला हरिहरेश्वर मंदिर आहे. पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्याय असलेला बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज म्हणतात. वाघ दरवाजा : हा सुद्धा गडावरील एक कौशल्यपूर्ण बांधकाम केलेला दरवाजा आहे. या दरवाज्यावर टोपीधारक गणपती आहे याच्याजवळ तबक बाग आहे. याला समांतर तत्बंदीतून राजदिंडी ही वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. याशिवाय कविवर्य मोरोपंत यांच्या जन्मजागी आज मोरोपंत वाचनालयाची आधुनिक वास्तू उभी आहे. त्यालगतच थोड्या अंतरावर पन्हाळयाची प्रसिद्ध चवदार पाण्याची कापूरबांव नावाची विहीर आहे. गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत. गडावर पायी जाण्याची मजा काही औरच आहे. गडाच्या पायथ्यापासून ते वरच्या चार दरवाजा, तिन दरवाजा, वाघ दरवाजा व राजदिंडीकडे जाणा-या वाटा आहेत. तशाच इतर काही चोरवाटा देखिल आहेत. गडाचा अर्धा तट नैसर्गिक कड्यांनी सुरक्षित झाला आहे. तरी काही ठिकाणचा भाग तट बांधून अधिक सुरक्षित केला आहे. उरलेल्या अर्ध्या भागाला पाच ते दहा मीटर रुंद तटाने घेरले आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/gujarat-rahul-gandhi-s-efforts-for-upcoming-vidhan-sabha-elections-477579", "date_download": "2018-04-21T07:51:32Z", "digest": "sha1:3T2JZZLHNVKYN4ZNHZFSC5BUGKDXL2CU", "length": 14992, "nlines": 143, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपची सरशी", "raw_content": "\nगुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपची सरशी\nगुजरातमध्ये अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.\nएबीपी माझाने गुजरातमधील जनतेचा मूड जाणून घेतला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nगुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपची सरशी\nगुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपची सरशी\nगुजरातमध्ये अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.\nएबीपी माझाने गुजरातमधील जनतेचा मूड जाणून घेतला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kolhapur-sugarcane-truck-todfod-by-swabhimani-sanghatana-472970", "date_download": "2018-04-21T07:28:29Z", "digest": "sha1:ZB4J3X3FY4AEYJVRGSP6J6ZGNWCGE26C", "length": 14301, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कोल्हापूर : हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड", "raw_content": "\nकोल्हापूर : हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड\nहंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nकोल्हापूर : हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड\nकोल्हापूर : हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड\nहंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nalasopara-women-murder-469377", "date_download": "2018-04-21T07:52:17Z", "digest": "sha1:O5ZLYXBQ3Z52DGFYT6WQM3YPPURCNOO4", "length": 16557, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नालासोपाऱ्यात विवाहित महिलेची निर्घृण हत्या, कौटुंबिक वादातून दिराचं कृत्य", "raw_content": "\nनालासोपाऱ्यात विवाहित महिलेची निर्घृण हत्या, कौटुंबिक वादातून दिराचं कृत्य\nनालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेची कौंटुंबिक वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या मोठ्या दिरानेच धारधार हत्याराने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं. शिवाय ही महिला 2 महिन्यांची गरोदरदेखील असल्याची माहिती मिळते आहे. निखत नदिम असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान आरोपी हत्येनंतर फरार आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा मोठा दीर सलमान शेखने सकाळी घरात घुसून निखतवर वार केले. यावेळी शेजारील महिलेने निखतला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात शेजारील महिलादेखील जखमी झाली. ही बाब समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निखतचा मृतदेह ताब्यात घेतला. 2014 साली निखतचा विवाह झाला होता. तिला एक मुलगीदेखील आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनालासोपाऱ्यात विवाहित महिलेची निर्घृण हत्या, कौटुंबिक वादातून दिराचं कृत्य\nनालासोपाऱ्यात विवाहित महिलेची निर्घृण हत्या, कौटुंबिक वादातून दिराचं कृत्य\nनालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेची कौंटुंबिक वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या मोठ्या दिरानेच धारधार हत्याराने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं. शिवाय ही महिला 2 महिन्यांची गरोदरदेखील असल्याची माहिती मिळते आहे. निखत नदिम असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान आरोपी हत्येनंतर फरार आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा मोठा दीर सलमान शेखने सकाळी घरात घुसून निखतवर वार केले. यावेळी शेजारील महिलेने निखतला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात शेजारील महिलादेखील जखमी झाली. ही बाब समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निखतचा मृतदेह ताब्यात घेतला. 2014 साली निखतचा विवाह झाला होता. तिला एक मुलगीदेखील आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/06/blog-post_4285.html", "date_download": "2018-04-21T07:31:17Z", "digest": "sha1:ON776PBTDJT7ENPOULEOQHTKFTOXRP55", "length": 25059, "nlines": 302, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बौद्ध दिनदर्शिका......... शोध बोध.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ६ जून, २०११\nबौद्ध दिनदर्शिका......... शोध बोध.\nखालील लेख आयु. राजेश पाटिल यानी पाठविला आहे. त्यांच्या या लेखाबद्दल मी आभारी आहे.\nत्यांचा संपर्क नं. ८०९७३०६७००\nचैत्र शुक्ल १, १९३३ (४ एप्रिल, २०११) ला शके सवंत प्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. परंतु, शके संवत या राष्ट्रीय दिनदर्शिका बद्दल बौद्ध समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. या लेखाच्या माध्यमातून राष्ट्रीय ददनदर्शिकेशी बौद्ध संस्कृतीचा असलेला संबंध स्पष्ट करणे व त्याबाबतचे गैरसमज दूर करणे, हे आहे.\nमागच्या २५०० वर्शात बौध्द संस्कृतीने भारताला व जगाला अनेक गोष्टींची देणगी ददलेली आहे. योग-शास्त्र, आयुवेद, आधुननक निक्षण-पद्धती, मार्शल आटा, स्थापत्यशास्त्र व मानसिास्त्र इत्यादी ज्ञानिाखा बौध्द संस्कृतीतुन निर्माण झालेल्या आहेत. तर राष्ट्रीय ध्वजावरील धम्मचक्र व चारही ददिेला धम्म गजाना करणारे ससह ही राज-मुद्रा बौध्द संस्कृतीची देणगी आहे. पण, भारताची राष्ट्रीय ददनदर्शिका शके संवत ही सुद्धा बौध्द संस्कृतीची देणगी आहे, हे फार कमी लोकांना मानहत आहे. त्यामुळे ह्मा ददनदर्शिकेशी आपला काही संबंध नाही, अशी भूमिका अनेक बौध्द लोक मांडतात.\nतसेच, बौद्धांची चळवळ भरकटनवण्यासाठी ककवा नष्ट करण्याकररता अनेक संघटना कायारत आहे. यांची कायापद्धती म्हणजे इनतहासाचे नवद्रुपीकरण ककवा सामावून घेणे (Co-opt) असे आहे. जसे प्राचीन बौद्ध लेण्यांचा बाजूला मूतीची स्थापना करणे व कालांतराने त्यावर कब्जा करणे. बुद्ध गयेस महाबोधी नवहारावर अजुनही असलेला गैर-बौद्धांचा ताबा, महानिवरात्रीच्या ददविी मुंबई पररसरात असलेल्या लेण्यास पूजा-पाठ करण्यास येणारा जन-समूह व २६ जानेवारीशी काहीही संबंध नसताना सरकारी कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सत्यनारायणाची पूजा, हे याचे जिवंत उदाहरण आहेत.\nशके संवतची ऐतिहासिक पार्श्वभूमी :शके संवतची सुरुवात शक वंशातला सम्राट कनिश्क (७८-१०१) ने राज्याभिशेकापासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगररयन ददनदर्शिकेत ७८ वर्षाचं अंतर कायम आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिश्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशिया पयंत होता. त्याच्या काळात चौथी धम्म संगीती जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहली मुती सुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वत:ची व भगवान बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्का मुळे बुद्धाच्या धम्म प्रसार मध्य आशिया व चीन मध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जून सारखे व चरक सारखे वैद्या त्याच्या दरबारी होते. (संदर्भ: बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन)\nदिनदर्शिकेचे प्रकार: तीन प्रकारच्या दिनदर्शिकेचे अस्तित्व आहे.\nपहिली: सुर्यावर आधारलेली ग्रेगरीअन जे कार्यालयात वापरली जाते. या दिनदर्शिकेचा संबंध ख्रीस्तीं संस्कृती सोबत येतो.\nदुसरी: चंद्रावर आधारलेली म्हणजे हिजरी संवत. या दिनदर्शिकेचा संबंध मुस्लीम संस्कृती सोबत येतो. तर तिसरी दिनदर्शिका सूर्य व चंद्र यांच्यावर आधारलेली आहे. यात विक्रम संवतचा ब्राह्मणी(हिंदू वा वेदिक) तर शके संवतचा संबंध बौद्ध संस्कृतीशी येतो. विक्रम संवतला नेमक कुणी सुरु केले, याचा ऐतिहासीक दाखला मिळत नाही. शके संवतला किंचीत बदलून राष्ट्रीय दिनदर्शिकेचा दर्जा १९५६ ला देण्यात आला. तरी सुद्धा सार्वजनीक सुट्टी करिता जुनाच शके संवत वापरला जातो.\nदिनदर्शिकेचा व बौद्ध संस्कृतीचा संबंध: बौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमी प्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरु पौर्णिमा (पंच वर्गीय भिक्षूस धम्म देसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिवस या सर्वांचा संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परपंरे प्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे. (संदर्भ: तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्व: रा. नप. गायकवाड )\n१. चैत्र पौर्णीमा (चित्त): सुजाताचे भगवान बुद्धास खिरदान.\n२. वैशाख पौर्णीमा (वेसाक्को): भगवान बुद्धांचा जन्म, ३५ व्या वर्षी ज्ञान प्राप्ती व ८० व्या वर्षी महापरिनीब्बान.\n३. जेष्ठ पौर्णीमा (जेठ्ठ): तपुस्स व भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधीवृक्ष लावला.\n४. आषाढ पौर्णीमा (आसाळहो): राणी महामायाची गर्भधारणा, राजपुत्र सिद्धार्थचे महाभिनिष्क्रमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरु पौर्णीमा, वर्षावासाची सुरुवात.\n५. श्रावण पौर्णीमा (सावणो): अंगुलीमालाची दीक्षा, भगवान बुद्धांच्या महापरीनिब्बान नंतर पहिली धम्म संगीतीची सुरुवात.\n६. भाद्रपद (पोठ्ठपादो): वर्षावासचा कालावधी.\n७. अश्विन (अस्सयुजो): पौर्णीमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकाची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्या कडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजया दशमी, त्या नंतर कित्येक शतकानी बाबासाहेब आंबेडकर व ५ लाख लोकांची नागपुरला धम्मदीक्षा\n८. कार्तिक पौर्णीमा (कार्तिको): आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागारिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्राप्त झालेल्या भगवंताच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेच्या दिवशी भेट देतात.\n९. मार्गशिर्ष (मागसीरो): पौर्णिमेस सिद्धार्थ गोतम यांची बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वीची राजा बिंबीसार सोबत पहिल भेट.\n१०. पौष पौर्णिमा (पुस्सो): राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा\n११. माघ (माघो) पौर्णीमा: भगवान बुद्धांची महापरिनीब्बनाची घोषणा, स्थवीर आनंद यांचे परिनीब्बान\n१२. फाल्गुन (फग्गुनो) पौर्णीमा: बुद्धत्व प्राप्ती नंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.\nस्पष्टपणे, बौद्ध संस्कृतीची नाळ चंद्रावर आधारीत दिनदर्शिकेषी जुळलेली आहे. याच दिनदर्शिकेचे\nरुपांतरण नंतर सम्राट कनिष्काने शके संवत यात केला. तरी ही बौद्ध दिनदर्शिका नाही, याचा बौद्ध संस्कृतीशी काहीही संबंध नाही; असा अपप्रचार चालू आहे. दिशाभूल करण्याचे सर्व प्रयत्न वेदीकानी चालविले आहे, यास कुणीही बळी पडू नये. तसेच, जर यावर कुणी दुसऱ्या संस्कृतीचा रंग चढनवत असेल तर दक्षता घ्यावी. चैत्र शुक्ल १, १९३३ (४ एप्रिल, २०११) ला शके सवंत प्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तरी बौद्ध बांधवांनी हे बौद्ध परंपरे प्रमाणे साजरा करून संस्कृती जतन करावी.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २४ (गोलमेज तिसरी)\nबौद्ध दिनदर्शिका......... शोध बोध.\nआरक्षण भाग - ४\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/567905", "date_download": "2018-04-21T08:01:53Z", "digest": "sha1:KOY3EU6RMQKGVQ7ZOL2BB5DGG7NYNGSW", "length": 7259, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरीत जमावाच्या हल्ल्यात पाचजण जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत जमावाच्या हल्ल्यात पाचजण जखमी\nरत्नागिरीत जमावाच्या हल्ल्यात पाचजण जखमी\nरत्नागिरी / गुढीपाडवा सणानिमित्त रस्त्यावर रांगोळी काढत असताना गाडी बाजूने नेण्यास सांगितले, या रागातून 16 जणांच्या जमावाने हल्ला करून 5 जणांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल़ी जखमींमध्ये भाजपा नगरसेवक समीर तिवरेकर, मंदार मयेकर, आदित्य पांचाळ, पराग तोडणकर, सुनील सावंत यांचा समावेश असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत़ या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.\nराजेश कृष्णा तोडणकर (45, ऱा मानस अपार्टमेंट, विठ्ठलमंदिर शेजारी) यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आह़े पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी चिम्या दामोदर साबळे (28), स्मित संजय साळवी (28), उदय विलास सावंत (38) यांना अटक केली असून यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल केला आह़े यामध्ये नागेश गजबार, स्वप्निल साबळे, प्रवीण साबळे, शुभम साळवी, मयुर भुवड, इंद्रनिल साबळे, अथर्व खेडेकर (सर्व ऱा झाडगाव) व अन्य 6 जणांचा समावेश आह़े\nशनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यावर जखमी मंदार मयेकर व त्यांचे साथीदार हे रांगोळी काढत असताना चिम्या साबळे हा आपली इनोव्हा घेवून जात होत़ा त्यावेळी रांगोळी काढत असल्याने गाडी बाजूने घेवून जा, असे मयेकर यांनी त्याला सांगितल़े यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल़ा यावर संशयित आरोपी याने झाडगाव येथून आपले साथीदार यांना बोलावून आणत बेस बॉल स्टीक, हॉकी स्टीक, काठय़ांनी हल्ला करून मारहाण करण्यास सुरूवात केल़ी\nया मारहाणीत पाचजण जखमी झाले असून मंदार मयेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आह़े या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 16 जणांविरूद्ध बेकायदा जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी भादंवि कलम 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तपास करत आहेत़\nआठ वाहनचालकांना ‘स्पीड गन’चा दणका\nराज्य नाटय़ स्पर्धांच्या पारितोषिकांत दुपटीने वाढ\nमुरूड समुद्र किनारी पर्यटकांच्या गाडीला पुन्हा अपघात\nग्रामपंचायतींमध्ये आता ग्रामविद्युत व्यवस्थापक\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/byauthor?page=1", "date_download": "2018-04-21T07:41:41Z", "digest": "sha1:NDMRYJR26NKGUOQXB6KB3ASOXA5YWI5C", "length": 23096, "nlines": 153, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nArun DeshpandeDr. Himmatrao Saluba BawaskarMangala Barve Translation by Snehalata DatarSubhash Munjeअच्युत बर्वेअंजली आमोणकरअंजली कीर्तनेअंजली पेंडसेअतनू चक्रवर्तीअनंत कदमअनंत कालेलकरअनंत सामंतअनिल अवचटअनिल कुसुरकरअनिल चौबळअनिल दिघेअनिल नाडकर्णीअनिल सोनारअनुपमा उजगरेअनुवाद – प्राजक्ता निरंजन उजगरेअनुवादः उमा झिमरमन विमल मोरेअनुवादक डॉ. अरविंद मालशेअंबिका महादेव धुरंधरअरविंद औंधेअरविंद ताटकेअरविंद रेअरुण साधूअवधूत कुडतरकरअवधूत परळकरअविनाश कोलारकरअविनाश धर्माधिकारीअशोक चिटणीस-मुरलीधर गोडेअशोक राणेअशोक समेळआनंद चांदेकरआनंद श्रीकृष्णआनंद साधलेआर्किटेक्ट अरविंद झारापकर संपादनः अनंत सामंतआशा कर्दळेआशा बगेआशा भाजेकरइंदुमती शिरवाडकरइंदुमती सतीशचंद्रइरावती कुळकर्णीइस्मत चुगताई अनुवादः कविता महाजनउत्तम बंडू तुपेउपेंद्र पुरुषोत्तम साठेउमाकांत ठोमरेउषा खाडिलकरउषा तांबेउषा शेठएस. व्ही. जोशीकमलाकर कदमकल्याणी गाडगीळकल्वी गोपाळकृष्णन् अनुवादः अनिल एकबोटेकि. मो. फडकेकिरण जोगकिशोर रणदिवेकीर्ती शिलेदारकुसुम नारगोलकरकृ. ब. निकुम्बकॅ. राजा लिमयेकॅप्टन आनंद जयराम बोडसकॅप्टन राजा लिमयेकेशव फडणीसकै. सौ. सुधा मनोहर वालावलकरकोशकार श्री. वा. शेवडेग. त्र्यं. माडखोलकरगणेश चौधरीगणेश मतकरीगिरिजा कीरगिरीश जोशीगीता अरवामुदन अनुवादः सुनंदा अमरापूरकरगुरुनाथ धुरीगो. ना. पुरंदरेगो. नी. दाण्डेकरगोदूताई त्र्यं. सहस्रबुद्धेगोपाल नीलकण्ठ दाण्डेकरगोपाल नीलकण्ड दाण्डेकरगोविंद तळवलकरगोविंद मुसळेचंदाराणी कोंडाळकर-दिवाकरचंद्रकांत केणीचंद्रकांत खोतचंद्रकांत महामिनेचंद्रकांत वर्तकचंद्रकान्त खोतचामुलाल राठवाचारुता सागरचारुशीला ओकछाया-व्यक्तिचित्रं गौतम राजाध्यक्षजयंत विठ्ठल कुळकर्णीजयराज साळगावकरजयवंत दळवीजयश्री थत्ते-भटजादूगार वीरेंद्रजि. आ. नाईकजी. एन. जोशीजीतेंद्र दीक्षितज्ञानदा नाईकज्ञानेश्वर नाडकर्णीज्योत्स्ना देवधरडॉ. अनुराधा गोडबोलेडॉ. अरविंद गोडबोलेडॉ. अरुण गद्रे वंदना कुलकर्णीडॉ. अश्र्विनी भालेराव-गांधीडॉ. एम्. जी. शहाडे डॉ. विजय देवडॉ. किशोरी सुरेंद्र पैडॉ. गिरीश प. जाखोटियाडॉ. चंद्रकांत शंकर वागळेडॉ. प्रेमला काळेडॉ. प्रो. मणिलाल गडा अनुवाद- डॉ. मन्दाकिनी पुरंदरेडॉ. फ्रित्जॉफ कॅप्रा अनुवाद-अविनाश ताडफळेडॉ. म. ग. गोगटेडॉ. महेश करंदीकरडॉ. मा. गो. माळीडॉ. यशवंत रायकरडॉ. रमेश काणकोणकरडॉ. रवींद्र भावसारडॉ. राजशेखर उजगरेडॉ. वि. रा. करन्दीकरडॉ. विजया वाडडॉ. विठ्ठल प्रभूडॉ. शंकरराव पोतदारडॉ. शांताराम स. कुडाळकरडॉ. शेखर आंबर्डेकरडॉ. श्रीकांत जोशीडॉ. संजॉय मुकर्जीडॉ. सपना सामंत अनुवाद – विजया राजवाडेडॉ. सुधीर कक्कर अनु. डॉ. श्रीकांत जोशीडॉ. सुभाष भेण्डेडॉ. सुरेश नाडकर्णीडॉ. सुहास भास्कर जोशीडॉ. हिम्मतराव साळुबा बावस्करतोगे संकिचीद. दि. पुंडेद. न. गोखलेद. पां. खांबेटेद. वि. तेंडुलकरदत्ता मारुलकरदत्ताराम माधवराव गावंडदा. बा. भिंगारकरदामू धोत्रेदिनकर गोविंद कोरान्नेदिनकर जोषी अनु. स्मिता भागवतदिनकर जोषी अनुवाद अनघा प्रभुदेसाईदिनकर जोषी अनुवादः सुषमा शाळिग्रामदिनकर जोषी योगेश पटेल अनुवादः अनघा प्रभुदेसाईदिनकर द. पाटीलदिलीप कोलतेदिवाकर बापटदीनदयाळ महाडेश्वरदीपक घारेदीपक म. वेलणकरदीपक हजारेदीपा गोवारीकरदुर्गा भागवतद्वारकानाथ संझगिरीनंदकुमार रेगेना. कृ. शनवारेना. ह. पालकरनामदेव व्हटकरनारायण जगतापनितीन तेंडुलकरनितीन पोतदारनिरंजन उजगरेनिरंजन घाटेनिलेश कुष्टेनीरजा धुळेकरनीलिमा बोरवणकरनीलिमा भावेपंकज कुरुलकरपंडित रामनारायणपंढरीनाथ रेगेपां. तु. पाटणकरपु. वि. बोबडेपु. शं. पतकेपूर्णिमा गो. सुखटणकरप्र. गो. भालेरावप्रकाश धुळेप्रतिभा घीवालाप्रदीप कुलकर्णीप्रभा आपटेप्रभाकर दिघेप्रभातकुमार अनुवाद-मामा वरेरकरप्रवीण दवणेप्रवीण पाटकरप्रशांत कुलकर्णीप्रस्तावना विलास खोलेप्रा. नामदेवराव जाधवप्रा. वसंतराव कानेटकरप्रेमानंद गज्वीप्रेमानंद गज्वी संपा. म. द. हातकणंगलेकरफिरोझ रानडेफ्रिजॉफ काप्रा अनुवाद माधवराव घोरपडेब. ल. वष्टबा. र. पोखरकरबाबा महमद अत्तारबाबू मोशायबाळ कोल्हटकरबाळ राणेबाळ सामंतबाळकृष्ण पिसेबिंदुमाधव खिरेबिपीन मयेकरबी. एस. कुलकर्णीबी.एस. कुलकर्णीभवरलाल जैनभा. पं. बहिरटभा. रा. भागवतभाई भगतभारत सासणेभावानुवाद डॉ. सुनीती अशोक देशपांडेभीष्मराज बामम. द. हातकणंगलेकरमकरंद साठेमंगला भागवतमंगेश देशमुखमंदा चित्रेमधु कुळकर्णीमधु मंगेश कर्णिकमधुकर गांधीमधुकर तोरडमलमधुकर धर्मापुरीकरमधुकर धों. राऊतमधुसूदन कालेलकरमनोहर चंपानेरकरमनोहर तल्हारमनोहर भागवतमहेश केळुसकरमहेश चांदोस्करमहेश लोहारमा. ल. भागवतमाधव गडकरीमाधुरी काळेमाया परांजपेमालती दांडेकरमालती देशपांडेमिलिन्द द. पराडकरमीना देशपांडेमुकुंद टाकसाळेमूळ तेलुगु-डॉ एन गोपिमेघश्री दळवी मिथिला दळवीमो. वा. औंधकरमोहिनी निमकरयशवंत पाठकयुनिक फीचर्सर. गं. विद्वांसरंगनाथ पठारेरघुवीर सामंतरत्ना खातूरत्नाकर मतकरीरमाकांत द. लाडरमेश तेंडुलकररमेश देसाईरमेश पवाररमेश मंत्रीरमेश मुधोळकररवींद्र शोभणेरवीन्द्र पिंगेराजकुंवर बोबडेराजगुरू द. आगरकरराजन खानराजा कदमराजा ठाकूरराजाराम शिंदेराजेंद्र मंत्रीराजेन्द्र बनहट्टीराधानाथ स्वामीराम नगरकररामचंद्र गुहा अनुवाद शारदा साठेरेचल गडकरल. ना. केरकरल. मो. बांदेकरल. रा. पाटोळेलक्ष्मण गायकवाडलालचंद हिराचंदलीला बावडेकरलीलावती भागवतलेखक – न्या. राम केशव रानडेलेखक माधव श्रीनिवास विद्वांस साहाय्यक सरोजिनी वैद्यलेखक-मिच अल्बम अनुवाद-सुनंदा अमरापूरकरव. दि. कुलकर्णीवंदना सुधीर कुलकर्णीवनिता देशमुखवसंत कानेटकरवसंत नरहर फेणेवसंत नारगोलकरवसंत सरवटेवसंतराव वैद्यवसुधा पाटीलवाचस्पती गो. श्री. बनहट्टीवामन तावडेवामन देशपांडेवासंती देशपांडेवि. ज. खांडेकरवि. वा. शिरवाडकरवि. ह. कुळकर्णीविजय नांगरेविजय पाडळकरविजय मोंडकरविजया जोशीविजया राजाध्यक्षविजया वाडविठ्ठल व्यंकटेश कामतविद्यादेवी परचुरेविद्याधर कात्रेविद्याधर पुंडलीकविद्युल्लेखा अकलूजकरविलास खोलेविश्वास पाटीलवीणा देववीणा पाटीलवैजनाथ कळसेवैजयंती केळकरव्यंकटेश अ. पै रायकरव्यंकटेश बोर्गीकरव्यंकटेश माडगूळकरशं. ना. नवरेशं. रा. देवळेशंकर सखारामशकुंतला मुळ्येशरच्चंद्र वा. चिरमुलेशरद जोशीशरद वर्देशरू रांगणेकर मराठी अनुवाद किशोर आरसशशिकला साळगावकरशांता ज. शेळकेशांतारामशांताराम थत्तेशान्ता ज. शेळकेशिरीष गोपाळ देशपांडेशिरीष पैशुभदा अरविंद पटवर्धनशेषराव मोरेशोभा बोंद्रेश्याम तळवडेकरश्री. ज. जोशीश्री. ना. पेंडसेश्री. पु. गोखलेश्री. बा. जोशीश्रीनिवास ठाणेदारश्रीपादशास्त्री किंजवडेकरस. गं. मालशेस. शि. भावेस. ह. देशपांडेसंकलन मकरंद जोशीसंकल्पना व संकलन – बाळ धुरीसचिन कुंडलकरसंजय गोविलकरसंजय गोविलकर व स्नेहल गोविलकरसंजय जोशीसंजीव लाटकरसतीश सोळांकूरकरसतेज पोटेसंतोष शिंत्रेसत्यजित रायसत्यजित राय अनुवादः नीलिमा भावेसदानंद देशमुखसंपा-एकनाथ साखळकर सुभाष भेण्डेसंपादक डॉ. प्रेमला काळेसंपादक बानी देशपांडे रोझा देशपांडेसंपादकः मनोहर चंपानेरकरसंपादकः मुकुंद टाकसाळेसंपादकः राजा ठाकूरसंपादक राम कोलारकरसंपादक वि. शं. चौघुलेसंपादकः विलास खोलेसंपादक-अशोक कोठावळेसंपादक-के. ज. पुरोहित सुधा जोशीसंपादक-सुभाष भेण्डेसंपादन – रामचंद्र त्र्यंबक भालेरावसंपादनः किरण गोखलेसंपादन निरंजन उजगरे अनुपमा उजगरेसंपादन निरंजन उजगरे संपादन सहाय्य अनुपमा उजगरेसंपादन प्रिया जामकरसंपादन शोभा बोंद्रेसंपादनः सारंग दर्शनेसंपादनः सुभाष भेण्डेसंपादन-श्रीराम शिधयेसविता भावेसाधना बहुळकरसानियासिद्धार्थ पारधेसीताराम मेणजोगेसुकन्या आगाशेसुंदर तळाशिलकरसुधाकर शंकर देशपांडेसुधाकर सातोस्करसुधीर निरगुडकरसुधीर सुखठणकरसुनन्दा नंदकुमार रावतेसुप्रिया विनोदसुबोध जावडेकरसुभाष भांडारकरसुभाष भेण्डेसुभाष मुंजे - अनुवाद श्यामला वनारसेसुमेध वडावालासुरेंन्द्रनाथ कांबळीसुरेश खोपडे आय.पी.एस.सुरेश मथुरेसौ. प्रतिभा कोठावळेसौ. मंदा खारकरसौ. माधुरी म. बोपर्डीकरसौ. मृणाल शंकर बोरकरसौ. रजनी राजा ठाकूरसौ. लक्ष्मी मेघश्याम तेंडुलकरसौ. वसुमती धुरूसौ. वैजयंती केळकरस्वामी धर्मव्रतह. मो. मराठेह. श्री. शेणोलीकरहरिभाऊ पगारेहरिश्र्चंद्र लचकेहि. मा. ओसवालहिम्मतराव बावस्करहुसेन दलवाईहॅरॉल्ड कुशनेर अनुवाद-सुनंदा अमरापूरकरहेमचंद्र राजे\nनाना तर्‍हेच्या लोकांची विविध आयुष्यं कधी एकमेकांत गुंतत, तर कधी सुटीसुटी धावत असतात.\nनोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार... त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार... कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार...\n‘‘जगातल्या लोकांना आपल्याला काय हवंय, हे नेमकं कधीच कळत नाही. त्यांना सतत कुणी तरी रस्ता दाखवावा लागतो. आणि ते सतत रस्ता चुकत असतात. युद्धे, अण्वस्त्र, लोकसंख्या, औद्योगिक प्रदूषण...\nव्हिक्टर ह्यूगो (1802-1885) या थोर फ्रेंच कादंबरीकाराच्या ‘ला मिझराब्ल’ (Les Miserables) या जगप्रसिद्ध कादंबरीच्या मूळ कथानकावर आधारलेली, मराठी पार्श्वभूमीवरची ही स्वतंत्र निर्मिती आहे.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/washim-loni-jatra-483435", "date_download": "2018-04-21T07:33:02Z", "digest": "sha1:SAV45U2LT333UFVBYXAW62Z5MAHCMMNC", "length": 14515, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : वाशिम : विदर्भातील सर्वात मोठ्या लोणीतल्या जत्रेला 139 वर्षांची परंपरा", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : विदर्भातील सर्वात मोठ्या लोणीतल्या जत्रेला 139 वर्षांची परंपरा\nवाशिम जिल्ह्यातलं 'लोणी' एक समृद्ध असलेलं गाव. याच लोणीची अध्यात्मिक ओळख समृद्ध केलीय ती या गावाचं ग्रामदैवत 'सखाराम महाराजांनी'. कार्तिक वद्य दिवशी पासून सुरु होणाऱ्या सखाराम महाराज यात्रेला तब्बल १३९ वर्षांची परंपरा आहेय. पाहुयात त्या जत्रेचे वेगवेगळे रंग.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : विदर्भातील सर्वात मोठ्या लोणीतल्या जत्रेला 139 वर्षांची परंपरा\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : विदर्भातील सर्वात मोठ्या लोणीतल्या जत्रेला 139 वर्षांची परंपरा\nवाशिम जिल्ह्यातलं 'लोणी' एक समृद्ध असलेलं गाव. याच लोणीची अध्यात्मिक ओळख समृद्ध केलीय ती या गावाचं ग्रामदैवत 'सखाराम महाराजांनी'. कार्तिक वद्य दिवशी पासून सुरु होणाऱ्या सखाराम महाराज यात्रेला तब्बल १३९ वर्षांची परंपरा आहेय. पाहुयात त्या जत्रेचे वेगवेगळे रंग.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/panchak-start-from-today-evening-117051900018_1.html", "date_download": "2018-04-21T07:39:19Z", "digest": "sha1:KPN36G5MX5RMA6EAMKASOOQL6ITGNNXF", "length": 17001, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "panchak सुरू झाले, 23 मे पर्यंत करू नये हे काम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\npanchak सुरू झाले, 23 मे पर्यंत करू नये हे काम\nभारतीय ज्योतिषात पंचकाला अशुभ मानले गेले आहे. याच्यात धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात. पंचकात काही विशेष काम करण्याची मनाई आहे. यंदा गुरुवार (18 मे) च्या संध्याकाळी किमान 05.45 वाजता पंचक सुरू होईल, जो 23 मे, मंगळवारी सकाळी 05.03 वाजेपर्यंत राहणार आहे. पंचक किती प्रकारचे असतात आणि त्यात कोण कोणते काम नाही करायला पाहिजे, हे जाणून घ्या.\nनक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -\n1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.\n2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.\n3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि\n4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.\n5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.\nपंचक 5 प्रकारचे असतात -\n1 . रोग पंचक\nरविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.\nसोमवारी सुरू होणार्‍या पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते.\nमंगळवारी सुरू होणार्‍या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.\nशुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,\nव्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.\nशनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो. लन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्‍या पंचकांमध्ये पंचकाचे पाच कामाशिवाय बाकी सर्व शुभ काम करू शकता.\nVastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील वस्तूंना बदला\nFriday ला विकत घेतलेले सामान आणतात घरात सुख समृद्धी\nAstro Tips : हे तीन राशीचे लोक असतात उत्तम नवरे\nVastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू\nAstro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा...\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/567907", "date_download": "2018-04-21T08:01:38Z", "digest": "sha1:GF6NJBPODLHBBHD52LZ2JJA4RP5DIAKL", "length": 7805, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाडवा मुहूर्तामुळे विक्रमी प्रमाणात आंबा मुंबईकडे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाडवा मुहूर्तामुळे विक्रमी प्रमाणात आंबा मुंबईकडे\nपाडवा मुहूर्तामुळे विक्रमी प्रमाणात आंबा मुंबईकडे\nयावर्षी वेगाने वाढत जाणारा उन्हाळा लक्षात घेता आंबा फळे वेगाने तयार होत आहेत. गुढीपाडव्यानंतर मोठय़ा प्रमाणात फळांची तोड अपेक्षित असून मुंबईच्या वाशी फळ बाजारात मोठी आवक अपेक्षित आहे. सध्या दररोज 17 हजार पेटय़ा घाऊक बाजारात उतरवल्या जात असून ही संख्या हळूहळू वाढून 50 हजार पेटय़ांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी आंब्याची तोड केली असून सोमवारी भरपूर माल वाशी बाजारात पोहोचण्याची अपेक्षा आहे.\nवाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे म्हणाले, आंबा पेटय़ांची आवक या आठवडय़ापासून वाढेल. त्याचबरोबर आंब्याच्या किंमती घसरतील. सुमारे 20 टक्केपर्यंत या किंमती घसरण्याची शक्यता आहे. 1500 ते 4000 रुपये दरम्यान हापूस आंबा पेटी घाऊक बाजारात उपलब्ध आहे. 4 ते 9 डझन एवढे आंबे प्रत्येक पेटीत भरलेले असतात. सामान्यपणे मार्चमध्ये हापूस आंब्याच्या किंमती कमी येण्यास सुरुवात होते. यावर्षी आंबा पीक 25 टक्केपर्यंत कमी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nपानसरे म्हणाले, आंबा उत्पादन कमी होत असल्याने यावर्षी किंमती फार मोठय़ा प्रमाणात कमी येतील, अशी शक्यता नाही. देवगड आणि रत्नागिरी परिसरातून आंबा मोठय़ा प्रमाणात मुंबई बाजारात दाखल होत आहे. त्याशिवाय बदामी, केसर, ग्लेन यासारख्या जातींचे आंबेदेखील बाजारात येत आहेत. मार्च मध्यापासून नंतर आंबा हंगाम भरात येईल. गतवर्षी 6 हजार रुपये डझनपासून आंबा विक्रीला सुरुवात झाली होती.\nदरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी मुहूर्ताची आंबा तोड करतात. हा आंबा पाडव्याच्या दुसऱया दिवशी वाशी बाजारात पोहोचतो. एकदम अधिक माल बाजारात आल्यानंतर दर कमी होण्यास सुरुवात होते. सोमवारी अधिक माल बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. रविवारी पाडवा मुहूर्ताच्या फळ तोडणीनंतर हा आंबा सोमवारी वाशी फळ बाजारात पोहांचण्याची अपेक्षा आहे. वाशी येथील किरकोळ विक्रेते सरफराज आलम यांनी पत्रकारांना सांगितले की, 700 ते 1500 रुपयांच्या दरम्यान आम्ही एक डझन आंबे विकत आहोत. दरदिवशी 15 ते 20 डझन आंब्यांची विक्री होती. गुढीपाडव्यानंतर हे दर कमी होतील.\nविचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार\nचिपळूण शहराला पुराचा वेढा\nपाळंदे समुद्रात बुडणाऱया दोघींना वाचवताना दोघांचा मृत्यू\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-116042500024_1.html", "date_download": "2018-04-21T07:35:47Z", "digest": "sha1:X5LJVJBLYH7YLN72U7ER5XTXFAUFIL7Y", "length": 15616, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'डोण्ट वरी बी हॅप्पी', व 'कट्यार काळजात घुसली' ने मारली बाजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'डोण्ट वरी बी हॅप्पी', व 'कट्यार काळजात घुसली' ने मारली बाजी\nज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कलागौरव पुरस्कार\nअर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात दिमाखात पार पडला. यात 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने, तर 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा\nकलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने मी पुन्हा एकदा रसिकांच्या ओझ्याखाली दबलो गेलो असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. 'या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ४५ वर्ष अभिनय कारकिर्दीमध्ये रसिकांनी मला अमाप प्रेम दिले. त्याबद्दल प्रेक्षकांचे मी आभार मानतो. या पुरस्कारामुळे मी ओझ्याखाली दबलो गेलो असून, आजही रसिक मायबाप मला पसंत करतात हे मी माझे भाग्य समजतो' अशी भावना अशोक सराफ यांनी\nपुरस्कार घेताना व्यक्त केली.\nसंस्कृती कलादर्पण अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला. यांसोबतच संस्कृती कलादर्पण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत मंडळी उपस्थित होती.\nयंदा नाटक-चित्रपट आणि मालिका अशा तीन वेगवेगळ्या\nविभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात डोण्ट वरी बी हॅप्पी, चित्रपट विभागात कट्यार काळजात घुसली आणि मालिका विभागात 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेने सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला. नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत अशा तीन पुरस्कारांवर 'तिन्ही सांज' या संगीत नाट्याने आपले नाव कोरले. तसेच ऑल दी बेस्ट २, दोन स्पेशल, परफेक्ट मिस मेच आणी शेवग्याच्या शेंगा या नाटकांनी प्रत्येकी दोन पुरस्कारांवर मोहर उमटवली. शिवाय चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक, छायांकन, गीतरचना, पार्श्वगायक, संवाद, दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा सर्वाधिक ९ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. शिवाय मराठी चित्रपट सृष्टीतले अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर यांना 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी मानाचा मुजरा या विशेष पुरस्काराने नावाजले गेले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी नटसम्राट या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर कोतीला लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे, तसेच\n'नटसम्राट' मधील भूमिकेसाठी विक्रम\nगोखले यांस विशेष ज्युरी पुरस्कार तर\nअभिनय सम्राट हा पुरस्कार\nमालिका विभागात तितिक्षा तावडे हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण तर मृणाल दुसानीसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसेच वैभव चिंचाळकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.\nशिवाय यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशीला यावर्षीचा फेस ऑफ द इयर तर मानसी नाईकला स्टायल आयकॉन या पुरस्कारांनी नावाजण्यात आले.\nसंस्कृती कलादर्पण रजनी २०१६ नाट्य आणि चित्रपट पुरस्काराचे हे १६ वे\nवर्ष अनेक बाबींने विशेष ठरला. कलाकारांच्या कलागुणांचा गौरव तसेच मनोरंजन तथा मनोरंजन पलीकडे जाऊन कार्य करणा-या या पुरस्कार सोहळ्यात १ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे 'नाम फाउंडेशन' साठी देण्यात आला. तसेच यावर्षी वृत्तवाहिनी विभागात महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार\nजयंत पवार यांना पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला असून, ए बी पी माझा या वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. तसेच आय.बी. एन. लोकमतचे अमोल परचुरे आणि नीलिमा कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरस्काराने नावाजण्यात आले. गेली १६ वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चारचाँद लागले. अभिजीत खांडकेकरच्या सुत्रासंचालनात बहार आणण्यासाठी योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमघर\nयांच्या खुमासदार विनोदांनी महत्वाची कामगिरी केली.\nटॉम क्रूसची हिरॉइन होणार हुमा कुरेशी \nमल्टीस्टारर 'बसस्टॉप' सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता\nतेजश्री आता हिंदी नाटकात\nसंस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे पुरस्कार जाहीर\n22 जुलैला भेटीला येणार ‘अँड जरा हटके’\nयावर अधिक वाचा :\nसंस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१६\nडोण्ट वरी बी हॅप्पी 'कट्यार काळजात घुसली\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nअभिनेत्री रिचा चढ्ढा वेब सीरिज इनसाइड एजच्या दुसर्‍या सीझनसाठी निर्मात्यंबरोबर सध्या ...\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर ...\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि ...\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. आधार कार्डावर दिसतो,\nराधिका बनणार विशाल भारद्वाजची 'हिरोईन'\nछोट्या पडावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/navi-mumbai-inconvenience-pedestrians-16208", "date_download": "2018-04-21T07:25:12Z", "digest": "sha1:PWZHIBUIWNBUEUC6XGPHWWOPU4QRTV7U", "length": 12200, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Navi Mumbai inconvenience pedestrians पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 12 नोव्हेंबर 2016\nनेरूळ - नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे शहरातील रिकामे झालेले पदपथ आता पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नेरूळ परिसरातील बहुतेक सर्वच पदपथांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे.\nनेरूळ - नवी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे शहरातील रिकामे झालेले पदपथ आता पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नेरूळ परिसरातील बहुतेक सर्वच पदपथांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे.\nनवी मुंबईत बेलापूर, कोकण भवन, सीबीडी सेक्‍टर 2, सीवूडस्‌ डीएव्ही शाळेसमोरील सेक्‍टर 48, नेरूळ सेक्‍टर 16, शिरवणे परिसर, सीवूडस्‌ रेल्वेस्थानक पूर्व आणि पश्‍चिमसह शहरातील सर्वच पदपथांवर दररोज सकाळ-सायंकाळी फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले असते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली होती. त्यामुळे पदपथ नागरिकांसाठी मोकळे झाले होते. काही दिवसांपासून प्लास्टिकच्या वस्तू, फळे, भाजीपाला आदी विक्रेत्यांनी पदपथांवर ठाण मांडले आहे. त्यामुळे कोणत्याही रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यावरील एकही पदपथ रिकामा दिसत नाही.\nशहरात आठ विभाग कार्यालये आहेत. आठ विभाग अधिकारी, अतिक्रमण उपायुक्त यांच्या प्रयत्नाने शहरातील पदपथ नागरिकांना किमान चालण्यासाठी रिकामे असले पाहिजेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शहरात परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या फक्त दोन हजार 160 आहे. बेकायदा फेरीवाल्यांची संख्या त्यांच्या कितीतरी पट अधिक आहे.\nशहरात पुन्हा फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. पदपथ नागरिकांसाठी आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल.\n-अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त.\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nपाकिस्तानला हवी पुण्याकडून मदत\nपुणे - सिंधू संस्कृतीमधील आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो या जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर...\nअबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती\nमुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च...\nचिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष...\nउपोषणाला बसलेल्या तरुणाचा मृत्यू\nमुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन प्रकल्पातील वांद्रे पूर्व येथील प्रकल्पग्रस्तांपैकी 30...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/09/blog-post_8004.html", "date_download": "2018-04-21T07:51:17Z", "digest": "sha1:CK7EK3LXP5KW7LVEES2U3G57VS2SIJOX", "length": 5295, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तुझ्या चाहुलींचा कधी भास होतो", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११\nतुझ्या चाहुलींचा कधी भास होतो\nतुझ्या चाहुलींचा कधी भास होतो\nउगाचच सुगंधी पुन्हा श्वास होतो.\nतुझे ओठ ओलावले आठवोनी\nपुन्हा चुंबण्या मोह अधरांस होतो\nतुझ्या पैजणांचा खुळावे इशारा\nकसा बुद्धिचाही तिथे र्‍हास होतो\nतुझे गाभुळूनी बहरणे नव्याने\nशिशीरात गंधीत मधुमास होतो\nउसळती कशा या उरातून लाटा\nतुझ्या पौर्णिमेचाच आभास होतो\nहृदय वाहिले मी तुझ्या पावलाशी\nतुझा ध्यास घेतो, तुझा दास होतो\nतुझी साथ मिळता मला जीवनी या\nपहा गर्व माझ्या नशीबास होतो\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/byauthor?page=4", "date_download": "2018-04-21T07:25:31Z", "digest": "sha1:VDXU2WOOYGDP6IW7UZ2CIPXUNDHY6F62", "length": 23359, "nlines": 153, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nArun DeshpandeDr. Himmatrao Saluba BawaskarMangala Barve Translation by Snehalata DatarSubhash Munjeअच्युत बर्वेअंजली आमोणकरअंजली कीर्तनेअंजली पेंडसेअतनू चक्रवर्तीअनंत कदमअनंत कालेलकरअनंत सामंतअनिल अवचटअनिल कुसुरकरअनिल चौबळअनिल दिघेअनिल नाडकर्णीअनिल सोनारअनुपमा उजगरेअनुवाद – प्राजक्ता निरंजन उजगरेअनुवादः उमा झिमरमन विमल मोरेअनुवादक डॉ. अरविंद मालशेअंबिका महादेव धुरंधरअरविंद औंधेअरविंद ताटकेअरविंद रेअरुण साधूअवधूत कुडतरकरअवधूत परळकरअविनाश कोलारकरअविनाश धर्माधिकारीअशोक चिटणीस-मुरलीधर गोडेअशोक राणेअशोक समेळआनंद चांदेकरआनंद श्रीकृष्णआनंद साधलेआर्किटेक्ट अरविंद झारापकर संपादनः अनंत सामंतआशा कर्दळेआशा बगेआशा भाजेकरइंदुमती शिरवाडकरइंदुमती सतीशचंद्रइरावती कुळकर्णीइस्मत चुगताई अनुवादः कविता महाजनउत्तम बंडू तुपेउपेंद्र पुरुषोत्तम साठेउमाकांत ठोमरेउषा खाडिलकरउषा तांबेउषा शेठएस. व्ही. जोशीकमलाकर कदमकल्याणी गाडगीळकल्वी गोपाळकृष्णन् अनुवादः अनिल एकबोटेकि. मो. फडकेकिरण जोगकिशोर रणदिवेकीर्ती शिलेदारकुसुम नारगोलकरकृ. ब. निकुम्बकॅ. राजा लिमयेकॅप्टन आनंद जयराम बोडसकॅप्टन राजा लिमयेकेशव फडणीसकै. सौ. सुधा मनोहर वालावलकरकोशकार श्री. वा. शेवडेग. त्र्यं. माडखोलकरगणेश चौधरीगणेश मतकरीगिरिजा कीरगिरीश जोशीगीता अरवामुदन अनुवादः सुनंदा अमरापूरकरगुरुनाथ धुरीगो. ना. पुरंदरेगो. नी. दाण्डेकरगोदूताई त्र्यं. सहस्रबुद्धेगोपाल नीलकण्ठ दाण्डेकरगोपाल नीलकण्ड दाण्डेकरगोविंद तळवलकरगोविंद मुसळेचंदाराणी कोंडाळकर-दिवाकरचंद्रकांत केणीचंद्रकांत खोतचंद्रकांत महामिनेचंद्रकांत वर्तकचंद्रकान्त खोतचामुलाल राठवाचारुता सागरचारुशीला ओकछाया-व्यक्तिचित्रं गौतम राजाध्यक्षजयंत विठ्ठल कुळकर्णीजयराज साळगावकरजयवंत दळवीजयश्री थत्ते-भटजादूगार वीरेंद्रजि. आ. नाईकजी. एन. जोशीजीतेंद्र दीक्षितज्ञानदा नाईकज्ञानेश्वर नाडकर्णीज्योत्स्ना देवधरडॉ. अनुराधा गोडबोलेडॉ. अरविंद गोडबोलेडॉ. अरुण गद्रे वंदना कुलकर्णीडॉ. अश्र्विनी भालेराव-गांधीडॉ. एम्. जी. शहाडे डॉ. विजय देवडॉ. किशोरी सुरेंद्र पैडॉ. गिरीश प. जाखोटियाडॉ. चंद्रकांत शंकर वागळेडॉ. प्रेमला काळेडॉ. प्रो. मणिलाल गडा अनुवाद- डॉ. मन्दाकिनी पुरंदरेडॉ. फ्रित्जॉफ कॅप्रा अनुवाद-अविनाश ताडफळेडॉ. म. ग. गोगटेडॉ. महेश करंदीकरडॉ. मा. गो. माळीडॉ. यशवंत रायकरडॉ. रमेश काणकोणकरडॉ. रवींद्र भावसारडॉ. राजशेखर उजगरेडॉ. वि. रा. करन्दीकरडॉ. विजया वाडडॉ. विठ्ठल प्रभूडॉ. शंकरराव पोतदारडॉ. शांताराम स. कुडाळकरडॉ. शेखर आंबर्डेकरडॉ. श्रीकांत जोशीडॉ. संजॉय मुकर्जीडॉ. सपना सामंत अनुवाद – विजया राजवाडेडॉ. सुधीर कक्कर अनु. डॉ. श्रीकांत जोशीडॉ. सुभाष भेण्डेडॉ. सुरेश नाडकर्णीडॉ. सुहास भास्कर जोशीडॉ. हिम्मतराव साळुबा बावस्करतोगे संकिचीद. दि. पुंडेद. न. गोखलेद. पां. खांबेटेद. वि. तेंडुलकरदत्ता मारुलकरदत्ताराम माधवराव गावंडदा. बा. भिंगारकरदामू धोत्रेदिनकर गोविंद कोरान्नेदिनकर जोषी अनु. स्मिता भागवतदिनकर जोषी अनुवाद अनघा प्रभुदेसाईदिनकर जोषी अनुवादः सुषमा शाळिग्रामदिनकर जोषी योगेश पटेल अनुवादः अनघा प्रभुदेसाईदिनकर द. पाटीलदिलीप कोलतेदिवाकर बापटदीनदयाळ महाडेश्वरदीपक घारेदीपक म. वेलणकरदीपक हजारेदीपा गोवारीकरदुर्गा भागवतद्वारकानाथ संझगिरीनंदकुमार रेगेना. कृ. शनवारेना. ह. पालकरनामदेव व्हटकरनारायण जगतापनितीन तेंडुलकरनितीन पोतदारनिरंजन उजगरेनिरंजन घाटेनिलेश कुष्टेनीरजा धुळेकरनीलिमा बोरवणकरनीलिमा भावेपंकज कुरुलकरपंडित रामनारायणपंढरीनाथ रेगेपां. तु. पाटणकरपु. वि. बोबडेपु. शं. पतकेपूर्णिमा गो. सुखटणकरप्र. गो. भालेरावप्रकाश धुळेप्रतिभा घीवालाप्रदीप कुलकर्णीप्रभा आपटेप्रभाकर दिघेप्रभातकुमार अनुवाद-मामा वरेरकरप्रवीण दवणेप्रवीण पाटकरप्रशांत कुलकर्णीप्रस्तावना विलास खोलेप्रा. नामदेवराव जाधवप्रा. वसंतराव कानेटकरप्रेमानंद गज्वीप्रेमानंद गज्वी संपा. म. द. हातकणंगलेकरफिरोझ रानडेफ्रिजॉफ काप्रा अनुवाद माधवराव घोरपडेब. ल. वष्टबा. र. पोखरकरबाबा महमद अत्तारबाबू मोशायबाळ कोल्हटकरबाळ राणेबाळ सामंतबाळकृष्ण पिसेबिंदुमाधव खिरेबिपीन मयेकरबी. एस. कुलकर्णीबी.एस. कुलकर्णीभवरलाल जैनभा. पं. बहिरटभा. रा. भागवतभाई भगतभारत सासणेभावानुवाद डॉ. सुनीती अशोक देशपांडेभीष्मराज बामम. द. हातकणंगलेकरमकरंद साठेमंगला भागवतमंगेश देशमुखमंदा चित्रेमधु कुळकर्णीमधु मंगेश कर्णिकमधुकर गांधीमधुकर तोरडमलमधुकर धर्मापुरीकरमधुकर धों. राऊतमधुसूदन कालेलकरमनोहर चंपानेरकरमनोहर तल्हारमनोहर भागवतमहेश केळुसकरमहेश चांदोस्करमहेश लोहारमा. ल. भागवतमाधव गडकरीमाधुरी काळेमाया परांजपेमालती दांडेकरमालती देशपांडेमिलिन्द द. पराडकरमीना देशपांडेमुकुंद टाकसाळेमूळ तेलुगु-डॉ एन गोपिमेघश्री दळवी मिथिला दळवीमो. वा. औंधकरमोहिनी निमकरयशवंत पाठकयुनिक फीचर्सर. गं. विद्वांसरंगनाथ पठारेरघुवीर सामंतरत्ना खातूरत्नाकर मतकरीरमाकांत द. लाडरमेश तेंडुलकररमेश देसाईरमेश पवाररमेश मंत्रीरमेश मुधोळकररवींद्र शोभणेरवीन्द्र पिंगेराजकुंवर बोबडेराजगुरू द. आगरकरराजन खानराजा कदमराजा ठाकूरराजाराम शिंदेराजेंद्र मंत्रीराजेन्द्र बनहट्टीराधानाथ स्वामीराम नगरकररामचंद्र गुहा अनुवाद शारदा साठेरेचल गडकरल. ना. केरकरल. मो. बांदेकरल. रा. पाटोळेलक्ष्मण गायकवाडलालचंद हिराचंदलीला बावडेकरलीलावती भागवतलेखक – न्या. राम केशव रानडेलेखक माधव श्रीनिवास विद्वांस साहाय्यक सरोजिनी वैद्यलेखक-मिच अल्बम अनुवाद-सुनंदा अमरापूरकरव. दि. कुलकर्णीवंदना सुधीर कुलकर्णीवनिता देशमुखवसंत कानेटकरवसंत नरहर फेणेवसंत नारगोलकरवसंत सरवटेवसंतराव वैद्यवसुधा पाटीलवाचस्पती गो. श्री. बनहट्टीवामन तावडेवामन देशपांडेवासंती देशपांडेवि. ज. खांडेकरवि. वा. शिरवाडकरवि. ह. कुळकर्णीविजय नांगरेविजय पाडळकरविजय मोंडकरविजया जोशीविजया राजाध्यक्षविजया वाडविठ्ठल व्यंकटेश कामतविद्यादेवी परचुरेविद्याधर कात्रेविद्याधर पुंडलीकविद्युल्लेखा अकलूजकरविलास खोलेविश्वास पाटीलवीणा देववीणा पाटीलवैजनाथ कळसेवैजयंती केळकरव्यंकटेश अ. पै रायकरव्यंकटेश बोर्गीकरव्यंकटेश माडगूळकरशं. ना. नवरेशं. रा. देवळेशंकर सखारामशकुंतला मुळ्येशरच्चंद्र वा. चिरमुलेशरद जोशीशरद वर्देशरू रांगणेकर मराठी अनुवाद किशोर आरसशशिकला साळगावकरशांता ज. शेळकेशांतारामशांताराम थत्तेशान्ता ज. शेळकेशिरीष गोपाळ देशपांडेशिरीष पैशुभदा अरविंद पटवर्धनशेषराव मोरेशोभा बोंद्रेश्याम तळवडेकरश्री. ज. जोशीश्री. ना. पेंडसेश्री. पु. गोखलेश्री. बा. जोशीश्रीनिवास ठाणेदारश्रीपादशास्त्री किंजवडेकरस. गं. मालशेस. शि. भावेस. ह. देशपांडेसंकलन मकरंद जोशीसंकल्पना व संकलन – बाळ धुरीसचिन कुंडलकरसंजय गोविलकरसंजय गोविलकर व स्नेहल गोविलकरसंजय जोशीसंजीव लाटकरसतीश सोळांकूरकरसतेज पोटेसंतोष शिंत्रेसत्यजित रायसत्यजित राय अनुवादः नीलिमा भावेसदानंद देशमुखसंपा-एकनाथ साखळकर सुभाष भेण्डेसंपादक डॉ. प्रेमला काळेसंपादक बानी देशपांडे रोझा देशपांडेसंपादकः मनोहर चंपानेरकरसंपादकः मुकुंद टाकसाळेसंपादकः राजा ठाकूरसंपादक राम कोलारकरसंपादक वि. शं. चौघुलेसंपादकः विलास खोलेसंपादक-अशोक कोठावळेसंपादक-के. ज. पुरोहित सुधा जोशीसंपादक-सुभाष भेण्डेसंपादन – रामचंद्र त्र्यंबक भालेरावसंपादनः किरण गोखलेसंपादन निरंजन उजगरे अनुपमा उजगरेसंपादन निरंजन उजगरे संपादन सहाय्य अनुपमा उजगरेसंपादन प्रिया जामकरसंपादन शोभा बोंद्रेसंपादनः सारंग दर्शनेसंपादनः सुभाष भेण्डेसंपादन-श्रीराम शिधयेसविता भावेसाधना बहुळकरसानियासिद्धार्थ पारधेसीताराम मेणजोगेसुकन्या आगाशेसुंदर तळाशिलकरसुधाकर शंकर देशपांडेसुधाकर सातोस्करसुधीर निरगुडकरसुधीर सुखठणकरसुनन्दा नंदकुमार रावतेसुप्रिया विनोदसुबोध जावडेकरसुभाष भांडारकरसुभाष भेण्डेसुभाष मुंजे - अनुवाद श्यामला वनारसेसुमेध वडावालासुरेंन्द्रनाथ कांबळीसुरेश खोपडे आय.पी.एस.सुरेश मथुरेसौ. प्रतिभा कोठावळेसौ. मंदा खारकरसौ. माधुरी म. बोपर्डीकरसौ. मृणाल शंकर बोरकरसौ. रजनी राजा ठाकूरसौ. लक्ष्मी मेघश्याम तेंडुलकरसौ. वसुमती धुरूसौ. वैजयंती केळकरस्वामी धर्मव्रतह. मो. मराठेह. श्री. शेणोलीकरहरिभाऊ पगारेहरिश्र्चंद्र लचकेहि. मा. ओसवालहिम्मतराव बावस्करहुसेन दलवाईहॅरॉल्ड कुशनेर अनुवाद-सुनंदा अमरापूरकरहेमचंद्र राजे\nझिपर्‍या हा मुंबईत बूटपॉलिश करणारा बारा-तेरा वर्षांचा पोरगा. त्याच्या मनात राग आहे, पण अकारण द्वेष नाही. त्याची बहीण लीला तारुण्यसुलभ आकर्षणांनी क्षणकाल भुरळून जात असली तरी चंचल व थिल्लर नाही.\nपति-पत्नीचं नातं वर्षामाजी बदलत जाणारं. नवनवा चेहरा धारण करणारं. अत्यंत चिवट, चिकट आणि खोलवर रुतलेलं. या नात्याचा पोत बदलत जातो, वीण उसवत जाते, विरत जाते, रंग फिके, गडद होत जातात.\n‘घरगंगेच्या काठी’ ह्या आपल्या पहिल्याच कादंबरीने ज्योत्स्ना देवधर यांनी वाचकांचे आणि टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले.\nby व्यंकटेश अ. पै रायकर.\nही कादंबरी बरीचशी शृंगारिक, तितकीच मनोविश्लेषणात्मक आहे. ती प्रथम प्रसिद्ध झाली, तेव्हा महाराष्ट्रात तिने एक इतिहास निर्माण केला.\nगोव्यात राहणाऱ्या एका ख्रिस्ती कुटुंबाच्या, त्याच्या परिसराच्या व प्रभावळीच्या पार्श्वभूमीवरील ही जोगिणीची कथा नव्या वातावरणात वाचकाला घेऊन जाते.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=77&product_id=394", "date_download": "2018-04-21T07:58:24Z", "digest": "sha1:VQ76UOGFWMLNFFMFGWV5EQOYBZNGAZ4V", "length": 3855, "nlines": 64, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Angaar | अंगार", "raw_content": "\nसद्या विविध माध्यमांचे आणि विशेषत: वृत्तपत्रांचे महत्त्व सर्वमान्य झाले आहे. वृत्तपत्रांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो, पण ह्याला आज बाजारू स्वरूप येत चालले आहे. एका बाजूने पत्रकारांच्या धाडसी व शोधवृत्तीचे कौतुक केले जात आहे, तर दुसर्‍या बाजूला समाज त्यांच्याकडे संशयीत वृत्तीने पाहत आहे. ह्या पार्श्वभूमीवर राजू नायक यांचे वेगळेपण स्पष्ट होते. प्रामाणिक व परखड पत्रकारांचे ते प्रतिनिधी आहेत. सत्ताधारी,\nविरोधी व प्रस्थापित लोकांविरोधी त्यांची लेखणी जशी चालते, तशीच सर्व सामान्य लोकांचे प्रश्नही ते धसास लावताना दिसतात. येथे लोकांच्या चुकांवरही ते प्रहार करायला विसरत नाहीत. एकूणच तटस्थ आणि नीर-क्षीर विवेक बुद्धीने पत्रकारिता करताना जवळचा-लांबचा असा भेदभाव न करता ते निर्भिडपणे लिहीत असतात. पर्यावरण हा त्यांचा सद्याचा खास विषय. गोव्याचे उद्ध्वस्तीकरण व पर्यावरण र्‍हास यांवर ते अतिशय पोटतिडकीने व तळमळीने लिहीत आले आहेत. ह्यावर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखमाला लिहिल्या आहेत. ह्या लेखमालांतील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. राजू नायक यांचे हे लेखन अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.\nअन्यथा हा देश उद्या नक्षलवाद्यांचा देश बनणार नाही, ह्याची खात्री कोणालाही देता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/567909", "date_download": "2018-04-21T08:07:18Z", "digest": "sha1:JESCSIBFE4DSGILEW67L6NDWFBQUAMIU", "length": 8098, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गावठी दारूसाठीचे 15 लाखाचे साहित्य जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गावठी दारूसाठीचे 15 लाखाचे साहित्य जप्त\nगावठी दारूसाठीचे 15 लाखाचे साहित्य जप्त\nउत्पादन शुल्क विभागाची मिरजोळेत कारवाई\nजिह्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री घालण्यात येणाऱया गस्तीदरम्यान मिरजोळे-पाटीलवाडी येथे शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत 15 लाखाचा गावठी दारूसाठी लागणारा मुद्देमाल जप्त केल़ा यामध्ये सुमारे 7 हजार किलो काळ्य़ा गुळाचा समावेश असून या प्रकरणी तिघाजणाना अटक करण्यात आली आह़े\nजयदीप दिलीप पाटील (37, ऱा जाखिणवाडी त़ा कऱहाड, ज़ि सातारा), मिलिंद रामचंद्र चव्हाण (31,ऱा गोपाळ वस्ती, त़ा कऱहाड, ज़ि सातारा) व शामराव सुभाना जाधव (42, वडगाव त़ा हातकलंगणे ज़ि कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गावठी दारूसाठी लागणाऱया साहित्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होत़ी त्यानुसार शनिवारी मिरजोळे-पाटीलवाडीकडून करबुडे जाणाऱया रस्त्याशेजारील गणेश विसर्जन घाटाजवळ नदीकिनारी गस्तीवर असणाऱया विभागाच्या कर्मचाऱयांना सहा चाकी आयशर कंपनीचा टेम्पो आढळून आल़ा\nत्याची झाडाझडती घेतली असता आतमध्ये काळ्य़ा गुळाच्या ढेपी असल्याचे कर्मचाऱयांच्या निदर्शनास आल़े या बाबत टेम्पोचालक जयदीप पाटील याच्याकडे गुळाची वाहतूक करण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच गाडीच्या रजिस्ट्रेशनबाबत देखील त्याने काहीही बोलण्यास नकार दिल़ा यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्यासोबत असणाऱया अन्य दोघा संशयितांना ताब्यात घेवून शेजारी असलेल्या विसर्जन घाटाजवळ छापा मारला. यामध्ये गावठी दारूसाठी लागणारे साहित्य आढळून आल़े\nत्यांच्याकडून उत्पादन शुल्क विभागाने 10 किलो मापाच्या 680 व 5 किलो वजनाच्या 36 काळ्य़ा गुळाच्या ढेपी असा मिळून 7 हजार किलो गुळ (अंदाजे किंमत 2 लाख 80 हजार), 11 लाख 38 हजार किंमतीचा आयशर टेम्पो, दोन हजार किंमतीची ताडपत्री, 40 हजार किंमतीचे गुळवणमिश्रित भरलेले 9 प्लास्टिक बॅरेल, दोन लोखंडी पत्र्याचे बॅरेल, 20 मिली मापाचा गावठी हातभट्टी दारूने भरलेल एक प्लास्टिक पॅन, दोन ऍल्युमिनियम डेचके, दोन लाकडी चाटू स्टील पाईप इत्यादी मुद्देमाल हस्तगत केला आह़े या प्रकरणी तिघाही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम 1949 चे कलम 70, 72, 65, 80, 81, 83, 90 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े\nआगेत आंबा-काजू कलमे जळून खाक\n‘बाहुबली-2’ला लाभलाय रत्नागिरी व्हिज्युअल इफेक्टस् टच\nकोयना धरण झाले फूल्ल\nकॉलेज युवकाचा अपहरणाचा प्रयत्न\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------25.html", "date_download": "2018-04-21T07:50:11Z", "digest": "sha1:COQRJAOALZZCOZ73LGOAAJIHL7SZCH6L", "length": 23432, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तेरेखोल", "raw_content": "\nतेरेखोल किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम या किल्ल्याने केले आहे. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. तेरेखोल किल्ल्याचा भूभाग जरी गोवा राज्याच्या हद्दीत असला तरी तेथे जायचा जमिनीवरचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो. सह्याद्रीत मनोहरगडापाशी उगम पावणारी तेरेखोल नदी जेथे समुद्राला मिळते तेथील एका मोक्याच्या जागी २०० फुट उंचीच्या टेकडीवर हा गड वसलेला आहे. तेरेखोल नदी ही महाराष्ट्र व गोवा राज्यांची सीमा असून या नदीच्या उत्तर तीरावर असलेल्या तेरेखोलला जायला सावंतवाडीपासून चांगला गाडी मार्ग आहे. सन १९७६ मधे ह्या किल्ल्याचे हॉटेलमधे रुपांतर करण्यात आले पण त्यात किल्ल्याचे मूळ स्वरुप बऱ्याच प्रमाणात तसेच ठेवले गेले आहे. हॉटेलच्या परवानगीने हा किल्ला आपण आतून पाहू शकतो. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी आणि पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप दिसते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक आहे. संपूर्ण किल्ला जांभ्या दगडात बांधलेला आहे. गडाचे दरवाजे जुनेच असुन गडाच्या दक्षिणमुखी प्रवेशद्वाराने आत गेल्यावर समोर भिंतीलगतच एक जुना भला मोठा पेटारा ठेवण्यात आला आहे. आत शिरल्यावर समोरच दिसते ते पोर्तुगीज धाटणीचे सेंट अॅंथोनी चर्च. किल्ल्याच्या समुद्राकडील तटबंदीला लागून हॉटेलसाठी खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. या खोल्या आणि चर्च हे कायमच बंद असतात. इथून प्रवेशद्वारावरील सज्ज्यावर जाण्यासाठीचा जिना आहे तर चर्चच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या जिन्याने मागील बुरुजावर जाता येते. तिथे पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सुल बुरुज पाहाता येतो. समोर दिसणारा केरीमचा किनारा, पांढरी शुभ्र रेती आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी पाहून मन सुखावते. किल्ल्याच्या तटावरुन प्रवेशद्वारापर्यंत फेरी मारुन गड दर्शन आटोपते घ्यावे लागते. तटावरून आसपासचा परिसर बघत किल्ल्याच्या पाठीमागे पायऱ्या आहेत ज्या समुद्रापर्यंत जातात. या पायऱ्याच्या शेवटी समुद्रकिनारी जांभ्या दगडात बांधलेला एक बुरुज आहे. किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. सावंतवाडीचे राजा महाराज खेमसावंत भोसले यांनी १७ व्या शतकात तेरेखोलचा किल्ला बांधला. तेरेखोल नदीच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तरेकडे उंच डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. देशी बोटी आणि सैनिकांसह राजे खेमसावंत भोसले यांचे मोठे सैन्य तेरेखोल नदीच्या काठावर तैनात होते. प्रारंभी या किल्ल्यात १२ बंदुकधारी , छावणी आणि छोटे प्रार्थनास्थळ होते. १७४६ मध्ये गोव्याच्या ४४व्या विजराईच्या नेतृत्वाखाली पेद्रो मिगेल दे अल्मेडा, पोर्तुगाल इ व्हेस्कॉन्सिलस तसेच कोंडे दे असुमर, मार्किस दे अलोर्ना यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी राजे खेमसावंत भोसले यांच्याविरुद्ध मोहीम उभारली. १६ नोव्हेंबर १७४६ रोजी दे अल्मेडा याने नदीच्या पात्रात आपल्या बोटी आणुन सावंतांच्या आरमाराविरुद्ध युद्ध छेडले. या युद्धात पोर्तुगीजांनी राजे खेमसावंत भोसले यांचा पराभव केला. अनेक चकमकी झडल्या आणि तेरेखोलचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. या विजयानंतर हा किल्ला पोर्तुगीजांसाठी समुद्री संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र बनला. १७६४ मध्ये मराठ्यांनी बांधलेला किल्ला पोर्तुगीजांनी पाडला व त्यांच्या रचनेप्रमाणे तो पुन्हा बांधला. किल्ल्यातील चर्च व पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. पूर्णतः डागडुजी केल्यानंतर १७८८मध्ये तेरेखोलचा गोव्यात अधिकृतरित्या समावेश केला गेला. इ.स. १७९६ मधे हा गड परत मराठ्यांनी जिंकुन घेतला पण काही काळातच तो परत पोर्तुगिजांकडे गेला. सन १९५४ साली पोर्तुगिजांनी हा किल्ला व आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी इथे एक चौकी बसवली. एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगिजांनी भारतातील त्यांच्या ताब्यातील भागासाठी स्थानिक माणसाला विजरई नेमायचे ठरवले. त्याप्रमाणे डॉ. बर्नार्डी पेरेस डिसिल्वा ह्याला सन १८२० च्या दशकात विजरई नेमले गेले. पण लवकरच सन १८२५ मधे अंतर्गत कलहामुळे त्याने पोर्तुगलपासून वेगळे होत स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचे ठरवले. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही आणि किल्ल्यावर पोर्तुगीजांचाच ताबा राहिला. हा त्याचा उठाव तेरेखोल किल्ल्यातून झाला होता. हा उठाव तातडीने शमवण्यात आला व या पराभवामुळे व्हॉईसरॉय डी सिल्वा गोव्यात नंतर कधीच परतला नाही. त्यानंतर पोर्तुगिजांनी कधीही स्थानिक माणसाकडे विजरईचे पद दिले नाही. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला. त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले. शेवटच्या काही वर्षात गोवा मुक्ती संग्रामामुळे त्यानी हा किल्ला जवळपास बेवारसपणे सोडला होता. पोर्तुगिज मराठा झटापटीतील काही वर्ष सोडली तर सन १९६१ च्या गोवा मुक्ती आंदोलनापर्यंत म्हणजे जवळपास २१५ वर्ष हा पोर्तुगिजांकडे राहिला. १९६१ मध्ये भारतीय उपखंडातून पोर्तुगीज गेल्यावर हा किल्ला भारताच्या ताब्यात आला.\nदुर्गप्रकार - सागरी किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=77&product_id=395", "date_download": "2018-04-21T07:58:10Z", "digest": "sha1:TR7J4QBI5KH77GLSVGN3Y6MCNWWPMSNX", "length": 4544, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Khandak |खंदक", "raw_content": "\nमातीचे अर्थकारण, मातीचे राजकारण मातीचे व्यवस्थापन अशा अवजड शब्दप्रयोगांच्या बडिवारात मातीच्या मायनाचा रूदनाचा वसा घेऊन ण्याचे धाडस राजू नायक यांनी केले आहे. यशाचे मौजमाप हिरव्या नोटांत मोजण्याची सवय लावून घेतलेल्या लब्धप्रतिष्ठितांच्या मांदियाळीला या रुदनाची आणि मायनाची आवश्यकता व प्रयोजन काय असा प्रश्‍न स्वाभाविकपणे पडावा. पण भूतकाळाच्या संचितावरच भविष्याची उभारणी होत असते याचे भान असलेल्या सुज्ञांना हे मातीचे मायन भावल्याशिवाय राहणार नाही. समष्टीचा आधिकार मौजक्यानीच ओरबाडून खाणे आणि या कृतीविरोधात आवाज उठवणार्‍यांची मुस्कटदाबी करत सामाजिक उतरंडीतली मोक्याची स्थाने अडवून ठेवणे म्हणजेच लोकतंत्र असे मानणार्‍या व्यवस्थैची लक्तरे वेशीवर टांगण्याची टगेगिरी नायक यांचे हे पुस्तक करते आहे. गोव्याच्या संथ समाजजीवनाच्या तळाशी, दृष्टीच्याही पल्याड साचून राहिलेल्या विद्रोहाच्या चिखलाला ढवळून पृष्ठभागावर आणण्याचे कामही ते करत आहे. आपल्या विपुल धनसामर्थ्याच्या बळावर राज्यातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अवकाशात गेली कैक वर्षे अढळस्थान बळकावलेल्या उच्चस्तरीयांचे खरे लालसी रूब अलभदपणे उघडे करत नव्या पिढ्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे श्रेयही या पुस्तकाला द्यावे लागेल. पत्रकाराची तिक्ष्ण आणि तटस्थ नजर आणि प्रवाहाविरूध्द उभे राहायची जिद्द या आज दुर्मिळ होत चाललेल्या गुणांनिशी गोव्यातील खाण व्यवसायाच्या विद्रुप चेहर्‍याला वाचकासमोर आणण्याचा हा खटाटोप विचारप्रवर्तनाबरोबर कृतीप्रवणतेलाही साद घालेल यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-41417623", "date_download": "2018-04-21T08:04:43Z", "digest": "sha1:ZUC7LSJEBT3UABGD6AXSS2KP2JIJ7GD7", "length": 15109, "nlines": 127, "source_domain": "www.bbc.com", "title": "थायलंड तांदूळ घोटाळा : माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांना कारावास - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nथायलंड तांदूळ घोटाळा : माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांना कारावास\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nथायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्यावर तांदूळ अनुदान योजनेचा ठपका ठेवत त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nथायलंडच्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निर्णय देताना शिनावात्रा यांना अक्षम्य निष्काळजीपणाबद्दल दोषी ठरवलं.\nगुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाबद्दल पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा त्यांच्या गैरहजेरीत सुनावण्यात आली.\n8 अब्ज डॉलरचा फटका\nतांदूळ अनुदान योजनेतल्या या गैरव्यवहाराप्रकरणामुळे थायलंडला 8 अब्ज डॉलरचा फटका बसला.\n2014 साली थायलंडमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला. यिंगलक शिनावात्रा यांनी आरोपांचा इन्कार केला आहे आणि निकाल लागण्यापूर्वीच त्या दुबईला फरार झाल्या असं सांगण्यात येतं.\nयिंगलक यांच्याबद्दल जनमत विभागलं गेलं आहे. ग्रामीण आणि गरीबांमध्ये त्या अजूनही लोकप्रिय आहेत.\nम्यानमार : रोहिंग्यांनी हिंदूंना मारलं\nअँगेला मर्केल यांची कारकीर्द घडवणाऱ्या 16 गोष्टी\nसुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की, यिंगलिक यांना हा सगळा प्रकार माहिती असूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.\n\"सरकारनं स्वतःलाच तांदूळ पुरवठ्याचं कंत्राट देणं बेकायदेशीर असल्याची आरोपीला जाणीव होती. पण हे थांबवण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही,\" असं कोर्टानं म्हटलं आहे.\nहा बेकायदेशीर मार्गाने फायदा करून घेण्याचा प्रकार आहे. हे कर्तव्यात कसूर करण्यासारखं आहे, असंही कोर्टानं म्हटलं आहे.\nखटल्यादरम्यान, आपली बाजू मांडताना यिंगलक यांनी या योजनेच्या दैनंदिन अंमलबजावणीची जबाबदारी आपली नसल्याचा दावा केला होता आणि आपण एका राजकीय षड्यंत्राचा बळी ठरत असल्याचं म्हटलं होतं.\nप्रतिमा मथळा यिंगलिक यांना गरिबांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता.\nबॅंकॉकमधील बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड म्हणाले, \"ही योजना पंतप्रधानांच्या निवडणूक जाहीरनाम्याचा एक भाग होता. जाहीरनाम्यातल्या एखाद्या योजनेबद्दल पंतप्रधानांना दोषी ठरवणाऱ्या या निर्णयामुळे एक विचित्र पायंडा पडला आहे.\"\nयिंगलक यांचा गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचं कोणतंही चिन्हं दिसत नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.\nतांदूळ योजना काय होती\nयिंगलक यांनी 2011 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतल्यावर ही योजना त्यांनी सुरू केली होती. त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी या योजनेला विशेष महत्त्व दिलं होतं.\nग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा दुप्पट रक्क्म दिली होती.\nया योजनेमुळे थायलंडच्या तांदूळ निर्यातीवर परिणाम झाला आणि लष्करी राजवटीच्या मते, कमीत कमी 8 अब्ज डॉलरचा फटका बसल्याचं सांगण्यात येतं.\nयिंगलक यांची ही योजना ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय असली तरीही ती अत्यंत महागडी होती. तसंच त्या योजनेत भ्रष्टाचार होण्याची पुरेपूर शक्यता होता, असं विरोधकांचं म्हणणं आहे.\nआता यिंगलिक कुठे आहेत \nयिंगलक त्यांचा मोठा भाऊ माजी पंतप्रधान ठकसिन शिनवात्रा यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. त्यांचा हा मोठा भाऊ 2008 सालच्या एका भ्रष्टाचार प्रकरणापासून पळ काढण्यासाठी भूमिगत झाला असल्याचं बोललं जातं.\nभाऊ भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्यानंतर यिंगलक यांनी राजकारणात प्रवेश केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यिंगलक त्यांच्या फरार भावाची सावली म्हणून वावरत होत्या.\nही दोन्ही भावंडं ग्रामीण भागात आणि गरीब लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र मध्यमवर्गीय आणि शहरी भागात ते तितकेसे लोकप्रिय नाहीत.\nहा खटला सुमारे दोन वर्षं चालला. या खटल्याचा निर्णय ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अपेक्षित होता. पण यिंगलक यांनी कोर्टात हजेरीच लावली नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं.\nमे 2011- तांदूळ अनुदान योजना अस्तित्वात आल्यानंतर यिंगलक शिंवात्रा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.\nजानेवारी 2014- थायलंडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी यिंगलक यांची चौकशी केली.\nमे 2014- आणखी एका प्रकरणात दोषी आढळल्यानंतर थायलंडच्या कोर्टानं त्यांना पदावरून पायउतार होण्यास सांगितलं. त्यानंतर लष्कराने राजवटीचा ताबा घेतला.\nजानेवारी 2015- लष्करी पाठिंबा असलेल्या संसदेने यिंगलक यांच्यावर महाभियोग चालवला. तांदूळ घोटाळाप्रकरणी त्यांना पदावरून दूर टाकण्यात आलं. त्यामुळे त्यांना राजकारणातून पाच वर्षाची बंदी घालण्यात आली. तसंच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची सुरुवात केली.\nऑगस्ट 2017- यिंगलक यांनी कोर्टात हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यांनी आजारी असल्याचं सांगितलं आणि त्या दुबईला निघून गेल्याचं नंतर समजलं.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकिम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या\nपावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी\nपैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम का झाल्या किरण बाला\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------4.html", "date_download": "2018-04-21T07:52:33Z", "digest": "sha1:EAC3O257EV2EX4FR2Y4A5HLN3DHA7SOY", "length": 20534, "nlines": 799, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "गणपतीपुळे", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं.गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे आणि भरतीच्या वेळी मंदिराच्या भिंतीपर्यंत पाणी येते. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर आपण किना-यावरच उतरतो. मंदिरासमोर १२ किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असा हा अनोखा संयोग आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.हे प्रथम झोपडीवजा मंदिर होते . शिवाजी महाराजांनी येथे पक्के बांधकाम करून घेतले व पेशव्यांनी त्यात बरीच सुधारणा केली. लोभासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता असे येथील पुरोहित सांगतात. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू असुन मंदिर पश्चिमाभिमुख आहे. फेब्रुवारी, नोव्हेंबर महिन्यात सायंकाळी सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. येथे यायला रत्नागिरीहून एस.टी.ची सुविधा आहे .येथील अनेक कुटुंबात एक दिवस राहण्याची व जेवणाची घरगुती सोय आहे. -------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=77&product_id=396", "date_download": "2018-04-21T07:58:30Z", "digest": "sha1:5PMMUWNA5AZAAKOJW33MBA7BZDR2XD76", "length": 2747, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Paryavaran - Poshak Shauchakup|पर्यावरण-पोषक शौचकूप", "raw_content": "\nया शौचकूपासाठी पाणीसाठ्याची, भुयारी गटाराची आवश्यकता नाही. मूत्र व शौच स्वतंत्रपणे संकलित करता येते. शौचभांडे टिकाऊ आहे. स्थानिक कारागीर ते तयार करू शकतो. शौचाचे जेथल्यातेथे सोनखतात रूपांतर होते. संकलित मूत्र झाडांना घालावे. शौचकूप दुर्गंधिमुक्त असतो. हा शौचकूप लहान मुलांना, स्त्री-पुरुषांना व वृद्ध, पंगूंनाही आरामात वापरता येतो. घरात, बागेत, गच्चीवर, अनेक मजली इमारतीतील प्रत्येक सदनिकेसाठी व शयनगृहासाठी बांधता येतो. फ्लश शौचकूपाचे रूपांतरही पर्यावरण-पोषक शौचकूपात करता येते. या शौचकूपांमुळे नद्या व समुद्र प्रदूषणमुक्त होतील, तर वातावरण स्वच्छ व आरोग्यदायक राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-21T07:25:16Z", "digest": "sha1:A4VR5R6RCRFEQJUJZMTAAWXJFP5HOSTG", "length": 8045, "nlines": 156, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "माहितीचा अधिकार | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजनमाहिती / अपिलीय अधिकारी [पीडीएफ, 5.68 MB]\nमहसूल [पीडीएफ, 587 KB]\nकरमणूक [पीडीएफ, 830 KB]\nभुसुधार [पीडीएफ, 787 KB]\nमाहिती अधिकार कक्ष [पीडीएफ, 142 KB]\nनैसर्गिक आपत्ती [पीडीएफ, 208 KB]\nखनिकर्म [पीडीएफ, 117 KB]\nपुरवठा [पीडीएफ, 117 KB]\nनियोजन [पीडीएफ, 257 KB]\nनिर्वाचन (सामान्य) [पीडीएफ, 257 KB]\nस्थानिक निधी [पीडीएफ, 717 KB]\nनिर्वाचन (ग्रामपंचायत) [पीडीएफ, 1.90 MB]\nनगरविकास [पीडीएफ, 602 KB]\nभूसंपादन शाखा (लघु ससंचन कामे) [पीडीएफ, 416 KB]\nभूसंपादन शाखा (इमारत व दळनवळण) [पीडीएफ, 4.25 MB]\nभूसंपादन शाखा (मध्यम प्रकल्प) [पीडीएफ, 5.30 MB]\nमानव विकास समिती [पीडीएफ, 242 KB]\nगृह [पीडीएफ, 8.75 MB]\nअंतर्गत लेखपरीक्षण [पीडीएफ, 839 KB]\nलोकशाही दिन /आंग्ल भाषा /ब्राष्टाचार निर्मुलन/ गुन्हा शाखा [पीडीएफ, 577 KB]\nआस्थापना [पीडीएफ, 377 KB]\nसंजय गांधी योजना [पीडीएफ, 228 KB]\nतलाठी आस्थापना [पीडीएफ, 182 KB]\nरोजगार हमी योजना [पीडीएफ, 909 KB]\nउपविभागीय अधिकारी बुलढाणा [पीडीएफ, 8.86 MB]\nउपविभागीय अधिकारी मलकापूर [पीडीएफ, 8.38 MB]\nउपविभागीय अधिकारी मेहकर [पीडीएफ, 4.61 MB]\nउपविभागीय अधिकारी जळगाव जामोद\nतहसील कार्यालय बुलढाणा [पीडीएफ, 206 KB]\nतहसील कार्यालय चिखली [पीडीएफ, 561 KB]\nतहसील कार्यालय देऊळगाव राजा [पीडीएफ, 8.30 MB]\nतहसील कार्यालय मलकापूर [पीडीएफ, 178 KB]\nतहसील कार्यालय मोताळा [पीडीएफ, 900 KB]\nतहसील कार्यालय नांदुरा [पीडीएफ, 5.71 MB]\nतहसील कार्यालय मेहकर [पीडीएफ, 856 KB]\nतहसील कार्यालय लोणार [पीडीएफ, 269 KB]\nतहसील कार्यालय सिंदखेड राजा [पीडीएफ, 4.95 MB]\nतहसील कार्यालय खामगाव [पीडीएफ, 6.95 MB]\nतहसील कार्यालय शेगाव [पीडीएफ, 2.09 MB]\nतहसील कार्यालय जळगाव जामोद [पीडीएफ, 6.27 MB]\nतहसील कार्यालय संग्रामपूर [पीडीएफ, 1.53 MB]\nनगर रचना व मूल्य निर्धारण विभाग [पीडीएफ, 260 KB]\nउपवनसंरक्षक कार्यालय [पीडीएफ, 971 KB]\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:52:38Z", "digest": "sha1:FRAZV3ZRJIJN372UF7ZEBBQVI4MH4RYH", "length": 3768, "nlines": 60, "source_domain": "punenews.net", "title": "पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु… – Pune News Network", "raw_content": "\nHome / गुन्हेगारी / पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…\nपुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…\nपुणे न्यूज नेटवर्क : आज मंगळवार (24 मे) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मनपा जवळील पुलाखाली धडा वेगळे मुंडके आढळून आले आहे. पुलाखालील पाण्यामध्ये मुंडके वाहत जात असताना बाजुला असणाऱ्या लोकांनी पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पुढील तापस सुरु केला. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.\nPrevious पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.\nNext ‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/lifestyle/", "date_download": "2018-04-21T07:47:03Z", "digest": "sha1:OVZHKBJ2PNNCRER6XDZ6PRRTCACVODS7", "length": 3015, "nlines": 38, "source_domain": "punenews.net", "title": "Lifestyle – Pune News Network", "raw_content": "\nहेमा कोटणीस यांना “एलिट मिसेस इंडिया”चा खिताब\nJune 16, 2016\tठळक बातमी, पुणे, लाईफ स्टाईल 0\nपुणे न्यूज नेटवर्क : केवळ पुणेच नव्हे तर देशाला अभिमानास्पद अशा “एलिट मिसेस इंडिया (वर्ल्ड)” स्पर्धेमध्ये पुण्यातील श्रीमती हेमा कोटणीस यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विनोदबुद्धी, देहबोली आणि परीक्षकांच्या प्रश्नांना सजगतेने दिलेली उत्तरे यांसाठी कोटणीस यांची निवड करण्यात आली. कोटणीस यांनी या यशाचे श्रेय आपले कुटुंबीय, सौंदर्यस्पर्धा प्रशिक्षण आणि फिनिशिंग …\nपुण्यातील खास पैठणीच्या रूपातील ‘केक’ सोशल मिडियावर व्हायरल…\nMarch 1, 2016\tठळक बातमी, पुणे, लाईफ स्टाईल 0\n(फोटो आणि बातमी वाचण्यासाठी क्लिक करा) पुण्यातील तन्वी सोवनी-पळशीकर यांनी बनविलेला केक सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पुणे न्यूज : पैठणी हा प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे वाढदिवसाचा केक कुणी पैठणी च्या डिझाईन मध्ये साकारुन तुमच्या समोर ठेवला तर आनंद नक्की होईल ना पुण्याच्या तन्वी सोवनी पळशीकर या केक डिझाईनर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------3.html", "date_download": "2018-04-21T07:26:55Z", "digest": "sha1:DKZOCGFTY3YARS4PQEXMZDEBEVBAPLIR", "length": 45161, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "देवगिरी", "raw_content": "\nबाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचा समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लम-२ या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.पुढे सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली.पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले.मात्र, १२९६मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही. १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली. अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत नेली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स.१३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.औरंगाबादपासून साधारण १५ किमीवर असलेला हा किल्ला देवगड किंवा धारागिरी ह्या नावांनी देखील ओळखला जातो. भारताच्या व विशेषकरुन दख्खनच्या इतिहासात ह्याला अढळ स्थान आहे. किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत.या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्‌द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. पायथ्यापासून साधारण १८० मीटर उंच अशा टेकडीवर चहूबाजूंनी तासलेल्या कातळाने हा संरक्षित केलेला आहे. मुख्य किल्ल्याला एका मोठ्या खंदकाने वेढले आहे व त्याला पार करण्यासाठी एका पुलाचा वापर करावा लागतो. त्यानंतर एका भीषण काळोख्या भुयारी मार्गाने जात आपल्याला माथ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या गाठता येतात. अतीशय अनगड असलेला हा किल्ला छुप्या वाटा, भला मोठा खंदक, भुयारी मार्ग, ताशीव कातळकडे ह्या सगळ्याचे एक उत्तम उदाहरणच होईल. त्याला मूळ सात तटबंद्या होत्या ज्यांचा परीघ चार किमीच्या वर भरेल. दुर्ग बांधणी शास्त्राचे हे एक अनोखे उदाहरण असल्याने प्रत्येकाने आवर्जून पाहावे असेच आहे. आज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला अर्धा फुट लांबीचे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्यां च्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्यां च्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्यााच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते. दुसर्यां दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्यां च्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्याा प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्याअ दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्याु दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत. समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे.विहीरीत उतरण्यासाठी पायर्यांनची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची. त्याच्या पुढच्या, म्हणजे तिसऱ्या दरवाजातून आत गेले की उजव्या हाताला काही अंतरावर एक ७० मीटर उंच मिनार दिसतो. त्याच्या पायाचा घेर साधारण साठ फुट भरेल. वरती जायला पायऱ्यांची वाट आहे व त्यामधे चार ठिकाणी मोकळी जागा आहे.काही इतिहासकारांच्या मते हा मिनार एका प्राचीन अवकाश वेधशाळेचा भाग आहे. इतर काही इतिहासकारांच्या मते चित्तोडच्या विजयस्तंभाप्रमाणे हा मिनार कुठल्यातरी लढाईतील विजयाचे प्रतीक आहे. काही जणांच्या मते इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला. पण सबळ पुराव्यांअभावी ह्याच्या बांधकामाचे श्रेय कोणाचे आहे ते निश्चितपणे कळत नाही. सध्या या मनोर्यायमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. मुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्याय आहेत. या पायर्या् चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी * रुंदी-३८ मी * खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते. याला हत्ती तलाव नावाने ओळखतात.ह्या टाक्याला लागुन एक भारतमातेचे मंदिर आहे. या मंदिराकडे जाणार्याय वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने आहेत.या मंदिराच्या आत शिरल्यावर त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. त्यावर कौले किंवा झापे घालून एखाद्या पडवीसारखे उतरते छप्पर घालत असावे. एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात. कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्यांरच्या देवड्या, मग पायर्या् लागतात. या सर्व पायर्याआ चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्याद लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्याट लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो. हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्या.तून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते. समोर गुहे सारख्या अंधार्याद खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या किंवा अंधारी मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत ह्याला दुर्गशास्त्रातील एक अभूतपूर्व चमत्कारच म्हणायला पाहिजे. ही अंधारी आपल्याला दोन भागात ओलांडावी लागते. पहिला भाग साधारण ६० फुट लांब आहे व दुसरा ५५ फुट लांब. पहिला भाग ओलांडायला आता एक पर्यायी पायऱ्यांची वाट केली आहे. दुसरा भाग मात्र जुन्या मार्गानेच ओलांडावा लागतो.अंधारीच्या ह्या भागात प्रकाशाविना जाणे जवळपास अशक्यच आहे. बाहेर प्रखर ऊन असतानाही इथे आतमधे डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही इतका अंधार असतो. हे कमी म्हणून की काय ह्या भुयाराला उजव्याबाजूचे वळण देऊन मधे मधे पायऱ्या व अडथळे घातले आहेत. काही ठिकाणी फसवे मार्ग खोदले आहेत. अशा ठिकाणी माणूस प्रकाशाच्या दिशेने जातो. पण ह्या फसव्या वाटा आक्रमकाला थेट खालच्या खंदकात पोहोचवतात.अंधारीच्या मधे एक उघडीप आहे. त्यातून आक्रमकांवर उकळते तेल, दगड व अशा इतर गोष्टी फेकल्या जात. अगदी शेवटी ह्या अंधारीमधे गवत पेटवले जात असे. ह्यामुळे पूर्ण भुयारात गरम धूर साठून आतले सगळे लोक त्यानेच मरत.अंधारी ओलांडून माथ्यावर जाताना डाव्या हाताला एक छोटे गणेश मंदिर लागते.येथुन १५० पायर्याय चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्यायत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे. गुहेपासून सुमारे १०० पायर्या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात. राष्ट्रकुटांच्या वंशातल्या वल्लभ राजाने आठव्या शतकात हा गड बांधला असे म्हटले जाते. नंतर यादवकुलीन भिल्लम यादव ह्याने इथे त्याची राजधानी स्थापली. त्याच्याच वंशातला रामचंद्र यादव सिहासनावर असताना अल्लाउद्दीन खिलजीने सन १२९४ साली ह्यावर आक्रमण केले. त्याच्या मुलाने, म्हणजे शंकरदेवाने खिलजीला रोखून धरण्याचे खूप प्रयत्न केले. पण ते कामी न आल्याने रामचंद्रदेवाला खिलजीशी अत्यंत अपमानास्पद तह करावा लागला. त्यानंतर सन १३०७ व सन १३१२ मधे मलिक कफूरने ह्यावर आक्रमण केले. दोन्ही वेळेस पूर्ण परिसर धुळीस मिळवला गेला.पुन्हा चार वर्षांनी, म्हणजे सन १३१६ मधे कुतबुद्दीन मुबारक ह्याने देवगिरीवर तलवार उगारली. ह्यावेळी रामचंद्रदेवाचा जावई, हरपालदेव ह्याने त्या मुसलमानी वावटळीला थांबवायचा अयशस्वी यत्न केला. त्याची कातडी सोलून त्याच्या मृतदेहाला देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आले. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात. ---------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Thane/ThaneCity/2017/03/21094237/news-in-marathi-no-water-in-thane.vpf", "date_download": "2018-04-21T07:59:43Z", "digest": "sha1:WEV6EYKYJBTIAEEAN3WO4A5FCELYIAY7", "length": 11983, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार\nठाणे - स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवार २१ मार्च, रोजी रात्री ९ वाजल्यापासून बुधवार २२ मार्च, रोजी रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.\nशिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची निर्घृण हत्या\nपालघर - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची\nचलन तुटवड्याचा बळी; पैसे नाकारल्याने...\nठाणे - पंजाब नॅशनल बँकेचा आर्थिक घोटाळा देशभर गाजत असतानाच\nलोकलमधून नाल्यात पडला तरुण, बघ्यांचे...\nठाणे - कल्याण ते शहाड दरम्यान धावत्या लोकलमधून शहाडनजीक\nबस-कारच्या भीषण धडकेत दाम्पत्य जागीच ठार\nठाणे - एसटी बस आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत २ जण जागीच\nउच्चशिक्षित दुचाकीचोर टोळीचा पर्दाफाश; २०...\nठाणे - भिवंडीसह कल्याण आणि मुंबई परिसरातून दुचाकी चोरून\nसर्पमित्रांनी पकडलेल्या नागिणीने दिली तब्बल...\nठाणे - एका गृहसंकुलातून रविवारी रात्रीच्या सुमाराला एका\nकठुआप्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उपोषण, मुस्लीम समाजाचा मोर्चा ठाणे - जम्मू कश्मीरच्या\nखानावळीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार ठाणे - खानावळीच्या ओळखीतून\nठाण्यात दोन वर्षात ५५ बेकायदेशीर शाळा, कारवाई होत नसल्याने संस्थाचालकही बिनधास्त मुंबई - शालेय शिक्षण\nआधी २७ गावांची नगरपालिका, नंतरच ग्रोथ सेंटर - मुख्यमंत्री ठाणे - कल्याण डोंबिवली\nरस्त्यावर अल्पवयीन मुलीशी विकृत चाळे करणाऱ्या नराधमाला नागरिकांचा चोप ठाणे - भररस्त्यात ११\nमालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी, भाजपचा विरोध ठाणे - महापालिकेच्या महासभेत\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:30:54Z", "digest": "sha1:BFPW4IHCIW3DK63ZIKZIYJK7YUFERIAT", "length": 94107, "nlines": 378, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nबुधवार, १ जून, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)\nगोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना झाले. बाबासाहेब लंडहून निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारीख कळविली. बाबासाहेब येणार म्हणून स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ ची जंग एक हाती लढवून येणार याचा कोण अभिआन वाटत होता. प्रत्येक दलिताचं ऊर दाटून आलं होतं. दलितांची बाजू भक्कमपणे मांडताना गांधी व तमाम शत्रूच्या गोटात शिरून आपल्या बापानी गो-यांच्या भुमीत मोठा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते करुन अनेक ठिकाणी परिस्थितीला आपल्या बाजुने वळते केले होते. पत्रकार व इतर मंडळींची मदत घेताना दलितांच्या हितात जाणारी प्रत्येक गोष्ट घडवून आणली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व युक्त्या वापरल्या. बाबासाहेबांच्या आतील राजकीय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला लंडनच्या मैदानात कित्येक वेळा उघडे पाडून गो-या साहेबांना गांधीमधला विलन कसा दलितविरोधी आहे हे पद्धतशीरपणे पटवून दिले. दलितांचा बाप म्हणुन आपल्या लेकराना जास्तीत जास्त अधिकार मिळवुन देताना बाबासाहेबांमधील विद्वान अत्यंत मुद्देसुद अन तर्कसुसंगत वाद करत वस्तुनीष्ठ परिस्थीती अचुक मांडतो. अशा प्रकारे सर्व शक्ती एकवटून गोलमेज-२ मधे आमचा बाप म्हणुन कर्तव्य बजावताना लेकरांसाठी अतूल्य कामगिरी करणारा महाबली आज भारतात उतरत होता त्यामुळे स्वागतासाठी तमाम आंबेडकरी जनता गगनभेदी आरोळ्या देत बंदरात जमली होती. २९ जाने १९३२ रोजी बाबासाहेब मुंबईच्या बंदरात पाय ठेवतात. एक दिवस आधीपासुन तिथे जमलेल्या सर्व भीमपुत्रानी गगनभेदी आरोळ्यानी बाबासाहेबांचं जंगी स्वागत केले. समता सैनिक दलानी आपल्या राजाला मानवंदना दिली व भायखळा मार्गे परळ पर्यंत बाबासाहेबांची मिरवणुक काढण्यात आली. वाटेत जागो जागी बाबासाहेबांचा सत्कार व मानपत्र देऊन त्यांच्या गोलमेजच्या कार्याबद्दल अस्पृश्य संघटनानी आभार मानले. अन शेवटी बाबासाहेब घरी पोहचले.\nलोथियन समिती: (मताधिकार समिती)\nबाबासाहेब गोलमेज-२ मधे ब-याच मागण्या मागुन आलेत पण त्यातील अत्यंत महत्वाची मागणी म्हणजे अस्पृश्यांना राजकीय अस्तीत्व मिळावे ही होती. बाबासाहेबानी अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मागितला होता. खरं तर हे फक्त बाबासाहेबानीच हे मागीतलं नव्हतं तर शीख, मुसलमान, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक लोकानीही याच मागण्या मागीतल्या होत्या. पण गांधीनी वरील मागण्या अस्पृश्य सोडून इतर सगळ्यांसाठी देण्याचे कबूल केले. फक्त अस्पृश्यानाच नकारल्या. गांधीच्या अशा अनेक गूढ प्रकरणांचा एकंदरीत परिणाम असा झाला की राजकिय मागण्या मान्य करण्याआधी भारतातील अस्पृश्य लोकांची खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी लंडनहून एक समिती भारतात आली. त्या समितीचे अध्यक्ष लॉर्ड लोथियन होते, म्हणुन त्या समितीचे नाव लोथियन समिती पडले. लोथियन समिती देशभर फिरून अस्पृश्यांची पाहणी करणार होती. त्यांच्या मागण्या व ईतर गोष्टींचा वृत्तांत लंड्नला पाठविल्यावर मतदानाचा अधिकार देण्याचे ठरविले जाणार होते. या कामात बाबासाहेब स्वत: जातीने भाग घेण्यासाठी लगेच दिल्लीत हाजर झाले. लोथियन समिती सोबत त्यानी देशभर दौरा केला. जागो जागी लोथियन समिती व बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले जात होते. भारतातील कानाकोप-यातील अस्पृश्यानी समितीपुढे बाबासाहेब आमचे एकमेव अन बिनविरोध नेते असल्याच्या भीमगर्जना करुन लोथियन साहेबांना भंडावुन सोडले. संयुक्त मतदार संघाचा देशभरातून तमाम अस्पृश्य संघटनानी विरोध नोंदविला. स्वतंत्र मतदार संघ मिळावा याची जागो जागी मागणी करण्यात आली अन दुहेरी मतदानाचा अधिकार मागण्यात आला. तर ही झाली लोथीयन समितीच्या पुढे मांडलेली डिमांड.\nराजा-मुंजे करार (फितूरी आपल्याच माणसाची)\nबाबासाहेब जीवाचं रान करुन जेंव्हा लोथियन समितीसोबत देशाचा दौरा करुन स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते तेंव्हा एक अत्यंत महत्वाचा अस्पृश्य नेता फोडण्यात हिंदु महासभा आघाडी घेते. सावरकरांच्या प्रभावाखाली चालणारी हिंदु महासभा त्या काळात बाबासाहेबांच्या बाजूनी होती असे ब-याच ठिकाणी जाणवते. पण डॉ. मुंज्यानी मात्र यावर बोट उचलण्यास भाग पाडणारी फितूरी घडवून आणली. जेंव्हा बाबासाहेब गोलमेज-२ गाजवत होते तेंव्हा गांधीनी \"मीच एकमेव अस्प्रुश्यांचा नेता आहे\" म्हणून जो काही संभ्रम निर्माण केला होता व ब्रिटिसांचा गोंधळ उडवून दिला होता. तो संभ्रम दूर करण्यासाठी इकडे भारतात मोठी चळवळ उभी केली गेली. त्या चळवळीचा नेता होता राजा. ज्या राजानी इकडे भारतात रान पेटवुन दिलं होतं अन बाबासाहेब हेच एकमेव अस्पूश्यांचे नेते असल्यांचा तारांचा वर्षाव पाडून गांधीचे मुखवटे फाडले अशा कर्तव्यनीष्ठ राजाला नेमक्यावेळी मुंज्यानी फोडून आपल्या गोटात खेचले व बाबासाहेबांच्या पवित्र कामात विघ्न उभे केले. या सर्व घडामोडींच्या मागे सावरकरांचा हात होता हे निर्विवाद सत्य आहे. आज पर्यंत जो राजा अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळावा म्हणून लढत होता तो अचानक सूर बदलून वेगळा राग आवळायला लागला. त्यानी अचानक आपला पवित्रा बदलला अन अस्पूश्याना संयुक्त मतदार संघ व राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी करण्याचा करार फेब्रुवारी १९३२ मधे मुंज्यांशी केला. यालाच आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात राजा-मुंजे करार म्हणून ओळखले जाते. हा प्रकार ऐकुन बाबासाहेब मात्र अत्यंत अस्वस्थ झाले, क्रोधीत होऊन हिंदु महासभेच्या कूटनितीचा निषेध नोंदविला. पण ईकडे सावरकर अन मुंजे मात्र संघटना फोडल्याचा आनंद साजरा करत होते. सावरकरानी अस्पृश्यनिवारणाचे काम चालविल्याचा इतिहास आहे. पण त्यामागची भूमिका काय होती कोणी तपासुन पाहिले नाही. खोलात गेल्यावर हे कळते की बाबासाहेबांच्या कामात विघ्न निर्माण करण्यासाठी काही अस्पृश्य नेते सोबत असणे गरजेचे होते. त्यामुळे सावरकर अस्पृश्य निवारणाचा आव आणत होते. राजा-मुंजे करार झाल्यावर राजा कुठे शांत बसतो, त्यानी लगेच ब्रिटिश पंतप्रधानाला तार करुन कळविले की बाबासाहेब हे सर्व अस्पृश्यांचे नेते नसून ते एका लहानशा गटाचे नेते आहेत. आहे की नाही गंमत... जो राजा काही दिवसाआधी बाबासाहेब हेच अस्पृश्यांचे एकमेव नेते आहेत म्हणून ब्रिटीशांकडे तारांचा वर्षाव करतो आता तोच नेता अगदी उलटं वागू लागला. राजाच्या उचापत्या सुरु होते तेंव्हा तिकडे बाबासाहेब मात्र समिती सोबत व्यस्त होते.\nराजा-मुंजे करार झाला ही गोष्ट देशभर पसरली व राजाच्या विरोधात अस्पृश्य समाजातून एक लाट उसळली. पुर्वेकडील सर्व अस्पृश्य नेत्यानी या कराराचा निषेध केला. सावरकरांची कूटनिती उघड झाली. बाबासाहेब मात्र मताधिकार समिती सोबत काम करण्यात गढून गेले होते. राजानी नसता उपद्रव करुन बाबासाहेबांचा ताप वाढवून ठेवला होता. याच वेळी तिकडे नाशिकची चळवळ जोर धरत गेली अन भाऊराव गायकवाड व रणखांबे याना अटक झाली. अशा प्रकारे अनेक अडचणीना तोंड देत बाबासाहेब आपला लढा चालवित होते. याच दरम्यान भारतातील खास करुन पुर्व भारतातील अस्पृश्यानी अनेक परिषदा भरवुन बाबासाहेबाना पाठींबा दिला. १ मे १९३२ रोजी लोथियन समितीचे काम संपले. समितीचे इतर सदस्य निघून गेले पण बाबासाहेब मात्र आपले एक स्वतंत्र निवेदन सादर करण्याच्या हेतूने तिथेच (सिमल्याला) थांबले होते. त्या निवेदनाचा प्रभाव असा पडला की डिप्रेस्ड क्लास म्हणजे अस्पृश्य अशी नवीन व्याख्या लोथियन साहेबाना मान्य करावी लागली. आता पर्यंत अस्पृश्य म्हणजे गुन्हेगारी लोकं, भटके जमाती, वन्यजाती व आदिवासी असा साधारण समज करुन बसलेल्या ब्रिटीशांना अस्पृश्य व इतर मागास यातला फरक कळला होता. बाबासाहेबांच्या निवेदनांची, तर्कसुसंगत अन अभ्यासपुर्ण मांडणीची फलश्रूती म्हणजेच लोथियन साहेबांनी स्विकारलेली वरील नविन व्याख्या. हा बाबासाहेबांचा एक महत्वाचा विजय होता. आता लोथियन साहेबानाही ब्रिटनला जाऊन हे सगळं वरिष्ठांना पटवून देतांना सोपं जाणार होतं.\nही सगळी कामं संपवून बाबासाहेब मुंबईला परतले. दोन दिवस आराम करुन लगेच ६ मे १९३२ रोजी नागपूर जवळील कामठी (जिथे आता ड्रॅगन पॅलेस आहे ते)येथे भरविण्यात आलेल्या डिप्रेस्ड क्लासच्या परिषदेस हाजर झाले. बाबासाहेबांसारख्या महान नेत्याला आमच्याच दलीत लोकानी नागपूर स्टेशनवर काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला होता. (पुढे जाऊन १९५६ मध्ये जिथे धम्मक्रांती घडली जिथेच १९३२ मध्ये बाबासाहेबांचं असं स्वागत केलं गेलं ) हे सगळे काळे झेंडे दाखविणारे दलित राजा-मुंजे समर्थक होते. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट होती की बाबासाहेब ज्या दलितांसाठी लढत होते त्यांच्यातूनच काही लोकानी गटबाजितून बाबासाहेबांचा निषेध केला होता. हा सगळा अपमान गिळून बाबासाहेब परिषदेच्या ठिकाणी पोहचतात. १५-२० हजार लोकानी मंडप भरलेले होते. लोकांच्या अलोट गर्दिपुढे बाबासाहेबांचे एक अत्यंत महत्वाचे अन आत्मसन्मान जागृत करणारे भाषण झाले. या परिषदेत दलित नेते गवई काहितरी उचापत्या करणार याची खात्री होती, मग त्यांना तसे न करण्याची तंबी देण्यात आली होती. त्यामुळे संतापून गेलेले गवई लोथीयन साहेबांकडे तक्रार दाखल करुन बाबासाहेब हे एका छोट्या गटाला रिप्रेझेंड करतात असे सांगितले. राजभॊजनी सुद्धा घोळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याना सुद्धा परिषदेतुन बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे ज्या ज्या नेत्यानी कॉंगेस व हिंदु महासभेच्या प्रभावाखाली फितूरी करण्याचे काम केले त्याना धडा शिकविण्यात आला. अशा प्रकारे ही परिषद वादावादीची व दगाबाजाना बदडून काढणारी आंबेडकरी परिषद म्हनून इतिहासात नोंदली गेली.\nअस्पृश्य नेत्यांनी केलेल्या दगाबाजी व तक्रारीमुळे लोथीयन साहेबांचे मतपरिवर्तन होऊन अस्पृश्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बाबासाहेब आता थेट लंडन गाठण्याच्या कामाला लागतात. लोथीयन समिती जे सादर करील त्यावरुन आपल्यावर अन्याय होता कामा नये अन फितूरांचं फावल्यास समाजाची हानी भरुन निघणार नाही. म्हणून निर्णय येण्या आधीच तिथे धडकण्यासाठी बाबासाहेब २६ मे १९३२ रोजी लंडनला रवाना होतात. आयुष्यात अशी संधी परत येणार नाही हे बाबासाहेब ओळखून होते. जे काय करायचे ते आत्ताच अन त्याला पर्याय नाही म्हणून बाबासाहेब लगेच निघतात व जुनच्या पहिल्या आठवड्यात बाबासाहेब लंडनला धडकले. तिथे अनेक महत्वाच्या व्यक्तीना भेटून आपले मत मांडतात. अस्पृश्याना जास्तीत जास्त सवलती देणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगतात. त्यानी लहानात लहानापासुन मोठ्यात मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या. एक स्वतंत्र निवेदन तयार करुन ते ब्रिटिश पंतप्रधानाना सादर केले. १४ जुन पर्यंत ही सगळी कामं उरकून बाबासाहेब जर्मनीला निघून गेले. याच दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यानी जर्मनितील ड्रेसडेन येथील डॉ. मोलर यांच्याकडे उपचार नि विश्रांती घेतली. वेळप्रसंगी ब्रिटनला धावता येण्यासाठी हा मुक्काम अचूक होता. पूर्ण जुलै महिना त्यांनी जर्मनीत विश्रांती घेत्ली व ऑगस्ट मधे भारतात येण्यास निघतात.\nमताधिकाराचा निवाडा जाहीर झाला\nबाबासाहेब मुंबईच्या प्रवासात होते. तिकडे भारतापासून हजारो मैल दूर ब्रिटनमधे अस्पृश्यांच्या मताधिकार व इतर मागण्यावर निर्णय घेण्यात आला. १४ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानानी अल्पसंख्यांक प्रश्नावर आपला निवाडा जाहीर केला. या निवाड्या प्रमाणे अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले. आता अस्पृश्य जनता आपला माणूस निवडून आणू शकत होती. त्याच बरोबर स्पृश्य हिंदूच्या प्रतिनिधीच्या निवडनुकीत मतदान करुन आपला हक्क बजावण्याचा दुहेरी अधिकारही बहाल करण्यात आला होता. अस्पृश्यांसाठी आज सोनियाचा दिनू होता. भारतभर जल्लोषाचं वातवरण होतं, पण ज्या माणसानी हे मिळविण्यासाठी पराकोटीचे कष्ट उपसले होते तो मात्र दूर समूद्रात भारताच्या दिशेनी प्रवासात होता. १७ ऑगस्ट १९३२ ला बाबासाहेब मुंबईस पोहचले. या निवाड्यामुळे अस्पृश्य वर्गामधे नवचैतन्याची लाट उसळली. आता नव्या दिशा त्याना खुणावू लागल्या होत्या. प्रगतीचे नवे पथ समोर दिसू लागले. राजकीय हक्क बजावण्यासाठी ब्रिटिशानी दिलेली संधी अतूल्य अन अमूल्य होती. आज पर्यंत दास्यात खितपत पडलेला समाज आता धन्याच्या बरोबरीत येऊन ठेपला होता. सरकार दरबारी अस्पृश्यांची वर्णी लागणार होती. ज्या सनातन्यानी आजवर कुत्र्यापेक्षा वाईट वागविले त्यांच्या बरोबरीचा मान सन्मान बहाल झाला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जल्लोष चालू होता. देशाच्या कानाकोप-यातील दलित आनंदाने भारावून गेला होता. या सर्व धामधूमीत मग्न झालेला दलित येणा-या वादळी संकटापासून अनभिज्ञ होता. या जल्लोषाला नजर लागली होती.\nउभा समाज सर्वत्र आनंदात न्हाऊन निघत असताना भारताच्या पश्चिम भागात पुणे नावाच्या शहरात गांधी नावाचा इसम ज्याला लोकं महात्मा म्हणत त्यानी या सर्व आनंदावर विरजण घालण्यासाठी एक अत्यंत क्रुर व निष्ठुर आक्रमणाची तयारी सुरु केली. अस्पृश्यांचं राजकीय अस्तित्व उदयास येण्याआधीच त्याला ठेचण्याचा आराखडा पुण्यातील येरवडा तुरुंगात आकार घेऊ लागला. सर्व शक्ती झोकून देऊन दलितांचे नवे सर्व अधिकार विसर्जीत करुन त्याना परत गुलाम म्हणून वागविण्याची गांधीनी जणू शपथच घेतली होती. आपली पूर्ण ताकद झोकून दलितांच्या अस्तित्वावर घाला घाण्यास आता गांधी सज्ज झाला होता. अस्पृश्याना मिळालेले स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचे अधिकार हे ब्रिटिशानी दिलेले कवच कुंडल काढून घेण्यासाठी गांधीनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत शक्तीशाली असे ब्राह्मास्त्र म्हणजेच आमरण उपोषण उपसले. हे अस्त्र ईतके प्रभावी होते की दलितांची उभी जमात यात भस्म झाली असती. या उपोषणात गांधीचा मृत्यू झाल्यास देशात रक्ताचे पाट वाहिले असते अन मृत्यु न झाल्यास ती कवच कुंडले गांधी पळवुन नेणार होता. एकंदरीत काय तर गांधीची खेळी दोन्ही बाजूनी आमचा घात करुन जाणार होती. कारण त्यांनी पोतळीतून सर्वात घातक व शक्तीशाली अस्त्र बाहेर काढण्याचे जाहिर केले. आज पर्यंतचे बाबासाहेबांचे सर्व कष्ट मातीस मिसळणार होते. पर्यायही नव्हता. दलितांच्या विरोधातील उघड उघड घेतलेली ही गांधीची भूमीका समस्त मानव जातीला लाजविणारी होती. बर हे स्वतंत्र मतदार संघ फक्त दलितानाच मिळाले होते अशातला भाग नव्हता. मुसलमान, शीख, ख्रिश्चन याना सुद्धा स्वतंत्र मतदार संघ मिळाले होते. पण गांधीना इतरांचे मतदार संघ मान्य होते. त्यानी देशाला धोका नव्हता. पण दलितांचे मतदार संघ मात्र गांधीना नको होते. यावरुन दिसेल की गांधी किती जातीवादी व अस्पृश्य द्वेष्टा होता. त्यानी सरळ सरळ दोन समाजात मतभेद केला होता. मुसलमान व शीखाना मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघाला समर्थन दिले होते तर फक्त अन फक्त दलितांचा अधिकार मात्र त्यांच्या डोळ्यात खुपू लागला. जातीयवादी संस्कारात ज्याची जडण घड्ण होते त्याच्या बुद्दीच्या मर्यादा अशा प्रकारे सिद्ध होतात. गांधीमधील महात्मा आज गडून पडला व जातियवादी पुरुष जगापुढे आला. ज्या स्वतंत्र मतदार संघामुळे मुसलमान सारख्या समाजाकडुन गांधीला कुठलाच धोखा वा देशातील लोकामधे पडणारी फूट दिसली नाही ती दलितांच्या बाबतीत मात्र दिसली. गांधीच्या या दृष्टीकोनानी हे जगजाहीर झाले की गांधीची वैचारीक क्षमता फारच कुचकामी व मर्यादीत होती.\nगांधीजी लवकरच उपोषणास बसणार आहेत ही बातमी हाहा म्हणता देशभर पसरली. सगळीकडे गांधीवादयानी अस्पृश्यांवर दबाव आणणे सुरु केले. दलितानी आपले सर्व अधिकार विसर्जीत करुन गांधी देतील ते अधिकार स्विकारावे असा पवित्रा सगळ्या सवर्णानी घेतला. अस्पृश्य समाज मात्र हताश होऊन कात्रीत सापडलेल्या बाबासाहेबांकडे खिन्न बघू लागला. या वेळेस गांधीनी बाबासाहेबाना अशा खिंडीत गाठले होते जिथे विजय अशक्यप्राय होते. पराजय मात्र अटळ होता. गांधीच्या या अमानवी, निर्दयी अन निष्ठूरपणाचा निषेध करावा तेवढा कमीच.\n१९ सप्टे १९३२ रोजी इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई येथे अत्यंत तप्त वातावरणात एक सभा घेण्यात आली. पंडित मदन मोहन मालवीय हे अध्यक्षपद भूषवितात. मनू सुभेदार, सर चिमणलाल सेटलवाड, वालचंद हिराचंद, राजेंद्रप्रसाद, कमला नेहरु,सर तेजबहाद्दूर सप्रू, छोटीराम गिडवानी, ठक्करबाप्पा, डॉ. देशमुख, डॉ. सावरकर, माधवराव अणे, के. नटराजन, पी. बाळू, पंडित कुंझरू, स्वामी सत्यानंद, एन. शिवराज, असे एकसे बढकर एक लोकं या सभेस हजर होते. त्या मानाने बाबासाहेब हे रंजल्या गांजल्यांचे नेते. वरुन प्रश्न गांधीच्या विरोधात जाण्याचा असल्यामुळे वातावरण तापलेले होते. सर्व गांधीवादी नेत्यांची नजर बाबासाहेबाना खाऊ कि गिळू म्हणत होती. तेवढ्यात वालचंद हिराचंद यानी बाबासाहेबानी आपले मत मांडावे अशी अध्यक्षाना विनंती केली.\nबाबासाहेब उभे होतात अन अत्यंत संयम व विद्वत्तपुर्वक आपले विचार मांडतात. ते म्हणतात, “गांधीजीनी अस्पृश्यांच्या हिताविरोधात प्राणांकित उपोषण करणे खेदाची गोष्ट आहे. हेच उपोषण त्यानी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात केले असते तर त्यांचं महात्म्य अधिक उंचावलं असतं. गांधीनी नुसतच उपोषण जाहिर करुन माझ्यावर संकट ओढविले आहे. त्यानी बदली योजना सुचविल्या शिवाय प्रसंगातून मार्ग काढणे अशक्य आहे. मी अत्यंत कष्टाने मिळविलेले हे अधिकार नुसतचं गांधीच्या धाकामुळे पाण्यात सोडण्यास कधीच तयार होणार नाही. मग तुम्ही माझे प्राण घेतले तरी बेहत्तर. तुम्ही बदली योजना गांधींकडुन आणावे मग विचार करण्यात येईल.”\nमर्द कशाला म्हणतात ते जर बघायचे असेल ना तर अडचणीत सापडलेले बाबासाहेब बघावा. शत्रूच्या गोटात घुसून परिस्थीतीच्या नजरेस नजर भिडवून निर्भेडपणे गरजणारा महाबली शत्रूला नुसतं आवाजाने गारद करत असे. आपला मनसुबा जाहीर करण्याचा त्यांचा हा बाणेदारपणा अन आतील मर्दानकीचा हा दणकटपा त्यांच्यातून ओसंडून वाहताना दिसतो. शत्रू कितीही बळकट व बलवान असला तरी बाबासाहेब दंड थोपटताना जो आत्मविश्वास व निर्भेडपणा दाखवायचे त्यामूळे शत्रू चरकून जाई, अर्धा खचून जाई. लढण्यापेक्षा ईथे समेटच बरे असा शत्रूचा विचारपरिवर्तन होई. बदली योजने शिवाय समेट नाही या भीम गर्जनेने गांधीवादी चरकले. धावाधाव झाली. नेते मुंबईहून थेट पुण्या पर्यंत धावले. नुसती धावपळ व धांधल चालू झाली. सगळ्य़ांची तारांबळ उडाली. बाबासाहेब असं काही करतील याचा अंदाजच नव्हता. समेट घडविण्याच्या सा-या फुशारक्या बाबासाहेबानी उडवून लावल्या होत्या. मोठ मोठाले नेते म्हणून मिरविण्याचा ज्याना गर्व होता ते पार भूईसपाट झाले होते. सर्व नेत्यानी अवाक होऊन बाबासाहेबांच्या पुढे लोटांगण घालून गांधीपर्यंत धाव घेतली. बाबासाहेब मात्र शांत नजरेनी उडालेला गोंधळ न्याहाळत होते.\nपुण्यात गांधीची भेट घेऊन एक शिष्टमंडळ मुंबईस परत आले. दुस-या दिवशी परत परिषद भरते तेंव्हा ते शिष्टमंडळ सांगते की, “अस्पृश्याना राखीव जागा देण्यास गांधीची हरकत नाही.”\nहे ऐकुन बाबासाहेब म्हणतात, “मी माझ्या कर्तव्यापासून तसुभरही ढळणार नाही, माझा प्राण गेला तरी माझ्या लोकांशी मी घात करणार नाही. मग त्यात माझा जीव गेला तरी चालेले. त्या पेक्षा तुम्ही गांधीना आपले उपोषन अठवडाभर तहकूब करायला सांगावे.”\nबाबासाहेबांच्या रोखठोक भूमिकेमुळे दुस-या दिवशी दुपारी परिषद स्थगीत झाली.\nसप्रूनी कार्यकर्त्यांबरोबर बसून एक नविन योजना तयार केली व रात्री परत सगळे चर्चेस जमले. तेंव्हा बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य वर्गास जातीय निवाड्यानुसार स्वतंत्र मतदर संघ मिळाले आहेत. त्या बदल्यात आम्हाला अधिक जागा मिळाव्यात व मध्यवर्ती विधिमंडळात लोकसंख्येंच्या प्रमाणात अस्पृश्याना जागा मिळाव्यात.”\nपरिषदेतील नेत्याना हे मान्य झाले. जयकर, सप्रू, बिर्ला, राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी हे रात्रीच्या गाडीने पुण्यास रवाना झाले.\n२० सप्टे १९३२ रोजी ईकडे येरवडा तुरूंगात गांधीनी आमरण उपोषण सुरु केले. अस्पृश्यानी मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघावर पाणी सोडावे अन दुहेरी मतदानाचा अधिकारही विसर्जीत करुन हताश जीवन जगावे. आम्ही देऊ त्यावर समाधाना मानावे असे गांधीनी जाहीर केले. माझ्या या सर्व अटी मान्य करेस्तोवर अन्नाचे एक शीत न घेण्याचे जाहीर करुन गांधीनी बाबासाहेबांवर उपोषणरुपी अस्त्र डागले. बाबासाहेब या अस्त्राला परतवून लावतात की घायाळ होतात ते बघण्यासाठी ऊभा देश मुंबईकडे डोळे लावून होता. सर्व पत्रकार पुण्या मुंबईत ठाण मांडून बसलीत. गांधी येरवडा कारागृहातच आपले कार्यालय थाटुन बसले होते. त्यांच्या सोबत त्यांचे खंदे कार्यकर्ते होतेच. तिकडे मुंबईत बाबासाहेबाना गांधीच्या काही अत्यंत बलवान लढवय्या सरदारानी घेरले होते. बाबासाहेबांचं मानसिक खच्चिकरण करुन दलितांच्या अधिकारांची होळी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू झाले. पण बाबासाहेबानीही मुत्सद्देपणाने खींड लढवून आपला निर्णय निर्भेडपने सांगितला. मला बदली योगना सांगा. नुसतं देऊ असं बोलून चालणार नाही. मिळालेल्या अधिकाराच्या तोलामोलाची बदली योजना घेऊन या. मगच काय ती चर्चा करता येईल. बाबासाहेब बदली योजनेवर अडून बसले.\n२१ सप्टे १९३२ रोजी मुंबईहून आलेले पुढारी सकाळीच कारागृहात जाऊन गांधींची भेट घेतात. बाबासाहेबांचे मत गांधीपुढे मांडतात. त्यावर गूढ व्यक्तिमत्व परत घोळ घालतो. शांत चित्ताने सगळं ऐकुन झाल्यावर गांधी म्हणतात की विचार करुन सांगतो. ही गांधीची टिपिकल स्टाईल होती. कार्यकर्त्याना शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रमात ठेवण्यात त्यांचा हतखंडा होता. सरदार पटेल व सरोजीनी नायडू गांधीच्या सेवेत होतेच. गांधीची प्रकृती खालावत चालली होती. तुरूंगाबाहेर गांधीवाद्यांचा जमावडा वाढला होता. सप्रूनी दुपारी फोन करुन बाबासाहेबाना कळविले की लवकरात लवकर पुण्यास निघून यावे. गांधीची हालत खराब होत आहे. ही तार मिळताच बाबासाहेब रात्रीची गाडी धरुन पुण्यास निघाले. आता पुढचा सगळा खेळ पुण्यात खेळला जाणार होता.\n२२ सप्टे १९३२ रोजी सकाळी बाबासाहेब पुण्यात पोहचतात. याच दिवशी गांधीजीनी डॉ. राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी याच्या सोबत विचार विनिमय करुन पुढची स्ट्रॅटजी ठरविली. बाबासाहेबांच्या मागण्या काय आहेत हे तर मुंबईहुन आलेल्या प्रतिनिधीनी आधीच सांगितले होते. आता त्यावर गांधीनी या दोघांसोबत बसुन सखोल चर्चा केली व पुढचे पाऊल काय असेल ते ठरविले. “अस्पृश्य वर्गाच्या सर्व जागाना निवडणुकीच्या प्राथमिक व दुय्यम पद्धती लागु करण्यात याव्या.” हे गांधीनी ठरविले.\nबाबासाहेब पुण्यात पोहचले होते. नॅशनल होटेल मधे ते उतरले होते. गांधींचे म्हणने बाबासाहेबाना कळविण्यात आले. गांधीवादी पुढारी मात्र बाबासाहेबांवर दबाव आणण्याचे काम करु लागले. तणाव वाढत चालला होता. बाबासाहेबानी मुकाट्याने ब्रिटिश पंतप्रधाना तार करुन दिलेले दोन्ही अधिकार (स्वतंत्र मतदार संघ, दुहेरी मतदानाचा अधिकार) रद्द करण्या बाबत निवेदन दयावे अशी मागणी कार्यकर्त्यानी लावून धरली. थोडक्यात काय तर धाक दाखवून मिळालेले अधिकार सोडावे ही गांधीवाद्यांची युक्ती. पण या सगळ्य़ा शेळ्या मेंढ्याना भीक न घालणारा सिंह गरजून उठला. असल्या बुड शेंडा नसलेल्या मागण्या करणा-या पुढा-यांपुढे डरकाडी फोडून बाबासाहे म्हणाले “माझ्या समोर पर्यायी योजना आल्याशिवाय मी ब्रिटिश पंतप्रधानाना काहीच कळविणार नाही, मग काही झाले तरी झेलायची आपली तयारी आहे.” बाबासाहेबांचा दृढ निश्चय व भीम गर्जना इतकी प्रभावी अन भेदक होती की सर्व पुढा-यानी झटक्यात माघार घेतला. आता सर्व पुढारी पर्यायी योजना दिल्याशिवाय बाबासाहेब ऐकणार नाही या मतावर आले. पर्यायी योजना देणे आता परिहार्य झाले होते. बाबासाहे या मुद्यावर लढण्यास सज्ज आहेत व सर्वोतोपरी युद्धाची सिद्धता करुन आले आहेत हे कळताच गांधीवादयानी मवाळ भूमिका घेतली.\nदुपार पर्यंत वातावरण अत्यंत तापले होते. जयकर, सप्रू, पी. बाळू व एम. सी. राजा यानी दुपारी गांधीजींची भेट घेऊन समेट घडवून आणण्याची खात्री दिली.\nयाच दिवशी संध्याकाळी बाबासाहेब गांधीजीना भेटण्यास तुरुंगात गेले. त्यांच्या सोबत जयकर, बिर्ला, चुनीलाल मेथा व राजगोपालाचारी होते. गांधींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती. ते मृत्युच्या देशेनी बरेच पुढे निघून गेले होते. त्यांची हि अवस्था पाहून बाबासाहेबांचे हृदय द्रवेल व ते आपला निर्णय लगेच जाही करतील असा गांधीवादयांचा अंदाज होता. बाहेर गांधीवादयांनी बाबासाहेबांच्या विरोधात गगनभेदी आरोळ्यानी आकाश दणाणून सोडले होते. या घोंघवत्या आवाजात बाबासाहेबांचा हट्ट विरघळून जाईल अशी सगळ्याना आशा होती. परंतू झाले उलटेच.... युगानूयुगे गुलामीत जगणा-यांच्या अधिकारावर घाला घालणारे गांधी दिसताच बाबासाहेब अधिक दृढ निश्चयी व कठोर बनतात. आपल्या बांधवांच्या हक्कासाठी सर्वतोपरी लढा देणारे बाबासाहेब मनोधैर्य एकवटून म्हणतात, “गांधीजी तुम्ही माझ्यावर अन्याय करित आहात. तुम्हाला काही झाले तर काहीच कारण नसताना मला दोषी ठरविण्यात येईल. तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत. पण आमचे अधिकारही तेवढेच महत्वाचे आहेत.” तेंव्हा गांधी म्हणतात, “डॉक्टर, तुम्ही सुचविलेली पॅनलची पद्धती मी मान्य करतो. पण तुम्ही तुमचे दोन्ही अधिकार सोडून दयावे अन ही पॅनलची पद्धती सर्व आरक्षित जागांवर लागू करावी.” बाबासाहेबानी गांधीची ही सुचना मान्य केली. मुलाखत संपली पण आता ईतर पुढा-यांसोबत पॅनलमधे किती उमेदवार असावेत, प्रत्येक प्रांतात अस्पृश्याना किती राखीव जागा दयाव्यात, प्राथमिक निवडनुकीची पद्धत किती वर्षे चालवावी, राखीव जागांची सवलत किती वर्षे असावी अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यास सुरुवात झाली.\n२३ सप्टे १९३२ उजाडला. आता बदली मागण्याची मिटींग भरली. बाबासाहेबानी बदली मागण्यात सर्व प्रांतात एकून १९७ जागा अस्पृश्याना मिळाव्यात असे जाहीर केले. कम्युनल अवार्ड (जातीय निवाडा) नुसार अस्पृश्याना केवळ ७८ जागा मिळाल्या होत्या. पण त्या स्वतंत्र मतदार संघ म्हणुन मिळाल्या होत्या. त्या बदल्यात बाबासाहेबानी राखीव जागा स्विकारण्याची तयारी दर्शविली पण त्या बदल्यात १९७ जागांची मागणी करताच गांधीवादी संतापाने गोरेमोरे होऊन उठले. नाराजीची लाट उसळली. बरीच खडाजंगी झाल्यावर त्यानी १२६ जागा देण्याचे मान्य केले. पण बाबासाहेब हट्टाला पेटले होते. जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा निर्धार ठाम होता. पॅनल मधे किती उमेदवार असावे यावरही सभागृह पेटले. १० वर्षानी राखीव जागा रद्द कराव्यात असा गांधीवाद्यांनी आग्रह धरला पण राखीव जागांचा कालावधी न ठरविता १५ वर्षानी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे अशी बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाची अट घातली. अशा प्रकारे चर्चा १० तासापेक्षा जास्त रंगली पण एकमत होताना दिसेना. शेवटी गांधीवादयानी गांधींजी भेट घेऊन संपुर्ण वृत्तांत कथन केला. ईतर सर्व मुदयांवर गांधी राजी झाले पण राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी मात्र संकट बनुन उभा ठाकला होता. बाबासाहेबानी कालावधीला मान्यता न देण्याचा निर्णन अत्यंत कठोरपणे जाहीर करताना निक्षुन सांगितले की अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्यात याव्यात. १० किंवा १५ वर्षाचा कालावधी झाल्यावर राखीव जागा रद्द करणे म्हणजे दलितांवर अन्याय होईल असे बजावुन सांगितले.\nतो पर्यंत अशी बातमी आली की गांधीजींची प्रकृती आजुन बिघडली असुन आणिबाणीची वेळ उभी झाली होती. सायंकाळी बाबासाहेब स्वत: गांधीना भेटण्यासाठी तुरुंगात जातात. सार्वमताच्या प्रश्नाला गांधीजीनी पाठिंबा दिला पण त्यांनी वेगळाच फासा टाकला. गांधी म्हणाले ५ वर्षानीच सार्वमत घ्यावे. गांधीच्या या तर्कहीन व खोचक वाक्यानी बाबासाहेब अत्यंत दुखावतात. कधी कधी गांधी फारच तर्क विसंगत बोलत. अशा प्रकारे ही भेट इथेच संपते. गांधीच्या हट्टापायी व बाबासाहेबांच्या दृढनिश्चयापायी या दिवसाची सारी चर्चा अनिर्णायक वळणावरच थांबली.\n२४ सप्टे १९३२ दिवस शनिवार, सकाळी परत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सार्वमत यावरुन खडाजंगी होऊ लागली. गांधीवादयानी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबानी कुठल्याही परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीवजागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबानी गांधींची भेट घेतली. गांधीशी झालेली चर्चातर अधिकच बिनबुडाची व तर्कविसंगत निघाली. गांधीनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते. शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात, “५ वर्षात सार्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.”\nगांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबे दणाणले. दाबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सार्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नामनिर्देश न करता करार करावा असे ठरले. दुपारी ३ वाजता राजगोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीना सांगितली. गांधीनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. करार खालील प्रमाणे होता.\nपुणे करार (संक्षिप्त मसूदा)\n१) प्रांतीय विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.\n२) या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.\n३) केंद्रिय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.\n४) केंद्रिय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल\n५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.\n६) प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे. तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.\n७) केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.\n८) दलिताना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.\n९) सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.\nअसा होता पुणे करार.\nमसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबाना सही करु देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम. सी. राजानी मुंजे सोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्य द्रोहीनी या करारावर सही करु नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्यां करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवियाने सही केली.\nइतर सर्व सभासदानीही सह्या केल्या. अन तिकडे तुरूंगातही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यानी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.\n२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महाराज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढा-याने प्रत्यक्षपणे माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रीमंडळाने पुणे करार मंजूर करुन घेतला. त्यावर मंत्रीमंडळाने शिक्का मोर्तब केले. तिकडे दिल्लीत हिंदु महासभेनेही आपली मंजूरी दिली. अशा प्रकारे पुणे करार घडवून गांधीनी दलितांचे अत्यंत महत्वाचे दोन अधिकार काढुन घेतले. मात्र हेच अधिकार शिख, मुस्लिम व ख्रिश्चनाना खुशाल बहाल केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुणे करार\nKunal D. Yande १ जून, २०११ रोजी ११:५७ म.पू.\nमला इतिहासाची जास्त माहिती नाहि तरी कृपया खालील प्रश्न माझ्या मनात आले ते कृपया शांत करा.....\nदुहेरी मतदानाचा दलितांना काय फायदा झाला असता\nराष्ट्र म्हणून, हिंदू म्हणून त्यांना काय फायदा झाला असता\nगांधीनी स्वताचा मोठे पणा वाढवण्यासाठी आणि दलितांचा मसीहा \"ते नाहि तर आणखी कोणी नाहि\" या नियमाने हे सर्व केले का\nसावरकराना आणि हिंदू महासभेला या पासून काय फायदा झाला\nmilind kamble ९ सप्टेंबर, २०१६ रोजी ९:३० म.उ.\nमधुकर १ जून, २०११ रोजी १२:४९ म.उ.\nदुहेरी मतदानामुळे स्वत:चा एक स्वतंत्र नेता निवडण्याच्या पलिकडे त्याच भागातील हिंदु नेत्याला निवडण्याचा अधिकार बजावताना हिंदुंकडून होणा-या छळावर एक राजकीय तोडगा होता. आपल्या मागण्या लावुन धरताना मतांचा अधिकार कामी येतो.\nगांधीना अगदी आतून वाटे की चातुर्वण्य असावं. ते मणिभवनच्या भेटीत तसं बोलून दाखवितात.\nसावरकरांच मत गांधिपेक्षा थोडसं वेगळं होतं. त्याना वाटे की स्वतंत्र मतदार संघामुळे अस्पृश्य कायमचे हिंदुंपासुन दुर जातील. त्यानी अस्पृश्याना हिंदु धर्मातच ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले. धर्माची पुनरबांधनी व्हावी ते अशा मताचे होते. पण ही पुनर्बांधनी होता होता दलिती कुजून मरेल याचा त्याना अंदाज नव्हता. म्हणून बाबासाहेबानी प्रश्न लवकरात लवकर निकाली लावण्यावर भर दिला.\nतसं बाबासाहेब सुद्धा १९३५ पर्यंत सावरकरांच्या मताशी सहमत होते. हिंदु धर्मात राहूनच असृश्यांचा विकास व्हावा असे त्याना वाटे. पण नाशिकच्या चळवळीने त्यांचे डोळे उघडले व त्यानी निर्णय फिरविला.\nKunal D. Yande १ जून, २०११ रोजी ७:१३ म.उ.\nVaibhav Chhaya ५ जून, २०११ रोजी २:५२ म.उ.\nगांधी बाबानी जरी कपटी राजकारण खेळून दुहेरी मतदानाचा अधिकार टाळला असला तरी..एडल्ट फ्रेंचाईजी आणि आरक्षणाच्या माध्यमातून शोषकांची व्यवस्था देशोधडीला लावण्याचे महान क्रांतिकारक कार्य बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलंयं.\nआशिष परांजपे १३ जून, २०११ रोजी २:५६ म.उ.\nबाबासाहेबांनी एक योजना ६ मे १९४५ ला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वार्षिक अधिवेशनात सादर केली. त्या योजनेत बाबासाहेबांनी म्हटले होते की 'वन्य जातींना मतदानाचा अधिकार असू नये कारण मतदानाचा हक्क आपल्या हिताच्या दृष्टीने बजावण्याएवढे वन्य जातींमध्ये सामर्थ्य उत्पन्न झालेले नाही.' गंमत म्हणजे सवर्ण जेव्हा अस्पृश्यांच्या बाबतीत हीच भाषा वापरत तेव्हा बाबासाहेबांना संताप येत असे. बाबासाहेबांच्या मनातही कुठेतरी उच्चनीचता होती हे यावरून सिद्ध होत नाही का\nManoj weldode १० एप्रिल, २०१४ रोजी १०:५७ म.पू.\nRajendra Gadhe ११ डिसेंबर, २०१५ रोजी ८:२४ म.उ.\nमी खरच एम. डी. रामटेके सरांच अभिनंदन करतो .कि त्यांनी एवढ सोप्या आणि सरळ भाषेत या लेखाची मांडणी केलेली आहे .या लेखात कुठेच गुंतागुंत दिसून येत नाही .२४ सप्टेंबर १९३२ सालच जे वादळ या देशात सुरु झाल होत ,ते हुबेहूब लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे .अश्याच प्रकारे बहुजनांचे प्रबोधन करून भारत बोद्धामय होण्याच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहात त्यासाठी तुम्हाला राजेंद्र गाढे चा जयभीम\nRajendra Gadhe ११ डिसेंबर, २०१५ रोजी ८:२७ म.उ.\nमी खरच एम. डी. रामटेके सरांच अभिनंदन करतो .कि त्यांनी एवढ सोप्या आणि सरळ भाषेत या लेखाची मांडणी केलेली आहे .या लेखात कुठेच गुंतागुंत दिसून येत नाही .२४ सप्टेंबर १९३२ सालच जे वादळ या देशात सुरु झाल होत ,ते हुबेहूब लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे .अश्याच प्रकारे बहुजनांचे प्रबोधन करून भारत बोद्धामय होण्याच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहात त्यासाठी तुम्हाला राजेंद्र गाढे चा जयभीम\nअनामित १९ ऑक्टोबर, २०१७ रोजी ३:०१ म.उ.\nमी खरच एम. डी. रामटेके सरांच अभिनंदन करतो .कि त्यांनी एवढ सोप्या आणि सरळ भाषेत या लेखाची मांडणी केलेली आहे .या लेखात कुठेच गुंतागुंत दिसून येत नाही .२४ सप्टेंबर १९३२ सालच जे वादळ या देशात सुरु झाल होत ,ते हुबेहूब लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे .अश्याच प्रकारे बहुजनांचे प्रबोधन करून भारत बोद्धामय होण्याच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहात त्यासाठी तुम्हाला जयभीम\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २४ (गोलमेज तिसरी)\nबौद्ध दिनदर्शिका......... शोध बोध.\nआरक्षण भाग - ४\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:32:33Z", "digest": "sha1:SU2E54P73PIBAC44JQQKBN7WT62QT6CQ", "length": 5126, "nlines": 99, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "आमच्याशी संपर्क साधा | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nहे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण वेबमाहिती व्यवस्थापकांना [ मा. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांना लिहू शकता]. संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:\nजिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा – ४४३००१.\nदूरध्वनी क्रमांक : 07262-242411\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/04/01/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-21T07:51:27Z", "digest": "sha1:EAFWZM6L4GO7HXDMTHMWGD6NL22QX4FJ", "length": 21251, "nlines": 144, "source_domain": "putoweb.in", "title": "आपले भंकस रिऍलिटी शो…Part 01", "raw_content": "\nआपले भंकस रिऍलिटी शो…Part 01\n​प्लिज नोट- या पेजवरील सर्व लेखांचे सर्व हक्क putoweb.in आणि फेसबुक/पुणेरी टोमणे कडे असून कुठल्याही प्रकारचे कॉपी पेस्ट वितरण करण्याची परवानगी आम्ही डे नाही, तुम्ही फक्त शेअर करू शकता… इतर कुठल्याही पेज/वेबसाईट वर हे लेख आढळल्यास putoweb लीगल कारवाईचे हक्क ठेवतो.\nहा लेख मनोरंजनासाठी लिहिला असून कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीसोबत संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा\nआपले भंकस रिऍलिटी शो…\nमी अनेक विदेशी रिऍलिटी शो पाहिले आहेत , पण कुठले नाटकी, पकाऊ रिऍलिटी शो असतील तर आपले”च”,\nहे सगळे वेगवेगळे शोज असले तरीही याचा बेसिक फॉरमॅट एकच असतो,\nसर्वात आधी तो एक अँकर असतो, याच्या सारखे पकाऊ जगात कोणीही असू शकत नाही, हा अँकर म्हणजे तिथल्या सर्वांचा लाडका, खास करून त्या जजेस चा….पण हा इतका पकावत असतो की एखाद्या अंड्यावर याला बसवल्यास त्यातून पिल्लू नक्कीच बाहेर येईल… सर्वात पहिले म्हणजे त्याची ओव्हर एकटिंग, दुसरे म्हणजे त्याचे पांचट विनोद, याच्या या पांचट विनोदावर फक्त तो आणि जजेस हसतात, याचे जोक्स इतके फालतू असतात, इतके फालतू असतात की याला बिना बेल उमरकैद व्हायला हवी. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला याचे स्वतःचेच जोक्स खूप विनोदी वाटत असतात, कारण प्रत्येक जोक नंतर हा असे काही हावभाव करतो की, ” बस असे जोक कोणीच मारू शकत नाहीत, न भूतो न भविष्यती” याला पाहून अनेकांना एक कानाखाली मारावीशी वाटत असते, पण काय करणार असे जोक कोणीच मारू शकत नाहीत, न भूतो न भविष्यती” याला पाहून अनेकांना एक कानाखाली मारावीशी वाटत असते, पण काय करणार\nया नंतर असतात ते जजेस, खरेतर जो रिऍलिटी शो असतो त्या टेलेन्ट चा आणि या जजेस चा काहीही संबंध नसतो, म्हणजे गाण्याचा शो असल्यास जज मध्ये एखाद दोन तरी डान्स टीचर असतात, किंवा एक असा जज असतो ज्याला संगीत म्हणजे काय हे अजिबात ठावूक नसते, किंवा डान्स चा शो असल्यास त्यात मग गायक किंवा असा ऍक्टर, किंवा डायरेक्टर जज असतो ज्याला अजिबात नाचता येत नसते…\nयाहून हाइट म्हणजे जर का देशातले टेलेन्ट दाखवायचा शो असेल तर त्यात असे जजेस असतात ज्याचा असा गैर समज असतो की नाच आणि गाणे म्हणजेच टॅलेंट, त्यामुळे एखादा काहीतरी वेगळे फिजिकल प्रात्यक्षिक दाखवणारा कंटेस्टन्ट आला तर यातला एक जज डोळे काय बंद करतील, किना डोळ्यासमोर साडी काय ओढून घेईल (हि डोळ्यासमोर साडी ओढून घ्यायची कृती यासाठी कि त्यांचा साडीची एम्ब्रॉयडरी दिसायला पाहिजे वगैरे असे काहीतरी असेल कदाचित),ग त्याचे टेलेन्ट न ओळ्खतच लगेच लाल दिवा लावून त्याला बाहेर काढायला मोकळी बाई (अगं आधी पाहून तर घे तो काय करतोय…)\n नाचणारा/री, किंवा गाणारा/री कंटेस्टन्ट आल्यास लगेच हि बाई कौतुकास्पद नजरेने त्यांच्याकडे पाहते, आणि जर त्या कंटेस्टन्ट चा उत्तम पोशाख असल्यास तर मात्र विचारायलाच नको, हि बाई इतकी कौतुकाने बघते, जसं काय तिच्या मूला/मुली सोबत लग्नच लावायचं आहे, आणि जर यांना नाच गाणेच बघायचे असेल तर तशा शोज मध्ये का जात नाहीत गॉट टेलेन्ट मध्ये कशाला येतात गॉट टेलेन्ट मध्ये कशाला येतात म्हणजे यात हि येऊन लोकांनी नाच गाणेच करायचे\nआता या नंतर चा सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे एखाद्या दुःखद घटने नंतर आलेला कंटेस्टन्ट, यांच्यासोबत खूप काही बरे वाईट झाले असते, मग सगळे जण त्या व्यक्तीकडे दुःखद नजरेने पाहतात… लगेच मागे sad म्युजीक वाजवणारे तव्यावर असतातच, मग माहोल खूप दुःखद बनवला जातो, त्याची पार्श्वभूमी, त्याचे झालेले हाल, झालेला अन्याय ई. मग लगेच, जजेस भावुक होतात, आजूबाजूच्या ऑडिअन्स वर केमेरा फिरवला जातो, ते हि डोळ्यात पाणि तरारून असतात, आणि शेवटी या व्यक्ती ला (चांगला असो वा वाईट) सिलेक्ट केले जातेच, किंवा मग खूप सन्मानाने घरी पाठवले जातेच. पण जे बाकीचे मेहनत करून आलेले असतात त्यांना किंमत नसते.\nआता या रिऍलिटी शो च्या प्रत्येक जजेस ने स्वतः ची अशी एक पंच लाईन शोधलेली असते, कंटेस्टन्ट ने चांगले काम केल्यावर तो आणि अँकर दोघेही त्या जज कडे त्या स्पेशल डायलॉग मारणार का अशा भावनेने बघत असतात, त्या पंच लाईन्स पण काहितरी विचित्रच असतात, कोणी म्हणे “ओसम… फेंटास्टिक… फेंटाब्युलीअस”…. कोणी म्हणतो “क्या बात….क्या बात… क्या बात…” अरे एकदाच बोल ना क्या बात… 3-3 वेळा कशाला विचारतोस…. या अशा प्रत्येकाच्या अतरंगी पंचलाईन्स ठरलेल्या असतात… हि लाईन त्याने बोलली कि आपण समजायचे कि कंटेस्टन्ट चा परफॉर्मन्स चांगला झाला…\nआता कंटेस्टन्ट आणि त्यांचे पालक…. हे एखाद्या एपिसोड साठी बोलावले जातात… मुलगा/गी गाणे झाले, जजेस स्तुती करतातच कारण पालक आलेत ना… त्यातील एकाचे तरी आईवडील कुठल्यातरी दूर च्या गावातले असतात, यांना आपल्या भावना अनावर होतात…जजेस तर काहीही कारण नसताना ढसा ढसा, ऑक्सा बोक्षी रडतात… थोडक्यात आम्ही किती चांगले आहोत बघा… असे दाखवून द्यायचे असेल कदाचित… सगळं माहोल विस्कळीत, शांत, दुःखद मूड…. मग लगेच तो आघाव अँकर त्यांचे सांत्वन करायला पळतो, सर्वकाही शांत होते, तो अँकर मग असा परत स्टेज वर येतो जसा काय कुठला गड जिंकून आलाय… आणि पुन्हा आल्यावर एखादा पांचट विनोद () देखील मारतो…. मग लगेच सगळेजण खी खी खै खै करत हसायला लागतात…\nआता या शो मध्ये कधी खूप मोठमोठे कलाकार आपले चित्रपट प्रमोट करायला येतात, ते शो मध्ये आल्यावर एकदम घरच्यासरखे वागतात, आणि त्यांनी आयुष्यात कधीही…. एकदा हि तो शो पाहिला नसेल, तरी ही ते त्या शो मधील सर्व कंटेस्टन्ट ला ओळखत असतात, दुसरं म्हणजे त्यातून त्यांचा एक फेव्हरेट कंटेस्टन्ट हि असतो (हाच शो जिंकणार हे मग लगेच सर्वांना समजते) , आणि तिसरी हाइट म्हणजे ते सेलिब्रिटी या शो चे बिग्गेस्ट फॅन असतात…\nयात अजूनही एक प्रकारचा रिऍलिटी शो असतो, ज्यात लोकांचे इंटरव्यू घेऊन त्यांतील महत्वाचे लोक सिलेक्ट करून त्यांना गावभर दुचाकी वर फिरवले जाते, याच्या ओडिशन्स मात्र बघण्यासारख्या…. दोन टकले वगैरे असतात, यांना शक्यतो नक्की कसा कंटेस्टन्ट हवाय हे यांनाच माहिती नसते… कारण कोणी जर हसत असेल तर तो इंमॅच्युअर आहे, कोणी शांत असेल तर बोरिंग आहे, कोणी रडत असेल तर भावुक आहे, असं करत करत लाखो लोकांचे इंटरव्यू झाल्यावर मग या शो मध्ये शक्यतो जास्तकरून एकाच कम्युनिटी च्या लोकांना नेहमी सिलेक्ट केले जाते… “कि हाल हैं पाजीअपणा” असं कंटेस्टन्ट म्हणाला रे म्हणाला की जजेस खुश…. तो आला की लगेच कळते हा सिलेक्ट होणारच\nइतरांना सभ्य कसे रहावे हे शिकवणारे जजेस स्वतः च भरपूर शिव्या देतात, मारतात पण… पण शो हिट करतातच….\nअसे हे आपले रिऍलिटी शोज… एकदम टिपिकल… कुठला हि शो लावा…. फॉरमॅट ठरलेलाच….\n खाली राटिंग्स द्या आणि नक्की शेअर करा…\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged टोमणे, पुणेरी, मजेदार लेख, रिऍलिटी, शो, featured, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\n← गर्मी में चेहरे को धूप में काला होने से बचाने का आसान उपाय\nएक किस्सा- सासरे VS जावई →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/04/21212445/many-dead-in-fire-in-Chhindwara-mp.vpf", "date_download": "2018-04-21T07:52:04Z", "digest": "sha1:FGTHI3GUU4H7ZCHNT22FD3DFEFMH3FA3", "length": 12264, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "रॉकेलच्या भडक्याने भीषण अग्निकांड, १५ जणांचा होरपळून मृत्यू", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त देश\nरॉकेलच्या भडक्याने भीषण अग्निकांड, १५ जणांचा होरपळून मृत्यू\nछिंदवाडा - रॉकेल आणि खाद्य पदार्थ वितरणावेळी रॉकेलचा भडका उडून लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याच्या अमरवाडा येथे घडली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nडिझेल तस्कर रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक हैदराबाद - येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या चार\nइसिस दहशतवाद्यांचा मुंबईतील ज्यू समुदायावर हल्ल्याचा कट - गुजरात एटीएस अहमदाबाद - गुजरात दहशतवाद\n..अशी असेल सरन्यायाधीशांवरील महाभियोगाची पुढील प्रक्रिया हैदराबाद - अनेक घडामोडींनंतर\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/08/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:27:10Z", "digest": "sha1:BQCB6XXEWPNOTTCPKTOGF7BY3ZQRCI3D", "length": 33359, "nlines": 292, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: अजितदादा पवार : सर्व पक्षांचा कॉमन टार्गेट!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४\nअजितदादा पवार : सर्व पक्षांचा कॉमन टार्गेट\nमहाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक पक्षांची एकूण अवस्था पाहता कोणत्याही पक्षाची एकलाचलोची ताकद नाही हे जाहीर आहे. आघाड्या-युत्या आता ईथल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला असून त्याशिवाय रिंगणात उतरण्याची कोणाचीच छाती होत नाही हे अगदी कित्येक दशकापासून पाहतो आहे. पण याआधीच्या आघाड्या-युत्या मित्रपक्षा बद्दल बोलताना विधीनिषेढ व किमान काही मर्यादा पाडताना दिसत. कुठल्यातरी समान अजेंड्यावर एकत्र येणारे हे पक्ष एकदुस-याना मित्रपक्ष असे संबोधत असत. मित्रपक्ष व त्यांचे सदस्य यांच्याशी व यांच्या बद्दल बोलताना किमान तोंड सांभाळून बोलण्याचे नैतिक बंधन पाळताना दिसत. पण आता मात्र हा सगळा प्रकार हद्दपार होताना दिसत आहे. यावेळेस सगळा उलटा प्रकार अनुभवास येत आहे. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरुद्ध तुफान शेरेबाजी करत हिंडत असून सेना भाजपवाले परस्पर स्वत:चे मुख्यमंत्री घोषीत करुन मोकळे झालेत. तिकीटावरुन होणा-या खडाजंगीत आम्हाला एवढ्या जागा हव्या तर त्याना तेवढ्याच जागा देऊ असा दोन्हीकडून शेरा-प्रतिशारा चालू आहे. बाळासाहेब असेपर्यंत ज्या तक्रारीना नुसते कुरुबरीचे रुप होते त्या आता चक्क महामेळाव्यातील गर्जना बनताना पहायला मिळत असून याला दबाव तंत्र असे गोंडस नाव देण्यात आले. या नंतर तेवढ्याच जोरात कुंथणारा वाघाची कातडी पांघरलेला मेंढाही पाहायला मिळाला. आजवर ज्याला वाघ समजून बक-या दूर धावत होत्या त्याना नुकतच या मेंढ्याच्या कातडीचे राज उलगडल्यामुळे यांच्यात चक्क मैत्रीही घडून आली. आता निळे बकरे नकली वाघाच्या कळपातून मोठ्या ऐटीत हिंडताना दिसू लागले. मग जोडीला शेतकरी म्हणजे बैलही दाखल झाले. फक्त या बैलाला जेवणात उस लागतो एवढेच. आजवर स्वत:ला जातीवंत म्हणविणारे व नुकतच स्वत: आदीवासी असल्याचा साक्षात्कार झालेले असे एका मागून एक वाघाच्या गटात सामिल झाले. पण निवडणूकीच्या तोंडावर जागांच्या संख्येवरुन रान पेटणार असे दिसते किंबहुना नाही पेटले तरी ते पेटविण्याचा आव मात्र आणला जात आहे. ही झाली परस्परां बद्दलची कुरबूर. पण या सगळ्य़ांचे भाषण, दौरे व एकूण शेरेबाजीचे सुक्ष्म निरिक्षण केल्यास एक गोष्ट अधोरेखीत होते ती म्हणजे या सर्व लोकांचा एक कॉमन टार्गेट आहे तो म्हणजे अजितदादा पवार...\nतमाम मराठी राजकारणी ज्याच्या मागे हात धुवुन लागले आहेत तो म्हणजे अजित पवार. दादाच्या मागे लागलेला सर्वात मोठा नेता(दुर्दैवाने ते आज नाहीत) म्हणजे मुंडे साहेब. नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक संपूर्ण दादा विरोधी मोहीम होती. गोपिनाथ मुंडे तर बीड मधून लढूया म्हणून दादाना मधेच उचकवून देत. आता मुंडे बीडलाच का बोलावत आहेत हे समजून नये एवढे दुधखुळे बारामतीकर थोडीच आहेत पण मुंडेची खूमखुमी काही थांबेना... ऐकून ऐकून थकल्यावर दादाही एकदा हळूच किंचाळले... की बीड नको नि बारामती नको... लढायचंच तर तिस-याच ठिकाणाहून लढूया. दादा कितीही हळू किंचाळले तरी पत्रकाराना ऐकू जातच... ते गेलच. मग शेवटी नित्यनियमानी ही बातमी मुंडेनाही ऐकू गेली. आता बीडच्या बाहेर दादाशी कुस्ती म्हणजे केवढ्या जिवावरचं काम हे मुंडेना चांगल माहीत होतं... मुंडेना असा घाम फुटला की त्यानी चक्क निसर्गोपचार आश्रमात जाऊन घाम पुसून घेतला. अन तेंव्हापासून मुंडे असे भेदरले की त्यानंतर पुन्हाकधी त्यानी तसला प्रस्ताव दादापुढे ठेवला नाही.\nअगदी असाच दादाद्वेष करण्यात पटाईत आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या भाषणांचा संपुर्ण रोख हा दादाविरोधात असतो. सेना सत्तेत आल्यास दादाचं काय करेल याची उद्धवाकडे एक यादी आहे. त्या यादीप्रमाणे दादाना उपाशी ठेवणे, तंगड्या तोडणे, झोप उडविणे, पाणी न देणे असे नाना प्रकार करुन शेवटी बेड्या ठोकणे असा एकूण कार्यक्रम आखलेला आहे. दादासाठीची यादी धरुन हिंडणा-या उद्धवकडे राज्यासाठीची यादी मात्र दिसत नाही. त्यांच्याकडे महाराष्ट्रसाठी काय आराखडा आहे ते कधी भाषणांतून मांडताना दिसले नाही. थोडक्यात अजितदादाचा सूड घेण्यासाठी सत्ता द्या अशी यांची मागणी दिसते. मग दादावर अनेक आरोपा प्रतिआरोप झडतात व एवढेच नाही तर सेना निवडून आल्यास पवाराना कशा बेड्या ठोकणार याची हमीच दिली जाते. आणि समस्त सैनिक टाळ्या पिटतात.\nपण एक साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही की दादाना बेड्या ठोकायच्या म्हणजे त्याना कोर्टात दोषी ठरवावे लागेल. अन कोर्टात दोषी ठरविण्यासाठी सत्तेची गरजच काय आरोप सिद्ध करणारे पुरावे द्या म्हणजे झाले. जर तुमच्याकडे ते पुरावे असतील तर आजही दादाना बेड्या ठोकता येतील. नसतील तर तुम्ही आज जो दावा करता तो बिनबुडाचा नाही का आरोप सिद्ध करणारे पुरावे द्या म्हणजे झाले. जर तुमच्याकडे ते पुरावे असतील तर आजही दादाना बेड्या ठोकता येतील. नसतील तर तुम्ही आज जो दावा करता तो बिनबुडाचा नाही का मग असे बिनबुडाचे आरोप करुन कोणाला शेंड्या लावताय मग असे बिनबुडाचे आरोप करुन कोणाला शेंड्या लावताय दादाना दंड देण्यासाठी सत्तेची अजिबात गरज नाहीये. पण हे लोकं जर बेड्यासाठी सत्ता मागत असतील तर त्यातून दोन अर्थ निघतात. एक तर सत्ता मिळाल्यावर सत्तेचा दुरुपयोग करत दादाना बेड्या ठोकणार की कसे दादाना दंड देण्यासाठी सत्तेची अजिबात गरज नाहीये. पण हे लोकं जर बेड्यासाठी सत्ता मागत असतील तर त्यातून दोन अर्थ निघतात. एक तर सत्ता मिळाल्यावर सत्तेचा दुरुपयोग करत दादाना बेड्या ठोकणार की कसे जर सत्तेचा दुरुपयोग करणार नसतील व अरोप सिद्ध करणारे पुरावे असतील तर मग आजच का नाही कोर्टात ते सिद्ध करत जर सत्तेचा दुरुपयोग करणार नसतील व अरोप सिद्ध करणारे पुरावे असतील तर मग आजच का नाही कोर्टात ते सिद्ध करत सेना आज कोर्टात ते सिद्द करत नाही ही गोष्ट पाहता यांच्याकडे पुरावा नाही हे जाहीर आहे. माहितीच्या अधिकारात पुरावे गोळा करुन अरोप सिद्ध करण्याचा मार्ग खुला असताना ते सिद्ध होत नाही हेच सिद्ध होते. याचाच अर्थ सेनावाले जो काही दावा करत आहेत तो खोटा असून साप म्हणून भूई थोपटण्याचा हा यांचा जुना धंदा आहे. दादा अरोपी असेलही, पण या घडीला तरी उद्धवची लबाडी बाहेर पडते... सत्ता हातात घ्या व खोटे पुरावे तयार करुन बेड्या ठोका असा कार्यक्रम ठरला असावा ही शंका घ्यायला वाव आहे.\nम्हणजे सेना भाजपाच्या हातात सत्ता गेल्यास दोन शक्यता आहेत. एकतर ही लोकं खोटे पुरावे उभे करणार किंवा आजच्या पोकळा बाता विसरुन जनतेला शेंड्या लावल्याचा आनंद साजरा करुन म-हाटी तिजोरीची लूट सुरु करणार. हा सगळा तर्क व एकूण परिस्थीती पाहता अजितदादाच्या विरुद्ध यानी कितीही रान उठविले तरी यांच्याकडे सबळ पुरावा नाही हेच सिद्ध होते. ही झाली एक बाजू...\nआता दुसरी बाजू अशी की अजित पवारांचे विरोधक फक्त विरोधी पक्षातच नाही तर ज्यांच्याशी राष्ट्रवादीचे मागच्या दहा-पंधरा वर्षा पासून मैत्रीचे नाते आहे, जे सत्तेतील सोबती आहेत व महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची साथ अत्यंत महत्वाची आहे ते कॉंग्रेसी सुद्धा मधूनच दादाच्या विरोधात शेरेबाजी करताना दिसतात. जागावाटपावरुन तर अनेक रुप पाहायला मिळत आहेत. अगदी एकलाचलो वगैरेचे नारे देताना सगळा रोख दादाविरोधी दिसला. कॉंग्रेस हा पक्ष राष्ट्रवादीला सोडून काहीच करणार नाही हे जाहीर आहे तरी सुद्धा अधून मधून कॉंग्रेसचा राग उसळतो तेंव्हा तो अजितदादांवर जाऊन आपटतो. म्हणजे कॉंग्रेसी हे सत्तेतले मित्र असले तरी त्यांच्या मनात अजितदादांबद्दल कायम एक खदखद असते याचे अनेक अनुभव आहेत.\nपवार पुराणाची तीसरी बाजू तर अजुनच अवाक करणारी असून खुद्द राष्ट्रवादीमधील जेष्ठ नेत्यांचा दाबून ठेवलेला दादाद्वेषे अधेमधे निसटत असतो. मग लगेच सारवासारव करुन प्रकरण दडपले जाते खरे पण स्वपक्षातही दादाचे विरोधक काही कमी नाहीत.\nवरील एकूण परिस्थीतीचा नीट अभ्यास केल्यास दोन शक्यता दिसतात.\nएकतर अजितदादा खरोखरच वाईट व्यक्ती असून जातील तिथे विरोधक निर्माण करतात. जर हे खरे असेल तर त्यांची राजकीय कारकिर्द फार काळ टिकणार नाही.\nदुसरी शक्यता म्हणजे ते अत्यंत मुरलेले व धोरणात्मक राजकारणी असून सर्वाना पुरुन उरणारा मुरब्बीपणा त्यांच्या ठायी ठासून भरलेला आहे.\nअजितदादा नव्वदीमध्ये राजकारणात आले. आज त्याला जवळपास २५ वर्षे होत आलीत. दिवसागणीक त्यांचं राजकीय वजन वाढत गेलेलं दिसते. अनेक अरोप प्रतिआरोपातून ते सुटत गेले व आज उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत जाऊन बसले आहेत. ही संपुर्ण वाटचाल पाहता पहिली शक्यता टिकत नाही. अनेक अडचणीवर मात करत अजितदादानी आज जे काही गाठले ते पाहता ते एक मुरलेले राजकारणी असून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन इतकं जास्त आहे की विरोधक तर सोडाच पण मित्रपक्षातील नेत्यानाही न्यूनगंड येऊन दादाच्या विरोधात शेरेबाजी घडून जाते. मागच्या महिनाभरातील सगळे पेपर चाळल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते की महाराष्ट्रातील सगळं राजकारण दादाच्या विरोधात उभं होत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जी काही व्युहात्मक आखणी चालू आहे त्यातील सगळा रोख दादाना परास्त करण्याच्या बाजूने लावला जात आहे. प्रचारसभा सुरु व्हायच्या असल्या तरी पेपरातून होणारे आरोप दादाना घेराव टाकण्याचे मनसूबे स्पष्ट करतात. युती, महायुती, डावे, उजवे, हिरवे, निळे व खुद्द मित्रपक्ष या सगळ्यांचा कॉमन टार्गेट कोण तर अजितदादा पवार...\nजागावाटपावरुन सध्या सर्वच आघाड्यात अंतर्गत धुसफूस सुरु आहे. कोणाचे कोणाशी वाजून काय फायनल चित्र असेल ते येत्या काही दिवसात कळेलच. पण जर का आहे तसेच चित्र राहिले तर मात्र अजितदादावर सर्व दिशानी प्रहार होणार व त्यात कदाचीत त्याना मातही खावी लागेल. सध्या जनमानसात असलेला शासनविरोधी रोष पाहता दादाचा धुव्वा उडाला तरी फारसे नवल वाटणार नाही. पण सर्वांचा शत्रू फक्त अजितदादा ही गोष्ट दादांचं पोटेन्शिअल अधोरेखीत करते. राष्ट्रवादीचा पराभव झालाच तर ती घटना अजितदादासाठी सर्वात मोठी संधी असेल. आजवर त्यांच्या कर्तुत्वाला काकाच्या कर्तुत्वाचे आवरण झाकोळत राहिले. दारुण पराभव झाल्यास पुढच्या पाच वर्षात पुन्हा एकदा काका पुतण्याच्या प्रयत्नातून जे काही पक्षबांधणीचे काम होईल त्यात वयामुळे थोरल्या पवारांवर मर्यादा पडून अजित पवारांचे कर्तूत्व ठसठशीत उमटेल... त्यातुन जो अजित पवार उभा होईल तो निर्विवाद कर्तूत्ववान दादा असेल. या निवडणूकीत दादा हे सर्वांचे कॉमन टार्गेट असणे हेच सांगून जाते की पुढल्या काळात महाराष्ट्राचा सत्ताधीश कोण असेल\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अजितदादा पवार, चालू घडामोडी, विधानसभा २०१४\nVijay Shendge ३ ऑगस्ट, २०१४ रोजी ८:०० म.उ.\nआपल्या लेखाला माझा विरोध नाही. पण दादांचं मोठेपण हे शरद पवारांच्या पुण्यात आहे. दादांचंच सुप्रिया ताईंना कशामुळे ओळखतात लोकं खरंच असं काय काम केलंय दादांनी खरंच असं काय काम केलंय दादांनी पण भाषा मात्रं अशी असते कि त्यांनी पानिपतची लढाई जिंकून हे महाराष्ट्र राज्य उभं केलंय. शक्य झाल्यास माझा Politics : उद्धवा जमिनीवर ये हा २१ मी रोजी लिहिलेला लेख जरूर पहावा.\nChetan S ३ मार्च, २०१७ रोजी ३:४० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसत्तेचा माज आणि हिंदुत्वाची खाज\nअजितदादा पवार : सर्व पक्षांचा कॉमन टार्गेट\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-21T07:31:10Z", "digest": "sha1:V3D5I25PJQJ6G6QIYYY5PC3EG3TMSIMU", "length": 5827, "nlines": 68, "source_domain": "punenews.net", "title": "पुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन… – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / पुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन…\nपुण्यात साकारलं गेलंय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन…\nकलादालनाची वैशिष्ट्ये जाणून घ्या… (फोटो फिचर)\nयेत्या २२ एप्रिलला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलादलनाचे उद्धघाटन…\n[वीरेश आंधळकर] पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : स्व.बाळासाहेब ठाकरे मराठी जनतेच्या अधिराज्य गाजवणारे एक अवलियाचे नेता होते. बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे भल्या भल्यांन गारद करत होती. पुणे महापालिकेच्यावतीने बाळासाहेबांना श्रंद्धाजली म्हणून त्यांचा व्यंगचित्रांचा ठेवा जतन केला जात आहे. इतकंच नव्हे तर तो सर्वांसाठी खुला करण्यात येत आहे. नेहरू स्टेडियमच्या बाजूलाच बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यात आले आहे. या कलादलनाचे उद्धघाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.\nपहुयात या कलादालनात काय आहे…\n* या ठिकाणी एकूण 4 दालने उभारण्यात आली आहेत.\n* पहिल्या मजल्यावर स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्रे ठेवण्यात येणार आहेत.\n* दुसऱ्या मजल्यावर सभा हॉल तयार करण्यात आला आहे.\n* तिसऱ्या मजल्यावर 60 ते 70 लोक बसण्याची व्यवस्था असणारे एक मिनी अम्पिथीएटर असणार आहे.\n* चौथ्या मजल्यावर व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यासठीची व्यवस्था असणार आहे.\nPrevious मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या बारामतीत…\nNext पुण्यात पुन्हा जळीतकांड; कोथरुड परिसरात दहा वाहने जाळून खाक\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/slab-collaps/", "date_download": "2018-04-21T07:50:23Z", "digest": "sha1:YDRXN4IAKHFNALWRVLJ4BC3CS5CMMPTG", "length": 1735, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Slab collaps – Pune News Network", "raw_content": "\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nJuly 29, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=78&product_id=525", "date_download": "2018-04-21T07:54:42Z", "digest": "sha1:ZMGPCWAZZBRZXGPBAQ7BWPYW5H35K3OO", "length": 3566, "nlines": 67, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "America Aani Americans | अमेरिका आणि अमेरिकन्स", "raw_content": "\nAmerica Aani Americans | अमेरिका आणि अमेरिकन्स\nAmerica Aani Americans | अमेरिका आणि अमेरिकन्स\n‘अमेरिका आणि अमेरिकन्स’ हे पुस्तक लोकसंस्कृतीच्या सीमा ओलांडून पुढे जाते, याचे कारण ते मानवी अनुभूतीशी केवळ प्रामाणिक आहे असेच नाही, तर ते सार्वत्रिक आहे. वैयक्तिक, खाजगी अनुभव आणि साहसांद्वारे सौ. उषा प्रभुणे वाचकांना खिळवून ठेवतातच, पण वाचकांचे मन आपल्या लिखाणामध्ये गुंतवून ठेवून, त्यांना आपल्या अनुभवाच्या समृद्धतेची आणि साहसी वृत्तीच्या मोहिनीची अनुभूती मिळवून देण्यामध्येही त्या यशस्वी ठरतात.\n- टिफनी बॅलर्ड, प्रोफेसर, सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटी,\nअमेरिकन लोकांच्या सवयी, जीवनविषयक दृष्टिकोन आणि जीवनशैली याकडे परदेशी, विशेषत: भारतीय कसे बघतात, याची कल्पना मला ‘अमेरिका आणि अमेरिकन्स’ या पुस्तकामुळे आली. सौ. उषा प्रभुणे यांची अनुभव अभिव्यक्त करण्याची शैली व त्यांचा भावाविष्कार ह्या गोष्टी\nखरोखर अनन्यसाधारण आहेत. म्हणूनच जगातील सर्व रसिकांच्या हृदयाचा ताबा घेण्याची क्षमता या पुस्तकाला लाभली आहे.\n- शेली रोझेनबर्ग, संपादक, स्प्रिंगफिल्ड, टेनसी, अमेरिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/traffic-congestion-in-thane-3-1614929/", "date_download": "2018-04-21T07:53:07Z", "digest": "sha1:UXVL6AWFAYIMR5TDGWI67BFIUMKTJT3Z", "length": 14775, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Traffic congestion in Thane | ठाणे मेट्रोचे काम लवकरच | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nठाणे मेट्रोचे काम लवकरच\nठाणे मेट्रोचे काम लवकरच\nकोपरी पुलावरील वाहतूक कोंडीवर महिन्याभरात तोडगा\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकोपरी पुलावरील वाहतूक कोंडीवर महिन्याभरात तोडगा\nमुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम महिनाअखेरीस सुरू होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. ठाणे मेट्रोची निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आणि त्यासोबतच भिवंडीतील माणकोली आणि रांजनोली भागातील उड्डाण पुलावरील उर्वरित मार्गिका एक जूनपासून वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.\nठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पूल चार पदरी असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीने या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोपरी येथे नवा आठ पदरी पूल बांधण्यात येणार असून या कामाची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन महिनाअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\n१ जूनपासून उड्डाणपुलाची एक बाजू खुली\nमुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील माणकोली आणि रांजनोली भागातील उड्डाणपुलाची कामे रखडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. हा मुद्दा बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांचाही आढावा बैठकीत घेतला. त्यावेळेस माणकोली येथील उड्डाणपुलाची दुसरी बाजू आणि रांजनोली येथील उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी एक जूनपासून खुली होणार असल्याची माहिती दराडे यांनी बैठकीत दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/28/3-cool-clay-crafts-to-preserve-your-memories/", "date_download": "2018-04-21T07:46:08Z", "digest": "sha1:2ZGGDORAZMPJ7W44TMZY4DAC7AJTR7WU", "length": 7013, "nlines": 126, "source_domain": "putoweb.in", "title": "3 COOL CLAY CRAFTS TO PRESERVE YOUR MEMORIES", "raw_content": "\n← सुपरहिट नोकिया ३३१० दोबारा लॉन्च के लिए तैयार |Price & features\nगब्बर वर निबंध →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-6-mns-corporators-with-shivsena-detail-news-468237", "date_download": "2018-04-21T07:40:17Z", "digest": "sha1:TJ6TIBOMBADAFAJAVUFJ5OX3HIEZQ2YR", "length": 15235, "nlines": 142, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, दगाफटका योग्य नाही, राज ठाकरेंचा संताप", "raw_content": "\nमुंबई : मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, दगाफटका योग्य नाही, राज ठाकरेंचा संताप\n‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.\nहे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या जबरदस्त खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, दगाफटका योग्य नाही, राज ठाकरेंचा संताप\nमुंबई : मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, दगाफटका योग्य नाही, राज ठाकरेंचा संताप\n‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.\nहे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या जबरदस्त खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/wakad-engineer-murder-doctor-wife-11779", "date_download": "2018-04-21T07:43:01Z", "digest": "sha1:SMZ5MPT73FSUGKVXMEL74A23BIG6DEJE", "length": 14390, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wakad engineer in the murder of doctor wife वाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून | eSakal", "raw_content": "\nवाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nपुणे - घरगुती भांडण, पैशाचा वाद व चारित्र्याच्या संशयावरून एका संगणक अभियंत्याने डॉक्टर पत्नीचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी (ता. 13) रात्री दहाच्या सुमारास वाकड येथे घडली. निर्दयीपणे पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पतीला वाकड पोलिसांनी कात्रज येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेत अटक केली.\nपुणे - घरगुती भांडण, पैशाचा वाद व चारित्र्याच्या संशयावरून एका संगणक अभियंत्याने डॉक्टर पत्नीचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी (ता. 13) रात्री दहाच्या सुमारास वाकड येथे घडली. निर्दयीपणे पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पतीला वाकड पोलिसांनी कात्रज येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेत अटक केली.\nमनोज पाटीदार (वय 40) रा. ओझोन पार्क वाकड असे अटक केलेल्या खूनी अभियंत्यांचे नाव आहे. गुरूवारी (ता. 14) त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली. अंजली मनोज पाटीदार (वय 30, रा. वाकड) असे खून झालेल्या डाँक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंजलीचा भाऊ अमर संतराम चंदनव (वय 32) रा. अनुदीप सोसायटी लोहगाव यांनी फिर्याद दिली आहे.\nवाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पाटीदार हा संगणक अभियंता असून हिंजवडी येथील टीसीएस कंपनीमध्ये नोकरीस आहे. अंजली ही त्याची तिसरी बायको असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने 2011 साली मुंबई येथे एका तरूणीशी विवाह केल्याची माहीतीही पोलिसांना मिळाली आहे. त्या पत्नीचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजते. तर त्यानंतर कोंढवा येथे आठव्या मजल्यावरून पडून त्याच्या दुसऱ्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.\nअंजली व मनोजचा पाचवर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन वर्षाचा एक चिमुरडा मुलगा आहे. अंजलीचा वाकड येथील शेड्गेवस्ती येथे मदर केयर नावाचा दवाखाना आहे. बुधवारी किरकोळ कारणाहून रात्री त्यांच्यामध्ये भांडण झाले. रागाच्या भरात मनोजने रुग्णालयातच अंजलीवर पिस्तुल रोखून गोळीबार केला. या हल्ल्यात तिच्या डोक्यातून गोळी आरपार शिरल्याने अंजलीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर मनोज पळून गेला होता मात्र पोलिस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत त्याचे मोबाईलवरून व गाडीनंबरचा शोध लावून अवघ्या चार तासात मनोजला कात्रज येथे पक़डून ताब्यात घेतले.\nअंजलीचा खून झाला त्यावेळी या दाम्पत्यांचा दोन वर्षाचा चिमुरडा मुलगा प्रयाग हा दवाखान्यातच होता. त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या आईचा खून झाला व ती रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळल्याचे पाहून तो आपल्या आईसाठी आक्रोश करीत दवाखान्याबाहेर आला. मात्र त्याचा निर्दयी बाप त्याला तेथेच सोडून फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/22/can-you-peel-a-tooth-coke-vs-teeth/", "date_download": "2018-04-21T07:48:32Z", "digest": "sha1:SOUTL4QIQAH7HYFKPUDR54N7X3HW2GTL", "length": 7057, "nlines": 127, "source_domain": "putoweb.in", "title": "Can you PEEL a Tooth? Coke Vs Teeth", "raw_content": "\n← Puto पेज चा मोस्ट likes आणि शेअर्ड झालेला इलेक्शन काळातील पोस्ट्स चा स्टॉक\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_4.html", "date_download": "2018-04-21T07:41:05Z", "digest": "sha1:YMD2J22YNGD7HBO7ZIKP57DDTWZCMPB3", "length": 38774, "nlines": 316, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: दारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का?", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, ४ जुलै, २०१३\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nभारतीय संस्कृतीत अनेक गोष्टिंचे चुकीचे मुल्यमापन केल्या गेले व त्यातून काढलेले निष्कर्ष आणि मुल्ये ईथल्या समाजावर मोठ्या शिताफिने रुजविण्यात आले. अन कमाल म्हणजे कित्येक शतकांपासून ती टाकाऊ म्युल्ये मोठ्या स्वाभिमानाने ईथला समाज जपत आला आहे. पुढे सामाजिक व शैक्षणीक क्रांती झाली, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारा नवा समाज जन्मास आला. अन भारत बदलू लागला. तरी काही जुनी मुल्ये मात्र आजुनही चिकटलीच आहेत. ईथला माणूस शिकला, सवरला, विदेशात गेला वा कित्तीही मोठा झाला तरी काही जुने मानसिक खरखटे मात्र धुतल्या गेलेच नाही. त्यातील ठळकपणे जाणवणारे खरखटे म्हणजे दारु व श्रीमंती.\nदारूरुपी सापाच्या नावाने भुई धोपटणे चालू आहे.\nनिकष काय वापरतात ते माहीत नाही पण दारू पिणे म्हणजे वाईट... हे आपलं ठरलेलं आहे. अगदी लहानपणापासून आपल्या बालमनावर हे बिंबविलं जातं की दारू पिणे म्हणजे अपराध. तो एक सामाजिक व सांस्कृतिक गुन्हाच आहे असं ठासून ठासून मनावर बिंबवताना नात्यातल्या थोरामोठ्यांपासून अगदी चिल्ले पिल्लेही थकत नाही. तुम्ही जर दारू पिलात तर घरातली मोठी मंडळी तुम्हावर डाफरतातच पण अगदी घरातली कोकरं सुद्धा तुच्छ कटाक्ष टाकत “आले आता हे पिऊन” असं म्हणतात. अगदीच शब्दानी बोलता आले नाही तरी त्यांची नजर यातलं सगळं बोलत असतात. का बरं आपल्याकडॆ दारूला एवढं वाईट मानलं जात त्याला अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे देवभोळेपणा. दुसरं कारण अशिक्षीतपणा, तिसरं कारण म्हणजे ईथले धर्माचे ठेकेदार, जे नेहमी दारू ही कशी वाईट वगैरेच्या बाता आपल्या कथा/प्रवचनांतून रुजवत असतात. अन सगळ्यात प्रभावीपणे हा गैरसमज जर कुणी पसरवत असेल तर ईथले साहित्यिक व समाजसेवक. म्हणजे अनिल अवचटच्या पट्टितले लेखक व सामाजिक कार्यकर्ते. या सगळ्यानी दारुच्या नावानी खडे फोडताना मुख्य कारणाकडून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे.\nदारू पिणे वाईट आहे हे सांगताना ही सगळी लोकं ईथल्या पट्टीच्या बेवळ्यांकडे बोट दाखवतात. मग काय, त्या बेवळ्यांच्या मोजपट्टीने सगळ्या पिणा-यांचे मुल्यांकन सुरु होते. ईथेच खरी गल्लत होते. बरं ईथल्या सर्व पिणा-यांच्या प्रमाणात या बेवळ्यांचा आकडा % मध्ये काढला तर तो ०.००१ वगैरे निघेल. म्हणजे दारू पिणे हे वाईट आहे हा दावा धुडकावून लावण्यासाठी असलं स्टॅटिस्टीक मदतीला धावू शकते खरं पण तो उपलब्ध आहे का\nतर माझं म्हणनं हेच आहे की ईथल्या दारू पिणा-याचं मुल्यमापन करताना थेट बेवड्याची मोजपट्टी वापरली जाते. मग काय प्रत्येक दारू पिणारा एक सेकंदात तुच्छ ठरतो. बर हे मुल्यमापन एवढ्यावरच थांबलं असतं तर हरकत नव्हती पण ते थांबत नाही. बेवड्याची मोजपट्टी वापरायची, प्रत्येक पिणा-याला बेवड्याच्या गटात नेऊन उभं करायचं. मग तो बाटली करतो म्हणजे बाईकडेही जात असेल, मग जुवाही खेळत असेल, मग घरचे पैसेही उधळत असेल असे नाना तर्क लढविले जातात. यातलं काहीच सापडलं नाही तर मग तो बायकोला त्रास तर देत असेल, घरी नीट वागत नसेल ईथ पर्यंतचे धाव घेतली जाते. यातले जास्तीत जास्त लेबल चिकटविण्याचा प्रयत्न केला जातो. मागे अमिर खाननी त्याच्या प्रसिद्ध मालिकेत दारुवरचा एपिसोड झाल्यावर “प्यायचं असेल तर रात्री झोपताना थोडसं प्यायला हरकत नाही” असं म्हटल्यावर अवचटकन्येनी त्यावर सडकून टीका करत \"का म्हणून रात्री झोपताना तरी प्यावी अजिबात पिऊ नये\" म्हणत पिण्या-यांवर तुटून पडल्या. दारू पिल्याने माणूस बरबाद होतो व संसाराचं वाट्टोळं होतं हे तत्वज्ञान सगळेच पाजळत असतात. त्यामुळे संसाराचे तीन तेरा तर वाजतातच पण बेकारी व गरीबी वाढत जाऊन देशाचं नुकसान होतं. विकास कुंठत जातो... ईथ पर्यंतचं तत्वज्ञान ठोकून ठेवलं आहे. ही सगळी यंत्रणा दारु विरोधी प्रचारात झोकून देऊन काम करत असते.\nमग मला त्याना प्रश्न विचारावासा वाटतो की ते फ्रेंच तर पट्टीचे दारु बहाद्दर. एकवेळचं अन्न नसलं तरी चालेल पण रोज प्यायला हवी. मग ते कसे काय एवढे प्रगत. अगदी रशीयनांचं सुद्धा असच आहे. तेवढचं कशाला जपानी लोकं सुद्धा रोज सायंकाळी ऑफीसातून बाहेर पडले की वाईन प्यायला जातात. या सगळ्यांच्या दारुत अल्कहोलाचे प्रमाण कमी जास्त असेलही पण शेवटी ते अल्कहोलच ना या सगळ्य़ांची प्रगती पाहता एक गोष्ट छातिठोकपणे सांगता येईल ती म्हणजे दारुनी नुकसान होत नाही. एकदा हे मान्य केलं की आपल्याकडच्या दारुड्यांचा स्वतंत्र एंगलनी अभ्यास करायचा मार्ग मोकळा होतो. पण जोवर दारु हेच वाईट असं ठरवून टाकाल तो पर्यंत अभ्यासाची दारं बंद असणार. जर जगातील ईतर देशात दारुनी माणसांचं नुकसान केलं नाही तर ईथेच कसं काय केलं या सगळ्य़ांची प्रगती पाहता एक गोष्ट छातिठोकपणे सांगता येईल ती म्हणजे दारुनी नुकसान होत नाही. एकदा हे मान्य केलं की आपल्याकडच्या दारुड्यांचा स्वतंत्र एंगलनी अभ्यास करायचा मार्ग मोकळा होतो. पण जोवर दारु हेच वाईट असं ठरवून टाकाल तो पर्यंत अभ्यासाची दारं बंद असणार. जर जगातील ईतर देशात दारुनी माणसांचं नुकसान केलं नाही तर ईथेच कसं काय केलं हा शोध सुरु होतो. म्हणजे दारू विरोधी मोहीमेत जे काही सांगितलं जातं ते असत्य आहे.\nआपल्या देशात दारूनी नुकसान केलं असं जरी वरवरचं चित्र असलं तरी खरा घात अविद्येनी केलं हे दिसून येईल. त्याच बरोबर आर्थिक सुबत्तेच्या अभावानीसुद्धा आपला घात केला आहे. शिक्षणातून सजगता निर्माण होते व आर्थीक सुबत्ताही येते. एकदा समाज शिक्षीत झाला की मग दारू त्याच्यावर हावी होत नाही. काही अपवाद असतीलही पण यांची संख्या त्या अपवादाला नियम ठरवेल एवढी नक्कीच नाही. थोडक्यात दारूच्या नावानी लोकनी कितीही बोटं मोडले तरी खरा आजार दारू नसून अशिक्षीतपणा आहे. एकदा तुम्ही शिकलात की दारू शाप ठरत नाही. जगभरातल्या कुठल्याच देशात दारू शाप ठरलेली नाही, त्यामूळे ती ईथेही शाप ठरणार नाही. दारू म्हणजे वाईट असा प्रचार चालविणारे मुर्ख व कावेबाज आहेत. मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करुन समाजाची दिशाभूल करणारे हे तथाकथीत लोकं देशाचं नुकसान करत आहेत. दारूच्या नावानी भुई धोपटणा-याना खरा साप अविद्या आहे हे पक्के माहित आहे. पण लोकाना एकदा खरा साप दिसला की त्या सापाला ठेचून समाज पुढे जाईल या भितीने हे भोंदू लोकं दारू नावाच्या काल्पनिक सापाच्या नावानी भूई धोपटत आहेत व स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेत आहेत. आपण या बनावट समाज सेवकांपासून सावध राहिले पाहिजे. दारूच्या नावानी भुई धोपटणे सोडून खरा साप शोधला पाहिजे. खरं तर आपल्याला तो शोधायचीही गरजच नाही. ज्योतीबानी हा साप आम्हाला आधीच दाखवून दिला आहे. ज्याच्या कुणाच्या घरात हा अविद्येचा साप आहे, त्यानी आधी तो ठेचला पाहिजे. एकदा अविद्येचा साप ठेचला की मग अंधश्रद्धेचाही साप ठेचला जाईल. घरात विद्या आली की पैसाही येईल. जिवनमान उंचावले की दारू तुमचं केसही वाकडं करु शकणार नाही. किंबहुना दारूत ती ताकतच उरत नाही. जर्मन, फ्रेंच, रशीयन व अमेरीकनांकडे पहा. ते आपल्या तुलनेत प्रचंड अल्कहोल सेवन करतात, तरी त्यांच्याकडे दारिद्र्य नाही. याचे कारण विद्या आहे. दारु वाईट असती तर हे सगळे देश भिकेला लागले असते पण तस झालेलं नाहीये. म्हणजे आमचं काहीतरी चुकतं. दारू हा खरा आजार नाहीच मुळी. ईथल्या तथाकथीतानी दारु विरोधी विचार आमच्या डोक्यात भरवून ठेवले व ख-या आजाराला मोकाट सोडलं. आज पर्यंत दारु दारु म्हणून आपण सगळे भुई धोपटत आलो आहोत. हा दारु नावाचा साप ना विषारी आहे ना चावणारा आहे. त्यामूळे आता दारूच्या नावाने भुई धोपटणे सोडा व अविद्येचा व अंधश्रद्देचा साप शोधा. त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन देव व धर्म नावाचाही सापही ठेचा.\nदारूचे अतिरीक्त सेवन अन त्यातून उद्भवणा-या समस्यांकडे बोटत दाखवत असाल तर त्यावर दारुबंदी हा उपाय असूच शकत नाही. शिक्षणातून जसं ईतर सगळ्या गोष्टीना शिस्त लागते तसच दारु पिण्यालाही शिस्त लागतेच. अतिरिक्त दारुसेवना जर काही उपाय असेल तर तो दारु बंदीचा नसून शिस्तीचा. अन ही शिस्त फक्त शिक्षणातून येते. (सुशिक्षीत बेवड्यांकडे बोट दाखवताना तो आकडा अपवादात मोडतो हे ध्यानात असु द्या)\nजसं आपण दारूच्या नावानी भुई धोपटत आलॊ अगदी तसच श्रीमंतीच्या नावानीही भुई धोपटली जाते. श्रीमंत म्हणजे वाईट, श्रीमंत म्हणजे जुलूमी, श्रीमंत म्हणजे शोषणकर्ता, श्रीमंत म्हणजे उच्चभ्रू-चोर अन श्रीमंत म्हणजे गरीबांचा-शत्रू हे आपल्या समाजातील जवळपास सगळ्याच वर्गात लहानपणापासून बिंबविलं जातं. मग मोठं होताना श्रीमंत माणसाला शत्रूस्थानी ठेवूनच पोरं वाढतात. याचे दोन नुकसान, एक तर श्रीमंत बनण्याची ईच्छा लहानपणीच विरुन जाते. अन दुसरं म्हणजे आत्मविश्वास लुप्त होऊन धाडसी कामं करण्याचा गूण विकसीतच होत नाही. त्यामुळे पैशासाठी झटणे, सुखवस्तू जिवनाचा पाठलाग करणे अशा अनेक गोष्टी वर्ज्य ठरल जातात. म्हणूनच ईथे उद्योग व आर्थीक भरारीचा कायमच अभाव राहीला. दुसरं नुकसान म्हणजे आत्मविश्वास गमावलेल्या पिढ्या निर्माण होत गेल्या. कारण आत्मविश्वास हे बंद खोलित बसून निर्माण होत नसतं, तर स्पर्धेच्या सागरात उडी टाकल्यावर प्रवाहातल्या चार लाटांवर आदळून आपटून झाल्यावर प्रवाहाशी लढण्याचा स्वभाव विकसीत होत जातो अन त्यातून निर्माण होतो लढाऊ स्वभान नि आत्मविश्वास असणारा समाज. अन हाच समाज यश खेचून आणत असतो. आयुष्यात अनिश्चितता जेवढी जास्त लढाऊपणा व आत्मविश्वास तेवढाच जास्त. अनिश्चितता व खडतर जिवनच यशाच्या दिशेनी वेगवान प्रवास घडवून आणत असतो. अन श्रीमंतीच्या वाटेवर चालताना वरील सगळ्या गोष्टींचा सामना ढिगानी करावा लागतो. आपला समाज नेमका ईथेच कमी पडत गेला. कारण काय तर श्रीमंती म्हणजे वाईट्ट्च... हे आमच्या डोक्यात पक्क बसलं आहे.\nहे श्रीमंत म्हणजे वाईट्ट्चचं खूळ हिंदी सिनेमावाल्यानी पेरलं. श्रीमंत हा विलन अन विलनची पोरगी माजखोर हे समिकरण सर्वप्रथम हिंदी सिनेम्यानी मांडलं. अन अगदी याच्या उलट गरीबाचा मुलगा चांगला व त्याची गरीबिही चांगली असं चित्र जवळपास सगळ्याच सिनेमांतून रंगविण्यात आलं. मग हा गरीब नावाचा चांगला प्राणी श्रीमंत विलनची खोड मोडताना त्याच्या पोरीशी प्रेम/लग्न करतो. मग मधल्या काळात प्रचंड झटापटीत प्रत्येक वेळी श्रीमंती आजून कलुषीत करुन दाखविली गेली व प्रत्येक घटनेतून गरीबीवर स्तूतीसुमनांचा वर्षा होत गेला. गरीब विरुद्ध श्रीमंतीच्या या काल्पनिक लढ्यात गरीबाची बाजू कायमच उचलुन धरताना प्रत्येकवेळी श्रीमंतीवर शिंतोळे उडविल्या गेले. या शिंतोळ्यांचा जेंव्हा महापूर वाहायला लागतो तेंव्हा नायिकेला जाग येते. मग ही नायिक भानावर येऊन हिरोची पट्टीत श्रीमंतीवर तोंडसुख घेत. अन शेवटी सगळं सोडून ती गरीबाची होते हा शेवटं. मोरल ऑफ द स्टोरी काय तर श्रीमंती वाईट व गरीबी चांगली. म्हणून तर श्रीमंत हिरोईन गरीब हिरोची होते(राजकारणाचही तसच. मी वर जे जे श्रीमंती बद्दल लिहलं अगदी ते सगळं राजकारणालाही लागू पडत. राजकारणही सिनेमावाल्यानी असच बदनाम करुन ठेवलं).\nआता वरील प्रकरण ज्या देशातिल मुलांच्या बालमनावर अनेक वर्ष बिंबविल्या गेलं ते काय डोमल्याचं श्रीमंतीचे स्वप्न पाहणार. येणा-या पिढ्यातील पोरं कितीही हुशार असले तरी वरील प्रकरणाचे बळी ठरलेच. आपल्याकडॆ दरवर्षी दहावी, बारावीचे निकाल लागतात तेंव्हा टॉपर्सच्या मुलाखती छापून येतात. आजवर एकाही टॉपर्सनी मी श्रीमंत होईन असं म्हटलं असेल तर शप्पथ. का बरं श्रीमंतीचा एवढा तिटकारा ही सगळी हिंदी सेनेम्यांची पापं आहेत.\nजसं आपण दारूच्या नावानी भुई धोपटत आलो अगदी तसच श्रीमंतीच्या नावानेही भूई धोपटणे चालू आहे. मागच्या दशकात हे भुई धोपटणं किमान शहरी भागातूनतरी कमी होताना दिसत आहे पण खेड्यात मात्र भुई धोपटण्याचा कार्यक्रम आजूनही चालूच आहे. दारूही वाईट नाही अन श्रीमंतीही वाईट नाही. दोघांच्या नावाने आपण बरीच वर्षे भुई धोपटली. आता हे थांबलं पाहिजे. या दोहोनाही सोडून भागणारच नाही. दारू व श्रीमंतीला दूर सारने उपाय नसून याना पेलवण्याची क्षमता स्वत:मध्ये निर्माण करण्याची गरज आहे. बघा पटतं का\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आत्मचिंतन, दारु आणि व्यसनमुक्ती\nAbhijit Tillu ५ जुलै, २०१३ रोजी १२:५० म.पू.\nSumit Bansode ३ ऑगस्ट, २०१३ रोजी १०:४५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/510684", "date_download": "2018-04-21T08:02:36Z", "digest": "sha1:V5MBCNXOVXILMTKOHFYYAHFCWVNYEELO", "length": 5677, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लालबागच्या राजाचे बदलते रूप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » लालबागच्या राजाचे बदलते रूप\nलालबागच्या राजाचे बदलते रूप\nऑनलाइन टीम / मुंबई :\nयेत्या 25 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने महाराष्ट्राचे आराद्य दैवात गणरायाचे आगमन होणार आहे. घरा-घरात तसेच बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळाद्वारा गणपतीची स्थापना केली जाते. गणेशोत्सवात सर्व जाती – धर्माचे लोक सहभागी होतात. या उत्सवात सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे ‘लालबागचा राजा’ची. या बाप्पाचे बदले रूप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.\nलालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईमधील सार्वजनिक गणपती आहे. लालबागच्या राजाची स्थापना इ.स, 1934साली करण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बांधवांनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे उघडय़ावर भरणारा बाजार 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला.तत्कालीन नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए.राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. 1934मध्ये होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रूपयात ‘श्री’ची स्थापना झाली. येथुनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’म्हणुन श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली आहे.\nपहा लालबागच्या राजाचे दुर्मिळ फोटो\nआता प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार \nजगातील सर्वात लठ्ठ पुरूषावर शस्त्रक्रिया\nआता लवकरच शिधापत्रिका मिळणार 24 तासांत \nरेल्वेचा वेग नोव्हेंबरपासून वाढणार\nPosted in: विशेष वृत्त\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568203", "date_download": "2018-04-21T08:01:32Z", "digest": "sha1:G3EMWBDWANAPLJUNE23SNWEMOAQV2GSN", "length": 4353, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य मंगळवार दि. 20 मार्च 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 20 मार्च 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 20 मार्च 2018\nमेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.\nवृषभः नवीन नोकरी मिळेल अथवा व्यवसाय सुरु कराल.\nमिथुन: विवाहाची बोलणी, नोकरी, व्यवसाय, धनलाभ.\nकर्क: प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम, अनेक गोष्टी साध्य होतील.\nसिंह: मन उत्साही राहील, एखादे गंडांतर टळेल.\nकन्या: आर्थिक सुधारणा नको असलेल्या व्यक्ती आपणहून दूर.\nतुळ: महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील.\nवृश्चिक: गंभीर प्रसंगावर मात कराल, जीवनाला सोनेरी वळण लागेल.\nधनु: शुभ घटना घडतील, आर्थिक संकट टळेल.\nमकर: आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ.\nकुंभ: व्यवसाय, नोकरीत उत्तम, वैवाहिक अडचणी दूर होतील.\nमीन: काही कारणाने खोळंबलेला विवाह होण्याच्या दृष्टीने अनुकूल.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 19 जानेवारी 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 10 एप्रिल 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2017\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-116041900005_1.html", "date_download": "2018-04-21T07:42:18Z", "digest": "sha1:WCGD3ZTOBNASLFI5FLXLMWQJJ4UJ3EIU", "length": 8126, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "झोपताना स्मार्टफोन ठेवा दूर... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nझोपताना स्मार्टफोन ठेवा दूर...\nवर्तमानामध्ये स्मार्टफोनशिवाय श्वास घेणं कठिण झाले आहे असे वाटायला लागले आहे. फोन सतत हातात नसला की चुकल्या चुकल्यासारखे वाटतं. अनेक लोक बिछान्यावर गेल्यानंतर तासोतास चॅट करत राहत किंवा सर्च करतात. पण झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात हे स्मार्ट लोकांच्या लक्षात येत नाहीये.\nझोपताना स्मार्टफोन वापरल्याने चयापचय क्रियेवर परिणाम होतो, यामुळे वजन वाढतं. सतत वापर केल्याने मेंदू थकतो, डोळ्यांवर ताण येतो. अती वापरमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. झोपताना अर्थात अंधारत जास्त वेळ स्मार्टफोन चालवण्याने डोळे लाल आणि कमकुवत होण्याची शक्यता अधिक असते.\nतरी तुम्हाला फोन जवळ ठेवून झोपण्याची सवय असेल तर डाटा प्लान बंद करून झोपावे. कारण सतत नोटिफिकेशन आणि व्हायब्रेशनमुळे तुमच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. याने झोप पूर्ण होत नसून दुसर्‍या दिवशी थकवा जाणवतो. रात्री झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने मन एकाग्र राहत नाही.\nउन्हाळ्यात सेवन केल्याने होतात हे Big Benefits\nआपल्याला होते फूड अॅलर्जी, तर हे वाचा\nडोळे आहे मौल्यवान, 6 ‍सोपे उपायाने घ्या काळजी\nलठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-41344208", "date_download": "2018-04-21T08:04:57Z", "digest": "sha1:7J3LCEVFY4A6SZNOZ3MKUANI7MBO5IHF", "length": 12825, "nlines": 119, "source_domain": "www.bbc.com", "title": "मित्रपरिवाराकडून वर्गणी घेऊन नवरोबा चढणार बोहल्यावर - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमित्रपरिवाराकडून वर्गणी घेऊन नवरोबा चढणार बोहल्यावर\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा बेन फरीना आणि क्लेअर मोरन आता लोकवर्गणीतून लग्न करणार आहेत.\nलग्न करायला चिक्कार पैसा लागतो. आयुष्यातला इतका मोठा दिवस म्हणून थाटही हवा, पण एका दिवसाचंच लग्न म्हणून किती पैसा खर्च करावा कळतंच नाही.\nपण इंगलंडमधील एका भावी नवरदेवानं एक भारी शक्कल लढवली आहे. 'क्राऊडफंडींगच बिझनेस'च्या आजच्या जमान्यात तो आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून पैसे गोळा करून लग्न करायला निघाला आहे.\nनवरदेव बेन फरीनाचं बिजनेस मॉडल सोपं आहे. त्यानं प्रत्येक पाहुण्याकडून 150 पाउंड ( अंदाजे 13 हजार रुपये) घेतले. त्यांचं लग्न पुढील वर्षी जूनमध्ये होणार आहे, पण त्यांनी आत्ताच सर्व बुकिंग करून ठेवलं आहे.\nप्रतिमा मथळा नॉकरडाउन कॉटेज इथं होईल विवाह सोहळा\nचीन : या गावात सगळे एकमेकांना किस करतात\nकिशोरवयीन मुलावर चित्रपटाचा असाही परिणाम\n\"माझं लग्न एखाद्या शाही सोहळ्यासारखं असणार आहे. सर्वांसाठी ते एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन सुट्टीचा आनंद घेतल्याप्रमाणं असणार आहे,\" असं बेननं बीबीसीला सांगितलं.\nत्यानं क्लेअर मोरन हिला लग्नासाठी मागणी घातली. त्याला तिनं होकारही दिला. डर्बीशायरच्या एका रिसॉर्टमध्ये त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण ते त्यांच्या बजेटमध्ये बसत नव्हतं.\nतेव्हा बेन यांनी एका बिजनेस मॉडलची आखणी केली. लग्नाला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडून 150 पाउंड घ्यायचे, असं त्यांनी ठरवलं. त्याबदल्यात त्यांना त्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस सुट्टी घालवता येईल, असं ऑफर होती.\nरिसॉर्ट तसं आलिशान आहे -- स्विमिंग पूल आहे, गेम रूम आहेत, स्पा आहेत. त्यामुळं नातेवाईंकाना आणि मित्र मंडळींना ही कल्पना आवडली.\n\"मी तिला मागणी घालण्यापूर्वीच सर्व विचार केला होता. जेव्हा मी क्लेअरला सांगितलं की आपण रिसॉर्टमध्ये लग्न करू तेव्हा ती म्हणाली, हे आपल्याला परवडणार नाही. पण मी सर्व आखणी केली होती.\"\n''मी 60 जणांना निमंत्रण पाठवलं आणि त्यांना ही कल्पना सांगितली. त्या सर्व लोकांनी लग्नाला येण्याचं निमंत्रण स्वीकारलं त्याबरोबरचं माझ्या खात्यात पैसेही जमा केले.\"\nप्रतिमा मथळा या रिसॉर्टमध्ये स्विमिंगपूल आणि स्पा आहे.\nकसं आहे लग्नाचं नियोजन\nनॉकरडाउन कॉटेज हे लग्नस्थळ आहे. इथलं तीन दिवसांचं भाडं आहे 10,000 पाउंड (अंदाजे साडे आठ लाख रुपये)\nलग्नाला 60 निमंत्रित आहेत त्यांच्याकडून येणार आहेत प्रत्येकी 150 पाउंड्स म्हणजेच एकूण 9,000 पाउंड.\nलग्नाला येणाऱ्या पालकांसोबत 20 लहान मुलं येणार. त्यांच्या पालकांकडून प्रत्येकी 50 पाउंड घेतले जातील, म्हणजे एकूण 1,000 पाउंड होतील.\nनवरदेवाचे आई वडील लग्नाला 1,250 पाउंड देणार आहेत.\nदोघं नवरदेव-नवरी मिळून लग्नात 2,000 पाउंड खर्च करणार आहेत. जेवण, ड्रिंक्स, कपडे यावर हा खर्च होईल.\nलग्नाच्या दिवशी लागणारे ड्रिंक्स नवरदेव-नवरीकडून असतील. पण जर तुम्हाला त्या वीकएंडला ड्रिंक हवं असेल तर तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता, असं त्यांनी निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.\nनवरदेवाचे वडील शेफ आहेत. लग्नाच्या दिवशी ते स्वतः सगळा स्वयंपाक करणार आहेत. तसंच नवरदेवाचा मित्र गायक आहे. त्यानंदेखील त्या दिवशी मोफत गाण्याचं ठरवलं आहे.\n\"बरेचदा लग्नासाठी मोठा खर्च केला जातो. तसंच त्या लग्नाला जाण्या-येण्यासाठी पाहुण्यांनाही खर्च करावा लागतो. तेव्हा मला वाटलं आपण नुसतं लग्नापुरती ही गोष्ट मर्यादित न ठेवता आपल्या पाहुण्यांना एक हॉलिडे पॅकेज द्यावं,\" असं बेन सांगतो.\n\"आणि हीच गोष्ट मी रिसोर्टच्या व्यवस्थापनाला सांगितली. त्यांनी 10,000 पाउंड मध्ये तीन दिवसाचं पॅकेज पुरवण्याची तयारी दाखवली आणि मी बुकिंग केलं.\"\nपण या सगळ्यावर बेनची होणारी पत्नी काय म्हणते ती जाम खूश आहे.\n\"आम्हाला इतकं महागडं लग्न परवडणार की नाही, ही शंकाच होती. आपण रजिस्टर मॅरेज करू, असं मीच त्याला म्हटलं होतं. पण बेननी छान योजना आखली आहे. आता मी आमच्या लग्नाची आतुरतेनी वाट पाहत आहे,\" असं क्लेअर म्हणाली.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकिम जाँग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्या का थांबवल्या\nपावसाबद्दल भेंडवळची भविष्यवाणी : किती खरी किती खोटी\nपैशाची गोष्ट : देशात कुठे आणि कशा निर्माण होतील नोकरीच्या संधी\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम का झाल्या किरण बाला\nनो वन किल्ड सतीश शेट्टी\n#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'\nमहाभियोग : 'न्यायाधीश अनाहूतपणे राजकारणात सहभागी होत आहेत'\nकॉल सेंटर्समध्ये महिलांना खरंच संधी मिळते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_30.html?showComment=1319216514960", "date_download": "2018-04-21T07:40:53Z", "digest": "sha1:CI74KLGUKMZ2UK4AASZQU6KYFDKLPSFA", "length": 6002, "nlines": 131, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: डोळे !", "raw_content": "\nकिती बोलतात गं डोळे तुझे आई,\nकधी आनंदाने माझे मन उजळवतात ,\nतर कधी चुकी झाल्यावर रागाने दटावतात\nपण नेहमीच असते त्यात उमेदीची नवलाई...\nकधी निराशेच्या मळभात ते सूर्य बनून चकाकतात\nतर कधी उगाच मिश्किल हसतात\nकधी मला किती तरी प्रश्न विचारतात\nतर कधी न विचारताच सारी उत्तरे देतात..\nकिती बोलतात गं डोळे तुझे आई...\nकधी या डोळ्यांनीच शिकवते आम्हाला जगाला सामोरे जाण्याची धिटाई ,\nतर कधी हेच डोळे आमच्या अश्रूंचाही भार साही..\nकिती बोलतात गं डोळे तुझे आई....\nकधी आधाराचे आश्वासक कटाक्ष ,\nकधी जाणीवेची नरमाई ...\nकरतात ते प्रत्येक सुखदु:खाला साक्ष\nपण हीच सारी तुझी पुण्याई.\nकिती बोलतात गं डोळे तुझे आई.......\nकवयित्री: अश्विनी अशोक कबाडे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n\"कधी हेच डोळे आमच्या अश्रूंचा भार साही\"\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १०:३१ म.उ.\nआईबद्दलच्या भावना छान व्यक्त केल्यात अश्विनी. आवडली कविता.\n२२ ऑक्टोबर, २०११ रोजी ९:१५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/204", "date_download": "2018-04-21T07:37:44Z", "digest": "sha1:SLSWK6JYGTF7FXO6V7F6K53WWQVXM64J", "length": 35218, "nlines": 151, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ऐच्छिक अपत्यहीनता. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआजकाल समाजांत DINC (डबल इन्कम् नो चाइल्ड्) चे फॅड येऊ लागले आहे. या (डिंक्) विचारसरणीची जोडपी अपत्याकडे आर्थिक बोजा, जबाबदारीचे ओझे, मौजमजेवरचे बंधन व करीयरमधील अडथळा म्हणून पाहात असतात. हा अपत्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन झाला. सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास अपत्य हे आयुष्यांत जीवनाच्या अखंडत्वाचा अनोखा अनुभव देते. अपत्यामुळे माणसांमध्ये आपलेपणा, त्यागाची वृत्ति, सहनशीलता, इत्यादि गुण विकसित होतात, जुन्या आणि नव्या पिढींतील माणसे अधिक जवळ येतात व माणसांना समाजासाठी कर्तृत्ववान् व्यक्ति घडवण्याची व त्यायोगे नावलौकिक मिळवण्याची संधि मिळते.\n'डिंक' विचारसरणीच्या समर्थनासाठी वाढत्या लोकसंख्येसारखी सामाजिक कारणे पुढे केली जातात. हा स्वतःच्या पळपुटेपणाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मुळांत 'डिंक्' विचारसरणी ही जबाबदारी टाळण्याच्या आत्मकेंद्रित वृत्तींतून निर्माण झालेली आहे. अशा विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे.\n ] कोर्डे यानी मांडलेले जर सत्य असेल तर हे सर्व विचार करण्याजोगे आहे.\nनविन पिढी खरेच असा विचार करत असेल तर अतिशय गंभीर बाब आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी - किंवा स्वच्छंद पणासाठि - हे असले अघोरी विचार बाळगणे निश्चितच मुर्खपणाचे आहे. ' तुझ्यामुळे मी झाले आई ' म्हणणा-या आया कुठे आणि ह्या आया कुठे{ अपत्य नसल्यामुळे त्या आया होतच नाहित हे अलाहिदा. ]\nअसा विचार बाळगणा-यांचा धि:कार करावा कि त्यांचे समूपदेशन करणे आवश्यक आहे \nमूल होऊ देणे न देणे हा त्या दांपत्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे\n\"विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे.\" ही टीका करण्याचा त्रयस्थ माणसाला काय हक्क आहे\nशरदजी आपण जो विचार इथे मांडला आहे तो खूपच एकांगी आहे. मूल जन्माला घातल्यास त्याचे नीट पालनपोषण करणे हे कोणत्याही मात्यापित्याचे आद्य कर्तव्य असते.तेव्हा मूल जन्माला घालून त्याची नीट काळजी घेता येणार नाही ह्या कारणास्तव असो अथवा जाणीवपूर्वक कुणाला अशा तर्‍हेचे (अपत्यहीन)आयुष्य जगायचेच असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय मानून त्याचा आदरच केला पाहिजे.\nर.धों.कर्व्यांचे कुटुंबनियोजनावरील पुस्तक वाचून मी देखिल असेच ठरवले होते की वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याच्या प्रक्रियेत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून लग्न केले तरी अपत्य होऊ न देणे. अर्थात तो निर्णय मी स्वतः अंमलात आणू शकलो नाही त्याची तीन महत्वाची कारणे होती. १) मी माझ्या बायकोच्या मताचा आधी विचारच केला नव्हता. तिच्या मनाविरुध्द जाऊन माझ्या निर्णयावर ठाम राहिलो असतो तर तो तिच्यावर अन्याय ठरला असता.त्याऐवजी लग्नच न करणे उचित ठरले असते. २) समजा मी माझा निर्णय माझ्या बायकोला पटवून देऊ शकलो असतो तरीही चारचौघात वावरताना अपत्यहीन बायकांना ऐकून घ्यावे लागणारे टोमणे ती सहन करू शकणार नव्हती. आणि ३) मी एक पूर्ण पुरुष आहे आणि माझी पत्नी ही देखिल एक पूर्ण स्त्री आहे हे सिध्द करण्यासाठी मला माझा निर्णय बदलावा लागला आणि फक्त एकाच अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घ्यावा लागला.(तो मात्र मी पाळला\nमी केले ते आदर्श आहे असा माझा मुळीच दावा नाही;मात्र जर काही जोडपी असा अपत्यहीन राहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेत असतील आणि त्याचे ठामपणे पालन करू शकत असतील तर माझा त्यांना मानाचा मुजरा आहे. अहो जगाची लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढते आहे त्याचा विचार केल्यास समाजात अशा विचारांची माणसे जास्त प्रमाणात निर्माण होणे आवश्यक आहे असे माझे प्रांजळ मत आहे. जे मी करू शकलो नाही ते कुणीतरी जाणीवपूर्वक आणि इमानेइतबारे करत असेल तर ती मानवजातीची सेवाच ठरेल आणि असे लोक माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत असतील. तेव्हा कृपा करून अशा लोकांना जबाबदारी टाळणारे,पळपुटे वगैरे संबोधून त्यांची हेटाळणी करणे थांबवा ही विनंती. त्यांच्या ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम हे मानवाच्या भल्यासाठीचेच ठरतील ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.\nविसोबा खेचर [22 Apr 2007 रोजी 19:54 वा.]\nआजकाल समाजांत DINC (डबल इन्कम् नो चाइल्ड्) चे फॅड येऊ लागले आहे.\nमग पूर्वी एकेका घरात आठ आठ, दहा दहा मुलं व्ह्यायची, त्याला आपण (लेस इन्कम, मेनी चिल्ड्रन) चे फॅड किंवा आचरटपणा म्हणणार आहात का) चे फॅड किंवा आचरटपणा म्हणणार आहात का बोला कोर्डेसाहेब\nहा अपत्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन झाला.\nहे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण\nहा स्वतःच्या पळपुटेपणाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे.\nएखाद्या जोडप्याने आपापसात ठरवून मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला असेल तर तो पळपुटेपणा ठरतो, हा माझ्या मते एक मोठ्ठा विनोद आहे\nअशा विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे.\nजोडपी उच्चविद्याविभूषित असोत वा अशिक्षित असोत. मुल होऊ देणं किंवा न देणं हा माझ्या मते पूर्णत: त्यांचा खाजगी मामला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल 'फॅड', 'नकारात्मक दृष्टीकोन', 'पळपुटेपणा', 'आत्मकेंद्रित वृत्ती', 'बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे' असले रिमार्क्स पास करून त्यावर जाहीर चर्चा करणे हे माझ्यामते असभ्यपणाचे लक्षण आहे\nमुले होऊ द्यायची की नाही , किंवा किती, हा निर्णय त्या जोडप्याचा आणि फक्त त्यांचाच आहे. समाजाने फक्त उपदेश (गाईडलाईन) द्यावा, पण ज्यांचा निर्णय आहे, त्यांचा निर्णय कसाही असो, तो स्वीकार करावा.\nमाधवी गाडगीळ [23 Apr 2007 रोजी 06:16 वा.]\nमुलं होऊ द्यायची किंवा नाही हा प्रत्येक दांपत्याचा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे, आणि त्याबद्दल इतर कुणीही काहीही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nएखाद्याला नसेल झेपत तर दोघानी मिळून तसा निर्णय घेतला तर काय चूक. मूल जन्माला घालण्यापेक्षा ते वाढवणं, सुसंस्कृत करणं अवघड असतं. असं असताना सर्वच जोडप्यांच्या ठायी तेवढी इच्छाशक्ती असेल असं नाही. किंबहुना जन्म देऊन मग त्या मुलांची हेळ्सांड करण्यापेक्षा तुम्ही म्हणता त्या पुळपुटेपणामुळे जरी मूल होऊ दिलं नाही तरी काय् बिघडलं\nस्वतःची कुवत, आवडनिवड ओळखता आली म्हणजे चांगलच् आहे. आजीला नातू खेळवायचाय आणि घरात बाळकृष्ण नांदवायचाय म्हणून मूल जन्माला घालण्यापेक्षा स्वतःला त्याची जबाबदारी कितपत व्यवस्थित् पार् पाडता येईल ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.\nदेशाची लोकसंख्या हे कारण हास्यास्पद आहे. कारण आज चीनसारख्या देशाला तरूण मनुष्यबळाची कमतरता जाणवत् आहे.\nमी ज्या प्रतिक्रियेमुळे माझी प्रतिक्रिया लिहायला घेतली तीच कुठेतरी गायब् झाली. असो.\nहा विषय अगदीच व्यक्तिगत नाहीये. कुठे न कुठेतरी समाजाशी निगडीत आहे.(उदा: चीन परत् एकदा.) शरद म्हणताहेत ते अगदी सर्वसामान्यपणे खरं नसलं तरी त्यांनी नक्कीच असं जोडपं पाहीलं असणार् आहे जे जबाबदारी झटकण्यासाठी मूल् जन्माला येऊ देत् नाहीये.\nलग्न करावे की नाही, अपत्य असावे की नाही हा संपूर्णे वैयक्तिक प्रश्न आहे. मूल वाढवणे ही जबाबदारीची गोष्ट आहे. समजा कुणाला ही जबाबदारी नको असेल तर मुलांचे वाईट रीतीने संगोपन करण्यापेक्षा मूल नको हा निर्णय नक्कीच योग्य वाटतो. असे लोक अपरिपक्व असतात ह्याच्याशी सहमत नाही.\nछान मुद्दे मांडलेत. मुलांपेक्षा करिअर महत्वाची वाटणे हा दैवदुर्विलास आहे. पण पैशाची हाव सुटत नाही. आणि त्याच त्याच गुर्‍हाळात हे लोक पिळले जातात.\nमरतांना पैसाही बरोबर नेता येत नाही. आरती प्रभू यांनी म्हटल्याप्रमाणे अवस्था होते --\n\"अंत झाला अस्ताआधी , जन्म एक व्याधी\"\n\"वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी\"\nकरीयर ही केवळ पैशाच्या हावेसाठी केली जात नाही. कामाचाही एक आनंद असतो. आपल्या आवडत्या कामासाठी मनमुसराद वेळ देता यावा म्हणूनही काही लोक अपत्यहीनतेचा स्वीकार करतात आणि त्यामध्ये मला काहीही अयोग्य वाटत नाही. मुले झाली की मुलांसाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. मग करीयरसाठी/कामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही आणि मुलांसाठी वेळ देता येत नाही अशी रुखरुख मनांत कायम राहण्यापेक्षा करीयर वा मुले यापैकी एकच स्विकारणे कोणाला योग्य वाटत असेल तर त्याला पळपुटेपणा कसे म्हणावे आजकाल नोकरी म्हणजे ८ ते ५ अशा ठराविक वेळात काम करणे असे राहिलेले नाही. १०-१२ तास नोकरीमध्ये, शिवाय जाण्यायेण्यात गेलेला वेळ ह्या सगळ्याचा विचार करता मुलांसाठी वेळ काढणे काहींना जमत नसेल आणि म्हणून परस्परांत विचार करून त्यांनी अपत्यहीनतेचा निर्णय घेतला असेल तर त्याला पळपुटेपणा कसे म्हणावे आजकाल नोकरी म्हणजे ८ ते ५ अशा ठराविक वेळात काम करणे असे राहिलेले नाही. १०-१२ तास नोकरीमध्ये, शिवाय जाण्यायेण्यात गेलेला वेळ ह्या सगळ्याचा विचार करता मुलांसाठी वेळ काढणे काहींना जमत नसेल आणि म्हणून परस्परांत विचार करून त्यांनी अपत्यहीनतेचा निर्णय घेतला असेल तर त्याला पळपुटेपणा कसे म्हणावे लग्न झाले म्हणजे पाळणा हाललाच पाहिजे हा नियम आता कालबाह्य होत आहे, आणि त्यात गैर काहीही नाही. अपत्यांमुळे जीवनाच्या अखंडत्वाचा अनुभव मिळत असेलही. पण हा अनुभव घेण्याची गरज प्रत्येकाला वाटलीच पाहिजे असे नाही.\nकोर्डेकाकांनी एखादा चर्चाविषय ऐरणीवर घेतल्यावर, त्यावर अनेकांनी पूरक, सहमती/असहमतीदर्शक विधाने केल्यावर, ते वाचून कोर्डेकाकांना त्यांच्या मूळ मतामध्ये बदल करावासा वाटला का हे जरूर सांगावे. नाहीतर चर्चाविषय सोडून दिल्यासारखे होईल.\nशरद् कोर्डे [23 Apr 2007 रोजी 17:54 वा.]\nएक-दोन दिवसांत अजून काही प्रतिसाद येतात का ते पाहून मी माझे म्हणणे मांडीन.\nजरूर. मी थांबेन. मात्र ह्या आधीच्या चर्चाप्रस्तावांबद्दलही माझे हेच म्हणणे आहे. उदा. लैंगिक शिक्षण वा वेगळा विषय असावा का ह्या चर्चेवर काहींनी आपली मते मांडली, मात्र त्यार् तुम्ही तुमच्या मतात बदल झाला का ह्या चर्चेवर काहींनी आपली मते मांडली, मात्र त्यार् तुम्ही तुमच्या मतात बदल झाला का का झाला वगैरे काहीही न लिहिता चर्चा सोडून दिलीत. असो.\nविसोबा खेचर [23 Apr 2007 रोजी 18:22 वा.]\nमात्र त्यार् तुम्ही तुमच्या मतात बदल झाला का का झाला वगैरे काहीही न लिहिता चर्चा सोडून दिलीत. असो.\n(व्यक्तिगत रोख असलेला मजकूर संपादित केला आहे)\nशरद् कोर्डे [25 Apr 2007 रोजी 09:22 वा.]\nसर्वसाधारणपणे मी जेव्हा एखाद्या चर्चाप्रस्तावावर माझे मत मांडतो त्यावेळी प्रस्ताव मांडणार्‍याला आपल्या मतांत फरक करावासा वाटला की नाही असे कधी विचारले नाही. त्यामुळे माझ्याकडून तशा प्रकारची अपेक्षा असेल असे वाटले नाही. पण तुम्ही मुद्दाम विचारणा केल्यामुळे मी माझी प्रतिक्रिया कळवीत आहे.\nआलेल्या प्रतिसादांत अनेक असहमतीदर्शक विधाने असली तरी त्यांत मुख्य मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्य हा आहे. माझ्या मते लग्न व अपत्य या गोष्टींना सामाजिक परिमाणही आहे. शिवाय माझ्या लेखांतील एक मुद्दा अपत्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन असावा हाही आहे. अपत्याकडे liability म्हणून न पाहाता human resource म्हणून पाहावे व त्यांतून समाजाला asset ठरेल अशा व्यक्ति घडवावी. काही फारशा अनुकूल स्थितींत नसणारी जोडपीही हे करीत असतात. त्यांत त्यांचा स्वार्थ असला तरी समाजाचाही फायदा होतो. मग सुस्थितींत (Double Income) असलेल्या जोडप्यांनी या बाबतींत उदासीन का रहावे\nलैंगिक शिक्षणाच्या बाबतींत मी माझ्या लेखांत प्रामुख्याने 'उत्कट'तेचा (कृपया मूळ लेख पहावा) सहसा लक्षांत न येणारा मुद्दा संदर्भासहित मांडला आहे . आलेल्या प्रतिसादांत त्यावर मतप्रदर्शन नाही. लेखाच्या शेवटी लैंगिक शिक्षणाचे स्वरूप ठरवतांना मानसशास्त्रांतील अत्याधुनिक संशोधनाची मदत घ्यावी असे म्हंटले आहे. यावरून माझी आग्रही भूमिका नाही हे लक्षांत येईल.\n(आपले मतपरिवर्तन व्हावे असा आग्रह नाही)\nवरदा यांच्याशी १००% सहमत\nअपत्य असावे कि नसावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. चर्चा विषया वाचून काही प्रश्न मनात आले. ते येथे विचारत आहे...\nआपण जोडपी हा शब्द प्रयोग केला आहे. पण हि जोडपी लग्न झालेली का न झालेली\nडिंक हि विचारसरणी योग्य अयोग्य ठरवणारे आपण कोण\nमाणसाला मुले व्हावीत असे का वाटते\nआयुष्यात महत्व कशाला आहे फक्त भावना कि फक्त व्यवहारीपणा\nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 06:37 वा.]\nमाझ्या मते जो चुकून होतो, (उदा पडल्याने, किंवा काही चुकीचं औषध खाल्ल्याने, किंवा अन्य कुठल्या कारणाने) तो गर्भपात, आणि जी डॉक्टरी देखरेखीखाली मुद्दामून केली जाते ती भृणहत्या\nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 07:44 वा.]\nसमजा एखाद्या स्त्रीवर बलात्कार झालाय, आणि त्यामुळे तिच्या गर्भी एक भृण राहिला. तर तिने त्या गर्भातील भृणाला संपवले, तर ते चांगले की वाईट \nमुद्दा चांगले किंवा वाईटचा नसून गर्भपात आणि भृणहत्येचा आहे. मी वर सांगितल्याप्रमाणे जी मुद्दामून आणि जाणूनबुजून केली जाते ती भृणहत्या, आणि जो चुकून होतो तो गर्भपात.\nसमजा तो गर्भ ३ महिन्यांच्या आधी संपवला तर तीन महिन्यांनंतर संपवला तर तीन महिन्यांनंतर संपवला तर काही फरक आहे का \nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 07:58 वा.]\nजाऊ दे रे मिलिंदा,\nमला जेवढी माहिती होती तेवढी दिली.\nआता अजून किती पिडशील\nशरद् कोर्डे [25 Apr 2007 रोजी 14:18 वा.]\nआपण नेहमी असे विषय चर्चेला घेता, आणि नंतर तिथून निघून जाता.......\nवरदा यांनी विचारणा केल्याप्रमाणे त्यांच्या प्रतिसादावर मी त्यांना उत्तर दिले आहे ते पहावे.\nमुले होऊ द्यायची की नाही हा पतीपत्नीतला आपापसातला प्रश्न आहे. या प्रश्नाशी समाजाचा काहीही संबंध नाही असे मला वाटते.\nअशा विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे\nहे मान्य केले तरी अश्या बाल्यावस्थेतल्या माणसांना मुले न झालेलीच चांगली, नाही का\nचाणक्य यांनी माणसांना मुले व्हावीशी का वाटतात असा प्रश्न विचारला आहे, त्याचे थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करते. कोणत्याही प्राण्याला आपला वंश पुढे वाढावा असे 'वाटत असते'. असे न वाटणारे 'प्राणी' जगाच्या सुरुवातीलाच नामशेष झाले हे वाटणे म्हणजे एखादी भावना, विचार असे नसून नैसर्गिक सहजप्रेरणा असते. म्हणजे मेंदूतील सॉफ्टवेअर नसून हार्डकोड असतो असे म्हणता येईल. असे असताना मनापासून आपल्याला मुले नकोत असे कसे वाटू शकते हे वाटणे म्हणजे एखादी भावना, विचार असे नसून नैसर्गिक सहजप्रेरणा असते. म्हणजे मेंदूतील सॉफ्टवेअर नसून हार्डकोड असतो असे म्हणता येईल. असे असताना मनापासून आपल्याला मुले नकोत असे कसे वाटू शकते याचे शास्त्रज्ञांना प्रयोगांतून दिसणारे उत्तर म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. उंदरांमध्ये एका पिंजर्‍यात खूप उंदीर झाले तर त्यांना ताण येतो, ताणातून उद्भवणारे मानसिक आजार होतात; लेमिंग या मूषकवर्गातील प्राण्यात अतिप्रजनन झाले तर नैसर्गिक स्थितीतही (म्हणजे पिंज‍र्यात नाही) अतिताणामुळे ते दिशा फुटेल तिकडे पळत राहतात व मरतात याचे शास्त्रज्ञांना प्रयोगांतून दिसणारे उत्तर म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. उंदरांमध्ये एका पिंजर्‍यात खूप उंदीर झाले तर त्यांना ताण येतो, ताणातून उद्भवणारे मानसिक आजार होतात; लेमिंग या मूषकवर्गातील प्राण्यात अतिप्रजनन झाले तर नैसर्गिक स्थितीतही (म्हणजे पिंज‍र्यात नाही) अतिताणामुळे ते दिशा फुटेल तिकडे पळत राहतात व मरतात तसेच अतिलोकसंख्येमुळे अपत्य हवेसे वाटण्याची नैसर्गिक सहजप्रेरणा कमी होते आहे. आम्हाला मुले नकोत म्हणणारे लोक ओसंडून वाहणा‌‍र्‍या शहरातले असतात. मुले म्हणजे आधीच ताणलेल्या आयुष्यात आणखी एक पीळ असे त्यांना वाटल्यास नवल नाही.\nमुले असावीत की नसावीत, लग्न करावे की नाही असले प्रश्न खरोखर प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातले आहेत. समजा या चर्चेतून मुले असायलाच हवीत असे निष्पन्न झाले, अगदी तसा कायदा झाला तरी ज्यांना ती नको आहेत त्यांच्याकडे ती होणे हे त्या मुलांच्या दृष्टीनेही वाईटच असे मला वाटते. चर्चेतून विचाराभिसरण होते ते चांगलेच आहे, पण त्याहून जास्त काही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/02/blog-post_8065.html", "date_download": "2018-04-21T07:38:07Z", "digest": "sha1:TRXY6FLX7L6AXSVOEW6DC72F2ONIJBVH", "length": 31892, "nlines": 99, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वादळ (अंतिम)", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ७ फेब्रुवारी, २००९\n( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे.मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.)\n(वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक...अचानक..दारावर थाड थाड आवाज आला....\"दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो.... वो मुझे मार देंगे..ओपन द डोर आय से....\" थाड थाड.. थाड्ड्ड्ड...वैभव घाबरला... चरकला... आणि... घाबरत घाबरत.. पुढे झाला..दरवाजा उघडावा की नको... कोण असेल.... आपण एकटेच आहोत. जवळ शस्त्र नाही.. काय करावे..पण मनाचा हिय्या करून दरवाजा त्याने उघडला...)\nआणि.. तो जागच्या जागी खिळून गेला. समोर कपाळावर घामाचे थेंब, डोळ्यात मदतीची आस हात छातीशी घट्ट बांधलेले... निळसर भुरे भेदरलेले डोळे.. घामाचे थेंब जमलेलं धारदार नाक ... फिकी हिरवट रंगाची ओढणी डोक्यावरून स्कार्फसारखी घेतलेली, फिकट पिवळ्या रंगाच्या उंची कपड्यात, एक असहाय्य तरूणी .... क्षणभर तो भांबावला. दार उघताच ती फक्त आत आली आणि भेदरलेल्या नजरेन तिने खोलीत सगळीकडे एकवार नजर टाकली आणि पटकन स्वतः दार लावून घेऊन दाराल टेकून डोळे मिटून उभी राहीली. काही कळायच्या आत इतक्या गोष्टी घडल्या... वैभवची अवस्था बिकट झाली. काय करावं सुचेना त्याला. काही बोलावं तर ती इतकी घाबरलेली होती.. की, अशा वेळी नेमकं काय बोलायचं असतं तेही त्याला आठवेना. तो नुसताच भांबावल्यासारखा उभा राहिला.तिचा श्वास थोडा संयमित झाल्यावर तीने डोळे उघडले.. आणि त्याच्याकडे पाहिलं. कसं नुसं हसला तो.. करणार तरी काय होता अशा परिस्थितीत क्षणभर तो भांबावला. दार उघताच ती फक्त आत आली आणि भेदरलेल्या नजरेन तिने खोलीत सगळीकडे एकवार नजर टाकली आणि पटकन स्वतः दार लावून घेऊन दाराल टेकून डोळे मिटून उभी राहीली. काही कळायच्या आत इतक्या गोष्टी घडल्या... वैभवची अवस्था बिकट झाली. काय करावं सुचेना त्याला. काही बोलावं तर ती इतकी घाबरलेली होती.. की, अशा वेळी नेमकं काय बोलायचं असतं तेही त्याला आठवेना. तो नुसताच भांबावल्यासारखा उभा राहिला.तिचा श्वास थोडा संयमित झाल्यावर तीने डोळे उघडले.. आणि त्याच्याकडे पाहिलं. कसं नुसं हसला तो.. करणार तरी काय होता अशा परिस्थितीत\"मुझे थोडी देर यहा छुपने दो.... ये लोग मुझे मार डालेंगे... प्लिज. आय बेग यू\".. अतिशय केविलवाणी होत ती म्हणाली. आणि त्याच्या समोर एकदम गुडघ्यावर बसली...त्याला तिची दया आली.\"अहो... तुम.. तुम्ही... असं.. इथे वरती बसा ना सोफ्यावर. म्..म... मी पाणि घेऊन येतो.\" असं म्हणत तो स्वयंपाक घरात आला. काहीतरी गंभीर प्रकार आहे हे त्याच्या लक्षात येत होतं. पण आपण कसं वागायचं अशा वेळी हे उमगत नव्हतं. खरंतर विचार करायला वेळ द्यावा स्वतः ला, म्हणून तो पाणी आणण्यासाठी आत आला. पाण्याचा ग्लास घेऊन जात असताना मात्र.. तो स्थिर झाला होता. आता जे असेल त्याला तोंड देण्याचा निर्धार जणू त्याच्या मनाने केला होता. आणि आत्मविश्वासात्मक पावले टाकत तो बाहेर आला.\nती आताही अस्वस्थच होती. मात्र बहुधा तिची भिती कमी झाली असावी. सोफ्याच्या एका बाजूला अंग चोरून ती बसली होती.. आणि नजर मात्र खालच्या कारपेट वर स्थिरावली होती. कारपेट कडे जरी ती बघत असली तरी लक्ष मात्र कुठेतरी दुसरीकडेच होतं हे तिच्या चेहर्‍यावरून समजत होतं.\nतिच्या जवळ गेल्यावर त्याने घसा खाकरला....\" हे... प्..पाणी घ्या. थोडं बरं वाटेल.\" त्याच्या हातून तिने पाण्याचा ग्लास घेतला. ग्लास घेताना तिच्या हाताकडे त्याचं लक्ष गेलं. लख्ख गोरा हात, लांब सडक निमुळती बोटं, नखावर मरून रंगाचं नेलपॉलिश... हातावर फिकी झालेली मेहेंदी आणि सोन्याच्या २ जाड बांगड्या. खानदानी असं तिचं सौंदर्य आणि पेहराव होता. ग्लास हातात घेऊन ती घटाघटा त्यातलं पाणी प्याली. तिला थोडं बरं वाटलं असावं. तिच्या नजरेतली भिती मावळली होती आणि आता त्यात दु:खाने जोर धरलाय.. असं त्याला वाटून गेलं. थोडा वेळ ती तशीच बसून होती...\"आणखी हवंय का पाणी...\" त्याने तिला विचारलं तशी ती भानावर आली.\"अं... नही.. नको.\" ग्लास त्याच्याकडे देत म्हणाली. \"मला माफ करा. मी अशी एकदम.. आले... पण माझा नाईलाज झाला. ते लोक माझ्या मागे लागले होते... धावत धावत मी या तुमच्या बिल्डींग मध्ये शिरले.. ग्राऊंड फ्लोअरलाच तुमचं घर.. त्यामुळे तुमचंच दार वाजवलं गेलं माझ्याकडून. तुम्हाला त्रास द्यावा लागला \" ती ओशाळून म्हणाली.\n\"नाही.. नाही.. अहो.. त्रास काय.. पण हरकत नसेल तर.. .............तुम्ही कोण, कुठल्या आणि कोण तुमच्या मागे लागले आहे पण हरकत नसेल तर.. .............तुम्ही कोण, कुठल्या आणि कोण तुमच्या मागे लागले आहे इथे अशा आलात\" नकळत त्याने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्याच्याही ते लक्षात आलं. पण आता तो विचारून बसला होता.\nत्याच्या नजरेला नजर देऊन ती म्हणाली...\"मै... कौन आप जानते है, मुंबई में क्या हो रहा है हिंदू- मुस्लिम एकदुसरे के जान के दुश्मन बन चुके है हिंदू- मुस्लिम एकदुसरे के जान के दुश्मन बन चुके है दंगे उसळले आहेत. आधी वाटलं होतं.. इथे या भागांत काही नाहीये दंगा. पण आता इथेही चालू झाला आहे. \"\nत्याला कळत नव्हतं ही अशी असंबद्ध का बडबड करते आहे मुंबईत जे चालू आहे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग ही अशी का मुंबईत जे चालू आहे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग ही अशी का ... त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह वाचून ती म्हणाली... \"मेरा नाम जकिया है... त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह वाचून ती म्हणाली... \"मेरा नाम जकिया है\"...................................................... त्याच्या चेहर्‍यावर बदलत जाणारे भाव ती टिपत होती. त्याला हळू हळू तिच्या सगळ्या बोलण्याचा उलगडा झाला. \"काय विचार करता आहात\"...................................................... त्याच्या चेहर्‍यावर बदलत जाणारे भाव ती टिपत होती. त्याला हळू हळू तिच्या सगळ्या बोलण्याचा उलगडा झाला. \"काय विचार करता आहात\" .. तीने एकदम विचारलं. कितीही संयमी म्हंटलं तरी.. त्याच्या नजरेत एकप्रकारची कटूता आली. संयम ढळू नये म्हणून तो म्हणाला..\" तुम्ही कॉफी घेणार\" .. तीने एकदम विचारलं. कितीही संयमी म्हंटलं तरी.. त्याच्या नजरेत एकप्रकारची कटूता आली. संयम ढळू नये म्हणून तो म्हणाला..\" तुम्ही कॉफी घेणार\".. असं म्हणत त्याने आणखी एक मग आणला त्यात थर्मास मधली कॉफी ओतली आणि तिला दिली. ती खूपच सावध झाली होती आता. स्थिरावली होती. कॉफी घेत असताना त्याचे तिच्या कपड्यांकडे लक्ष गेले. उंची असला तरी.. मातीने माखलेला, काही ठिकाणी खोंबारला गेलेला तिचा ड्रेस.. ती कोणत्या दिव्यातून आलेली आहे हे सांगायला पुरेसा होता. हातांवर, ओरखडे होते....\"तुम्ही दंगलित फसला होतात का\".. असं म्हणत त्याने आणखी एक मग आणला त्यात थर्मास मधली कॉफी ओतली आणि तिला दिली. ती खूपच सावध झाली होती आता. स्थिरावली होती. कॉफी घेत असताना त्याचे तिच्या कपड्यांकडे लक्ष गेले. उंची असला तरी.. मातीने माखलेला, काही ठिकाणी खोंबारला गेलेला तिचा ड्रेस.. ती कोणत्या दिव्यातून आलेली आहे हे सांगायला पुरेसा होता. हातांवर, ओरखडे होते....\"तुम्ही दंगलित फसला होतात का \" त्याच्या प्रश्नाने एक्दम ती चमकली. उदास झाली.. आणि बांध फुटल्यासारखी रडू लागली. त्याला काय करावं सुचेना. थोडा वेळाने शांत होत म्हणाली.. \" यू नो.. माझा निकाह आहे... म्हणजे होता पुढच्या हफ्त्यामध्ये.. हमिद.. माय बुड बी.. ते दुबई मध्ये असतात. शॉपिंग करायला मी , आम्मी आणि सकीना.. माझी बहीण.. आम्ही आलो होतो. एका दुकानात होतो तिथेच कळलं कर्फ्यु पुकारला आहे ते. लवकर घरी जायचं म्हणून तिथून बाहेर पडलो.. पण टॅक्सी मिळेना. समोरून जमाव आमच्या दिशेने येताना दिसला.. कुठे पळावं समजेना.. तिथेच एका गल्लीत शिरलो.. तिथेही लोकं मारामारी करत होती. काठ्या, चाकू... मिळेल त्याने मारत होती. आम्मी बुढी आहे.. तिला पळायला येईना. तीने मला आणि सकीनाला कसम देऊन तिथून पळून जायला सांगितलं.. आम्ही कसं बसं तिथून निघालो. वाट दिसेल तिथे पळत होतो.. एका गल्लीच्या तोंडावर तलवार घेऊन लोकं एकमेकाची जान घेत होते.. आम्हा दोघिंना पाहताच.. आमच्याकडेही धाऊन आले. सकीनाला मी एका दिशेने जायला सांगितले.. ती लहान आहे हो अजून. ती पळून जाताच जमाव माझ्या रोखाने आला... मी .. काय करणार होते एकटी \" त्याच्या प्रश्नाने एक्दम ती चमकली. उदास झाली.. आणि बांध फुटल्यासारखी रडू लागली. त्याला काय करावं सुचेना. थोडा वेळाने शांत होत म्हणाली.. \" यू नो.. माझा निकाह आहे... म्हणजे होता पुढच्या हफ्त्यामध्ये.. हमिद.. माय बुड बी.. ते दुबई मध्ये असतात. शॉपिंग करायला मी , आम्मी आणि सकीना.. माझी बहीण.. आम्ही आलो होतो. एका दुकानात होतो तिथेच कळलं कर्फ्यु पुकारला आहे ते. लवकर घरी जायचं म्हणून तिथून बाहेर पडलो.. पण टॅक्सी मिळेना. समोरून जमाव आमच्या दिशेने येताना दिसला.. कुठे पळावं समजेना.. तिथेच एका गल्लीत शिरलो.. तिथेही लोकं मारामारी करत होती. काठ्या, चाकू... मिळेल त्याने मारत होती. आम्मी बुढी आहे.. तिला पळायला येईना. तीने मला आणि सकीनाला कसम देऊन तिथून पळून जायला सांगितलं.. आम्ही कसं बसं तिथून निघालो. वाट दिसेल तिथे पळत होतो.. एका गल्लीच्या तोंडावर तलवार घेऊन लोकं एकमेकाची जान घेत होते.. आम्हा दोघिंना पाहताच.. आमच्याकडेही धाऊन आले. सकीनाला मी एका दिशेने जायला सांगितले.. ती लहान आहे हो अजून. ती पळून जाताच जमाव माझ्या रोखाने आला... मी .. काय करणार होते एकटी जसं जमेल तसं स्वत:ला वाचवत होते.. पळत होते. कुठे पळते आहे... कुठे जाते आहे.. काही ...काही कळलं नाही. ५ मिनिटांपूर्वी ज्या रस्त्यावर शांतता होती.. तिथे जमावाने तोडफोड केली....\"\nती सांगत असतानाच पोलिस व्हॅन चा सायरन ऐकायला आला. तशी ती पुन्हा घाबरली. सायरन लांब गेला...\"तुमच्या बिल्डींग मध्ये आले.... आणि...\" ती पुन्हा रडू लागली. \"आम्मी कुठे असेल सकीना सलामत असेल ना सकीना सलामत असेल ना काय झालं हेआमची काय चूक होती...... \" असं म्हणून ती हमसून हमसून रडू लागली. चेहर्‍यावर भयंकर थकवा जाणवत होता. ती तशीच सोफ्यावर मागे टेकून डोळे मिटून बसून राहिली.\nवैभवची अवस्था फार विचित्र झाली. मगाशी अजिंक्य आणि प्रसाद चे तणतणणारे संवाद त्याला आठवले. त्यांचे मुस्लिम समाजाबद्दल असलेले भयंकर विचार त्याला आठवले..\"त्यांनी आपल्या आया बहिणींची अब्रू काढली.. आपणही तेच करायला हवं...तरच यांना अकला येतील\" हे प्रसादचं वाक्य आठवलं आणि तो विलक्षण चरकला. \"परमेश्वरा ... आज तू नक्की काय पहायला लावणार आहेस मला...\" त्याने मनांत त्या इश्वराला साद घातली. आणि इतक्यात.. दारावरची वेल वाजली..त्याच्या लक्षात आलं दुसरं तिसरं कोणी नसून... हीच दोन भूतं आलेली आहेत. काय करावं दार उघडावं का नाही\" त्याने मनांत त्या इश्वराला साद घातली. आणि इतक्यात.. दारावरची वेल वाजली..त्याच्या लक्षात आलं दुसरं तिसरं कोणी नसून... हीच दोन भूतं आलेली आहेत. काय करावं दार उघडावं का नाही त्यातच बेल वाजताच जकिया एकदम उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत पुन्हा तीच भिती आणि दरवाजा न उघडण्याची विनवणी होती. .. द्विधा मन:स्थितीत तो तसाच उभा राहिला. मागून आवाज आला.. 'ए.. वैभव.. काय झोपलास काय त्यातच बेल वाजताच जकिया एकदम उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत पुन्हा तीच भिती आणि दरवाजा न उघडण्याची विनवणी होती. .. द्विधा मन:स्थितीत तो तसाच उभा राहिला. मागून आवाज आला.. 'ए.. वैभव.. काय झोपलास काय अरे दार उघड ना.\" अजिंक्य ओरडत होता. त्याने तिच्याकडे बघत बघत पुढे होऊन दार उघडले.\n\"अरे दंगा इथेही सुरू झाला आहे. मगाशीच पोलिस गाडी आली होती.. १०-१२ लोकांना पकडून नेलं त्यांनी. अरे पेटलीये रे मुंबई.. जनूची मेस पण फोडली लोकांनी. \" बूट काढता काढता प्रसाद म्हणाला. वैभवचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. भिजलेल्या मांजरासारखी त्याची अवस्था झाली होती.\n\"ही अंडी आणि हा ब्रेड.. आज ब्रेड ऑम्लेट खायेंगे\" असे म्हणून अजिंक्य मागे वळला. ................ तिला बघून असंख्य प्रश्नांच जाळं त्याच्या चेहर्‍यावर पसरलं. एकदा वैभवकडे.. एकदा जकियाकडे.. बघत तो अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागला. प्रसादचं लक्ष गेलं तिच्याकडे... त्याचीही अवस्था तशीच झाली. जकियाला उगाचच अपराधीपणा आल्यासारखं झालं.\n\"काय रे ही कोण\" प्रसाद.. आवाजात जरब होती. कपाळावर आठ्यांच जाळंच होतं.\n\"ही.... अं.. ही..... जकिया...\"वैभव अगदी खालच्या आवाजात म्हणाला.\nतिचं नाव ऐकताच... प्रसाद आणि अजिंक्य च्या डोळ्यात द्वेषाने परिसीमा गाठली. चेहरे त्यांचे इतके बदलले आणि डोळ्यात इतकी आग उतरली की, शक्य असतं तर त्या आगीत त्यांनी जकियाला जाळून टाकली असती. वैभवने काहीतरी निश्चय केला आणि बाकी काही बोलायच्या आधीच तो त्या दोघांना ओढत आतल्या खोलीत घेऊन गेला.\n\"वैभव, ही इथं का आली आहे.... जीव वाचवायला आली असेल तर तिला जायला सांग.. नाहीतर आज इथे जे होईल ते हीने कधी स्वप्नात सुद्धा पाहीले नसेल...\" अजिंक्य संतापला होता. वैभव.. दोघांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.. दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.बाहेर जकियाला काय करावं सुचेना.. अंग चोरून तशीच ती खोलिच्या कोपर्‍यात उभी राहीली.... आता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे.. याचा अंदाज बांधू लागली.तिघांची पुन्हा बाचाबाची सुरू झाली... पुन्हा मगाचेच सगळे संदर्भ... पेपरमधली तेजलची बातमी... टिवी वर पाहिलेला हाडामासांचा सडा...\nबाहेर जावं तर जमाव आहे.. आणि ...इथे ..तिघांपैकी किमान एक जण आहे ज्याच्याबद्दल थोडी आशा वाटते आहे... अशी जकियाची स्थिती झाली.\nघरामध्ये सुद्धा गोंधळ चालू झाला. वैभव दोघांना समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता....\"वैभव... आज इथे तेच घडणार.. जे तेजलच्या बाबतीत झालं....\" अजिंक्य सरसावून म्हणाला.\" हिलाही कळेल अब्रू म्हणजे काय ते.. ..\"\n\"नाही.... नाही.. अजिंक्य.............. मी तुम्हाला असं काही नाही करू देणार.. नका जाऊ.. प्लिज...\" वैभवने खूप प्रयत्न केला दोघांना थांबवण्याचा.. पण त्यांनी त्याला त्याच खोलीत कोंडून घातला आणि ते तावातावाने बाहेर आले...ती बाहेर... चोरट्यासारखी उभी होती. ते येताच तिने दोघांकडे... आळीपाळीने पाहिले.. आता हे काय करणार... वैभव दार ठोठावत होता. नक्की काय चाललं आहे... तिला कळेना.\n\"तू का आलिस इथं\" प्रसादने तिच्यावर नजर रोखून विचारलं. नजरेत इतका संताप असू शकतो हे तेव्हा तिला जाणवलं..ती थरथरू लागली..\n\"बाहेर जमाव माझ्या मागे लागला होता... खूप घाबरले होते... आणि...\" ती सांगत असतानाच.. अजिंक्य म्हणाला..\" घाबरली होतीस... हो मग.. इथे नाही का भिती वाटली तुला.... मग.. इथे नाही का भिती वाटली तुला.... बिनधास्त घुसलीस ते\n\"नाही... इथे आल्यावर भिती नाही वाटली...\" ती शांतपणे सांगत होती...\" दार ठोठावत असताना... भिती वाटली होती.. पण हे दार उघडलं गेलं.. आणि त्या भिंतीवर असलेला शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला...ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं...................\"\nदोघांची बुद्धी खुंटली. आपण संतापाच्या भरात काय करत होतो याची जाणिव झाली.......... सगळं घर डोक्याभोवती फिरतं आहे असं वाटू लागलं.\"तुम्ही काळजी करू नका... मी जाईन थोड्या वेळात इथून निघून...\" ती सांगत होती.. पण तिचे शब्द त्या दोघांच्या कानांपर्यंत पोचतच नव्हते. कोणीतरी उंच कड्यावरून ढकलून देते आहे असं वाटू लागलं. कोणीतरी श्वास कोंडून ठेवला आहे... हुंदका बाहेर येत नाहीये.. घशाला कोरड पडली आहे.. असं वाटू लागलं दोघांना. ट्रान्स मध्ये गेल्या सारखा अजिंक्य अलगद भिंतीला टेकला... आणि डोकं धरून खाली बसला. काय हे... काय वेडेपणा केला असता आज\nदारावरची बेल वाजली. दोघे तंद्रीतून जागे झाले. प्रसादने जाऊन वैभवला बाहेर खोलीबाहेर आणले. अजिंक्यने बाहेरचे दार उघडले. सुशांत होता. त्यांचा आणखी एक मित्र.\n\"अरे मला कल्याणला जायचं आहे.. पण जाताच येत नाहीये..प्रचंड वाद्ळ चालू आहे बाहेर. किती लोकं मेली... काय काय झालं.. किती नुकसान झालं... बापरे\nप्रसाद त्यावर शांतपणे म्हणाला, \" इथेही एक खूप मोठं वादळ आलं होतं................. पण.. कुणाचही नुकसान न करता... ते जसं आलं तसंच निघून गेलं\"\n(डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यातल्या नावांशी, पात्रांशी कोणाला साधर्म्य वाटले तर योगायोग समजावा. )\nअप्रतिम.. शेवट उत्तम जमून आला आहे.. छत्रपतिंचा कारभार असाच नेटाचा होता.\n११ मार्च, २००९ रोजी ७:३४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/07/blog-post_13.html", "date_download": "2018-04-21T07:48:31Z", "digest": "sha1:UFU2VNO7RSSST3FF6POSLJEIEELTDPSW", "length": 18680, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: रसग्रहण.. ....सखी साजणी - सारंग भणगे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, १३ जुलै, २०१३\nरसग्रहण.. ....सखी साजणी - सारंग भणगे\nमराठी कविता समुहाचे संचालक आणि उत्तम कवी सारंग भणगे यांनी \"....सखी साजणी\" या कवितेचे केलेले रसग्रहण.. धन्यवाद सारंगदा..\nतुझ्या कविता सहसा गोड असतात. इथे तर एक गोड विषय दिला असताना मधामध्ये साखर घोळून एक महन्मधुर कविता तू लिहिली नसतीस तरच नवल\nसुखाची जणू देत चाहूल........ हि ओळ वाचली आणि मी लिहायला सुरुवात केली. सर्वप्रथम तुझ्या शीर्षक नसलेल्या या गीताला मी ते शीर्षक दिले. इतके सुरेख आणि अगदी समर्पक शीर्षक मिळाले कि मला त्याचाच आनंद झाला. प्रिया येत आहे हि सुखाचीच चाहूल नाही का खूप छान ओळ आहे ती.\nइथे दरवळूनी तिचा गंध आला.....कसा तर उडू लागली का तिची ओढणी अहाहा हि कल्पना खूप सुंदर बांधली आहे. तिच्या ओढणीचा गंध वगैरे तशी जुनीच कल्पना, पण या कवितेत ती अशी बांधली आहे कि एक औरच मजा आली.\nफुलांनी उन्हाकडे लकाकी मागून घेणे हि एक अभिनव कल्पना आहे. आवडली.\nनिळ्या आसमंती निळ्या अंबराने – इथे आसमंत आणि अंबर एकच. असे म्हटले तर – निळ्या आसमंती निळ्या पाखरांनी .....\nया निळ्या ओळींनी गीताचे सौंदर्य खुलले आहे. निळ्या नक्षीची कल्पना देखील डोळ्या समोर आणली कि नयन मनोहरच वाटते. या साऱ्याचा आपल्या गीताशी काय संबंध हे काय निसर्ग गीत आहे हे काय निसर्ग गीत आहे असा क्षणभर विचार तरळतो आणि मग त्याचे उत्तर तिसऱ्या ओळीत सापडते. सारा निसर्गच जणू तिच्या स्वागताला सजून-धजून सज्ज झाला आहे. हे संपूर्ण कडवे अतिशय कल्पनाविभोर झाले आहे. सुंदर धृवापादानंतर इतके मधुर कडवे, पुढील कडव्याची उत्सुकता वाढवते.\nपुढच्या कडव्यावर मी काय लिहू अगदी शब्दामुके होऊन गेलो. अतिशय लोभस, मिठास भरलेले अप्रतिम कडवे. प्रथमत: त्या कडव्यातील ‘जीवघेणी खळी’, ‘निशा चंद्रवर्खी’, ‘धुक्याने जणू माझालेली प्रभा’ या शब्दांनाच मी केवळ मुजरा करेन. मधाचा जणू पाऊस पडावा असे हे शब्द मनावर एक मधुर वर्ख चढवत जातात. अनेकदा माझ्या मनात विचार येतो कि आज गेली शेकडो वर्ष इतके काही लिहिले गेले आहे, कवींना आता नवीन कल्पना कुठून मिळणार अगदी शब्दामुके होऊन गेलो. अतिशय लोभस, मिठास भरलेले अप्रतिम कडवे. प्रथमत: त्या कडव्यातील ‘जीवघेणी खळी’, ‘निशा चंद्रवर्खी’, ‘धुक्याने जणू माझालेली प्रभा’ या शब्दांनाच मी केवळ मुजरा करेन. मधाचा जणू पाऊस पडावा असे हे शब्द मनावर एक मधुर वर्ख चढवत जातात. अनेकदा माझ्या मनात विचार येतो कि आज गेली शेकडो वर्ष इतके काही लिहिले गेले आहे, कवींना आता नवीन कल्पना कुठून मिळणार प्रेयसीला पहिल्यांदा जेव्हा कुणा कवीने चंद्र म्हटले असेल त्यावेळी त्या कवीला लोकांनी डोक्यावर घेतले असेल. पण आता या कल्पना बोथट झाल्या. मग नवनवीन कल्पना विचार कुठून आणायचे. निसर्ग तर तसाच आहे, मग कवीने रवीच्या पलीकडे काव्यविश्व शोधायचे तरी किती प्रेयसीला पहिल्यांदा जेव्हा कुणा कवीने चंद्र म्हटले असेल त्यावेळी त्या कवीला लोकांनी डोक्यावर घेतले असेल. पण आता या कल्पना बोथट झाल्या. मग नवनवीन कल्पना विचार कुठून आणायचे. निसर्ग तर तसाच आहे, मग कवीने रवीच्या पलीकडे काव्यविश्व शोधायचे तरी किती पण जेव्हा अशा काही ओळी मी वाचतो तेव्हा निर्धास्त होतो कि निसर्ग बदलला नसला तरी कवीची प्रतिभा त्या निसर्गाचा अनेकविध नवीन प्रकारे शोध घेताच आहे आणि राहील. हे सारे विचार मनात येऊन जावेत इतके सुंदर हे कडवे आहे.\nप्रियकराचे मन त्याच्या प्रेयसीच्या भोवती किती फिरते, तिला काय काय उपमा द्याव्यात हे त्याला सुचतच नाही. तिचे केस, तिची काया, तिची खळी सारे त्याच्या मनात साचले आहे, त्याचे दर्शन त्याला कदाचित थोड्याच वेळात होणार आहे आणि तो ते सारे मनात साठवलेले आठवतो आहे. आणि मग त्यालाच सुचत नाही कि मी तिला नक्की काय म्हणू, थंड धुक्याची दुलई पांघरलेली उषा कि चंद्राच्या चांदण्याचा वर्ख ल्यालेली निशा, कि सोवळी अशी सांज यातून किती काही सुचवले आहे, नायक प्रेयसीचा सकाळ, संध्याकाळ आणि रात्री विचार करतो असे सुचविले आहे कि या सगळ्या सुंदर प्रतिमांशी त्याला त्याह्या प्रेयसीच्या सौंदर्याची तुलना करावी वाटते आहे कि या प्रतिमा देखील तिच्या सौंदर्यापुढे खुज्या आहेत आणि यातील कोणती एक प्रतिमा –उपमा तिच्यासाठी पुरेशी नाही....कित्ती काय सांगतात या ओळी\nयेथे सांज ‘सोवळी’ हे मुद्दाम योजले आहे का सहसा सांज सावळी असे पटकन लिहिले जाते. ते इथे योग्य वाटले असतेच, पण सोवळी मधून देखील ती प्रिया केवळ संजेसारखी सावळीच नाही तर ती पवित्र आणि शुभांगी अशी सोवळी आहे असे सुचवायचे आहे का सहसा सांज सावळी असे पटकन लिहिले जाते. ते इथे योग्य वाटले असतेच, पण सोवळी मधून देखील ती प्रिया केवळ संजेसारखी सावळीच नाही तर ती पवित्र आणि शुभांगी अशी सोवळी आहे असे सुचवायचे आहे का मला सोवळी आवडले, पण आधी म्हटल्याप्रमाणे सावळी सांज असा लिहायचा असताना एकच मात्र अधिक जोडून सोवळी लिहिताना कवयित्रीने नक्की कसा विचार केला असेल याचे राहून राहून आश्चर्य वाटत राहिले.\nकवितेचा आलेख अगदी जसा असला पाहिजे तसा प्रत्येक कडव्याने उंचावत गेला आहे. शेवटचे कडवे म्हणजे या काव्य-गीताचा कलाशाध्यायच जणू कविता अक्षरश: उंच पर्वताच्या टोकावर जाते इथे. कवितेतील सर्व कडवी स्वतंत्र असली तरी ती एकमेकात गुंफल्यासारखी आहेत. प्रत्येक कडवे जरी एक मोती असला तरी संपूर्ण गीत हे एका विशिष्ट विचाराच्या सूत्रामध्ये बांधले असल्याने त्या विचाराच्या सुतामध्ये कडव्यांचे मोती ओवून हे गीत म्हणजे मोत्याची एक माळ असल्याप्रमाणे झाले आहे. त्या गीतामधून एक abstract चित्र तयार न होता एक नयनरम्य असे सुंदर आकृतिबंध असलेले एकसूत्र चित्र एकवटून आले आहे. इतके कि ती येते आहे हि सुखाची चाहूल निसर्गामध्ये जाणवत जाते आणि मग त्या केवळ चाहुलीचे रुपांतर ती येण्याची प्रचीती येण्यापर्यंत पोहोचते अशी सांगड पहिल्या कडव्यापासून शेवटच्या कडव्यापर्यंत बसते. आपण ट्रीपला कसे जातो कविता अक्षरश: उंच पर्वताच्या टोकावर जाते इथे. कवितेतील सर्व कडवी स्वतंत्र असली तरी ती एकमेकात गुंफल्यासारखी आहेत. प्रत्येक कडवे जरी एक मोती असला तरी संपूर्ण गीत हे एका विशिष्ट विचाराच्या सूत्रामध्ये बांधले असल्याने त्या विचाराच्या सुतामध्ये कडव्यांचे मोती ओवून हे गीत म्हणजे मोत्याची एक माळ असल्याप्रमाणे झाले आहे. त्या गीतामधून एक abstract चित्र तयार न होता एक नयनरम्य असे सुंदर आकृतिबंध असलेले एकसूत्र चित्र एकवटून आले आहे. इतके कि ती येते आहे हि सुखाची चाहूल निसर्गामध्ये जाणवत जाते आणि मग त्या केवळ चाहुलीचे रुपांतर ती येण्याची प्रचीती येण्यापर्यंत पोहोचते अशी सांगड पहिल्या कडव्यापासून शेवटच्या कडव्यापर्यंत बसते. आपण ट्रीपला कसे जातो आपल्या घरातून निघतो, मग वेगवेगळी ठिकाणे पाहत पुन्हा आपल्या घरी येतो तसेच वाटते या कवितेत. एका अर्थाने हि कविता ‘संपूर्ण’ आणि ‘परिपूर्ण’ वाटते.\nतिच्या पैंजणांचा खुळा नाद हा तिच्या येण्याची प्रचीती देतो हि रोमांचक कल्पना तर आहेच, परंतु तिची अशी हि प्रचीती म्हणजे नायकाची, प्रियकराची स्वप्नपूर्ती आहे असे संबोधून या कल्पनेला एक अंतिम पाडाव दिला आहे. त्यावर कडी म्हणून तिच्या पैंजणांचा नाद हा प्रियकराशी इतका तदात्म आणि एकरूप झाला आहे कि जणू तो नाद म्हणजे त्याच्या हृदयाचे स्पंदच जणू दोन ओळींमध्ये इतके काही लिहून जाता येते हेच मला केवळ दिग्मूढ करून जाते. आणि प्रीतीने अनावर झालेला, प्रेयसीशी एकरूप झालेला, दही दिशात निशिदिन तिला पाहणारा हा प्रियकर तिच्या प्रितीमध्ये इतका काही समरस झाला आहे कि त्याचे सारे प्राण त्या प्रेयसीला पाहण्यासाठी एकवटून त्याच्या डोळ्यांमध्ये आलेले आहेत. त्याची प्रेयसीप्रतीची तल्लीनता इतक्या भावगर्भ रीतीने इथे वर्णिली आहे कि खरे सांगतो, मला माझे शब्द इथे आता थिटे वाटू लागले आहेत. प्राणाहून प्रिय असणाऱ्या प्रेयसीच्या दर्शनासाठी प्राणांचे डोळ्यात एकवटणे हे त्या प्रियकराची प्रेयसीविषयीची पराकोटीची एकतानता दर्शवितात.\nभावगर्भ शब्दमाधुर्य, अभिनव कल्पना, उत्कट भाव, सुंदर वर्णन, एकसंध आकृतिबंध, चढता काव्यालेख, प्रसंगास अत्यंत अनुरूप असे हे गीत आमच्या निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, नायक, नायिका आणि मी सर्वांनाच फार म्हणजे फार आवडले.\nव्यक्तिश: उपक्रमाचा भाग म्हणून मला यावर लिहिता आले तरी इतर कवितांचा देखील रसास्वाद घ्यायचा असल्याने इथे थोडे आखडते घेणे भाग आहे. अन्यथा मी यावर अजून बरेच काही लिहायचा प्रयत्न केला असता\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/28/%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-21T07:51:59Z", "digest": "sha1:HDBJAGMQG25DP54I3LNJP2L2LMEDR4JH", "length": 7113, "nlines": 126, "source_domain": "putoweb.in", "title": "बघा कोहली या खिडकीत डोकावून काय काय म्हणतोय ते!", "raw_content": "\nबघा कोहली या खिडकीत डोकावून काय काय म्हणतोय ते\n← ७ लोकप्रिय व्यायाम जे शरीरासाठी घातक आहेत\n​GST – सोप्या शब्दात, काय वाढले काय कमी झाले\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/11/28/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-21T07:35:24Z", "digest": "sha1:HV77GMAVUEWSAXFMF6TFXQHVQQVFFGDF", "length": 8555, "nlines": 138, "source_domain": "putoweb.in", "title": "लेटेष्ट किस्सा – काल एका पार्टीत जरा जास्तच झाली…", "raw_content": "\nलेटेष्ट किस्सा – काल एका पार्टीत जरा जास्तच झाली…\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged किस्सा, घडलेला किस्सा, पार्टी, पुणेरी टोमणे, लेटेस्ट, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतून1 Comment\n← जेव्हा मृत्यू सुट्टीवर असतो तेव्हा… 7 डेडली व्हीडिओ\nलेख: आत्ताच्या पिढी ने खूप काही मोठे बदल पाहिलेत. →\nOne thought on “लेटेष्ट किस्सा – काल एका पार्टीत जरा जास्तच झाली… ”\nहोय होय काल जरा जास्तच झाली…\nरात्री अचानक आईची खूप आठवण आली म्हणून जाऊन पाय पडलो.\nआणि तिची आजवर जो काय त्रास दिला त्याबद्दल माफी पण मागितली, तर तिने प्रेमाने कुशीत घेतले आणि कपाळाचा पापा घेत म्हणली,\n“अहो, आईंना गावी जाऊन आता २ दिवस झाले ; मी बायको आहे तुमची\nथांबा अजून मज्जा तर पुढे आहे.\nमेंदूला मुंग्या तर तेव्हा आल्या जेव्हा विचार केला की,\nबायको म्हणून मग मिठी मारून गॅलरीतुन काली कुणाला ढकलून दिले\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/800", "date_download": "2018-04-21T07:30:26Z", "digest": "sha1:2FNFVEQC4BQ7EATFIUOU2MTXUTKRRLDI", "length": 68055, "nlines": 236, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चला बोलू या - भाग १ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचला बोलू या - भाग १\nआज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र फाउंडेशन व कनेटिकट महाराष्ट्र मंडळाने \"चला बोलू या\" नावाच्या एका चर्चा सत्रासाठी येथील सर्व मराठी कुटुंबांच्या जीवनाशी निगडीत विषय निवडला होता, \"अमेरिकेतील मराठी म्हणून आपले विचार, अनुभव व आपल्या समोरील प्रश्न\".\nया चर्चा सत्रात तीन मराठी पिढ्यांचे प्रतिनिधी होते. या तीन पिढ्यात होते आपली मुले येथे अमेरिकेत लहानाची मोठी करणारे अनुभवी पालक, ज्यांची मुले आजून लहान आहेत असे नवीन पालक व तिसरे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे असे मराठी तरूण/तरुणी जे या पश्चात्य संस्कृतीत वाढले आहेत. यांत अनेक क्षेत्रातले दिग्गज जसे डॉक्टर, सामाज सेवक, शिक्षक, उद्योजक, मानसोपचार तज्ञ, आदिंचा सुद्धा समावेष होता. त्यांनी परदेशस्थ मराठी समाजा समोरील विविध समस्यांवर चर्चा केली तसेच या चर्चेच्या माध्यमातून मौलिक माहितीची देवाण-घेवाण पण केली. कार्यक्रमाच्या सुव्यवस्थित संचलनाने त्याला सर्व उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला व तो अफलातून यशस्वी झाला हे सांगणे नको.\nया चर्चा सत्रात चर्चिले गेलेले काही मुद्दे सहसा मराठी वा भारतीय कुटुंबात चर्चिले जात नाहीत ज्यामुळे काही घटनांना कसे सामोरे जावे याची आपाली तयारीच असत नाही. चला तर बघू या काय झाले या कार्यक्रमात.\nकार्यक्रमाची सुरुवात अर्थातच सर्वांत मूळ प्रश्नाने करण्यात आली.\nया देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे या प्रश्नावर आलेली प्रातिनिधीक मते...\nएक अजोबा: येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे. तर येथे मुलांवर \"मराठी बोल, मराठी बोल\" अशी बळजबरी का बरे करावी मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार मग जर मराठी आपल्या पुढच्या दोन पिढ्या सुद्धा जगणार नाही, तर मग या मुलांचे \"टॉर्चर\" का\nदुसरे अजोबा: मी माझ्या नातीला कधीच मराठी बोल म्हणत नाही. ती जी इंग्रजी बोलते तिचे उच्चार भारतातल्या इंग्रजीपेक्षा वेगळे असतात. मग मी तिला ते हळू-हळू मला समजेल असे बोलायला लावतो. त्यांनतर तेच मराठीतून तिला सांगतो. तिला ते उच्चारायला अवडते अन आमचा संवाद मराठी मध्ये सुरु होतो. \"टॉर्चर\"चा प्रश्नच नाही.\nअमेरिकन मराठी तरूण (अ.म.त.): (त्याला \"टॉर्चर\" बद्दल विचारले गेले तेव्हा) हो, होते \"टॉर्चर\". पण शाळेत जाणे, अभ्यास करणे, चांगल्या सवयी लावणे, हे सुद्धा \"टॉर्चर\"च आहे. ते चालते तर मग मराठी बोलण्यालाच का सोडायचे शाळेत गेल्याचा, अभ्यास केल्याचा व आई वडिलांनी चांगल्या सवयी लावल्याचा फायदा होतो तसाच मराठी येत असल्याचा अभिमान पण वाटतो. आपल्या ईतर मित्रांजवळ नसलेली एक खूबी आपल्यात आहे हे पाहून आनंद वाटतो.\nअमेरिकन मराठी तरूणी (अ.म.ती.)ची आई: मुलांना मराठी शिकवण्यासाठी \"टॉर्चर\"च करायची गरज नाही. काही छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांच्यात ती शिकवण्याची भावना जागृत केली तर ते आपोआपच शिकतात. माझ्या मुलांना दुकानात मला कोणाबद्दल काही सांगायचे झाल्यास त्या व्यक्तिसमोरच मराठीतून सांगता आल्याने फार गंमत वाटायची (एक गंमतीशीर उदाहरण सांगितले).\nयावर आणखी एका पालकाने त्यांच्या मुलाचा अनुभव सांगितला. सार्वजनीक ठिकाणी आई-बाबा रागाऊ लागले तर ते इतरांना समजून आपली वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून हा म्हणायचा, \"आई/बाबा, मराठीत, मराठीत\".\nपण या छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांची नाळ मराठीसोबत बांधून ठेवण्यात हे पालक यशस्वी झाले. त्यानंतर काहींनी आपल्या मुलांमध्ये मराठी येते हा एक \"कॉन्फिडन्स\" वाढवण्याचा भाग कसा असू शकतो ते सांगितले. काहींना आपल्या भावना पोचवण्यासाठी आपली मायबोलीच उपयुक्त असल्याचे वाटते तर काहींना भाषा ही त्यात महत्वाची वाटत नाही.\nत्यानंतर ऐरणीवर आलेला दुसरा प्रश्न...\nआपण या समाजाच्या मुख्य प्रवाहात का व कसे सामिल व्हायला हवे उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का आपण या सवयी बदलायला हव्यात का आपण या सवयी बदलायला हव्यात का\nया मुद्याच्या चर्चेला सुरुवात झाली मुलांच्या डब्यांमुळे निर्माण होणार्‍या समस्यांपासून. आपल्या मुलांना भाजी-पोळी/भात वा आणखी काही भारतीय जेवण दिले तर ही मुले त्यांच्या शाळेत जेवताना वेगळे पडतात. आपल्या अन्नाचा सुगंध बाकीच्यांसाठी उग्र असतो त्यामुळे ते आपल्या मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात, कधि-कधि नावे पण ठेवतात, चिडवतात. मग आपली मुले डब्यात मराठी/भारतीय जेवण नको म्हणतात. तसेच त्यांच्या मनात आपल्या अन्नाबद्दल, सवयींबद्दल व एकूनच संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलाला त्यांच्या शाळेत जास्तच वेगळे वाटणार नाही असे जेवण द्यावे, जसे की गुंडाळलेली पोळी-भाजी, चमच्याने खाता येणारे व सुगंध न पसरवणारे पदार्थ, वगैरे. पण यावरच न थांबता अधून मधून आपल्या सणांचे/उत्सवांचे निमित्त साधून अमेरिकन मुलांना जमेल असे पदार्थ (शंकरपाळे, साधी चकली, चुरमुर्‍याचा दाणे नसलेला चिवडा (जेणेकरुन कोणा अलर्जीवाल्याला त्रास होणार नाही), वगैरे) घेऊन शाळेत जावे. त्यांना आपल्या पदार्थांची माहिती करून द्यावा व त्यातून ते आपल्या मुलांस नावे ठेवणार नाहीत असा \"ऍक्सेप्टन्स\" मिळवावा. अशा प्रयोगशील पालकांनी या गोष्टींचा त्यांच्या मुलांना झालेला फायदा, त्यातून त्यांचा उंचावलेला \"कॉन्फिडन्स\" यांची काही उदाहरणे सांगितली. त्यातील एक म्हणजे आपल्या एका मराठी मुलाच्या मित्रांना शंकरपाळे एवढे आवडले की तो त्याच्या स्काऊट वगैरेची कमाई करण्यासाठी शंकरपाळे मित्रांना विकत असे\nएकंदरीत काय तर तुम्हाला तुमच्या जेवणाच्या सवयी सोडून द्यायची गरज नाही. तर गरज आहे ती आपल्या व त्यांच्यात सूवर्णमध्य साधन्याची.\nपुढील भागात आपण खालील विषयांवरील चर्चेचे अवलोकन करू या. दरम्यान आपण या भागावर आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती...\nआपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही, हॉलोवीनला टर्की का करत नाही, हॉलोवीनला टर्की का करत नाही वगैरे) उत्तरे कशी द्यावी वगैरे) उत्तरे कशी द्यावी मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे काय टाळावे व काय टाळायची गरज नाही\nआपणास आपल्या भारतातील जवळच्या नातेवाईकांची विषेशत आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का त्यांचे सर्व नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो\nआपल्या मुलांच्या डेटींगच्या प्रकरणात आपला सहभाग काय मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी शाळेत लैंगिक शिक्षण सुरु झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलावे व कसे वागावे\nया देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे\nमाझं मतः इतरांसमोर कोड लँग्वेजमध्ये बोलायला उपयुक्त आहे तेवढेच महत्त्व (सध्यातरी) मराठीचे आहे आणि त्यासाठी मराठीच का हिंदी, गुजराथी किंवा 'च' ची भाषा आणि पिग-लॅटीनही चालून जाऊ शकते.\nआपल्या मुलांना मोडके तोडके चार शब्द मराठीत बोलता येतात म्हणजेच त्यांना मराठी येते आणि त्यांची नाळ मराठीशी जोडलेली आहे असा अनेकांचा (गैर)समज असतो. या मुलांना मराठीत दुकानात बोलणे किंवा परक्यांसमोर मराठी फेकणे याच्यापुढे काय माहित असते जसे, ही मुलं अमेरिकनांना कळू नये म्हणून मराठीत बोलणे पसंत करतात तसे त्यांचे आईवडिल मुलांना कळू नये म्हणून हिंदीत बोलतात आणि मराठी आणि हिंदी भाषा बर्‍यापैकी सारख्या असूनही मुलांना हिंदीचे आकलन होत नाही यावरून त्यांचे मराठीचे ज्ञान लक्षात येईल. ज्ञानेश्वर, तुकाराम, पु.ल., गदिमा इ. इ. वाचणे, समजणे, त्यावर भाष्य करता येणे, वर्तमान मराठी जगतात काय चालले आहे या फार पुढच्या गोष्टी झाल्या.\nबरेचदा आपल्याला मराठी येतं, यांत त्या मुलांना काही विशेष वाटत नसतं पण त्यांच्या पालकांना त्याचं खूप विशेष असतं. अर्थात, हे दोन्ही बाजूंनी दिसतं म्हणजे 'आमच्या मुलाला मराठी येतं' आणि 'त्याच्याशी मराठीत बोलून उपयोग नाही त्याला मराठी अजीबात येत नाही' ही दोन्ही वाक्ये पालक सारख्याच अभिमानाने उच्चारतात. (पैकी दुसरे वाक्य खुद्द मुंबईतच अनेकदा ऐकले आहे.)\nअमेरिकेत, मला अद्याप एकही मूल भेटले नाही जे मराठी अस्सखलित वाचते किंवा लिहिते. बोलणारे खूप आहेत. माझी कन्या मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा व्यवस्थित बोलते. तिला मराठी-हिंदी चित्रपट पाहण्यातही खूप रस असतो. तिला दोन वर्षे मराठी लिहायला शिकवून पाहिले. काही दिवसांत उत्साह मावळला. त्यापेक्षा हॅरी पॉटरचे खंड वाचणे ती पसंत करते. आता इथे \"टॉर्चर\" होते का ते माहित नाही पण कला आणि विद्या आवडीशिवाय येत नाहीत. तेव्हा ते सोकॉल्ड टॉर्चर करावे असे मला वाटले नाही.\nयापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की शाळेत जाणारे अमेरिकन मूल हे बाहेरच्या जगात (शाळेत आणि इतर कार्यक्रम) जितके तास वावरते त्याच्या निम्मे तासही घरात वावरत नाही. अठरा वर्षांनंतर मुले घरातही राहात नाहीत तेव्हा मराठीचा यज्ञकर्म थोडक्यात खुंटतो असा अनेकांचा अनुभव आहे.\nअसो. भाषा समजणे आणि मोडकी तोडकी बोलणे म्हणजे भाषा येणे नाही. भाषा येणे या शब्दात जो खोलपणा आहे (बोलणे, वाचणे, लिहिणे, व्याकरण, साहित्य, काव्य) तो मी एकाही अमेरिकन मराठी मुलात पाहिलेला नाही. (अपवाद नसतीलच असे नाही पण ते अपवादच ठरावेत.) त्यामुळे हे \"भाषा येणे\" १६-१७ व्या वर्षापासून विरायला लागते असेही पाहिलेले आहे. मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला येणारी अनेक तरूण मुलं/ मुली (वय : १८+, जन्मः अमेरिका, घरातून बाहेर पडलेले) आलेच तर आई-वडिलांनी दाव्याला बांधून आणल्याप्रमाणे येतात. एका जागी बसून २-३ तास घालवतात, खातात आणि चालू पडतात असा अनुभव आहे.\nबाकी, खाद्यपदार्थ, कला, नृत्य, गायन यांतून नाळ बांधली राहणे शक्य आहे. त्यात शारिरीक ऍक्टीविटीज अधिक आहेत. सुनीता विल्यम्स अंतराळात समोसे घेऊन गेल्याची कथा प्रसिद्ध झाली होती.\nअवांतरः हॉलोवीनला टर्की का करत नाही - टर्की थँक्स गिविंगला करतात. हॅलोवीनला आपणच टरकायचं असतं. ह. घ्या.\nभास्कर केन्डे [29 Oct 2007 रोजी 15:51 वा.]\nआपला प्रतिसाद वाचताना पुन्हा एकदा कालच्या चर्चासत्रात गेल्यासारखे वाटले. :)\nआणि त्यासाठी मराठीच का\n-- हे चर्चासत्र मराठी भाषकांनी, मराठी भाषकांसाठी आयोजित केलेले असल्याने त्यावर केवळ मराठी-इंग्रजी यावर चर्चा झाली. तसेच हिंदीसह इतर भारतीय भाषांचा ओघवता उल्लेख आपण केला तसा झाला.\nया मुलांना मराठीत दुकानात बोलणे किंवा परक्यांसमोर मराठी फेकणे याच्यापुढे काय माहित असते\n--तेच तर. परंतू अशाच काही छोट्या-छोट्या गोष्टींमधून या मुलांचा मराठीशी संबंध तर टिकून राहतो.\nपैकी दुसरे वाक्य खुद्द मुंबईतच अनेकदा ऐकले आहे.)\n--होय, कालच्या चर्चासत्रात एका मुलीचा या विषयावरील अनुभव फार बोलका होता. ती जेव्हा भारतात गेली होती तेव्हा तिची चुलत का मामेबहीन तिच्याशी इंग्रजी बोलत होती व ही तिच्याशी मराठी त्या भारत स्थित मुलीच्या आईवडिलांचे पण हिला इंग्रजी बोल, इंग्रजी बोल असे चालले होते म्हणे.\nयापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की शाळेत जाणारे अमेरिकन मूल हे बाहेरच्या जगात (शाळेत आणि इतर कार्यक्रम) जितके तास वावरते त्याच्या निम्मे तासही घरात वावरत नाही. अठरा वर्षांनंतर मुले घरातही राहात नाहीत तेव्हा मराठीचा यज्ञकर्म थोडक्यात खुंटतो असा अनेकांचा अनुभव आहे.\n--हो, हा मुद्दा मी नोंदवायचा विसरलो. कृपया माझा नवीन प्रतिसाद पाहा.\nमराठी मंडळाच्या कार्यक्रमाला येणारी अनेक तरूण मुलं/ मुली (वय : १८+, जन्मः अमेरिका, घरातून बाहेर पडलेले) आलेच तर आई-वडिलांनी दाव्याला बांधून आणल्याप्रमाणे येतात. एका जागी बसून २-३ तास घालवतात, खातात आणि चालू पडतात असा अनुभव आहे.\n-- याचर्चा सत्रात आलेली मुले २१-२२ वर्षांची होती व त्यांनी खूप सक्रीय सहभाग नोंदवला. पुढील भागात त्यांच्या अनुभवांना मी टिपणार आहे.\nअवांतरः हॉलोवीनला टर्की का करत नाही - टर्की थँक्स गिविंगला करतात. हॅलोवीनला आपणच टरकायचं असतं. ह. घ्या.\n-- चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. :)\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nयाचर्चा सत्रात आलेली मुले २१-२२ वर्षांची होती व त्यांनी खूप सक्रीय सहभाग नोंदवला. पुढील भागात त्यांच्या अनुभवांना मी टिपणार आहे.\n हे अनुभव वाचायला खूप आवडतील. याबरोबरच शक्य असल्यास या वयांतील मुलांत अमेरिकेत जन्मलेली आणि भारतात जन्मलेली, तिथे दोन-चार वर्षे का होईना पण वाढलेली आणि नंतर अमेरिकेत आलेली मुले किती हा आकडा तुम्हाला मिळाला तर पाहाल का\nमला असा अनुभव आहे की भारतातून जन्मलेली आणि नंतर इथे आलेली मुले ऋणानुबंध टिकवण्यास थोडी अधिक उत्सुक दिसतात.\nकर्मभुमी की जन्म भुमी\nप्रकाश घाटपांडे [29 Oct 2007 रोजी 14:44 वा.]\nया देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे\nआपण परत भारतात जाणार आहोत काय यावर ते अवलंबून आहे. उर्वरित प्रियालीच्या मताशी सहमत आहे.\nमुलांना मराठी येणे ही पालकांची भावनिक गरज आहे.\nआपण या समाजाच्या मुख्य प्रवाहात का व कसे सामिल व्हायला हवे उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का आपण या सवयी बदलायला हव्यात का आपण या सवयी बदलायला हव्यात का\nमुस्लीम इतके वर्ष भारतात रहातात. गेली काही शतके. बरेचसे इथेच धर्मांतरीत झाले . तरी इथेले लोक त्यांना आपले मानायला तयार नाहीत. मुख्य प्रवाहात सामील होणे अपरिहार्य आहे, तसे केले नाही तर वेगळेपणा हा संघर्ष निर्माण करेल. कर्मभुमी महत्वाची कि जन्मभुमी हा पुढच्या पिढिला कदाचित कमी पडेल.\nपुढची झलक दिल्याने वाचण्यास आसुसलेला.\nमुलांना मराठी येणे ही पालकांची भावनिक गरज आहे.\n मनातलं बोललात आणि बरेचदा पालक मुलांना खरंच टॉर्चर करताता की काय असेही वाटण्याइतपत उदाहरणे पाहिलेली आहेत. उलटपक्षी, ही काही मुलांची गरजही असू शकते. विशेषतः जर त्यांचे ऋणानुबंध मराठीशी जुळलेले असतील तर. जसे, माझ्या मुलीला आजी-आजोबांशी इंग्रजी बोलण्यापेक्षा मराठीत बोलायला आवडते आणि ती त्यांच्याशी फोनवर आवर्जून मराठी बोलते. त्यामागे, मी इंग्लिशमध्ये बोलले तर त्यांना काही कळतच नाही (ऍक्सेंटमुळे) अशी तिची तक्रार असते. इंग्लिश बोलून त्यांना काही कळलं नाही किंवा पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागलं तर तिला वाईटही वाटतं. तेव्हा ही तिची भावनिक गरज आहे.\nपण भाषा लिहिणे आणि वाचणे ही तिची सध्यातरी गरज नाही.\nमुख्य प्रवाहात सामील होणे\nभास्कर केन्डे [29 Oct 2007 रोजी 15:58 वा.]\nहो, हा मुद्दा सर्वांनीच मांडला व मान्य केला की आपण येथे राहणार असू तर येथील मुख्य प्रवाहात लवकरात लवकर सामील व्हायला हवे. कदाचित मी हा मुद्धा या भगात व्यवस्थित मांडु शकलो नाही. पण पुढील भागांत हा पुन्हा येणार आहेच.\nआवांतर - या चर्चसत्रात आयोजकांनी याच विषयावरील अपर्णा वेलणकरांचे \"फॉर हिअर, ऑर टू गो\" हे पुस्तक विक्रीस ठेवले होते. चाळत असताना ते खूप चांगले वाटले. वाचून प्रतिक्रिया देईन.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nभास्कर केन्डे [29 Oct 2007 रोजी 16:16 वा.]\nमराठी येण्याची चर्चा चालू असताना आलेले दोन मुद्दे वरील लेखात द्यायचे मी विसरलो. त्याबद्दल क्षमस्व. ते मुद्दे असे...\n१. वरीष्ठ पालक (ज्यांची मुले मोठी झाली आहेत) तसेच त्यांची मुले यांना १५-२० वर्षापूर्वी आपले मराठीपण टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा आजच्या पेक्षा कठीण होता. कारणे दोन आहेत. एक, त्यावेळी येथे आपली लोकसंख्या खूपच कमी असल्याने मुलांना आई-वडिलांव्यतिरिक्त कोणाशी मराठी बोलायलाच मिळत नसे. आता मात्र मराठी कार्यक्रमांव्यतिरिक्त मित्रांच्या घरात, दुकानांत, मंदिरात बरेचदा मराठी बोलायला मिळते. दूसरे म्हणजे आता मुलांसाठी भरपूर डीव्हिडी विकत मिळतात. काही मुलांना तर कार्स, मेडागस्कर पेक्षा जिंगल-टून्सचा चॉकलेटचा बंगला जास्त आवडतो असे कळले. तसेच आता अल्फा मराठी, सह्याद्री वगैरे येथे घरोघरी पोचले आहेत. या कारणांमुळे मुलांना मराठी शिकन्यासाठी जास्त वाव मिळतो. कार्टुन्स हे असे प्रभावी माध्यम आहे की जे शाळेतल्या आठ तासाच्या शिकवणी ईतकेच दोन तासांत मुलांना शिकवू शकते. त्यामुळे आठ-दहा तास इंग्रजी वातावरणात राहिलेले मुले तास-दोन तास मराठी वातावरणात राहिले की त्यांना दोन्ही भाषा उत्तम बोलता येतात.\n२. एका आजोबांनी उपस्थित केलेला मुद्दा: चीनचा पुनर्वोदय झाल्यापासून अमेरिकेत चीनी भाषा शिकण्याकडे बरेच लोकांचा कल आहे. भारताचीही घोडदौड चालू आहेच. पुणे-औरंगाबाद-कोल्हापूर-नाशिक-नागपूर येथे जर आंतराष्ट्रीय उद्योगांची भरभराट झाली तर मराठी येत असणार्‍या अमेरिकन तरूणांना नवीन दालणे उघडली जातील. अर्थात ती जर मराठी मुले असतील तर त्यांना पुन्हा आपल्या पूर्वजांच्या भूमीत जायला आवडेल जसे आता यूरोप मूळ असलेल्यांना युरोपात जायला आवडते. हा खूप मोठा आशावाद वातला तरी दुसर्‍या महायुद्धातल्या विंड-टॉकर्स नंतर अमेरिकेत अल्पसंख्यांकांच्या भाषेला आलेल्या महत्वामुळे शासन दरबारी सुद्धा एखादी परदेशी भाषा येत असल्यास नक्कीच फायदा होतो.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nआजोबा नं १ यांच्या म्हणण्यात तथ्य आहे.\nएक अजोबा: येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे. तर येथे मुलांवर \"मराठी बोल, मराठी बोल\" अशी बळजबरी का बरे करावी मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार मग जर मराठी आपल्या पुढच्या दोन पिढ्या सुद्धा जगणार नाही, तर मग या मुलांचे \"टॉर्चर\" का\nपुण्यात रस्त्यावर व दुकानात पहिले वाक्य मराठीत ऐकले की आनंदातिशयाने हॄदय बंद पडेल की काय अशीच भीती वाटते. जरा चांगले कपडे बिपडे घातले की भेटणारा कोणीही लगेच हिंदीच सुरु करतो. त्यामुळे मधून मधून मळके व गबाळे कपडे घालून मराठीपण सिद्ध करावे लागते.\nअभिमान वगैरे गोष्ट जरा बाजूला ठेवली तर अमेरिकेतील \"मराठी\" मुलांना (सेकंड जनरेशन-दुसरी पिढी) मराठी येण्याचा तसा काय फायदा आहे अमेरिकेतील संस्कॄतीशी समरस होणे, स्वतःचे सांस्कृतिक व वांशिक वेगळेपण न दर्शवणे या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर व योग्य आहेत असे वाटते.\nआम्हाला येथे भेट द्या.\nमाझी मुलगी व्यवस्थित मराठी बोलते. पण मी तिला मराठी शिकण्याच्या शाळेत घातलेले नाही. पाच दिवस नेहमीच्या शाळेत गेल्यावर परत रविवारी तिने मराठीसाठी शाळेत जाणे हे मला तेवढेसे आवश्यक वाटत नाही. पण मी घरी जमेल तेवढी अक्षर ओळख करून देते - आणि काही गोष्टी/गाणी मराठीतूनही सांगते. मराठी गाण्यांचे अर्थ सांगते. भाषेतून संस्कृती पुढे जाते म्हणतात, तेवढे मी थोड्याफार प्रमाणात करू शकले तर मला बरे वाटेल, इथे समरस होण्यासाठी तिचा भाषेशी आहे तोही संबंध तोडण्याची गरज मला वाटत नाही. आमच्या घरात नैसर्गिकपणे मराठीच बोलले जाते अर्थात ती ते आपोआप शिकली आहे. यापलिकडे प्रियाली म्हणते तसे मराठी किंवा मातृभाषा \"येत\" असले (म्हणजे व्याकरण वगैरे सर्व) तर माझ्या मते दुधात साखर.\nअजून एक म्हणजे मुलीचे नात्यातील लोकांशी व्यवस्थित संबंध ठेवणे हेही मी करते - मराठी येते का यापेक्षा तिला त्यांच्यात परके वाटू नये एवढ्यासाठी मी तिला ते दूर असले तरी आमच्या घरातल्या गोष्टी सांगत तिच्या मनात तिकडची नाळ ठेवायचा प्रयत्न करते. आणि इथल्याही मैत्रिणींना घरी बोलावणे, त्यांच्याकडे मुलीला पाठवणे, शाळेतल्या गोष्टींमध्ये भाग घेणे यासारख्या गोष्टी करते.\n\"स्वतःचे सांस्कृतिक व वांशिक वेगळेपण न दर्शवणे या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर व योग्य आहेत असे वाटते. \"\nवेगळेपण दर्शवायचे नाही म्हणजे काय करायचे ह्या प्रश्नाने मात्र माझी पंचाईत होणार\nमी पालक नाही त्यामुळे साहजिकच अनुभव माझे नाहीत. मुले आणि भाषा यांच्या अनुषंगाने माझ्या माहितीतील अनुभव इथे सांगावेसे वाटतात.\nइटलीमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतातील एक शास्त्रज्ञ त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. इथे त्यांचे जवळजवळ अडीच तीन महिने वास्तव्य होते. परत गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुले इटालियन बोलायला शिकली आहेत. मग मुलांच्या लक्षात आले की आपल्या आई-बाबांना इटालियन समजत नाही. तेव्हापासून आईबाबांच्या समोर काही शीक्रेट बोलायचे असेल तर मुले इटलियनचा वापर करत असत. :)\nदुसरे एक कुटुंब ओळखीचे होते. त्यात आई उत्तर प्रदेशातील आणि बाबा बंगाली. त्यांच्या मुलाला त्यांनी बंगाली, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषा शिकवल्या होत्या. आणि तो पठ्ठाही आरामात आईशी हिंदी आणि बाबांशी बंगाली बोलत असे.\nलहान मुलांमध्ये कुठलीही भाषा अतिशय चटकन आत्मसात करण्याचे प्राविण्य असते. काहींच्या मते हा जनुकीय गुणधर्म आहे. अर्थात हा भाग भाषा येण्याबद्दल आहे. त्या भाषेत वाचन, लेखन करणे याबद्दल मांडलेले वरचे मुद्दे पटण्यासारखे आहेत.\nभास्कर केन्डे [30 Oct 2007 रोजी 19:14 वा.]\nपरत गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुले इटालियन बोलायला शिकली आहेत.\n-- यातून आपण असा बोध घ्यावा .... \"मुलांना घेऊन इटलीला जाऊ नये\". ह. घ्या. :)\nया लेखात (चर्चा सत्रात) उत्तम चर्चा चाललेली दिसते आहे.\nआवडली. मते महत्वपूर्ण वाटली.\nमहाराष्ट्रातच भाषा मागाच्या पीढीपासून मरायला लागली आहे अशी ओरड करून काय उपयोग\nज्यांना यात रस आहे ते ती जीवंत ठेवतीलच.\nभावनिक, नातेवाईक अशी कारणे असली तरी, जेंव्हा मी कोण व कुठुन... हा पुरातन प्रश्न य नव्या पीढीला येईल , तेंव्हा ही तुट्पुंजी माहितीका होईना काहीसा आधार देवून जाईल असे वाटते\nभास्कर केन्डे [30 Oct 2007 रोजी 19:12 वा.]\nभावनिक, नातेवाईक अशी कारणे असली तरी, जेंव्हा मी कोण व कुठुन... हा पुरातन प्रश्न य नव्या पीढीला येईल , तेंव्हा ही तुट्पुंजी माहितीका होईना काहीसा आधार देवून जाईल असे वाटते\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [30 Oct 2007 रोजी 06:08 वा.]\n उत्तम चर्चा आणली राव तुम्ही \nअमेरिकेतील मराठी माणसांनी मराठी बोलले पाहिजे, कमीत कमी मराठी माणसांशी भेटीगाठी होत असतील तेव्हा आणि आपल्या मुलांनाही मराठी आली पाहिजे , कधीतरी ते मराठी साहित्यही वाचतील हे आमचे ढोबळ मत. आता तिथे सार्वजनिक ठिकाणी मराठी काय उपयोगाची या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तरी वाटते तिथे ती उपयोगाची नसावी, असे वाटते.\nअनुक्रमे जे आजोबा बोलले त्यातील पहिल्या क्रमांकाच्या आजोबाच्या विचारातील येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे.या बाबत आमचे मत असे की, अनेक दशकापासून असे बोलले जात असल्यामुळे त्या बाबतीत फार चिंता करण्याची गरज नाही. आता आम्ही ज्या भागात राहतो तो भाग जरासा मागासलेला आहे, अजूनही येथे मराठीचे अ,आ,इ,ई गिरवणे चालू आहे. म्हणजे अजून त्यांना चांगले मराठी येण्यासाठी काहीएक दशकाचा काळ जाणार आहे, तेव्हा मराठीला महाराष्ट्रात अजून काहीएक वर्ष तरी धोका नाही, असा निरोप त्या आजोबांपर्यंत पोहचवा इतकेच आमचे सांगणे..................बाकी अमेरिकेतील मराठी लोकांच्या चर्चा वाचायला मजा येत आहे, पुढील चर्चेच्या प्रतिक्षेत \nमहाराष्ट्रातून मराठी हद्दपार झाली तर कोणती भाषा शिकावी या विवंचनेत असलेला.\nभास्कर केन्डे [30 Oct 2007 रोजी 19:12 वा.]\nमहाराष्ट्रातून मराठी हद्दपार झाली तर कोणती भाषा शिकावी या विवंचनेत असलेला.\n-- तेव्हा आपण वरती गेलेलो असू व देवाशी देववाणीत गप्पा मारत असू. कदाचित तोपर्यंत तिथे सुद्धा अशी संकेतस्थळे चाळायला मिळू लागतील. तसे झाले तर आपण तिथे सुद्धा अशाच चकाट्या पिटत बसू. :)\n(गप्पा प्रेमी.... गप्पिष्ट नव्हे बरे\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [31 Oct 2007 रोजी 02:21 वा.]\n<<तेव्हा आपण वरती गेलेलो असू व देवाशी देववाणीत गप्पा मारत असू. कदाचित तोपर्यंत तिथे सुद्धा अशी संकेतस्थळे चाळायला मिळू लागतील. तसे झाले तर आपण तिथे सुद्धा अशाच चकाट्या पिटत बसू. :)\nदेव बहूतेक संस्कृत मधून बोलतील किंवा इंग्रजीमधून. आम्हाला येते ती फक्त थोडी मराठी आणि जास्त बोली. तेव्हा त्यांच्याशी आमचा संवाद कसा व्हायचा, होईल तो विसंवाद कारण देवाच्या संकेतस्थळावर गप्पांसाठी अनुमतीची प्रतिक्षा करावी लागेल. तेव्हा तिथे बंड करुन देवांच्या विरोधात 'आपली बोली, माय मराठी' असे संकेतस्थळ चालू करावे लागेल. त्यासाठी इहलोकातून आताच सद्स्य नोंदणी करुन घ्यावी म्हणतो कारण देवाच्या संकेतस्थळावर गप्पांसाठी अनुमतीची प्रतिक्षा करावी लागेल. तेव्हा तिथे बंड करुन देवांच्या विरोधात 'आपली बोली, माय मराठी' असे संकेतस्थळ चालू करावे लागेल. त्यासाठी इहलोकातून आताच सद्स्य नोंदणी करुन घ्यावी म्हणतो \nग्रीन गॉबलिन [30 Oct 2007 रोजी 10:39 वा.]\nकेवळ बोलून मराठी भाषा जिवंत राहणार नाही हे खरं आहे आणि जी गोष्ट माणसाला उपयोगाची नसते ती तो कळत-नकळत नष्ट करतो. माणसाचे शेपूट असेच नकळत नष्ट झाले आणि कळत त्याने किती गोष्टी नष्ट केल्या त्याची क्रमवार माहिती द्यायला पानंच्या पानं अपुरी पडतील.\nपहिल्या आजोबांचे म्हणणे जहाल आहे पण पटकन सोडून द्यावे इतकेही खोटे नाही. मुंबई-पुण्याबाहेर मराठी जिवंत राहिल पण नोकरी धंद्यानिमित्त या शहरांत येणारा लोंढा इथल्या लोकांप्रमाणेच मराठीला विसरायला लागतील, इथून त्यांच्या पिढ्या परदेशांत पोहोचतील. मुंबईचं सांगतो की मध्यमवर्गापासून वरील वर्गांतील कोणाचीही मुले मराठी माध्यमातून शिकत नाहीत. भावी अमेरिकेत जाणारी पिढी हीच आहे. तळागाळातील लोक अमेरिकेला पोहोचले अशी उदाहरणे कमीच दिसतात. त्यामुळे अमेरिकेतील येणार्‍या पिढ्यांची मराठीबद्दल आस्था कमीच होत जाईल. आपण कुठून आलो आणि मी कोण हे जाणून घ्यायला मराठी भाषेची गरज नसावी. इंग्लीशमध्येच त्यांना ते शिकता येईल.\nखाण्यापिण्यातूनही आपण इतरांपेक्षा सतत वेगळे आहोत - सतत म्हणजे रोज डब्यातून देशी पदार्थ देणे इ. - हे दाखवण्यापेक्षा इतरांत स्वत:ला सामील करून बाहेर त्यांच्याप्रमाणे खावे आणि घरात भारतीय खाणे बनवावे, त्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे आपले खाणे तेथे प्रसिद्ध करावे. चिनी अश्याचप्रकारे पुढे गेले असावेत आणि पंजाबी आणि दाक्षिणात्यही. मराठी माणसाचे उपहारगृह आहे का हो परदेशांत कोठे\nमराठी माणसाचे उपहारगृह आहे का हो परदेशांत कोठे\nभास्कर केन्डे [30 Oct 2007 रोजी 19:08 वा.]\nमराठी माणसाचे उपहारगृह आहे का हो परदेशांत कोठे\n--आहे की, आमच्या गावात शेखर नाईक या मराठी माणसाचे \"ऍम्बॅसिटार ऑफ इंडिया\" नावचे तीन उपहारगृहे आहेत. ते कार्यक्रमांना मराठी पदार्थ पाठवण्यावर भर देतात. लोकांना पुरणपोळी, आंब्याचा रस, आळू-वडी, ठेचा, भरले वांगे असे पदार्थ फार आवडतात.\nखाण्यापिण्यातूनही आपण इतरांपेक्षा सतत वेगळे आहोत - सतत म्हणजे रोज डब्यातून देशी पदार्थ देणे इ. - हे दाखवण्यापेक्षा इतरांत स्वत:ला सामील करून बाहेर त्यांच्याप्रमाणे खावे आणि घरात भारतीय खाणे बनवावे,\n-- बहुतांशी लोक हेच करतात. पण काही मुलांना भारतीयच जेवनच हवे असते अशा पालकांसमोर प्रश्न उभा राहतो.\nत्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे आपले खाणे तेथे प्रसिद्ध करावे.\n-- ते हळू-हळू होत आहे. जर काही बड्या उद्योजकांनी लक्ष देऊन चांगली उपहारगृहे उभारली तर ते लवकर होईल.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nआपण या चर्चासत्राची अतिशय नेटकी माहिती दिली आहे. त्यात उपस्थित झालेले मुद्दे चर्चा, विचार करण्यायोग्य आहेत आणि त्यावर एक चांगली चर्चा वाचल्याचे समाधानही प्रतिसादांतून मिळाले. पुढील भागात काय येणार याची माहिती उत्सुकता वाढवणारी आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nभास्कर केन्डे [31 Oct 2007 रोजी 14:50 वा.]\nलेख लिहिताना मला आपल्या जागृत उपक्रमींचा सहभाग येणार हे अपेक्षित होतेच. पण येवढे सगळेजन प्रोत्साहन देतील याची कल्पना नव्हती. कनेटिकट महाराष्ट्र मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी सुद्धा पाठ थोपटली तेव्हा खरेच आनंद झाला आता पुढील भाग लिहायला चांगलाच उत्साह संचारला आहे.\nप्रियाली ताई, आपण चर्चेच्या सुरुवातीलाच विधायक दिशा दिल्याने चर्चा पुढे रंगात यायला मदत झाली.\nघाटपांडे साहेबांनी विसरलेला मुद्दा लक्षात आणून दिला.\nआजानुकर्ण, तुमची पुण्यात मराठीपण सिद्ध करण्याची गंमत गमतीशीर आहे. पण तिचे वास्तव मात्र भितीदायक आहे.\nचित्राताई, तुमच्या रुपाने या चर्चेत आणखी एका आईचा सहभाग झाला.\nराजेंद्रपंत, प्रत्यक्ष मैदानात उतरायच्या अगोदर विषयाचे ज्ञान असणे कधीही फायदेशीर असते. तसेच आपल्यासारख्यांच्या अपक्षांच्या मताला महत्व आहेच.\nगुंडोपंत, \"ज्यांना यात रस आहे ते ती जीवंत ठेवतीलच\"हा आपला मराठमोळा रांगडा दृष्टीकोन आवडला.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे, चला आपण कामाला लागू अन मायबोलीच्या सदस्यांची नोंदणी करूनच \"तेथे\" जाऊ.\nवासुदेवराव, आपल्या उत्सुकतेला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न हा पामर नक्कीच करेल.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nभास्कर केन्डे [07 Nov 2007 रोजी 18:07 वा.]\nयेथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे येथे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/das-navami-marathi/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-113030600017_1.htm", "date_download": "2018-04-21T07:40:29Z", "digest": "sha1:PGMJRULPLQLJW77MRD2337B7QLKODSRE", "length": 10098, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मनाचे श्लोक : तिसरा भाग (पाहा व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमनाचे श्लोक : तिसरा भाग (पाहा व्हिडिओ)\nबळें आगळा राम कोदंडधारी\nमहाकाळ विक्राळ तोही थरारी॥\nपुढे मानवा किंकरा कोण केवा\nप्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥\nमनाचे श्लोक : चवथा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : पाचवा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : अंतिम भाग (पाहा व्हिडिओ)\nरामदास स्वामींचे जीवन चरित्र\nयावर अधिक वाचा :\nमनाचे श्लोक तिसरा भाग पाहा व्हिडिओ\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------9.html", "date_download": "2018-04-21T07:36:00Z", "digest": "sha1:Y2LYUX6HECZUZJAXM6HEMFMSD6TR3NQR", "length": 43570, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कुलाबा", "raw_content": "\nरायगड जिल्ह्याची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा,डोंगरांचा वळणावळणाचा,घाटांचा भाग तर दुसरीकडे २४० कि.मी.लांबीचा अथांग अरबी समुद्र अशी भौगोलिक रचना. तीस ते पस्तीस कि.मी.लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा स्वामी म्हणजे किल्ले कुलाबा. मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला उभा आहे. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला दिसून येतो. कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आला तो सरखेल कान्होजी आंग्रेच्या काळात. नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरीची अशा यथार्थ शब्दांनी गौरविलेल्या कान्होजीं आंग्रेनी आपले प्रमुख ठाणे म्हणून कुलाबा किल्ल्याची निवड केली. प्रथम शिवशाही नंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध आहे. रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियाहुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली-पेण मार्गे अलिबागला येता येते तर रेल्वेने अलिबागला येण्यासाठी पेण हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. पेणपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला जाऊ शकतो. या जलदुर्गावर जाण्यासाठी अलिबागच्या बसस्थानका पासून चालत पंधरा-वीस मिनिटांमध्ये अलिबागच्या किनाऱ्यावर यावे. अलिबाग समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दुर्गजोडी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्याहुन १ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याहुन ओहोटी वेळेस किल्ल्यात चालत जाता येते तर भरतीच्या वेळी बोटीतून जाता येते. दक्षिणोत्तर पसरलेला हा लांबट चौकोनी आकाराचा हा जलदुर्ग ज्या खडकावर उभा आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी ९०० फूट असून पूर्व पश्चिम रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३३५ वर्षे उलटली तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता खंबीरपणे उभा आहे. कुलाब्याचा धाकटा भाऊ शोभावा असा सर्जेकोट नावाचा आणखी एक छोटेखानी किल्ला कुलाबा किल्ल्याच्या पुढयात उभा आहे. किनाऱ्यावरून हल्ला झाला तर येथुनच त्याच्याशी पहिला मुकाबला होत असे. या दोन कोटांच्या मध्येच दगडांच्या अनेक राशी ओतून एक सेतू किंवा छोटीशी तटवजा भिंत तयार केलेली आहे. सर्जेकोटामध्ये आजमितीस एका विहीरीशिवाय अन्य कोणतेही अवशेष नाहीत. कुलाबा किल्ल्याला पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने अशी दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात तरीही मुख्य प्रवेशव्दारापासून सुमारे १५ फूटापर्यंत भरतीचे पाणी येत नाही. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर खाचा मारून रचलेले आहेत. दोन दगडांतील फटीत चुना भरलेला नसल्याने समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेचा जोर कमी होतो. किनाऱ्याहुन येताना किल्ल्याचा मुख्य दरवाजा सरळ समोर दिसत नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजुस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. थोडे उजव्या हाताला वळल्यावर दोन मोठया बुरुजांच्या मध्ये त्याचे दर्शन होते. दोन बुरुजांच्या मधोमधील महाद्वारावर नगारखाना असुन या दरवाज्यावर मोर, हत्ती, हरिण, शरभ आदी पशुपक्ष्यांची शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय उमलत्या कमळांची अनेक फुले कोरलेली असुन कमानीच्या मध्यभागी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. आत शिरताच वळण घेत पुढे आणखी एक दरवाजा आहे. हा किल्ल्याचा दरवाज्यातील रणमंडळाचा भाग आहे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा केवळ अवशेष रुपात शिल्लक असुन या दरवाजातून आंत जाताना कोनाड्यातील देवतांचे दर्शन होते. येथे किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाचे पंधरा रुपयाचे तिकीट घ्यावे लागते. किल्ल्याला एकुण १७ बुरुज असुन चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे त्यांची रचना आहे. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी,फत्तेबुरुज, दर्याबुरुज अशी नावे आहेत. किल्ल्याच्या उत्तरेस असणाऱ्या सर्जेकोटाचाही काही वेळेस कुलाब्याचा १८ वा बुरुज म्हणुन उल्लेख आहे. गडात शिरल्यावर उत्तर दिशेला तटातच तळघरात काढलेले धान्याचे कोठार दिसते. हे कोठार पाहिल्यावर आपल्याला पन्हाळा व शिवनेरी येथील अंबरखान्याची आठवण येते. चार घुमटांचे छत आणि त्याला गोल खांबांचा आधार अशी याची रचना आहे.कधीकाळी इथे धान्याची पोती भरून ठेवली जात असतील पण आता मात्र पुरातत्व विभागाने येथे चुन्याची पोती भरून ठेवली आहेत त्यामुळे आत जाता येत नाही. बुरुजावरील ढालकाठीला आधार म्हणुन बुरुजावरील ढालकाठी वरील बुरुजापासुन या तळघरात आली आहे व येथेच तिला आधारासाठी ओटा बांधलेला आहे. या ओट्यात पुरातन ढालकाठीची काठी आजही दिसून येते. गडात शिरल्यावर समोर गुलवती देवीची घुमटी तर तटाकडे गडदेवता भवानीदेवी मंदिर दिसते. गडदेवता भवानी देवीच्या मंदिरात गणेश आणि वेताळ यांच्याही मुर्ती आहेत. देवळासमोरच साडेसात मीटर उंचीचा दीपस्तंभ आहे. असे म्हणतात कि आंग्रे मोहिमेवर निघण्यापूर्वी भवानी देवीचा कौल घेत असत.आंग्रेच्या कौल मिळालेल्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्याचा इतिहास असल्यामुळे आजही कोळीबांधव महत्वाच्या काम सुरु करण्यापुर्वी भवानी देवीचा कौल घेतात. या शक्तिदेवतांचे दर्शन घ्यायचे आणि दुर्गदर्शनाला सुरुवात करायची. तटाला लागुनच दहाबारा घरांची वस्ती आहे. या तटाच्या वर बुरूजावर दोन मध्यम आकाराच्या तोफा मातीत पडल्या आहेत. येथुन खाली उतरून आल्यावाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजूला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हाजी हजरत कमालउद्दीन शहा ह्यांच्या दर्ग्याकडे जाते तर पुढे जाणारी पायवाट दोन्ही बाजूला जुने अवशेष व वाढलेल्या गवतामधून किल्ल्याच्या दुस-या दरवाज्यापर्यंत जाते. देवीच्या मंदिरांपासुन सरळ निघालेल्या या वाटेत एक सिध्दीविनायक मंदिर आहे. छोटयाशा दगडी तटाच्या आत हे मंदिर असुन मंदिराच्या आवारात उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरा समोर एक अतिशय बारीक नक्षीकाम केलेले तुळशी वृंदावन आहे. साधारण वीस मीटर लांब, सहा मीटर रुंद व पंधरा मीटर उंच अशा ह्या मंदिराचे निर्माण राघोजी आंग्रेने सन १७५९ मध्ये केले. मुख्य मंदिर हेमाडपंती असुन मंदिराच्या दारातच दगडातच बांधलेले भग्न झालेले कारंजे आहे. मुख्य मंदिराला अष्टकोनी सभागृह आणि त्यामागे अष्टकोनी आकारातच गर्भगृह आहे. दोन्ही दालनांना वेलबुट्टीची नक्षी असलेली गवाक्षे आणि घुमटाकृती छत आहे. मंदिरातील गाभाऱ्याचे प्रवेशद्वार खुपच सजवलेले असुन उंबरठयावर कीर्तिमुख, दोन्ही बाजुस द्वारपाल, व्याघ्रमुखे, सभोवतीच्या चौकटीवर पाना-फुलांच्या माळा आणि वरच्या द्वारपट्टीवर अन्य देवतांबरोबर मधोमध गणेशही विराजमान झालेला आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी, तर उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहात संगमरवरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची दीडफुट उंच मुर्तीची स्थापना केलेली आहे. या मुर्तीशेजारी अक्षमाला, नाग, डमरू आदी आयुधे घेतलेला शिव, कमळे धारण केलेला चतुर्भुज सूर्य, तर पद्म, गदा, चक्र आणि शंख घेतलेला विष्णु तसेच परळ, त्रिशूल, चाप, तलवार, नाग आणि पेला हाती घेतलेली अष्टभुजा महिषासुरमर्दिनी या चार देवतांच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे मंदिर गणेश पंचायतन बनले आहे. मंदीरांचे प्रांगणाबाहेर काळ्या दगडातील जुनी बांधकामातील नक्षीदार २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. या मंदिरासमोरच एक चिरेबंदी बांधणीची गोडया पाण्याची देखणी पुष्कर्णी आहे. ३४.५ मीटर लांब आणि ३१.५ मीटर रुंद अशा विस्तीर्ण आकारातील हा तलाव राघोजी आंग्य्रांनीच बांधला. चारही बाजूंनी पायऱ्यांची रचना असलेल्या या पुष्करणीच्या एका बाजूला सात कोनाडे असुन या सात कोनाड्यात साती आसरांचे(सप्तमातृका) शिल्प बसविण्यात आलेले आहे. पुष्करणी नावातले सारे सौंदर्य इथे आहे फक्त पाणी मात्र शेवाळाने हिरवेगार झाले आहे. पुष्कर्णीच्या दक्षिणेकडील भिंतीला लागुनच बापदेवाची घुमटी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटाबाहेर स्वच्छ पाण्याची विहीर असुन या विहिरीला आत उतरायला पायऱ्या आहेत. याशिवाय गडातील पिण्याच्या पाण्याची सोयीकरिता दक्षिणेकडे अंधारबाव नावाची आणखी एक विहीर आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर ओंजळीने या विहिरीचे पाणी पिता येते. किल्ल्यात गोडया पाण्याच्या एकुण चार विहीर असुन त्यातील या दोन भुमिगत विहीरी आहेत. गणपती मंदिराजवळ दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा /दर्या दरवाजा/ दस्त दरवाजा अशी अनेक नावे आहेत. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली असुन वरील बाजुला व्यालशिल्प कोरलेले आहे. व्यालशिल्प म्हणजे वाघासारखा तोंड असणारा एक काल्पनिक प्राणी ज्याच्या पायात चार, तोंडात एक आणि शेपटीत एक असे सहा हत्ती पकडलेले दाखवलेले असतात. दरवाजा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफ नाथांची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. घुमटीच्या डाव्या बाजूच्या तटाच्या आत लांबवर बांधलेल्या दोन खोल्या दिसतात. हे बहुधा कारागृह अथवा शौचकूप असावे. किल्ल्याच्या या भागात तटाबाहेर गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. पुरातन गोदीचे हे अवशेष खरोखरच अभ्यासनीय आहेत. गोदीच्या या भागात यशवंतदारीदेवी व वराह हनुमान मंदिर आहे.येथे किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या तटबंदीवरून चालत संपुर्ण गड पाहता येतो. किल्ल्याच्या उत्तर बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ डाऊसन हार्डीफिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर इंग्लंड, १८४९असे तोफा बनवणाऱ्या कंपनीच नाव व वर्ष कोरलेल आहे. उत्तरेकडील या बुरूजावरून खांदेरी-उंदेरी किल्लादर्शन होते तर पूर्वेला सागरगड व कणकेश्वर डोंगर दिसतो.दक्षिणेकडे कोर्लई किल्लाही दिसतो. मुख्य प्रवेशदार व विनायकाचे मंदिर ह्यामधे कान्होजी आंग्य्रांच्या पडझड झालेल्या वाडय़ाचे अवशेष दिसतात. कधीकाळी पाचमजलीअसलेला हा वाडा १७५३ ते १७८७ या ३४ वर्षांत तब्बल पाच वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सन १७७०मधे पिंजरा बुरूजाजवळ आग लागली. काही वेळातच ती फडणीस वाडा, जुना राजवाडा व तबेल्यापर्यंत पसरली. त्यानंतर १७८७ मधे लागलेल्या आगीत वाडयाची प्रचंड हानी झाली. पुढे सन १८१६मधे नानीसाहेबाचा वाडा नावाची पाच मजली इमारत राघोजी आंग्रे यांनी नव्याने बांधली आणि राहती केला. पण थोडय़ाच वर्षांत १८३९ मध्ये आंग्य्रांचे हे संस्थान इंग्रजांकडून खालसा झाले. त्यांचा अंमल आल्यावर त्यांनी सन १८४२ मधे या वाडय़ाच्या लाकडांचा लिलाव केला आणि इथले दगड वापरुन अलिबागच्या पाणी पुरवठा विभागाची इमारत बांधली. कुलाबा हे नाव 'कुल' आणि 'आप' या शब्दांपासून तयार झाले. कुल म्हणजे सर्व, तर आप म्हणजे पाणी सर्व (बाजूने) पाणी असलेली ही जागा म्हणजे 'कुलाप' सर्व (बाजूने) पाणी असलेली ही जागा म्हणजे 'कुलाप' याचाच अपभ्रंश तो कुलाबा याचाच अपभ्रंश तो कुलाबा कुलाबा किल्लाच्या बांधकाम कालखंडाविषयी इतिहासकारात एकवाक्यता नाही. ग्रॅण्ट डफ या इतिहासकाराच्या मराठयांची बखर या ग्रंथातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले अशी माहिती मिळते म्हणजेच छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग कुलाबा किल्लाच्या बांधकाम कालखंडाविषयी इतिहासकारात एकवाक्यता नाही. ग्रॅण्ट डफ या इतिहासकाराच्या मराठयांची बखर या ग्रंथातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले अशी माहिती मिळते म्हणजेच छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटर आत असलेल्या खडकावर १२ मार्च १६८० ते जुन १६८१पर्यंत भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याची येथे चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र ह्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर नवीन किल्ले बांधले व जुने अधिक बळकट केले. २१ मार्च १६८० रोजी त्यांनी इथल्या नवघर नावाच्या खडकाळ बेटावर हा जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. महाराजांनंतर मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिध्दीस आला. सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरून त्यांनी आपले आरमार कुलाबा किल्ल्यावर हलवले आणि हा किल्ला आरमारी डावपेचांचा केंद्र बनला. जंजिऱ्याच्या सिद्दीने अनेक वेळा कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला पण प्रत्येक वेळी त्याला पराभव झाला. या किल्ल्याजवळ समुद्र खडकाळ व उथळ असून बंदरांत येण्याचा मार्ग अरुंद व सांपडण्यास कठिण असल्यामुळे आंग्र्यांचे आरमार या बंदरांत सुरक्षित असे. डच,इंग्रज, पोर्तुगीज आणि मुरुडचा सिद्दी या परकीय संकटांना आंग्य्रांच्या या अभेद्य भिंतीने रोखून धरले. कुलाबकर आंग्य्रांच्या पाच पिढय़ा इथे नांदल्या. त्यामुळे कुलाब्याच्या साऱ्या इतिहासावर आंग्रे घराण्याची छाप पडलेली आहे. ४ जुलै १७२९रोजी सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यात निधन झाले. त्यांची समाधी आजही आपल्याला अलिबाग मधील ठुकराली नाका येथे बघायला मिळते. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६५०० पायदळ,२०० घोडेस्वार,२४ पौंडी आठ व १८ पौंडी आठ तोफा शिवाय इतर लहान मोठया तोफा, ६ युध्दनौका व त्यावरील सैनिक असे प्रचंड सैन्यबळ घेऊन कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. यावेळेस किल्ल्यावर फक्त १००० पायदळ आणि ७०० घोडदळ होते. पण कान्होजी आंग्रे यांनी योग्य रणनीती आखुन बाजीराव पेशव्यांच्या सहाय्याने या संयुक्त फौजेचा सपशेल पराभव केला. १८३९ मध्ये आंग्य्रांचे संस्थान खालसा झाल्यावर काही काळ इंग्रजांच्या सैन्याची एक तुकडी येथे रहात होती. -------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i071201071816/view", "date_download": "2018-04-21T07:46:05Z", "digest": "sha1:JQELQ3JBHI4IW4APUQ5WXJ62KCZUY75I", "length": 12285, "nlines": 148, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्तोत्रे", "raw_content": "\nसौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे \nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते. In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that pra...\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम ॥परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम ॥परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥जेव्हा जेव्हा धर्माचा आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले ...\nश्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.\nसती पार्वतीची दहा रूपे - काली, तारा, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी, बगलामुखी, धूमावती, त्रिपुर सुंदरी, मातंगी, षोड़शी आणि भैरवी.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे.A Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nगणपती स्तोत्रे Did you mean this गणपतीच्या आरत्या श्रीगणपतीत्यर्वशीर्ष गणेश अष्टोतरनामावलिः\nॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् \nगुरु म्हणजे शिक्षक ज्ञान देणारा. खरे तर आई हीच पहिली गुरु होय. A Guru is a teacher in Hinduism\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.\nभारतात नद्यांना वैदिक काळापासून जीवनदायिनी मानले आहे, आणि त्यांना देवी देवतांच्या रूपात मानून त्यांची पूजा केली जाते.\nमनुष्य आपल्या पूर्व जन्मींच्या कर्मानुसार हा जन्म भोगत असतो, पण या जन्मीच्या सर्व पीडा नवग्रहांच्या पूजा अर्चा करून जीवन सुखमय बनवू शकतो.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise ...\nप्राकृत भाषेतील स्तोत्रे समजतात आणि मनाला आनंद देऊन जातात.\nश्री राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे.\nपु. शीघ्रता ; तांतडी ; उशीराचा अभाव . सकळाभीष्टें साधती अविलंबेंसी - गुच १ . ६ . - क्रिवि . जलद ; लवकर . [ सं . अ + विलंब ]\nप्रकाश केव्हा भवनी भरेल\nप्रार्थना - माझ्या ओठावरि थरथरे प्रार...\n - उदास झालो त्या दिवशी\nसोन्याचा दिवस - जन्ममरणांची\nआशा - संपोनीया निशा\nतुला देतो मी जमिन ही लिहून - जीवनाच्या ओसाड वाळवंटी\nसुखामृत - कळ्या जळीवीण कशा फुलाव्या...\nजीवननाथ - तृणास देखून हसे कुरंग\nदेवाजवळ - तुझ्याविणे कोणि न माते वत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/50-thousand-crore-project-for-suburban-railway-1615541/", "date_download": "2018-04-21T07:59:33Z", "digest": "sha1:ZGU42LHVVHKYPLE52PMGKUU6B2VIANIZ", "length": 20129, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "50 thousand crore project for suburban railway | उपनगरीय रेल्वेसाठी ५० हजार कोटींचे प्रकल्प | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nउपनगरीय रेल्वेसाठी ५० हजार कोटींचे प्रकल्प\nउपनगरीय रेल्वेसाठी ५० हजार कोटींचे प्रकल्प\nएमयूटीपी ३-ए अंतर्गत जवळपास ४९ हजार ५२४ कोटी रुपयांचे विविध प्रकल्प तयार करण्यात आले आहेत.\nपश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकलवर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावल्याने या लोकलच्या एका डब्याच्या काचेला तडा गेला आहे.\n‘एमआरव्हीसी’कडून ‘एमयूटीपी-३ ए’ प्रकल्प योजना; रेल्वे बोर्ड अध्यक्षांसमोर सादरीकरण\nवाढत जाणारी प्रवासी संख्या, वाढणाऱ्या लोकल फेऱ्या आणि उपनगरीय रेल्वे मार्गावर पडणारा ताण पाहता एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी एमयूटीपी-३ ए अंतर्गत ५० हजार कोटी किमतीचे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. त्याचे सादरीकरण शुक्रवारी रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये हार्बरवरील गोरेगावचा बोरिवलीपर्यंत विस्तार, कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग यासह काही नवीन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी एमयूटीपीत समावेश नसलेल्या आणि दोन जुन्या अशा सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वे प्रकल्प, पनवेल ते विरार नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचाही समावेश करण्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली.\nसीएसएमटी स्थानकात मध्य रेल्वे, पश्चिम आणि एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने एमयूटीपी-३ अंतर्गत केल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. सध्या एमयूटीपी-३ अंतर्गत ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्गाचे काम सुरू असून गोरेगावपर्यंत झालेली हार्बर रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आलेली नाही.\nएमयूटीपी ३-ए अंतर्गत जवळपास ४९ हजार ५२४ कोटी रुपयांचे विविध प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. सध्या हार्बर गोरेगावपर्यंत बनली असून तिचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे बोरिवलीपर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोरिवली आणि विरारमधीलही लोकल प्रवास सुकर करण्यासाठी पाचवा-सहावा मार्ग बांधण्यात येणार आहे. बोरिवलीपर्यंतच्या हार्बर विस्तारासाठी ८४६ कोटी रुपये आणि बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्गासाठी दोन हजार २४१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंतच्या प्रवाशांचा प्रवासही जलद आणि सुकर करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. कल्याण ते बदलापूरसाठी तिसरा आणि चौथा मार्ग, कल्याण ते आसनगावसाठी चौथा मार्गाची योजना असून त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांना स्वतंत्र मार्गही उपलब्ध होणार आहे. हार्बरवर लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी सीबीटीसी प्रकल्प, स्थानकांत सुधारणा, लोकल गाडय़ांची दुरुस्ती इत्यादी प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवातानुकूलित लोकलमधे प्रथम आणि द्वितीय श्रेणी\nपश्चिम रेल्वे मार्गावर सध्या एक वातानुकूलित लोकल गाडी धावत असतानाच मुंबई उपनगरीय रेल्वेवर नवीन प्रकल्पांसाठी २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nया नियोजनाची माहिती एमआरव्हीसी, पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली.\nत्यावेळी या लोकल गाडय़ांमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी अशी विभागणी करण्याचे सांगतानाच तिकीट दरही कमी आकारणी करण्याची सूचना केली आहे. सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीमध्येही अशा प्रकारची सुविधा देण्यात येते का, याची चाचपणी रेल्वेकडून केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nएमयूटीपी ३ ए मधील महत्त्वाचे प्रकल्प\nसीएसएमटी ते पनवेल जलद उन्नत मार्ग १२,३३१ कोटी\nपनवेल ते विरार उपनगरीय रेल्वे मार्ग ७,०७२ कोटी\nहार्बर विस्तार-गोरेगाव ते बोरिवली ८४६ कोटी\nबोरिवली ते विरार ५ वा आणि ६ वा मार्ग २,२४१ कोटी\nकल्याण ते आसनगाव चौथा मार्ग १,७९५ कोटी\nकल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग १,४१४ कोटी\nसीबीटीसी हार्बर मार्ग १,३९१ कोटी\n१५ रेल्वे स्थानकांत सुधारणा ९४६ कोटी\nप्रकल्पांचे सादरीकरण केल्यानंतर त्यात येणारे अडथळे, खर्च इत्यादीवर एमआरव्हीसी अधिकारी आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये प्रकल्पांना गती देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन लोहाणी यांच्याकडून देण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nमहाराष्ट्राची इतर शहरं देखील एकदुसऱ्याशी रेल्वेने जोडायचा प्रयत्न करायला हवा जेणे करून युवकांना नोकऱ्यांसाठी ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्तलांतरित होता येईल.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/463963", "date_download": "2018-04-21T08:07:45Z", "digest": "sha1:C2SXWVMLNFJBKGJVCXMX6ENGUBF4J2MF", "length": 4714, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद\nजम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद\nऑनलाईन टीम / सातारा :\nपाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधुचे उल्लंघन केल्यानं सातारा तालुक्यातील फत्यापूर यशथील जवान दीपन जगन्नाथ घाडगे हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात निशा. आई शोभा, वडील जगन्नाथ, मुलगा शंभू, मुलगी परी असा पारवार आहे.\nजम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये घाडगे कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने गुरूवारी दुपारी भारतीय चौकीवर गौळीबार केला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्यांना प्रत्युत्तर देत असताना झाल्याचे वृत्त समजताच फत्यापूरसह परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव उद्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱयात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nकोण पुतिन ओळखत नाही : ट्रम्प\nलालूप्रसाद यादव हे ‘खुजलीवाला कुत्ता’ ; अनिल विज यांचे वादग्रस्त वक्तव्य\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा\nगुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-21T07:26:52Z", "digest": "sha1:5XG67OBENWIPWF2LHPSZGNUG2PIBDGPA", "length": 4635, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "मौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-21T07:39:26Z", "digest": "sha1:A5Z5EMVQ5QWD5ZANDOSK5GIG57O2E25R", "length": 8706, "nlines": 102, "source_domain": "putoweb.in", "title": "न्यूज", "raw_content": "\nमाल्ल्या ने लोन चे पैसे लावले F1 रेस वर\nबघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर\nवन प्लस फाईव्ह मोबाईल हायलाईट्स - रिफ्रेश ऑक्सिजन OS ब्लु लाईट फिल्टर फीचर्स एकाच वेळी सर्व देशांमध्ये लॉंच होणार कैमरा वर अधिक भर, DSL-R दर्जाची फोटो क्वालिटी देण्याचा प्रयत्न वन प्लस वन, टू, थ्री आणि थ्री प्लस च्या जोरदार यशानंतर वन प्लस फाईव्ह आणला गेला, याचे 2 दिवसातच 300000 पेक्षा हो अधिक रेजिस्ट्रेशन्स झाले आहेत. … Continue reading बघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर\nचला हवा येऊ द्या मधे डॉ.निलेश साबळे यांची जागा घेणार प्रियदर्शन जाधव\n हसलेच पाहिजे\" असे म्हणत शो ची धुरा संभाळणाऱ्या डॉ.निलेश साबळे यांची जागा आता टाईमपास-2 फेम अभिनेता, लेखक प्रियदर्शन साबळे घेणार आहे. पण फक्त काही एपिसोड्स पुरतीच. कारण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिला आहे. \"चला हवा येऊ द्या\" कार्यक्रमाला मिळालेल्या लोकप्रियतेमध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे, कार्यक्रमाचे लेखन, दिगदर्शन … Continue reading चला हवा येऊ द्या मधे डॉ.निलेश साबळे यांची जागा घेणार प्रियदर्शन जाधव\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/09/blog-post_30.html", "date_download": "2018-04-21T07:26:23Z", "digest": "sha1:WUDNWD3SMSMSGFEKRU77RNGJFKB2C5UE", "length": 23801, "nlines": 293, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: वामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ३० सप्टेंबर, २०१३\nवामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nवामन मेश्राम नावाचा गृहस्थ जो बामसेफचा(वामन गट) सर्वेसर्वा म्हणून प्रसिद्ध आहे ह्यानी नुकतच लग्न करुन मोठ्या थाटामाटात गृहस्थाश्रमात प्रवेश केला. या वामन मेश्रामनी लग्न जरी आत्ता केलं तरी ब-याच वर्षापासून लग्नाचे फायदे मात्र उपभोगत होता. वाम मार्गाने लग्न उपभोगणा-या(की स्त्री उपभोगणा-या) वामनाचे नाव वामन असणे ख-या अर्थाने सार्थ ठरले असे आज मोठ्या लज्जेने() वामनाचे नाव वामन असणे ख-या अर्थाने सार्थ ठरले असे आज मोठ्या लज्जेने() म्हणताना मला प्रचंड लाजल्यासारखे वाटत आहे. मी आजन्म अविवाहीत राहून आंबेडकरी चळवळ चालविन म्हणून शेंड्या लावणारा वामन शेवटी नावावर गेला हेच खरे. कोणत्याही शेंडीवाल्यांला लाजवेल एवढी लबाडी व कसलेला दांभिक वामन, लग्न करुन स्वत:च स्वत:चे बुरखे टराटरा फाडून घेतले व आव काय आणला तर तब्बेत बरी नसते... अरे वामन भाऊ तुझी तब्बेत बरी नसते तर उपचार करायचा की, बायको काऊन केलास) म्हणताना मला प्रचंड लाजल्यासारखे वाटत आहे. मी आजन्म अविवाहीत राहून आंबेडकरी चळवळ चालविन म्हणून शेंड्या लावणारा वामन शेवटी नावावर गेला हेच खरे. कोणत्याही शेंडीवाल्यांला लाजवेल एवढी लबाडी व कसलेला दांभिक वामन, लग्न करुन स्वत:च स्वत:चे बुरखे टराटरा फाडून घेतले व आव काय आणला तर तब्बेत बरी नसते... अरे वामन भाऊ तुझी तब्बेत बरी नसते तर उपचार करायचा की, बायको काऊन केलास केलास त केलास पण वयानी २५-३० वर्ष लहान केलास. या एकुण प्रकरामुळे किती किती धोके उत्पन्न झाले याचा तुला अंदाज आहे का केलास त केलास पण वयानी २५-३० वर्ष लहान केलास. या एकुण प्रकरामुळे किती किती धोके उत्पन्न झाले याचा तुला अंदाज आहे का अशानी एक दिवस तुझा जीवही जाईल की. म्हाता-या माणसाची तरुण बायको... आईग... केवढे धोखे अशानी एक दिवस तुझा जीवही जाईल की. म्हाता-या माणसाची तरुण बायको... आईग... केवढे धोखे सावध रे बाबा\nतर वामन हे नाव प्राचिन काळापासून बहुजन समाजाला शाप ठरलं असून आजच्या युगातही त्या नावाचं शाप ठरण्याचं गुण तसूभरही कमी झालं नाही हे परत एकदा प्रत्ययास आलं. काहिही म्हणा... बहुजनांचा घात करण्यात हे नाव अनेक शतकापासून आपलं ब्रॅंड टिकवून आहे हे मात्र खरं.\nखरं तर वामन मेश्रामानी लग्न केलं यावर आक्षेप यायला नको होतं किंवा वामनरावाला तसा अधिकार आहे व तो त्यानी बजावला. लग्न ही माणसाची वयक्तीक बाब असून इतरानी त्यावर शेरा मारण्याचे काहीच कारण नाही. पण होतं काय की या वामनानी मी आजन्म अविवाहीत राहून आंबेडकरी चळवळ चालवतो आहे अस सांगत अनेक उपद्रव केले. अविवाहीत प्रकाराचं पद्धतशीरपणे ब्रॅंडीग करत ते बामसेफच्या कार्यकर्त्यांचं एक प्रकारे क्वालिफिकेशनच बनवुन टाकलं. अविवाहीत सेवा लोकाना भुरळ घालण्यासाठी प्रचंड प्रभावी ठरली. मी स्वत: आजन्म अविवाहीत राहीन असा प्रचार करत नव्या दमाच्या कार्यकर्त्यानासुद्धा तो आदर्श घालून दिला. हा हा म्हणता अविवाहीत हे वामनचं बामसेफमधील क्वालिफिकेशन ठरलं. मग इतरानिही ते क्वालिफिकेशन मिळविण्याची सुरुवात केली. ही चांगली गोष्ट होती. पण आता वामनानी आजाराच्या नावाखाली बायको हवी म्हणून जे स्वत:चं लग्न करुन घेतलं त्यामुळे प्रचंड धोखा निर्माण झालाय. वामनभक्त चेल्यानी गुरुचा आदर्श कृतीत उतरविल्यास केवढं नुकसान (बामसेफच्या कार्यक्रमाना पोरी पाठविण्याआधी वरील धोका लक्षात ठेवा रे भावानो (बामसेफच्या कार्यक्रमाना पोरी पाठविण्याआधी वरील धोका लक्षात ठेवा रे भावानो\nबरं दुसरी गोष्ट अशी की वामन मेश्रामला लग्न करण्याचा नैतिक(कायदेशीर नाही बरं का) अधिकार होता का) अधिकार होता का अजिबात नाही. कारण वामनानी अविवहीत राहणे ही गोष्ट स्वत:ची बामसेफ चळवळीतील क्वालिफिकेशन/अर्हता म्हणून वापरली होती. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वर्गणी गोळा होऊ लागली. एकंदरीत लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अविवाहीतपणाचं भांडवल वापरलं गेलं. अन या भांडवलातून पैसा उभा होत गेला व ते हळूच प्रेयसीवर उडविणे सुरु झाले. प्रेयसीही फार हुशार... कित्येक वर्ष लोकांच्या पैशावर ऐश केल्यावर व फुकटच्या पैशाची चटक लागल्यावर जिव कुठे थांबतो... लग्नाचा हट्ट धरला... वामनानी तो पुरवला. यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एकतर वामन मेश्रामचं क्वालिफिकेशन गेलं, तो डिस्क्वालिफाय झालाय. या आधारावर त्यानी बामसेफचा राजिनामा देऊन निवांत संसार करावा. कोणी अडवलेलं नाही. अन दुसरं असं की कार्यकर्त्यांचा घात झाला. अविवाहीत राहणे अजिबात गरजेचं नसताना खोटा अविवाहितपणाचा आव आणून मागचे अनेक वर्षे एका बाईशी स्वत: तर शैय्या केली पण कार्य कर्त्यांना त्यापासून दूर ठेवलं. हा एक प्रकारे धोखाच झाला. आता कार्यकर्ते वामन भक्त असल्यामुळे ते उघडपणे हे बोलणार नाही... पण मनात खदखदत नसेल असे अजिबात नाही.\nबामसेफचे अविवाहीत कार्यकर्ते या क्वालिफिकेशनला भुलून वर्गणीदारानी त्यांच्यावर विश्वास टाकून समाज कार्यासाठी जो पैसा दिला त्या पैशातून वामन मेश्रामनी होणा-या बायकोशी अनेक वर्षे प्रेमप्रकरण चालविले. आता वामनाची वयक्तीक कमाई काहीच नाही म्हटल्यावर वर्गणीतले पैसेच खरचले असणार. म्हणजे समाज सेवेच्या नावानी गोळा केलेली वर्गणी प्रेयसीवर उडविली. हा झाला पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा हा की केवळ लग्न करुन हा वामन थांबला नाही तर मोठ्या थाटामाटात पुण्यात लग्नाचं रिसेप्शन दिलं. म्हणजे हा खर्च सुद्धा वर्गणीतूनच केल्या गेला असावा. अन एवढच नाही तर लोकवर्गणीतून चालणा-या मुलनिवासी नायक नावाच्या एकपानी पेपरात पानभर फोटोसकट बातमी छापली... आता बातमी छापायची म्हणजे शाई, डी.टी.पी. टायपिंग पासून संपादन पर्यंत सगळ्या गोष्टीचा खर्च येतोच. तो सगळा लोकवर्गणीतून होतो. म्हणजे हा सगळा खर्च लोकांकडून मिळविलेल्या वर्गणीतून झाला. अन सध्या नवरा बायको मस्तपैकी लोकवर्गणीचे पैसे उडवत आहेत. वामनाची काहीच कमाई नसल्यामूळे या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला हवी.\nवामन मेश्रामनी अध्यक्षपदाचा तात्काळ राजिनामा देऊन वरील सगळ्या गोष्टींची चौकशी होऊ द्यावी. बायकोला घेऊन सुखात संसार करावा. फार फार तर कार्यकर्ता म्हणून काम करावे. पण अध्यक्ष बणून राहणे व वर्गणीतले पैसे बायकोवर उडविणे थांबवावे. वामन मेश्रामचे भक्त हे सगळं होऊ देतील असं वाटत नाही. ते वामनलाच अध्यक्षपदावर ठेवण्याची प्रचंड शक्यता आहे. तसे झाल्यास मी एवढेच म्हणेन....\n..वामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nवामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजा...\nऐसा पोप होणे नाही\nरणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको\nआसाराम बापू:- आरोप झालाय, दोष सिद्ध व्हायचा आहे\nअनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद\nस्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी\nस्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा...\nअनिस: माझी ती श्रद्धा तुझी ती अंधश्रद्धा\n११ सप्टेंबर: अमेरीकेतील भाषण व हल्ला.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/nbfc-cash-loan-against-gold-restricted-rs-25000-34456", "date_download": "2018-04-21T07:16:32Z", "digest": "sha1:DKBCY3TC6XZ3WEK5JUX4WJWX4PWUSIQJ", "length": 12263, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "NBFC cash loan against gold restricted to Rs 25,000 ‘एनबीएफसी’च्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा | eSakal", "raw_content": "\n‘एनबीएफसी’च्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nमुंबई: रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या(एनबीएफसी) रोख कर्ज वितरणावर मर्यादा घातली आहे. त्यानंतर आज(शुक्रवार) मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.\nरिझर्व्ह बँकेने बिगर वित्तीय बँकिंग संस्थांना रोख कर्ज वितरणाची मर्यादा 25,000 रुपये केली आहे. यापुढे ग्राहकांना सोने गहाण ठेऊन कर्ज घेताना केवळ पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात मिळू शकणार आहे. त्यापेक्षा जास्तीची रक्कम धनादेशमार्फतच देण्याचे निर्देश आरबीआयने जारी केले आहेत. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयेएवढी होती.\nमुंबई: रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या(एनबीएफसी) रोख कर्ज वितरणावर मर्यादा घातली आहे. त्यानंतर आज(शुक्रवार) मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.\nरिझर्व्ह बँकेने बिगर वित्तीय बँकिंग संस्थांना रोख कर्ज वितरणाची मर्यादा 25,000 रुपये केली आहे. यापुढे ग्राहकांना सोने गहाण ठेऊन कर्ज घेताना केवळ पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात मिळू शकणार आहे. त्यापेक्षा जास्तीची रक्कम धनादेशमार्फतच देण्याचे निर्देश आरबीआयने जारी केले आहेत. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयेएवढी होती.\nकेंद्र सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, सरकारकडून लोकांना रोख रकमेच्या वापरापासून परावृत्त केले जात आहे.\nयासंबंधी घोषणेनंतर मुथुट फायनान्सच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची घसरण झाली असून मणप्पुरम फायनान्सचा शेअर सुमारे 5.7 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या(11 वाजून 23 मिनिटे) मुथुट फायनान्सचा शेअर 338.25 रुपयांवर व्यवहार करत असून 3.77 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, मणप्पुरम फायनान्सचा शेअर 4.01 टक्क्यांच्या घसरणीसह 91.00 रुपयांवर व्यवहार करत आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nमध्य रेल्वेवर फुकटे वाढले\nमुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत यंदा फुकटे प्रवासी...\nपोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट\nवालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन...\nनिर्यात साखरेला प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळावे - वैभव नायकवडी\nवाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bollywood-stars-marathi-movie-generation-41176", "date_download": "2018-04-21T07:17:51Z", "digest": "sha1:KAM6CZLDYQXHJWC2U6OP5D4VXBS73IF6", "length": 16318, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "bollywood stars marathi movie generation बॉलिवूड स्टार्स मराठी सिने निर्मितीकडे! | eSakal", "raw_content": "\nबॉलिवूड स्टार्स मराठी सिने निर्मितीकडे\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nरितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार\nकोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या साहित्यिकाने. याबाबतच्या स्मृतींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे.\nरितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार\nकोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या साहित्यिकाने. याबाबतच्या स्मृतींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे.\nकोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असलेला ‘७२ मैल एक प्रवास’ हा चित्रपट २०१३ ला प्रदर्शित झाला. अर्थात त्याची तयारी तत्पूर्वी कैक महिने सुरू होती. अक्षयकुमार, ट्विंकल खन्ना आणि अश्‍विनी यार्दी यांच्या ‘ग्रेझींग गोट’ या प्रॉडक्‍शन हाऊसतर्फे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. त्याने जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कारांची लयलूट केली. ज्या (कै.) डॉ. अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता, ते कोल्हापूरचे. ते संस्कृत विषयाचे प्राध्यापक आणि राहायला जवाहरनगरातील कक्कया हायस्कूलजवळ. १९६८ ला शिवाजी विद्यापीठातून संस्कृत विषयात बीए, १९७१ ला संपूर्ण संस्कृत विषयातून एमए आणि १९८२ ला संस्कृत विषयातच पीएचडी त्यांनी संपादन केलेली. गोखले कॉलेज, राजाराम कॉलेज, औरंगाबाद शासकीय महाविद्यालय, एल्फिस्टन कॉलेज, विदर्भ महाविद्यालय आदी ठिकाणी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. एकूण अठरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांतील ‘७२ मैल’ आणि ‘मेलेलं पाणी’ या कादंबऱ्या विशेष गाजल्या. दिग्दर्शक राजीव पाटील यांना ‘७२ मैल’ या कादंबरीने भुरळ घातली आणि अक्षयकुमारलाही ही कथा आवडली. त्यावर त्यांनी चित्रपटही पूर्ण केला आणि तो जगभरात नेला.\nदुसरीकडे गेल्या पाच वर्षांत ‘बालक-पालक’ बरोबरच रितेश देशमुखची निर्मिती असलेला ‘यलो’ असेल किंवा प्रमुख भूमिका असलेला ‘लय भारी’ हे चित्रपट गाजले. त्याशिवाय ‘व्हेंटिलेटर’ ची निर्मिती प्रियांका चोप्राच्या पर्पल वेबल पिक्‍चर्स प्रॉडक्‍शन हाऊसची. आता याच निर्मिती संस्थेचा दुसरा मराठी चित्रपट ‘काय रे रास्कला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचवेळी जॉन अब्राहमचेही मराठी सिने निर्मितीत पदार्पण झाले आहे. त्यासाठी तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासदही झाला असून ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित चित्रपट तो करणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत प्रारंभ झाला.\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि राखी सावंत हे बॉलिवूडचे स्टार्सही महामंडळाचे सभासद आहेत. ज्यांना महामंडळात येऊन सभासद नोंदणीसाठी अडचणी आहेत, अशा स्टार्ससाठी महामंडळाने विशेष समिती स्थापन केली आहे. त्यांच्या घरी जाऊन सभासदत्वासाठी आवश्‍यक बाबी पूर्ण करून तत्काळ सभासदत्व देण्यावर आम्ही भर दिला आहे. कारण ही मंडळी मराठी सिने निर्मितीत उतरली तर मराठी सिनेसृष्टीला आणखी बळ मिळणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/there-no-right-recommend-criminal-action-43310", "date_download": "2018-04-21T07:18:56Z", "digest": "sha1:EQ7GSLV2UOAYR7LA3Q6FY565S2BNMA3F", "length": 13296, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is no right to recommend criminal action फौजदारी कारवाईच्या शिफारशीचा अधिकार नाही | eSakal", "raw_content": "\nफौजदारी कारवाईच्या शिफारशीचा अधिकार नाही\nगुरुवार, 4 मे 2017\nनागपूर - भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर भोसरी एमआयडीसीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला बुधवारी खडसे यांच्या वकिलांनी प्रत्युत्तर दिले. समितीला फौजदारी कारवाईची शिफारस करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद खडसे यांच्या वतीने करण्यात आला. आजच्या युक्तिवादानंतर चौकशीचे कामकाज संपले असून, अहवाल लिहिण्यास प्रारंभ होणार आहे.\nमहसूलमंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील सव्वादोन एकरचा भूखंड आपल्या नातेवाइकांना स्वस्त दरात दिला. त्यासाठी शासकीय यंत्रणा व पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच वादातून त्यांना महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीने महसूल, एमआयडीसी व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची साक्ष नोंदविली. खडसे यांचीही साक्ष नोंदविली. एमआयडीसीकडून बाजू मांडणारे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी ही जमीन एमआयडीसीची असल्याचा पुरावा दिला, तर खडसे यांच्या वकिलांनी ही जागा एमआयडीसीची नसल्याचा दावा केला.\nआपल्याला या व्यवहाराची माहितीच नसल्याचे खडसे यांनी समितीपुढे साक्षीत नमूद केले. या व्यवहारामुळे सरकारचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील एम. जी. भांगडे यांनी केला. जलतारे यांनी हे सर्व दावे खोडून काढले. आज खडसे यांच्या वकिलांनी लेखी उत्तर देत समितीला फौजदारी कारवाई करण्याची शिफारस नसल्याचे म्हटले आहे.\nखडसे यांची तीनदा हजेरी\nसाक्ष नोंदविण्यासाठी एकनाथ खडसे तीन वेळा समितीपुढे हजर झाले. जमीन खरेदी व्यवहाराचा काहीही संबंध नसून, याची माहितीच नसल्याची साक्ष त्यांनी नोंदविली.\nझोटिंग समिती 23 जून 2016 रोजी स्थापन करण्यात आली. समितीचा कारभार रविभवन येथील कॉटेज क्रमांक 13 येथून चालला. समितीला तीन महिन्यांत अहवाल द्यायचा होता. मात्र, या मुदतीत पुरेशी माहिती न मिळाल्याने समितीचे कामकाज दहा महिने चालले. यादरम्यान समितीला चारदा मुदतवाढ देण्यात आली. समितीसमोरील साक्ष आणि युक्तिवादाचे काम आज पूर्ण झाले. या महिनाअखेर समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nपढारवाडीला परदेशी पाहुण्यांची भेट\nपिरंगुट - मुठा खोऱ्यातील पढारवाडी (ता. मुळशी) येथील शाळेला जयवंतराव गेणूजी सातपुते एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/498416", "date_download": "2018-04-21T08:02:02Z", "digest": "sha1:ARREX4KQCFILETE72F2PRL4YI2AKN2WI", "length": 7641, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेढे, परशुरामचे 42 कोटी कोर्टात जाणार! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पेढे, परशुरामचे 42 कोटी कोर्टात जाणार\nपेढे, परशुरामचे 42 कोटी कोर्टात जाणार\nचिपळुणात आतापर्यंत दीडशे कोटीचे वाटप\nमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन झालेल्या खातेदारांना आतापर्यंत दीडशे कोटीच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये पेढे आणि परशुराम गावातील 42 कोटीची मोबदला रक्कम देवस्थानने दिलेल्या पत्रानुसार वितरीत केलेली नाही, ही रक्कम न्यायालयात जमा केली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सौ. कल्पना जगताप-भोसले यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.\nजिल्हय़ातील कशेडी ते सिंधुदुर्गतील झारापपर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणातील परशुराम ते खेरशेत या दरम्यानच्या चिपळूण तालुक्यातील टप्प्यात परशुराम, पेढे, वालोपे, कळबस्ते, कापसाळ, कामथे, कामथे खुर्द, कोंडमळा, सावर्डे, कासारवाडी, आगवे, असुर्डे आणि खेरशेत या तेरा गावांतील चौपदरीकरणात जाणाऱया जमीन मालकांसाठी 348 कोटी मोबदल्याची आवश्यकता आहे. त्याबदल्यात 268 कोटी प्राप्त झाले असून अजूनही 77 कोटीची आवश्यकता असल्याने तशी मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली आहे. पावसाळय़ानंतर 1 ऑक्टोबरला कोणत्याही परिस्थितीत चौपदरीकरणाचे काम सुरू केले जाणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने मोबदला वाटप करताना शेवटच्या क्षणापर्यंत आलेल्या तक्रारींची दखल घेत त्याचे निवारण करण्यावर भर दिला आहे. तक्रारी मार्गी लागेपर्यंत व कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी काहींचे मोबदला वाटप रोखले आहे. त्यासाठी वेळोवेळी या तक्रारींची सुनावणी घेऊन तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.\nदरम्यान, आतापर्यत तालुक्यात दीडशे कोटीची मोबदला रक्कम बाधिताना वाटप करण्यात आलेली असून यामध्ये पेढे आणि परशुराम येथे असलेल्या देवस्थान, कुळ आणि खोत यांच्यातील तिढय़ामुळे आणि देवस्थाननेही मोबदला रक्कम वाटप न करण्याबाबत पत्र दिलेले असल्याने येथील मोबदला वाटप केले जाणार नाही. त्यासंदर्भातील रक्कम ही न्यायालयात जमा करण्यात येईल. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी जगताप-भोसले यांनी सांगितले.\nप्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय\nचिपळुणातील स्टॅम्प विक्रेते गायब\nसरकारी कामांवर ठेकेदारांचा बहिष्कार\nआता डॉक्युमेंटरीद्वारे रिफायनरीचे समर्थन\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/in-aurangabad-district-administration-did-the-bond-ali-panchname-on-horse-1607254/", "date_download": "2018-04-21T07:38:47Z", "digest": "sha1:T4SDUXD75WCK6HFADZKJFVYZ3GWYO23T", "length": 15722, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In Aurangabad district administration did the bond ali panchname on Horse | प्रशासनाचा अजब कारभार; औरंगाबाद जिल्ह्यात घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nऔरंगाबाद जिल्ह्यात घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे\nऔरंगाबाद जिल्ह्यात घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे\nपंचनाम्याचा फार्स नको, सरसकट मदत द्या : धनंजय मुंडे\nऔरंगाबाद येथे बोंडअळीचे पंचनामे करताना प्रशासकीय अधिकारी.\nउंटावरून शेळ्या हाकणं… ही म्हण प्रत्येकानं ऐकली असेल. मात्र, तसा प्रकार कधी पाहिला नसेल. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील नागरिकांना या म्हणीचा प्रत्यय आता आहे. वैजापूर भागात कृषी अधिकाऱ्यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याचा अजब प्रकार घडला आहे. सरकारकडून दिलेल्या मुदतीत पंचनामे करायचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून घोड्याचा वापर करण्यात येत आहे. या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला असता. हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका त्यांनी केली. तसेच पंचनाम्यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी ‘लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी’ बोलताना केली.\nमोठ्या मेहनतीने पिकवलेले पांढरे सोने बोंडअळीमुळे मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना डेडलाईन दिल्यामुळे त्यांच्याकडून घोड्यावर बसून पंचनामे केले जात आहेत. तालुक्यातील अंचलगाव येथे मंगळवारी तलाठी पैठणपगारे व इतर कर्मचारी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करीत असल्याचे दिसले. अधिकारी शेताच्या बांधावर घोड्यावर बसलेले पाहून परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने त्यांनी हा मार्ग अवलंबला असल्याची शक्यता आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\n‘घोड्यावर बसून बोंडअळी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, पंचनामे करण्याचा हा प्रकार म्हणजे मराठीतील ‘वरातीमागून घोडे’ या म्हणी प्रमाणे आहे. मुळात शेतक-यांच्या कापसाचे बोंडअळी मुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतक-यांनी शासनाच्या पंचनामे आणि मदतीच्या जाचक अटी पाहून मदतीची आशा सोडून देत कापसाचे पीक केव्हाच मोडून काढले आहे, अशा वेळी हा पंचनाम्याचा केवळ देखावा असून तो शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. उंटावरून शेळ्या हाकणे हा वाक्यप्रचार माहीत होता आता भाजपच्या राज्यात घोड्यावरून पंचनामे हा नवीन वाक्यप्रचार रूढ होईल. सरकारला शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल तर बोंडअळीचे नैसर्गिक संकट जाहीर करून पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर केली पाहिजे’ असे मतं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/07/blog-post_4376.html", "date_download": "2018-04-21T07:51:40Z", "digest": "sha1:GHK34XJ5JBUC7YTL2XOSELKUVNVM6JMQ", "length": 7671, "nlines": 97, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १३ जुलै, २०११\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर..\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर\nविसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर\nवेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला\nवेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला\nयायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर\nटांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे\nचिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे\nना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर\nकोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा\nमी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा\nभाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर\nदोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना\nधाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा\nचाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर\nघालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही\nवाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही\nघोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर\nषंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर\n१४ जुलै, २०११ रोजी २:४२ म.पू.\nबॉम्बस्फोटाला उद्या एक महिना होत आहे, पण अद्याप ते कोणी केले याचा काहीही पत्ता लागलेला नाही. सर्वसामान्य मुंबईकराच्या भावना आपल्या कवितेतून पुरेपूर व्यक्त झालेल्या आहेत. मुंबई तरूण भारतच्या पहिल्या पानावर उद्या की कविता प्रसिद्ध करावी, असे मला वाटत आहे. त्याला तुमची परवानगी आहे का - अभिजित मुळ्ये, कार्याकीर संपादक, मुंबई तरूण भारत. प्रतिसाद कृपया mtbedit@gmail.com या इमेल आयडीवर द्यावा.\n१२ ऑगस्ट, २०११ रोजी ४:०६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/parliamentary-democracy-central-government-work-development-work-1610303/", "date_download": "2018-04-21T07:40:48Z", "digest": "sha1:RXYZJTLOZ4ASKXPDFB4MTN342KNBSOZV", "length": 35592, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Parliamentary democracy central government work development work | विकासाचे राजकारण : ‘अंमल’ आणि त्याची ‘बजावणी’! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nविकासाचे राजकारण : ‘अंमल’ आणि त्याची ‘बजावणी’\nविकासाचे राजकारण : ‘अंमल’ आणि त्याची ‘बजावणी’\nप्रभावी अंमलबजावणी हा विकासाच्या माध्यमातून लोककल्याणाचा केंद्रबिंदू आहे.\nलोककल्याण आणि विकास यांसाठी संसदीय लोकशाहीमध्ये प्रशासनास योग्य दिशा मिळणे कसे आवश्यक असते, याची चर्चा करणारे हे नवे पाक्षिक सदर..\nभाषेच्या सामर्थ्यांचा थेट संबंध तिच्या शब्दसंपदेशी असतो. पण गंमत म्हणजे हिंदी ही केंद्र शासनाची राजभाषा असूनही प्रशासन-शास्त्राशी निगडित काही संकल्पनांसाठी कदाचित हिंदीपेक्षाही मराठीत अधिक अर्थवाही शब्द सापडतील. इंग्रजीतल्या ‘फॉलो-अप’साठी मराठीत ‘पाठपुरावा’ हा चपखल शब्द आहे. तीच गोष्ट ‘इम्प्लिमेंटेशन’ या शब्दाची. हिंदीत त्यासाठी ‘क्रियान्वयन’ हा शब्द वापरला जातो, पण मराठीतल्या ‘अंमलबजावणी’चे वजन त्यात नाही\nहे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे लोकशाही शासनव्यवस्थांना जगभर भेडसावणारा ‘अंमलबजावणीचा’ न संपणारा दुष्काळ चुकीची गृहीतके, सदोष माहिती-संचय आणि दिशाहीन धोरणे यामुळे लोककल्याणाच्या आणि विकासाच्या कामात अडथळे निर्माण होतात हे खरेच; पण अंमलबजावणीच्या खडकावर आपटून शेवटी दिसेनाशा होणाऱ्या लोककल्याण योजनांची संख्या नक्कीच जास्त\nप्रभावी अंमलबजावणी हा विकासाच्या माध्यमातून लोककल्याणाचा केंद्रबिंदू आहे. या वास्तवाची सखोल जाण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्वाच्या विकास-प्रकल्पांच्या नियमित आढाव्यासाठी एक उपकरण शोधून काढले; त्याचे नाव ‘प्रगती’\nहे उपकरण म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून एक अतिशय रचनाबद्ध, सु-नियोजित आढावा बैठक आहे. मार्च २०१५ पासून सुरू झालेल्या या बैठका आता दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी दुपारी ३.३० वाजता होतात. या वेळचे दृश्यही विलक्षण असते. पंतप्रधान कार्यालयातल्या एका दालनात एका मोठय़ा अंडाकृती टेबलाच्या एका टोकाला पंतप्रधान बसतात. भोवती बसतात केंद्र सरकारच्या सर्वच्या सर्व २९ खात्यांचे सचिव आणि आवश्यकतेनुसार, समोर लावलेल्या महाकाय स्क्रीनवर, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे येतात ते एकेका राज्याचे मुख्य सचिव असाच काहीसा नजमरा राज्यांच्या वा केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यालयांत असतो. या संपूर्ण उपक्रमाचे उल्लेखनीय वैशिष्टय़ म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी संयुक्तपणे हाती घेतलेले मोठे संरचनात्मक विकासाचे प्रकल्प आणि लोककल्याणाच्या योजना मार्गी लागण्यासाठी अनिवार्य असलेल्या बहुपेडी समन्वयाचे सुलभीकरण असाच काहीसा नजमरा राज्यांच्या वा केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यालयांत असतो. या संपूर्ण उपक्रमाचे उल्लेखनीय वैशिष्टय़ म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी संयुक्तपणे हाती घेतलेले मोठे संरचनात्मक विकासाचे प्रकल्प आणि लोककल्याणाच्या योजना मार्गी लागण्यासाठी अनिवार्य असलेल्या बहुपेडी समन्वयाचे सुलभीकरण अनेकदा कुठल्या तरी न्यायालयाची बंदी उठलेली नसते, कुठले तरी करार अमलात आलेलेच नसतात, अर्थसंकल्पीय तरतूद असली तरी औपचारिकता अपूर्ण असते; अशा सर्व ‘बॉटलनेक्स’चा निचरा या ‘प्रगती’ बैठकीतून होतो. इथे खुद्द कारभाराचा प्रमुखच तीन, साडेतीन तास खुर्चीला खिळून बसून झाडाझडती घेत असल्यामुळे केंद्र व राज्ये यांतील टोलवा-टोलवीला थाराच मिळत नाही. त्यातूनच परस्परांच्या अडचणी, शक्तिस्थाने, मर्यादा आणि इरादे यांची परस्परांमध्ये एक जाणही विकसितहोते. एक प्रकारे, विकास-प्रकल्पांची ही प्रशासकीय जन-सुनवाईच म्हणता येईल\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nपरवाच्या डिसेंबपर्यंत ‘प्रगती’ या म्हणजेच ‘प्रो-अ‍ॅक्टिव्ह गव्हर्नन्स अ‍ॅण्ड टाइमली इम्प्लिमेंटेशन’ या मंचाच्या एकूण २५ आढावा बैठका पार पडल्या आहेत. जून २०१७ अखेर केंद्र-राज्य समन्वयातून पार पाडण्याच्या एकूण आठ लाख ३१ हजार कोटी रुपये मूल्याच्या १६७ प्रकल्पांच्या मार्गातील अडथळ्यांची शर्यत संपून ते पूर्णत्वाच्या दिशेने निघाले आहेत. शिवाय केंद्राच्या वा केंद्र पुरस्कृत ३८ लोककल्याणकारी स्वरूपाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आणि विभिन्न १६ खात्यांच्या संबंधातील तक्रारींच्या निपटाऱ्याचा आढावा पूर्ण झाला आहे.\nजम्मू-काश्मीरमधला ३३० मेगावॅट वीजनिर्मितीचा किशनगंगा प्रकल्प १८५ विस्थापित कुटुंबांच्या समाधानकारक पुनर्वसनाच्या मुद्दय़ावर अडकून पडला होता. सप्टेंबर २०१५च्या ‘प्रगती’ बैठकीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत साधक-बाधक चर्चा घडून आली. तोडगा निघाला. प्रकल्प मार्गी लागला. पाकिस्तानने या प्रकल्पाला घेतलेले आक्षेप अलीकडेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळले असल्याने आता या प्रकल्पास वेग येईल. पेटंट/ट्रेडमार्क विषयक मंजुरीसाठी लागणारा वेळ, लखनौ मेट्रो तसेच मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गातील अडचणी, सिक्किममधील पाकयाँग विमानतळ निर्मितीबाबतच्या पर्यावरण-मंजुरीचा प्रश्न, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची न संपणारी रखडपट्टी, अशा अनेक प्रकल्पांना निर्णायक गती देण्यात ‘प्रगती’ बैठकीचा मोठा वाटा आहे. एकेका प्रकल्पाशी डझनावारी मंत्रालये निगडित असताना तर ही ‘समोरा-समोर’ होणारी सुनावणी खूपच परिणामकारक ठरते. याशिवाय अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान, खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी देण्याबाबतची चालढकल, आयकर-परताव्याच्या संदर्भात आढळणारी दिरंगाई, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळांमधून मुलींच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांच्या बांधकामाची योजना, अशा अनेक विषयांची सविस्तर चर्चा होऊन अंमलबजावणीतील अडचणींच्या निराकरणाच्या दिशेने ‘प्रगती’ झाली आहे. आता तर एकुणात वातावरण असे आहे की ‘प्रगती’च्या अजेंडय़ावर विषय आला रे आला की, चक्रे फिरू लागतात आणि पंतप्रधानांच्या समोर आढावा घेतला जाताना, ‘आपल्या बाजूने काही प्रलंबित नाही’ असे सांगण्याच्या स्थितीत अधिकारी येतात\nप्रकल्पांच्या अंमलबजावणीशी संबंधित सर्वच घटक हजर असल्याने काहीबाही कारणे सांगून वेळ मारून नेण्याची सुविधा ‘प्रगती’त नाही. एकदा ईशान्य भारताच्या प्रगतीच्या संदर्भात महत्त्वाचा ठरणारा भारत- म्यानमार- थायलंड महामार्गाचा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर होता. त्यात एक कळीचा मुद्दा होता आदिवासी-वनवासींच्या जमिनींचा. त्यांच्या मालकीचे जमीनपट्टे हुडकून काढून त्या अनुषंगाने महामार्गाची आखणी करण्याबाबतची चर्चा झाली. त्यातूनच जंगलातल्या जमिनींचे पट्टे व मनुष्यवस्तीची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. आदिवासी वस्त्यांमधील गाव-बुढय़ांना (वृद्ध ग्रामीण नेत्यांना) विश्वासात घेऊन कसा मार्ग काढावा याचीही चर्चा झाली आणि बरेच ‘बॉटलनेक्स’ दूर होत गेले. देशातील गुन्हेगारीच्या विषयात केंद्रीय गृह खात्याच्या पुढाकाराने ‘सीसीटीएनएस’ म्हणजे ‘क्राइम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम’ सुरू करण्यात आली आहे. एका बैठकीत या प्रणालीची सद्य:स्थिती पाहण्यासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीत आसाम, उत्तर प्रदेश व कर्नाटकातील प्रत्येकी तीन पोलीस ठाण्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने अचानक संपर्क साधला गेला आणि कोणत्या उणिवा अजूनही आहेत, त्यांचा आढावा घेतला गेला. एखाद्या नव्या प्रशासकीय रचनेच्या तपशीलवार आढाव्यासाठी एक अतिशय व्यवहार्य उपक्रम, असेच या प्रयत्नाचे वर्णन करावे लागेल.\nअशा प्रकारे संपूर्ण देशभरात एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळणारी माणसं एकत्रितपणे, पुरेसा वेळ देऊन चर्चा करतात तेव्हा अनेक नव्या सूचनाही समोर येतात. कामगार मंत्रालयाच्या काही योजनांची चर्चा सुरू असताना, निवृत्त होऊ घातलेल्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतरचे लाभ त्वरित मिळावेत यासाठी एक वर्ष आधीपासूनच हिशेबाच्या तपशिलांची जुळवणी करायला काय हरकत आहे असा मुद्दा पुढे आला. त्यावर सहमतीही दिसून आली. लसीकरणाच्या सरकारी मोहिमा आणखी परिणामकारक करण्यासाठी एनसीसी आणि नेहरू युवा केंद्राच्या युवकांची मदत घेऊन बघावी, ही पंतप्रधानांची सूचनाही अशाच एका बैठकीत स्वीकारली गेली.\nयोजना आणि विकास कार्यक्रमांच्या संकल्पनांचे निदरेष असणे, त्यांच्यासाठी पुरेसा निधी निरंतर उपलब्ध होण्याची तरतूद असणे, त्या योजना अमलात आणण्यासाठीची प्रक्रिया ‘विनासायास’ व्यवहारात येईल यासाठी सर्व पातळींवर मनुष्यबळाचे नियोजन असणे, क्रियान्वयनात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वा कर्मचाऱ्यांच्या लेखी ‘आपल्याला काय करायचे आहे’ याबाबतची स्पष्टता असणे, त्यासाठी ते पुरसे ‘प्रेरित’ असणे आणि त्यांची कटिबद्धता निर्माण होणे, असे अनेक मुद्दे अंमलबजावणीच्या मार्गाला ‘अडथळे-मुक्त’ करण्यासाठी महत्त्वाचे असतात. ज्या वंचित, शोषित, उपेक्षित घटकांसाठी योजना असते, त्यांच्याविषयीची संवेदना मध्येच कुठे तरी लुप्त होण्यानेही खूप नुकसान होते. अंमल-बजावणीच्या अशा कंटकाकीर्ण मार्गाला ‘प्रगती’हा व्हिडीओ-कॉन्फरन्सयुक्त बैठकीचा उपक्रम एक संस्थात्मक उतारा आहे. खुद्द पंतप्रधानच बैठक चालवीत असल्यामुळे उडवा-उडवी, टाळाटाळ, मोघमपणा, अनावश्यक मौन अथवा उथळ बडबडीतून वास्तवाला दडविण्याची कला, सबब-बाजी आणि वेळकाढू दिरंगाई.. यांपैकी कोणतीच अस्त्रे चुकार ‘अंमलदारांना’ तारू शकत नाहीत.\n‘प्रगती’ हा विकासाचा वेग वाढविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एक तप मुख्यमंत्री राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकास आणि सु-शासन लोकानुभवाचा विषय व्हायला हवा, या वास्तवाची प्रखर जाण आहे. निवडणुकीतील विजय खुर्चीत बसवून ‘अमला’ची सूत्रे हाती देतो. पण त्याच्या ‘बजावणी’साठी लागते राजकीय इच्छाशक्ती, उत्तरे शोधण्याची-प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ज्या रयतेसाठी कारभार करायचा, तिच्या सुखदु:खांशी समरस होण्यासाठीची संवेदनशीलता. विकास आणि लोककल्याणाशी निगडित अनेक प्रश्न आता प्रशासन राबविणाऱ्यांच्या हाडी-माशी खिळले आहेत. शिवाय, परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यात शेकडोंचा निहित स्वार्थही आहेच प्रशासनशास्त्रातल्या ‘विकास- प्रशासन’ संकल्पनेला व्यवहारात उतरविण्यासाठी अभिनवतेची- इनोव्हेशनची- कास कशी धरता येते, याचा ‘प्रगती’ हा म्हणूनच एक वस्तुपाठ आहे.\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ट्विटर : @vinay1011\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nअतिशय माहितीपूर्ण लेख .भारतीयाना वेळेत सूट दिली की आपण वेळेचा गैरफायदा घेतो..\" ा ह्या कामासाठी अधिक वेळ हवा.चूक झाली' असे सरळ सांगण्याऐवजी वास्तव दडवणे, बोलण्याचा रोख वळवणे..हे प्रकार आपण नेहमी अनुभवतो . तेव्हा कामे करून घेण्यासाठी मोदींसारखा 'टास्क मास्टर'च हवा.\nराज शक्तीचा विजय असो. ओम श्री श्री श्री नमो नमः\nलोकसत्ता व्यवस्थापनाला धन्यवाद. कारण केंद्रातील भाजप सरकार काय काय व कशा पद्धतीने काम करत आहे हे आता लोकसत्ता मधून कळणार तर . संसदीय लोकशाहीमध्ये प्रशासनास योग्य दिशा मिळण्याबाबतच्या चर्चेमध्ये श्री स्रबुद्धे यांनी, मार्च २०१५ पासून \"प्रगती\" बैठकीचे काम कसे सुरु आहे, ते छान वर्णन केले आहे. ही 'प्रगती' बहुदा अत्यंत फालतू आहे. कारण गेल्या अडीच वर्षात त्यावर काहीच \"अग्रलेख\" आला नाही. अग्रलेखात फक्त चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढायला परवानगी आहे निव्वळ स्तुतीपर लिखाण करायला अजिबात नाही असे बहुदा पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात असावे. . . . कदाचित श्री मोदी यांच्या हुकूमशाही कार्यशैलीचा परिणाम या 'प्रगती' बैठकांमध्ये दिसतो. त्यामुळे त्या बैठकांबद्दल कोणीही आजपर्यंत बोललेच नाही तर 'लोकसत्ता टीम'ला ते माहीतच कसे होणार असं देखील असेल. किंवा हल्ली एक प्रवाद असा आहे कि सर्व प्रकारच्या माध्यमांवर केंद्रातील भाजप सरकार व विशेषतः श्री मोदी, अनेक प्रकारची दडपशाही करत असून अनेकांच्या नोक-या देखील गेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून श्री स्रबुद्धे यांचे हे सदर चालू करायला लोकसत्तेला भाग पाडले आहे. असो.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/kapil-sibal-article-on-supreme-court-judges-press-conference-1615542/", "date_download": "2018-04-21T07:43:57Z", "digest": "sha1:G5HHRAF2CGYL4YXSIKHIAZHZDDPU4IIP", "length": 32259, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kapil sibal article on Supreme Court Judges Press Conference | | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कधीही सहसा एकटय़ाने खटला चालवत नाहीत.\nसर्वोच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार प्रमुख न्यायाधीशांनी १२ जानेवारी २०१८ रोजी घेतलेली पत्रकार परिषद ही न्यायालयीन इतिहासात कधीही न विसरता येणारी गोष्ट आहे. न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकसंधतेसाठी त्यांनी दाखवलेले धाडस आणि बांधीलकी अत्यंत दुर्मीळ आहे. पत्रकार परिषदेतली त्यांची देहबोली ही हृदयस्पर्शी होती. लोकशाही धोक्यात आहे, हा इशारा देणारी त्यांच्या मनातली अस्वस्थता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत देशासमोर मांडली. आपण तो इशारा गांभिर्यानं लक्षात घेतला पाहिजे.\nदेशाचे सरन्यायाधीश आणि त्यांचे सहकारी न्यायाधीश हे त्यांच्यासमोर येणाऱ्या सर्वच खटल्यांचा साकल्याने विचार करतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कधीही सहसा एकटय़ाने खटला चालवत नाहीत. दोन किंवा तीनजणांच्या पीठासमोरच महत्त्वाचे सर्व खटले येतात. न्यायालयात जेव्हा खटला येतो तेव्हा सरन्यायाधीश आणि त्यांच्याबरोबरचे न्यायाधीश हे आपल्या न्यायिक मर्यादेत निकाल देतात. खटल्यांचे वाटप करताना सरन्यायाधीश हे अन्य न्यायाधीशांबरोबर एकसमान पातळीवरच असतात. मात्र त्यांना प्रशासकीय बाबींतही निर्णय घ्यावा लागतो. कर्मचारीविषयक बाबी, न्यायाधीश नियुक्त्या, कामाचे वाटप आणि तत्सम सर्व गोष्टींचा निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. न्यायालयांचे कामकाज सुरळीत आणि अधिक प्रभावीपणे होईल, या दृष्टीने ते ही जबाबदारी पार पाडत असतात. त्यानुसार मग कोणते खटले आपल्या न्यायालयात चालवायचे आणि कोणते अन्य न्यायालयात द्यायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. हा निर्णय ते त्यांच्या न्यायिक विशेषाधिकारात घेत नाहीत, तर सर्व रूढ संकेत आणि परंपरांची बूज राखूनच घेतात.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nप्रथमच आम्हाला हे सांगण्यात आले की, खटल्यांचे वाटप आपल्या मतानुसार करण्याचे सर्वाधिकार सरन्यायाधीशांकडे एकवटले आहेत. ते खरं तर ‘मास्टर ऑफ द रोस्टर’ आहेत.. कामाची विभागणी करणारे प्रमुख आहेत. अमुक एक खटला अमक्या खंडपीठासमोर जावा, हे ते ठरवू शकतात. खटल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन तीन किंवा त्यापेक्षाही जास्त न्यायाधीशांच्या पीठाकडे तो खटला ते वर्ग करू शकतात. एकदा तर एका निर्णयाच्या फेरविचारासाठी तब्बल १३ न्यायाधीशांचे पीठ नेमले गेले होते. गोपनीयता हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे की नाही आणि तसा तो असला तर त्याची कक्षा काय आहे, हे ठरविण्यासाठी नऊ न्यायाधीशांचे पीठ नुकतेच नेमले गेले होते. एखाद्या महत्त्वाच्या खटल्याच्या अंतिम फलितामध्ये, त्या खटल्यासाठी नेमल्या गेलेल्या खंडपीठाची रचना, हादेखील महत्त्वाचा घटक असू शकतो. कुशाग्रबुद्धीच्या वकीलाला तर खंडपीठाच्या आकृतीबंधावरून या खटल्याच्या निर्णयाचाही अंदाज बांधता येतो. न्यायालयात प्रदीर्घ काळ वकिली करीत असल्याने आणि घरापेक्षाही अधिक वेळ न्यायालयातच जात असल्याने आम्हाला न्यायाधीशांची पारख होते. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर नव्हे, तर प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि वृत्ती काय आहे, हे समजू लागते. न्यायप्रक्रियेत न्यायाधीश आणि वकिलांमध्ये संवादही घडत असतो. त्यामुळेही त्यांचा दृष्टीकोन आम्हाला समजतो आणि त्यात गूढ किंवा गोपनीय असे काही नाही. सरन्यायाधीश खटल्यांचे वाटप किती काटेकोरपणे आणि जबाबदारीने करतात, हे न्यायदानाच्या प्रक्रियेत म्हणूनच अतिशय महत्त्वाचे ठरते.\nसर्वोच्च न्यायालयात अनेक अत्यंत संवेदनाक्षम असे विषय खटल्यांच्या माध्यमातून थडकत असतात. सर्वोच्च न्यायालय हे अशा वादग्रस्त मुद्दय़ांसाठी पूर्णविराम मिळण्याची जागा असते. आणि जोवर अगदी अपवादात्मक स्थितीत, अधिक विस्तृत घटनापीठ तो निर्णय बदलत वा रद्द करीत नाही तोवर सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्णय अखेरचे आणि दूरगामी परिणाम करणारे असतात. राज्यघटनेच्या दृष्टीनेही गुंतागुंतीचे असे अनेक मुद्दे न्यायालये हाताळत असतात. त्या निर्णयांवर सरकारचे, लोकप्रतिनिधीचे, विधिमंडळ सभापतींचे भवितव्यही अवलंबून असते. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक निर्णयांची आणि कृतीची छाननी न्यायालय करते आणि गरज पडेल तर ते निर्णय बेकायदेशीरही ठरवते. संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे रद्द करण्याचाही न्यायालयांना अधिकार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या, देशातील संमिश्र समूहगट, स्वयंसेवी संस्था, एलजीबीटी, सहकारी संस्था, विश्वस्त संस्था अशा अनेकांचे भवितव्य न्यायालयांच्या निर्णयावर अवलंबून असते. भ्रष्ट नेते आणि गैरव्यवहार यांचे भवितव्यही न्यायालये ठरवतात. माजी पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रातील आणि राज्यांतील मंत्री, सरकारी अधिकारी असे अनेकजणही न्यायालयाचे दरवाजे ठोठावत असतात.\nआपले सर्वोच्च न्यायालय हे जगातील सर्वात सक्षम आणि प्रभावी असे न्यायालय आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातले सर्वच खटले हे सर्वच न्यायाधीश एकत्र बसून चालवतात, दोन किंवा तीन न्यायाधीशांवर त्यांची जबाबदारी ते टाकत नाहीत. आपल्याकडे मात्र दोन किंवा तीन न्यायाधीशही संपूर्ण न्यायालयाचे प्रतिनिधित्व सहजतेने करतात. त्यामुळेच महत्त्वाच्या खटल्यांच्या वाटपाची सरन्यायाधीशांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरते. जर रूढ संकेत आणि परंपरा पायदळी तुडवल्या गेल्या तर एखाद्या महत्त्वाच्या खटल्याचे औचित्यच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे विश्वासार्हता जपण्यासाठी सर्व प्रशासकीय निर्णय हे अत्यंत पारदर्शक असलेच पाहिजेत. सरकारी पातळीवरील प्रशासकीय निर्णय हेदेखील काही संकेत आणि परंपरेनुसार घेतले जातात आणि ते न्यायालयाच्या छाननीच्या कक्षेतही असतात. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत भूतकाळातील संकेत महत्त्वाची भूमिका तर बजावतातच, पण प्रशासकीय कार्यपद्धतीत फाइलींचा प्रवास आणि अंतिम निर्णयापर्यंतची साखळीही स्वयंपूर्ण करतात. कोणताही निर्णय केवळ मंत्र्याचा नसतो, तर विभागाचा असतो. सध्याच्या सरन्यायाधीशांकडून मात्र काही संवेदनाक्षम खटल्यांचे झालेले वाटप हे रूढ संकेतांचा भंग करणारे आहे. हा अनिर्बंध अधिकार कोणत्याही छाननीच्या कक्षेत येत नाही. ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे. आपल्या निर्णयात संशयाला जागा राहू नये, यासाठी सरन्यायाधीशांनी रूढ संकेतांचा आधार घ्यायला हवा. जेव्हा खटल्यांचे वाटप हे पारदर्शक असते तेव्हा चिंतेला जागा उरत नाही. इतरांकडून पारदर्शकतेची अपेक्षा बाळगणाऱ्या न्यायालयांनी स्वत:ही पारदर्शक असलेच पाहिजे.\nजर काही पीठांकडे असलेले खटले अन्य पीठांकडे एखाद्या प्रशासकीय आदेशाद्वारे वर्ग केले जात असतील, तर काही चिंतेचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालय हे माहिती अधिकार कक्षेत येत नसल्याने तर, काही संवेदनाक्षम खटले हे ठरावीक पीठाकडेच वर्ग करण्याची पद्धत योग्य भासत नाही. आमच्या प्रमुख न्यायाधीशांना डावलून अनेक संवेदनाक्षम खटले जर विशिष्ट आणि ठरावीक पीठांकडेच दिले जात असतील, तर या कृत्याचे दूरगामी परिणाम ओढवतील. जे खटले घटनापीठाकडे चालले पाहिजेत, ते एखाद्या कनिष्ठ न्यायाधीशाकडे वर्ग केले जात आहेत. काही महिने खटला चालवल्यानंतर एखाद्या न्यायाधीशाने अचानक त्यातून अंग काढून घेतले आणि तो खटला दुसऱ्याच न्यायाधीशाकडे वर्ग केला, तर संशयाच्या भुवया उंचावणारच जर त्यासाठी ठोस कारण असेल, तर ते स्पष्ट झालेच पाहिजे.\nचार मुख्य न्यायाधीश जेव्हा उघडपणे काही उणिवांवर बोट ठेवतात तेव्हा न्यायसंस्थेची एकात्मतेला गंभीर तडा गेल्याचेच ते लक्षण आहे. या न्यायाधीशांनी अगदी मोजक्याच धोक्यांचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात अनेक बाबींचा उल्लेख, ज्या वकिलांनाही माहीत आहेत, त्यांनी टाळला आहे. न्यायसंस्थेच्या रक्षणासाठी त्यामुळेच आता नुसत्या शब्दांची नव्हे, तर कृतीचीही गरज आहे. त्यासाठी देशाचे भवितव्य ज्यांच्या हाती आहे तेही उत्तर द्यायला जसे बांधील आहेत तीच बांधीलकी सर्वोच्च स्थानालाही जपावी लागेल\n(लेखक ज्येष्ठ वकील आहेत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nजनतेला न्यायालयातून उशिरा मिळणा-या न्यायाची चीड आहे त्याबद्दल लेखकाने किंवा ह्या ४ न्यायाधीशांनी काही तरी ठोस मार्ग दाखवला असता तर जनतेला नक्कीच आवडला असता. पण ह्यांनी ह्यांची गा-हाणी गायिली त्याला जनता काय करणार\nखालच्या कोर्टात न जाता थेट वरच्या कोर्टात गेल्यास याचीक्या कर्त्याला दंड केला जातो व सिस्टिम पाळण्यास सांगितले जाते. पण ते न आपल्ता सर्व जन जनता सर्वश्रेष्ट आहे म्हणून जनतेच्या कोर्टात गेल्यास अराजकता माजेल याचे भान जेष्ठ न्यायमूर्तीना आसवे. राष्ट्रपती न्यायमूर्तीची नेमणूक करतात व त्यांना निश्काशित करू शकतात. आसे असेल तर यांनी राष्ट्रपतीकडे अर्ज करून पोहोच घेवून त्यांनी काही कार्यवाही न केल्यास किंवा स्वतः जनहित याचिका दाखल करून काही बदल न झाल्यास आताचा मार्ग योग्य होता. जनतेच्या कोर्टात त्यांना न्याय मिळणार नाही व यंत्रणेत बदल हि होणार नाहीत. ातरी या पत्रकार परिषदेचा हेतू दुषित वाटतोय. हा मुद्दा अधिकार व अहंकाराचा आहे. काही बाबतीत न्यायालयांनी आपले निर्णय बदलले आहेत. न्यायमूर्ती बदलले की निर्णय बदले जातात हे योग्य नाही. या मध्ये व्यक्ती पेक्षा घटनेला महत्व दिले पाहिजे. पण हा लेख एकतर्फी लिहिलाय. दुसरी बाजू माध्यमामध्ये चर्चाली जातेय त्याचा इथे उल्लेख सुद्धा नाही.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ayurvedpatrika.com/product/three-year-subscription/", "date_download": "2018-04-21T07:43:08Z", "digest": "sha1:BQEXTLCY65LZPLNUPHRCG3L5B3R4NZ4H", "length": 2972, "nlines": 75, "source_domain": "ayurvedpatrika.com", "title": "Three Years Subscription – Ayurved Patrika", "raw_content": "\n६७ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून अखंडित प्रकाशित होणारे मासिक\nआयुर्वेद प्रकाश पसरविणारा ज्ञानदीप\nवैद्य मनांचा दुवा साधणारा वैद्यमित्र\nव्यवसायात हमखास यश मिळवून देणारी सहचारिणी\nआयुर्वेद क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडींची वार्ता देणारे बातमीपत्र\nविद्यार्थी, पदवीधर, व्यावसायिक, अभ्यासक सर्वांचे प्रिय मासिक\nशास्त्रीय लेख, संशोधनात्मक लेख, औषधीकल्पांचे वर्णन, रुग्णानुभव, जनरल प्रॅक्टीस, स्मृतिचिन्हे यासारख्या सदरांद्वारे वैद्यांचे ज्ञान परिपूर्ण करणारी शास्त्रज्योत\nत्याचबरोबर कायदा, विविध प्रकारची भरपूर माहिती, तळटीपा, ग्रंथओळख आणि बोधकथा, विनोद याद्वारे विरंगुळा देणारे बहुआयामी मासिक\nआजच्या आय.टी. युगातील महाराष्ट्रातील अग्रगण्य मासिक\nमलौषधी संहिता ₹ 60.00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/fashion-tips-116030400012_1.html", "date_download": "2018-04-21T07:48:04Z", "digest": "sha1:PPGX4CQBW36B6RZEVNZTWKCEUCY4JV2V", "length": 7720, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्टाइलिश लुक देते बॅक ज्वेलरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्टाइलिश लुक देते बॅक ज्वेलरी\nदागिने म्हणजे स्त्रियांचा सर्वात मोठी कमजोरी. मग ते दागिने मौल्यवान असो किंवा इमिटेशन, महिलांना नेहमी वैरायटी हवे असते. ज्वेलरीत ‍निरंतर नवीन-नवीन ट्रेंड येत असतात. आणि हे ट्रेंड फॉलो करणे महिलांचा छंद असतो. सध्याची ट्रेंड म्हणजे बॅक ज्वेलरी. आपल्या काही हटके हवं असेल तर आपण बॅक ज्वेलरी घालून मिरवू शकता. ही ज्वेलरी वेस्टर्न तर ट्रॅडिशनल लुकमध्ये ही बॅकलेस किंवा डीपबॅक ड्रेसेसमध्ये कॅरी करू शकता. बघू आपण कश्यारित्या ही ज्वेलरी कॅरी करू शकता:\n* बॅक ज्वेलरी घालायची म्हटल्यावर सर्वातआधी ड्रेस बॅकलेस किंवा डीप नेकचा असणे आवश्यक आहे.\nअशी ज्वेलरी घालायची असेल तर ड्रेसही स्टेंर्ड्सचा असावा. सेटीन किंवा सिल्कच्या सोबर पीसवर बॅक ज्वेलरी उठून दिसेल.\nचेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा ज्वेलरी\nपुश्तैनी सोन्याचा पुरावा देण्याचे सात मार्ग\nआमिरच्या बायकोच्या घरी चोरी, किरणचे 53 लाख रुपयांची ज्वेलरी घेऊन गेले चोर\nअसे दिसू शकता स्मार्ट\nआपल्या चेहर्‍यावर सूट करेल हा हेअरकट\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/secondary13.asp", "date_download": "2018-04-21T07:36:18Z", "digest": "sha1:T5JFL3FM247J5B2UZCAMMT2PUXUMO5LN", "length": 4514, "nlines": 35, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nमाध्यमिक विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nविभाग २ - ३(१३)\nमाध्यमिक शाळा स्त्तालांतरास परवानगी मिळणे\nशाळा हस्तांतर करणे बाबत\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------5.html", "date_download": "2018-04-21T07:46:36Z", "digest": "sha1:AIYYCMGP5Z3JRN2NQ3DN3TPDLOBHGRFZ", "length": 20890, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "जोगेश्वरी", "raw_content": "\nजोगेश्वरी लेणी मुंबई उपनगरात जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पासुन २ कि.मी.अंतरावर आहेत. येथे जाण्यासाठी जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासुन रिक्षा उपलब्ध आहेत. जोगेश्वरी लेणी हि बौद्ध आणि वैदिक धर्मीय लेण्याचा सुंदर संगम असुन इथे वैदिक आणि बौद्ध लेणी मंदिरे शिल्पे आहेत. या लेण्याचा निर्मितीचा काळ साधारणपणे १५०० वर्षापूर्वी म्हणजेच इ.स.५२० ते इ.स.५५० मानला जातो. या लेणी महायान बौद्ध स्थापत्यांच्या शेवटच्या टप्प्यातील तर वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनाच्या काळातील आहेत. हि लेणी ब्राहामनीय शैलोत्कीर्णातील असुन याचे साम्य घारापुरीतील आणि वेरुळमधील एका लेण्याशी आढळून येते. या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजवंशाच्या अधिपत्याखाली झाले असावे तर काही संशोधकांच्या मते हे लेणे मौर्यकालीन असावे. अजिंठा लेणी काम बंद झाल्यावर आणि घारापुरी लेण्याचे काम सुरु करण्यापूर्वी मधील काळात जोगेश्वरी लेणी उत्खनन केले गेले.या बांधकामात केवळ हातोडा आणि छीन्नीचा वापर करून हि लेणी पूर्णत्वास नेली गेली. पहिल्या आणि दुसऱ्या शतकात इ.स.पू. वाकाटक राजवंश यांच्या नेतृत्वाखाली लेणी घडत होती. नंतर सहाव्या शतकात याच भागात वैदिक समाजाने देखील गुहा मंदिर निर्माण ही परंपरा दत्तक घेतली. अजिंठा पासून काही कारागीर पश्चिमेस आले आणि पहिली वैदिकधर्मीय गुहामंदिर जोगेश्वरी लेणी बांधकाम सुरु झाले. या लेणीतील शिल्पामध्ये लकुलीश, कल्याण सुंदरमुर्ती, नटराज,रावणाला अनुग्रह देणारा शिव,सारीपाट खेळणारे शिव-पार्वती, आयुध पुरूष आणि द्वारपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. प्रसिद्ध इतिहासकार आणि विद्वान वाल्टर स्पिंक यांच्यामते जोगेश्वरी लेणी हे लांबीच्या दृष्टीने हिंदूचे सर्वात मोठे हिंदु गुहा मंदिर आहे. जोगेश्वरी लेण्याच्या आत शिरण्यासाठी पुर्व व पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. हि दोन्ही प्रवेशद्वारे खडकाने वेढली असुन हा खडक कोरूनच लेण्याचे प्रवेशर बनविण्यात आले आहे. लेण्याच्या पश्चिम प्रवेशद्वारातून आत आल्यावर सर्वप्रथम एक मोठा सभामंडप लागतो. या सभामंडपाच्या मध्यभागी चार दिशांना भिंतीपासून विलग असे सहा सहा खांब एका ओळीत कोरलेले आहेत. या चोवीस खांबाच्या मध्यभागी लेण्यातील जोगेश्वरी देवीचे मुख्य मंदिर (गाभारा) लांबी रुंदी ३० x ३० कोरलेले असुन या मंदिरात जोगेश्वरी (योगेश्वरी) देवीचे पाऊल कोरण्यात आले आहे. योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोगेश्वरी बनले आहे जे या भागाची ओळख आहे. हि देवी काही मराठी समाजाची कुलदेवता असुन त्यांच्याकडून तिची उपासना केली जाते. गुहेतील भिंतीवर विविध मूर्तीची अतिशय सुंदर शिल्पे कोरण्यात आली असुन गुहेच्या भिंतींवर अनेक खांब तयार करण्यात आले आहे.या सभामंडपाच्या बाहेर एका बाजूस मोकळा व्हरांडा असुन सभामंडपातून तेथे जाता येते. या व्हरांडयाच्या भिंतीवर आणि येथून सभामंडपात येणाऱ्या दरवाजावर देखील नाजूक जाळीदार नक्षीकाम आणि शिल्पे कोरण्यात आली आहेत. व्हरांडयाच्या या बाजूसच शिवलिंग असणारे शिवमंदिर लेणे आणि हनुमान मूर्ती असणारे लेणे आहे. या गुहा मंदिराला पाणी पुरवठा करण्यासाठी येथे पाण्याची दोन टाकी खोदलेली आढळतात. याशिवाय लेण्यात अजून दोन लेणीमंदिर अनुक्रमे गणेश मंदिर आणि दत्तात्रय मंदिर आहे पैकी गणेश लेण्यात गणेश मूर्ती कोरलेली असुन दत्तात्रय मंदिरात दगडालाच शेंदूर फासण्यात आला आहे. सभामंडपात प्रवेश करणाऱ्या पूर्व दिशेला मोकळा चौक असुन शेजारी दोन्ही बाजूस बंदिस्त व्हरांडा आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल कोरलेले आहेत व वरील बाजूस शिव पार्वतीचा विवाह प्रसंग कोरलेला आहे. या चौकाच्या पुढे लेण्याचा उर्वरित भाग असुन येथे गणेशमंदिर लेणे आहे व त्यासमोर अजून एक व्हरांडा आहे. यापुढील पायऱ्यानी आपल्याला पुर्व बाजूस बाहेर पडता येते व लेण्याला पुर्ण वळसा घालून पहिल्या मजल्यावर असलेल्या दत्तमंदिर लेण्यात जाता येते. येथे लेण्याचे संपुर्ण दर्शन पुर्ण होते. निसर्गतः जोगेश्वरी मंदिर लेणीची झीज होऊन थोडाफार नाश झाला आहे व उरलेले काम मानवाने केलेल्या अतिक्रमणाने होत आहे. सध्या हे लेणी पूर्णतः अतिक्रमणाने वेढली आहेत आहेत आणि या घरातील सांडपाणी लेण्यांमध्ये पाझरत असुन हे पाणी लेण्यातच साठत आहे आणि त्यामुळे लेण्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याद्वारे हि लेणी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली गेली आहे. ------------------सुरेश निंबाळकर\nलेणीप्रकार - ​हिंदु लेणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-21T07:27:29Z", "digest": "sha1:QYA5XRT33VBRW6NCX77EC4NVOPU2NL4J", "length": 4601, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "सांख्यिकीय अहवाल | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या सूचना\nजिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ माहे मार्च २०१७ अखेर खर्चाचा अहवाल 01/03/2018 डाउनलोड(119 KB)\nजिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ माहे मार्च २०१७ अखेर खर्चाचा अहवाल 01/03/2018 डाउनलोड(30 KB)\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/secondary14.asp", "date_download": "2018-04-21T07:36:53Z", "digest": "sha1:R3PKWQIYPXU4S37KHJ47PFNZIQEXBEUM", "length": 5828, "nlines": 43, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nमाध्यमिक विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nविभाग ३ - ३(१४)\n१. कर्यरत असणा‍‍र्‍य़ा शिक्षकांना राज्य/ राष्‍ट्रीय पुरस्कराबाबत.\n२. राज्य/ राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षकांना वेतनवाढीबाबतची कार्यवाही.\n३. शिक्षक / शिक्षकेतर पदांचा आढावा.\n४. शिक्षक / शिक्षकेतर वाढीव पदांचा प्रस्‍ताव.\n५. शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी जन्‍मदिनांकाच्या नोंदीत बदल करण्‍यास परवानगी देणे.\n६. जमीन प्रकरणे आभिप्राय देवून शासनांस सादर करणे.\n७. वेतनवाढ स्‍थगीती विरूध्‍द अपील करणे.\n८. संगणक शिक्षण योजना.\n९. शाळांचे जादा फ़ी वाढ प्रस्‍ताव मान्‍यता.\n११. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्‍हा परिषद, पुणे/सोलापुर/अहमदनगर यांच्‍या आढावा बैठकांच्या आयोजनाबाबत.\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:31:37Z", "digest": "sha1:BFC3U7GXK2JKV4YY3SINOZRUWDOPLGAH", "length": 22008, "nlines": 294, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: लव-जिहाद- भविष्यातील एक समस्या.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, ४ सप्टेंबर, २०११\nलव-जिहाद- भविष्यातील एक समस्या.\nमाझे मित्र श्री. संजय सोनवणी यांच्या या ब्लोगवरुन साभार.\nसंजय साहेब डिटेक्टीव एजेन्सी चालवितात. त्याना येत असलेल्या विविध अनूभवाचे ते नेहमीच कथन करत असतात. आम्ही जेंव्हा भेटतो तेंव्हा अशा प्रकारचे अनूभव ते नेहमीच सांगत असतात. मी त्यांच्या या क्षेत्रातील अनूभव फार चवीने ऐकतो. पण हा अनूभव मात्र हृदयाचा ठोका चुकविणारा ठरला. हा प्रकार जास्तीत जास्त लोकांना कळावा या उद्देशाने त्यांचा लेख ईथे टाकत आहे.\nलव जिहाद हा भविष्यातील महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याची बीजे वर्तमानात रोवली जात आहेत. याबद्दल शक्यतो कोणी बोलत नाही. हा हिंसक दहशतवाद नसुन सांस्क्रुतीक दहशतवाद असतो. त्याची परिमाने हिंसक दहशतवादापेक्षा भयंकर असु शकतात. पण त्याचे गांभिर्य समजावुन घेतले पाहिजे. जिहाद हा शब्द येथे इस्लामी सांस्क्रुतीक दहशतवादापुरता मर्यादित नाही, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.\nमी साधारनपने एका वर्षापुर्वी एका उच्चवर्णीय आणि उच्चशिक्षित तरुणीच्या पित्याने हतबल होवुन दिलेली केस स्वीकारली होती. त्यात त्या तरुणीने हिंदु असण्याशी बंड करत एका मुस्लिम अल्पशिक्षित आणि गरीब मुलाशी नुसता विवाह केला असे नाही तर धर्मही बदललला. ही बाब तिने किमान दोन वर्ष आपल्या माता-पित्यापासुन लपवुन ठेवली आणि संधी मिळताच घर सोडले. यात वरकरणी काहीही वातनार नाही. प्रेमात सर्व माफ असते. आणि तो प्रत्येक जीवाचा आपल्याला प्रिय वाटना-या जोडीदाराशी विवाह करण्याचा हक्कच आहे आणि तो मानलाच पाहिजे.\nपण या प्रेमामागील हेतुच गैर असतील तर\nमी सांगतो त्या केसमद्धे असेच झाले. त्या मुलीची ससेहोलपट झाली. मुलाची पार्श्वभुमी चांगली नव्हती हे तोवर सिद्ध झालेले होते. पुणे सोडुन तो मुलगा तिला हैद्राबादला घेवुन गेला. आम्ही पोलिस कमिशनरांना भेटलो. त्यांनी यात काहीही कायद्याने करु शकण्यात असहमती दर्शवली. मग मी माझ्या एका हिंदुत्ववादी मित्राला फोन केला. त्याने तर मला उडवुनच लावले. त्याचे म्हनने होते कि सोनवणी साहेब, ही प्रकरणे वाढत आहेत आणि त्यात काहीच होवु शकत नाही.\nमला गेल्याच आठवड्यात त्याच मुलीबद्दल समजले कि तिचा आता तलाक झाला आहे आणि ती आता महिन्याभरच्या मुलाची आई आहे. तिला बाप घरात घेईना आणि एवढ्या लहान बाळाला घेवुन ती कोनती नोकरी करणार\nसमजा ही एखादी दुर्दैवी घटना आहे तर त्याकडेही उभयपक्षी मुर्खपणाचा दोष देवुन स्वता:हुन दुर्दैव ऒढवुन घेतले याबाबत मौन पाळता येईल. परंतु या घटनेमुळे मी असे प्रकार का होतात कसे होतात आणि त्याची परिनती कशात होते याचा जो अल्प अभ्यास केला त्यावरुन दिसलेल्या काही बाबी अशा:\n१. लव जिहाद हा भ्रम नव्हे तर वास्तव आहे.\n२. या जिहादाची प्रेरणा सिमी ही आहे.\n३. शाहरुखखान आणि गौरी हे आयडोल अत्यंत पद्धतशीरपने हिंदु मुलींमद्धे निर्माण केले जात आहे. (या दोघा बिचा-यांना हे माहितही नसेल.)\n४. हिंदु-मुस्लिम द्वेष हे एका मानसिक प्रतिक्रियावादी बंडाचे कारण ठरत आहे. मुली स्वता:हुन त्या बंडात भाग घेत आहेत, पण अत्यंत उलट अर्थाने. एके काळी ब्राह्मण मुलींनी दलितांशी फार मोठ्या प्रमाणावर विवाह करण्याची सुरुवात केली होती. आता दलितांऐवजी मुस्लिम तरुणांना प्राधान्य दिले जात आहे.\n६. त्याउलट दलित मुलींशी सवर्णांनी विवाह करणे वा मुस्लिम स्त्रीयांशी विवाह करणे हे प्रमाण नगण्य राहिलेले आहे.\n७. अतीव प्रेमाने परस्परानुरुप होत कोणीही कोणाशी विवाह करणे अत्यंत स्वाभाविक आहे व त्याला सामाजिक समर्थन असायलाच हवे. परंत लव जिहाद मात्र जाणीवपुर्वक अन्य धर्मीय मुलींना आपल्या धर्मात प्रथम घेत, विवाह करत नंतर त्यांना सोडने या मुलभुत तत्वद्न्यानावर आधारीत आहे. जर प्रेम आहे, सहजीवन जगायचे तर मग धर्मांतर कशाला हवे परंतु लव जिहादाची पहिली अट मुलीच्या धर्मांतराची आहे.\n८. या धर्मांतरीत मुली वा-यावर सोडल्या गेल्या तर त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याची, त्यांचे पुनर्वसन करण्याची सोय मुळात हिंदु धर्मात नाही आणि हे त्यांना चांगले माहित आहे.\nयाबाबत मी नक्कीच पुढेही विवेचन करेल. येथे मी फक्त महत्वाच्या मुद्द्यांकडे सर्वच समाजाचे लक्ष आकर्षित करु इच्छितो. प्रेम करणे-विवाह करने यातील नैसर्गिक आणि कायदेशीर स्वातंत्र्य मान्य आहेच आणि असलेच पाहिजे...मग वधु-वर कोणत्याही जातीधर्मातील असोत.\nपरंतु एक सांस्क्रुतीक दहशतवादाचे, एखाद्या समाजाला खिळखिळे करण्याच्या द्रुष्टीने जाणीवपुर्वक, प्रत्यक्ष शारीरिक हिंसा न करता, मानसिक हिंसा घडवण्याचे असे काही कारस्थान जर आहे तर त्याचा प्रबोधनानेच प्रतिकार केला पाहिजे. याबाबत एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे...मित्रांनी जर म्ला अधिक अनुभव (सत्य) पुरवले तर मी त्यांचा आभारी राहील. अशा तब्बल ३७ केसेस... संभाजीनगर मध्ये घडल्या आहेत... आंध्र प्रदेश आणि केरळ या भागात याचे प्रमाण सर्वाधिक आहे... जवळपास ८४ प्रकाराने घडली १८ प्रकरणांची पोलीस दप्तरी नोंद झाली व केवळ ४ लोकांवर कारवाई झाली... हे वास्तव आणि आणि तेही भयावह आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: इस्लाम आणि आतंकवाद\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n... आणि “भारतरत्न पुरस्कार” कृतार्थ झाला.\nबामसेफकडे आदर्श विचार नाहीत तर सत्तेचा व्यवहार आहे...\nबामसेफ ही जातींची संघटना आहे, जाती निर्मूलनाची नाह...\nपुणे कराराचा धिक्कार म्हणजे बाबासाहेबांचा धिक्कार\nलव-जिहाद- भविष्यातील एक समस्या.\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/08/25/%E0%A4%AF%E0%A4%BE-xxxx-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:56:00Z", "digest": "sha1:JV7JZUPCWIV6GYQ3QNPKZWJJIBIWUBOR", "length": 8816, "nlines": 135, "source_domain": "putoweb.in", "title": "या xxxx ला पाहून वाटले की धिंचाक पूजा चा फॅन होणे बरे", "raw_content": "\nया xxxx ला पाहून वाटले की धिंचाक पूजा चा फॅन होणे बरे\nमी मानतो.. की जगात अस्थिरता आहे, पण याचा अर्थ हे नाही की कोणी ही यावं अन लावणी गाऊन जावं.. हे असे लोकं जन्माला येऊच कसे शकतात\n जन्माला आले ते आले, यावर उपरवाल्याचे आभार मानायचे सोडून, म्हणजे… आतंखवादी पेक्षा भयानक कोण असतील तर हे असे लोकं आहेत… कशाला पृथ्वीवर भार वाढवत आहात तुम्ही\nअसे खुले आम कसे काय फिरू शकतात हे लोकं नशीब मायकल जॅक्सन आज नाहीये. नाहीतर आपल्या कॉपी केलेल्या आशा स्टेप्स पाहून त्याने ब्रेकडान्स वरच बंदी आणली असती.\nऐका…. ऐका या yz ला 👇👇👇 हा असा गातो आहे जसे काल रात्री मधमाशीच घरी आली होती याच्या…\nWARNING: ही असली गाणी ऐकणे धोक्याचे असू शकते, तुम्हास मनस्ताप होऊ शकतो\n← आजचा किस्सा- मिसेस puto vs Puto\nOne thought on “या xxxx ला पाहून वाटले की धिंचाक पूजा चा फॅन होणे बरे”\nबस हेच राहील होत बघायच खरोखर माइकल जैक्सन जिवंत असता तर त्या न आत्महत्या केली असती हे बघुन \nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/old-monk-manufacturer-kapil-mohan-died-1613807/", "date_download": "2018-04-21T07:46:24Z", "digest": "sha1:JHSMLN3GH7VHLQN4KVXBF56FDHG5UVYF", "length": 16949, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "old monk manufacturer kapil mohan died | निव्र्यसनी ‘रम’राज्याचा अस्त.. | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nकपिल मोहन यांच्या निधनाच्या बातमीने नवमाध्यमांवरील मित्रसमूह स्तब्ध झाले.\n..‘या जगात दोन प्रकारचे लोक राहतात. पहिल्या प्रकारातील लोक ‘ओल्ड मंक’वर जिवापाड प्रेम करतात आणि दुसऱ्या प्रकारातील मूर्ख’ अनेक वर्षांपासून प्रत्येक सप्ताहान्ताच्या संध्याकाळी, जेव्हा जेव्हा पिढय़ापिढय़ांच्या परिचयाची, घरातील ‘बार’मध्ये किंवा एखाद्या ‘छुप्या कोनाडय़ा’त निगुतीने सांभाळून ठेवलेली ती बाटली कमाल ममताळूपणाने उघडली जाते, प्याले भरले जातात आणि मैफिलीचं ‘चांगभलं’ करताना कुणाच्या तरी तोंडून हे वाक्य हमखास उच्चारलं जातं.. पुढे प्रत्येक घोटासोबत झुलणाऱ्या ‘ओल्ड मंक’च्या हिंदोळ्यावर झोके घेतच रात्र रंगत जाते.. मद्यप्रेमींच्या जगाला भारताने दिलेली एक अनमोल भेट म्हणजे हा ‘ओल्ड मंक’’ अनेक वर्षांपासून प्रत्येक सप्ताहान्ताच्या संध्याकाळी, जेव्हा जेव्हा पिढय़ापिढय़ांच्या परिचयाची, घरातील ‘बार’मध्ये किंवा एखाद्या ‘छुप्या कोनाडय़ा’त निगुतीने सांभाळून ठेवलेली ती बाटली कमाल ममताळूपणाने उघडली जाते, प्याले भरले जातात आणि मैफिलीचं ‘चांगभलं’ करताना कुणाच्या तरी तोंडून हे वाक्य हमखास उच्चारलं जातं.. पुढे प्रत्येक घोटासोबत झुलणाऱ्या ‘ओल्ड मंक’च्या हिंदोळ्यावर झोके घेतच रात्र रंगत जाते.. मद्यप्रेमींच्या जगाला भारताने दिलेली एक अनमोल भेट म्हणजे हा ‘ओल्ड मंक’ जालियनवाला बाग हत्याकांड घडविणाऱ्या जनरल डायरच्या बापाने, एडवर्ड डायरने शौकिनांसाठी करून ठेवलेले एक पुण्यकर्म म्हणजे ‘ओल्ड मंक’.. पुढे ‘मोहन मिकीन’ ग्रुपने ‘रम’चा हा ‘ब्रँड’ एवढा लोकप्रिय केला, की ‘ओल्ड मंक’ हेच रमचे ‘पहिले नाव’ झाले. अगदी आठवडाभरापूर्वी नववर्षांच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या सरत्या रात्री नववर्षांकडे सरकणाऱ्या प्रत्येक क्षणात याच ओल्ड मंकने उत्साहाचा अनोखा रंग भरला होता. पण गेल्या शनिवारच्या सकाळपासूनच काहीसा अस्वस्थ असलेला हा ओल्ड मंक नंतर मात्र नेहमीच्या तोऱ्यात ‘रम’लाच नाही.. ‘ओल्ड मंक’ नावाच्या या ‘मेड इन इंडिया’ मद्याला जगभरात प्रतिष्ठा आणि अफाट लोकप्रियता मिळवून देणाऱ्या ८८ वर्षांच्या पद्मश्री ब्रिगेडियर डॉ. कपिल मोहन यांनी त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि बाटलीच्या लेबलवरचा हा हसरा ‘ओल्ड मंक’देखील शोकाकुल झाला.. कोणतीही जाहिरातबाजी न करता, केवळ नशिल्या चवीच्या जोरावर मद्यशौकिनांच्या पसंतीस उतरलेल्या ओल्ड मंकच्या या निर्मात्याने स्वत: कधीच दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता जालियनवाला बाग हत्याकांड घडविणाऱ्या जनरल डायरच्या बापाने, एडवर्ड डायरने शौकिनांसाठी करून ठेवलेले एक पुण्यकर्म म्हणजे ‘ओल्ड मंक’.. पुढे ‘मोहन मिकीन’ ग्रुपने ‘रम’चा हा ‘ब्रँड’ एवढा लोकप्रिय केला, की ‘ओल्ड मंक’ हेच रमचे ‘पहिले नाव’ झाले. अगदी आठवडाभरापूर्वी नववर्षांच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या सरत्या रात्री नववर्षांकडे सरकणाऱ्या प्रत्येक क्षणात याच ओल्ड मंकने उत्साहाचा अनोखा रंग भरला होता. पण गेल्या शनिवारच्या सकाळपासूनच काहीसा अस्वस्थ असलेला हा ओल्ड मंक नंतर मात्र नेहमीच्या तोऱ्यात ‘रम’लाच नाही.. ‘ओल्ड मंक’ नावाच्या या ‘मेड इन इंडिया’ मद्याला जगभरात प्रतिष्ठा आणि अफाट लोकप्रियता मिळवून देणाऱ्या ८८ वर्षांच्या पद्मश्री ब्रिगेडियर डॉ. कपिल मोहन यांनी त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि बाटलीच्या लेबलवरचा हा हसरा ‘ओल्ड मंक’देखील शोकाकुल झाला.. कोणतीही जाहिरातबाजी न करता, केवळ नशिल्या चवीच्या जोरावर मद्यशौकिनांच्या पसंतीस उतरलेल्या ओल्ड मंकच्या या निर्मात्याने स्वत: कधीच दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता पण अतिसामान्यापासून उच्चभ्रूपर्यंत प्रत्येक वर्तुळातील मद्यप्रेमींना मनापासून मद्यप्राशन करण्यासाठी ओल्ड मंकला पर्याय नाही एवढी पुण्याई त्यांनी ओल्ड मंकच्या पाठीशी उभी केली. लाखो लोकांना या मद्याच्या नशेच्या तालावर नाचायला लावून आनंदाचे दुर्मीळ क्षण आणि अविस्मरणीय आठवणी बहाल केल्या. कपिल मोहन यांच्या निधनाच्या बातमीने नवमाध्यमांवरील मित्रसमूह स्तब्ध झाले. जुन्या आठवणी पुन्हा फेसाळून उठल्या आणि जगण्यातील प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात कधी काळी याच ‘ओल्ड मंक’ने दिलेली साथ आठवून अनेकांचे डोळेही पाणावले.. जगाचे भान विसरून बेधुंदपणे नाचायला लावत आनंद साजरा करण्यास शिकविणाऱ्या, दु:खाच्या क्षणी उबदार दिलासा देणाऱ्या या ओल्ड मंकच्या निर्मात्यास आणि मद्यविश्वाच्या या अनभिषिक्त माहात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता या विश्वात पुन्हा एकदा ‘ओल्ड मंक’चाच आसरा घेतला जाणार यात शंका नाही. या ओल्ड मंकने अनेकांच्या हृदयातील ‘गम’ दूर केला, कवितांनाही जन्म दिला. आमच्या पाडगावकरांच्या कवितेलाही ओल्ड मंकचा मोह टाळता आला नाही. पहिल्या पावसाच्या सरीसोबत जेव्हा जेव्हा त्यांच्या मनात लिज्जतदार पापडाचा खमंग गंध दरवळला असेल, तेव्हा तेव्हा त्यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या मद्यशौकिनांच्या मनात त्यांच्याच ओळी रुंजी घालत असतील, ‘कसे सांगा आहात तुम्ही नाना, काय केली सुरुवात मद्यपाना पण अतिसामान्यापासून उच्चभ्रूपर्यंत प्रत्येक वर्तुळातील मद्यप्रेमींना मनापासून मद्यप्राशन करण्यासाठी ओल्ड मंकला पर्याय नाही एवढी पुण्याई त्यांनी ओल्ड मंकच्या पाठीशी उभी केली. लाखो लोकांना या मद्याच्या नशेच्या तालावर नाचायला लावून आनंदाचे दुर्मीळ क्षण आणि अविस्मरणीय आठवणी बहाल केल्या. कपिल मोहन यांच्या निधनाच्या बातमीने नवमाध्यमांवरील मित्रसमूह स्तब्ध झाले. जुन्या आठवणी पुन्हा फेसाळून उठल्या आणि जगण्यातील प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात कधी काळी याच ‘ओल्ड मंक’ने दिलेली साथ आठवून अनेकांचे डोळेही पाणावले.. जगाचे भान विसरून बेधुंदपणे नाचायला लावत आनंद साजरा करण्यास शिकविणाऱ्या, दु:खाच्या क्षणी उबदार दिलासा देणाऱ्या या ओल्ड मंकच्या निर्मात्यास आणि मद्यविश्वाच्या या अनभिषिक्त माहात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता या विश्वात पुन्हा एकदा ‘ओल्ड मंक’चाच आसरा घेतला जाणार यात शंका नाही. या ओल्ड मंकने अनेकांच्या हृदयातील ‘गम’ दूर केला, कवितांनाही जन्म दिला. आमच्या पाडगावकरांच्या कवितेलाही ओल्ड मंकचा मोह टाळता आला नाही. पहिल्या पावसाच्या सरीसोबत जेव्हा जेव्हा त्यांच्या मनात लिज्जतदार पापडाचा खमंग गंध दरवळला असेल, तेव्हा तेव्हा त्यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या मद्यशौकिनांच्या मनात त्यांच्याच ओळी रुंजी घालत असतील, ‘कसे सांगा आहात तुम्ही नाना, काय केली सुरुवात मद्यपाना.. जगी असले जरि राव आणि रंक, सौख्यदायी सकलांसि ओल्ड मंक.. जगी असले जरि राव आणि रंक, सौख्यदायी सकलांसि ओल्ड मंक’.. ब्रिगेडियर कपिल मोहन, तुम्ही या जगाचा निरोप घेतला असलात, तरी तुम्ही मागे ठेवलेले हे ‘स्पिरिट’ मात्र सदैव सळसळतेच राहणार आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/service-category/mrts/", "date_download": "2018-04-21T07:31:37Z", "digest": "sha1:5Y5YWUTHRHVREVHFPWHW3FOYJOLWTNJ7", "length": 4206, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/chinese-people-and-communist-party-1354425/", "date_download": "2018-04-21T07:45:12Z", "digest": "sha1:IEN4UFKSMOZJBBOJ5ULCTO47FHUONQHW", "length": 30766, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinese people and Communist Party | चिनी समाज व साम्यवादी पक्ष | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nचिनी समाज व साम्यवादी पक्ष\nचिनी समाज व साम्यवादी पक्ष\nचीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे\n‘आहे रे’ वर्गाचा साम्यवादी पक्षाला भरघोस पाठिंबा आहे.\nचीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार चीनने आíथक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. मात्र साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार चिनी समाजात पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.\nचीनमध्ये आर्थिक सुधारणांची सुरुवात झाल्यानंतर सामाजिक संरचनेत सर्वाधिक बदल घडलेत; किंबहुना बदलाची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. माओ-काळात चिनी समाज ढोबळमानाने दोन गटांमध्ये रचनाबद्ध झाला होता. माओच्या उत्तरार्धात शेतीच्या सामूहिकीकरणाने एकत्रित झालेला ग्रामीण समाज व त्यांना निर्देश/आदेश देणारी साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची साखळी हा संख्यामानाने सर्वाधिक मोठा गट अस्तित्वात आला होता. कारखान्यांतील कामगार आणि त्यांच्यावर साम्यवादी पक्षाने बसवलेले व्यवस्थापक हा माओच्या धोरणांमुळे अस्तित्वात आलेला दुसरा गट होता. या दुसऱ्या गटाचे अस्तित्व प्रामुख्याने शहरी भागात आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये होते. पहिल्या गटाची प्रमुख जबाबदारी स्वत:सह दुसऱ्या गटासाठी अन्नधान्याचे उत्पादन करणे ही होती. दुसऱ्या गटाच्या दोन जबाबदाऱ्या होत्या. एक तर, चीनसारख्या विशाल देशात मूलभूत भौतिक संरचना उभारण्यासाठी त्यांना औद्योगिक उत्पादन करायचे होते. म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, सरकारी इमारती, महाविद्यालये व मोठी इस्पितळे बांधण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री त्यांना पुरवायची होती. दुसरे म्हणजे, सर्व बाजूंनी ‘शत्रू देशांनी वेढलेल्या’ चीनच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सुसज्जता बाळगता यावी यासाठी संशोधन आणि उत्पादन त्यांना करायचे होते. मोबदल्यात चीनच्या राज्यसंस्थेने दोन्ही गटांना शिक्षण आणि मूलभूत आरोग्य सुविधा मिळतील याची तजवीज केली होती. शिवाय, शहरी भागात दुसऱ्या गटासाठी राहण्यासाठी घर आणि निवृत्तीनंतर पेन्शन असे महत्त्वपूर्ण सामाजिक कल्याण कार्यक्रम लागू केले होते.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nपहिल्या गटातील किती जणांना दुसऱ्या गटात प्रवेश द्यायचा हे गरजेनुसार राज्यसंस्था निर्धारित करत होती. दोन्ही गटांमध्ये संवाद घडायची शक्यता नव्हती आणि तशी आवश्यकतासुद्धा नव्हती. साम्यवादी पक्ष ही दोन्ही गटांच्या मधोमध उभी असलेली भिंत होती, ज्यावर राज्यसंस्थेचा डोलारा उभा होता. पहिल्या गटाला या भिंतीची एक बाजू दिसायची तर दुसऱ्या गटाला दुसऱ्या बाजूचे दर्शन व्हायचे. साम्यवादी पक्षाला मात्र दोन्ही गटांमध्ये काय घडतंय हे स्पष्ट दिसायचे. सन १९७०च्या मध्यापासून राज्यसंस्थेच्या निदर्शनास येऊ लागले की दोन्ही गट त्यांच्या जबाबदाऱ्यांचे निर्वाहन करण्यात अपुरे ठरत आहेत. माओसह चीनच्या साम्यवादी पक्षातील अनेक नेत्यांना जाणवू लागले की पहिल्या गटात, म्हणजे ग्रामीण जनतेत, प्रचंड असंतोष धुमसतो आहे, ज्यामुळे साम्यवादी पक्षाची भिंत ध्वस्तसुद्धा होऊ शकते. या जाणिवेची परिणती डेंग शियोपगचे नेतृत्व मान्य होण्यात झाली. डेंगने राबवलेल्या आर्थिक सुधारणांनी वर उल्लेखलेल्या दोन्ही गटांतून नवे-नवे प्रवाह तयार झाले आणि चीनच्या सामाजिक संरचनेचे विविधीकरण होऊ लागले.\nपहिल्या गटातून सधन व मध्यम वर्गाचे शेतकरी, छोटय़ा उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारा व त्यांचे व्यवस्थापन करणारा वर्ग आणि शेतीत बारमाही रोजगार व पर्याप्त उत्पन्न नसलेला छोटा शेतकरी-शेतमजूर असे तीन मुख्य प्रवाह पुढे आले. यापकी शेवटचा, म्हणजे तिसरा प्रवाह, गरिबी रेषेच्या वर-खाली लोंबकळत आहे. त्याला शहरी, विशेषत: किनारपट्टीच्या भागातील, नव्या उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्यात, पण त्यातून त्याचे शोषणसुद्धा वाढले. माओकालीन दुसऱ्या गटातून नव-उद्योजक व व्यवस्थापकांच्या एका मोठय़ा वर्गाचा उदय झाला. यासोबतच सरकारी उद्योगांमधील आर्थिक सुधारणांमुळे एकीकडे आधीच्या सोयीसुविधांचे छत्र गमावलेले व रोजगाराबाबत असुरक्षित झालेले कामगार आणि दुसरीकडे गच्छंती होऊन बेरोजगार झालेले कामगार अस्तित्वात आले. जे कामगार बेरोजगार झाले त्यांच्यापकी बहुतेक गरिबी रेषेच्या खाली गेलेत. या सर्व प्रक्रियांचा परिणाम म्हणजे चीनमध्ये ठळकपणे ‘आहे रे’ वर्ग आणि ‘नाही रे’ वर्ग अस्तित्वात आले आहेत. ‘आहे रे’ वर्गाचा आर्थिक सुधारणांना आणि म्हणून साम्यवादी पक्षाला, भरघोस पाठबा आहे. ‘नाही रे’ वर्गात परिस्थितीचे आकलन, संघटना आणि नेतृत्व या सगळ्यांचीच वानवा आहे. एकीकडे, संपूर्ण ‘नाही रे’ वर्ग ‘आहे रे’ वर्गाकडे ईष्रेने बघतो, तर दुसरीकडे ‘नाही रे’ वर्गातील गट एकमेकांकडे शत्रुत्वाच्या किंवा संशयाच्या भावनेने बघतात. ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी येणारे शेतमजूर हे सरकारी कारखान्यातून गच्छंती झालेल्या कामगारांचे स्पर्धक असल्यामुळे शत्रू होतात. त्याच वेळी, शहरातील सोयीसुविधांमध्ये त्यांचा वाटा वाढल्याने किंवा वाटा वाढण्याच्या भीतीने अद्याप सरकारी उद्योगांमध्ये कार्यरत कामगार त्यांच्याकडे संशयाने बघतात. साम्यवादी पक्षाच्याच आर्थिक सुधारणांनी तयार झालेल्या ‘नाही रे’ वर्गाने अद्याप उठाव का केला नाही याचे उत्तर या परिस्थितीमध्ये आहे. नजीकच्या भविष्यात या वर्गाचा उद्रेक घडण्याची शक्यता कमीच आहे. चीनमध्ये सार्वत्रिक निवडणुका आणि ‘लोकशाही व्यवस्थेच्या’ स्थापनेची मागणी करणारे छोटे छोटे गट आणि काही विचारवंत आहेत. चीनमधून पाश्चात्त्य देशांमध्ये स्थायिक झालेले काही अभ्यासकसुद्धा या प्रकारची मागणी करत असतात. मात्र त्यांच्यापकी कुणीही ‘नाही रे’ वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडणारी मांडणी करत लोकशाहीची मागणी केलेली नाही. याउलट, ‘नाही रे’ वर्गाच्या उठावाची धास्ती असल्याने साम्यवादी पक्षाने सुनियोजितपणे या वर्गातील विविध गटांमध्ये वैचारिक व संघटनात्मक कार्य हाती घेतले आहे. विविध गटांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर साम्यवादी पक्षाच्या जन-संघटनांमार्फत पुढाकार घेण्याचे पक्षाच्या नेत्यांचे निर्देश आहेत. याशिवाय, अशा कामगारांशी सहानुभूती असणाऱ्या मध्यम वर्गाच्या गरसरकारी संघटनांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षा इत्यादी मुद्दय़ांवर त्यांच्यासोबत काम करण्याची मुभासुद्धा आहे. एकंदरीत, ‘नाही रे’ वर्गातील असंतोष पेट घेणार नाही इतपत काळजी साम्यवादी पक्षातर्फे घेण्यात येत आहे.\nचीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की, समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार चीनने आर्थिक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. झालेच तर, साम्यवादी पक्ष संपन्न गटांच्या अधिक संपन्नतेकडील वाटचालीत अडथळा ठरू शकतो. विशेषत: साम्यवादी पक्षाने ‘नाही रे’ गटाची स्थिती सुधारण्यास प्राधान्य दिले तर ते ‘आहे रे’ गटाला न रुचणारे आणि त्यांच्या वर्ग-हिताविरुद्ध जाणारे असेल. यामुळे साम्यवादी पक्षाला दूर सारून राज्यसंस्था हाती घेण्याची महत्त्वाकांक्षा या ‘आहे-रे’ वर्गात निर्माण होऊ शकते. या महत्त्वाकांक्षेला पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठबा मिळणार हे ओघाने आलेच. तत्कालीन सोव्हिएत संघात याच प्रकारची प्रक्रिया घडली होती. मात्र चीनमधील घडामोडींच्या अभ्यासकांचे या प्रकारच्या शक्यतेबाबत एकमत नाही. एक तर चीनमध्ये आर्थिक सुधारणांची प्रक्रिया आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध गटांचे राज्यसंस्थेमार्फत व्यवस्थापन ही प्रक्रिया मागील ३५ वर्षांपासून सुरू आहे. परिणामी, साम्यवादी पक्षाला नव्या सामाजिक गटांचे ज्ञान व आकलन आहे आणि त्यांच्या आकांक्षांना आत्मसात करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया पक्षात सुरू आहे. सोव्हिएत संघात ही संपूर्ण उठाठेव जेमतेम पाच वर्षांत झाली होती. पूर्व युरोपीय देशांप्रमाणे साम्यवादी पक्षाविरुद्ध उठाव होण्यासाठी ज्या नागरी समाजाच्या (सिव्हिल सोसायटी) पुढाकाराची गरज आहे तो चीनमध्ये परिपक्व झालेला नाही, किंबहुना साम्यवादी पक्षाने त्या नागरी समाजालासुद्धा आत्मसात केले आहे. चीनच्याच साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार हा पक्ष म्हणजे चिनी समाजातील रक्तवाहिन्या आहेत. समाजाचा प्रत्येक घटक, प्रत्येक अंग साम्यवादी पक्षाने आतून व्यापलेले आहे. जोपर्यंत रक्त-शुद्धीकरणाची आणि नवे रक्त तयार होण्याची प्रक्रिया अविरत सुरू आहे, चिनी समाजात साम्यवादी पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nमुळात समाजामध्ये गरीब, श्रीमंत व मध्यमवर्गीय नेहमी अस्तित्वात असतात. अगदी decl (वर्गातीत) झालेल्या समाजातसुध्दा. याचे कारण म्हणजे संपत्तिसंचय व स्वहितरक्षण हा माणसाचा स्वभाव आहे. त्यात गैर काही नाही. मात्र सत्ता मिळवण्यासाठी समाजाचे वर्गीय विश्लेषण करण्याचा अट्टहास, सत्ता मिळाल्यानंतर वर्गातीत समाजव्यवस्था साध्य केल्याची धूळफेक व साम्यवादाच्या फोलपणाची जाणीव झाल्यानंतरही त्याचे श्रेष्ठत्व सिध्द करण्याचा आटापिटा या 3 गोष्टीतच बहुतांश साम्यवादी नेत्याची आयुष्ये खर्ची पडतात. भारतातही अशी अनेक उदाहरणे सापडतील.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fengsui-article/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-114030700012_1.html", "date_download": "2018-04-21T07:46:18Z", "digest": "sha1:QX3EFSZRQR2IHAZXCPWNTRURPHSU6ACT", "length": 9932, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फेंगशुईद्वारे ऑफिसमध्येही मिळवा सकारात्मक ऊर्जा... | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेंगशुईद्वारे ऑफिसमध्येही मिळवा सकारात्मक ऊर्जा...\nऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे आज काल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. पण, ऑफिसच्या कामाचा तणाव, सहकाऱ्यांशी वादविवाद आणि स्पर्धा यांमध्ये तुमचा दिवस जात असेल तर तुमचं कामात कधीच लक्ष लागू शकणार नाही. आपसूकच पाय एकमेकांचे पाय खेचण्याच्या स्पर्धेत तुम्हीही ओढले जाल. पण, सगळ्या वातावरणापासून वेगळं राहून आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर तुमच्या टेबलवरच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे.\nआपण पूर्ण ऑफिसची वास्तू तर बदलू शकत नाही पण आपल्या ऑफिसच्या टेबलचा वास्तू तर ठीक करूच शकतो. टेबलाला वास्तूच्या अनुरूप ठेवणे जरूरी आहे कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पाहा, फेंगशुईमध्ये काय काय उपाय दिलेत तुम्हाला तुमचा टेबल सजवून सकारतात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी :-\nटेबलावर फेंगशुईचा क्रिस्टल ग्लोब जरुर ठेवून त्याला दिवसातून तीन वेळा फिरवायला पाहिजे. याने तुम्हाला काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल.\nटेबलाची दिशा अशी हवी की पाठ भिंतीकडे असली पाहिजे.\nदारिद्र्याला आमंत्रण देते फाटकी जींस\nआज तुमचा वाढदिवस आहे (20.09.2016)\nसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन\nवास्तु प्रमाणे घरात लावा ही झाडं\nखासगीपण जपणारी जागा म्हणजे : बेडरुम\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nदेशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा ...\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nया राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा\nदेशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि ...\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार ...\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/grape-business-in-a-poor-condition-1615416/", "date_download": "2018-04-21T07:37:11Z", "digest": "sha1:6HMXP36WMZH636LHUONSO3AAKOQ6EW7A", "length": 23031, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Grape business in a poor condition | निकषांच्या स्पष्टतेअभावी द्राक्ष निर्यातदार संभ्रमात, | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nनिकषांच्या स्पष्टतेअभावी द्राक्ष निर्यातदार संभ्रमात\nनिकषांच्या स्पष्टतेअभावी द्राक्ष निर्यातदार संभ्रमात\nकाही देशांत आयातीसाठी वेगवेगळे निकष\n‘अपेडा’ने भूमिका स्पष्ट करण्याची गरज; काही देशांत आयातीसाठी वेगवेगळे निकष\nवैशिष्टय़पूर्ण चवीमुळे जगातील बहुतांश देशात आपली हक्काची बाजारपेठ निर्माण करणाऱ्या भारतीय द्राक्षांसमोर यंदाच्या हंगामात काही देशांमध्ये निर्यातीविषयी संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी द्राक्ष आयातीसाठी वेगवेगळे निकष निश्चित केले आहेत. या निकषांची ‘अपेडा’ (कृषी व प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण) स्पष्टता करीत नसल्याने निर्यातदार त्या देशांमध्ये द्राक्ष पाठवावीत की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यातच, परदेशी व्यापार विभागाने परिपत्रकाद्वारे उपरोक्त निकषांचे उल्लंघन झाल्यास दंड आणि निर्यात परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे यंदाच्या हंगामात निर्यातीवर परिणाम होण्याची धास्ती व्यक्त होत आहे.\nद्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ. मागील हंगामात तब्बल दोन लाख ३२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून दोन हजार कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. या हंगामात द्राक्ष बागा परतीच्या आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाली असताना हे नवीन संकट उभे ठाकले आहे. कृषिमाल आयात करताना प्रत्येक देशाचे द्राक्ष मण्यांचा आकार, द्राक्ष घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचे अंश आदींवर आधारित काही निकष आहेत. या निकषांचे पालन करीत भारतीय द्राक्षांनी युरोपीय देशांत आपली ओळख निर्माण केली. २०१० हे वर्ष त्यास अपवाद ठरले होते. कीटकनाशकांचे अधिक अंश आढळल्यावरून काही देशांनी भारतीय द्राक्षे नाकारली होती. तेव्हापासून कीटकनाशकांची तपासणी केल्याशिवाय त्या देशांमध्ये माल पाठविला जात नाही.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nया वर्षी हंगामाला सुरुवात होण्याच्या सुमारास अपेडाने रशिया, चीन आणि इंडोनेशियासह संयुक्त अरब अमिरात यांनी निकष जाहीर केल्याची कल्पना दिली होती, परंतु हे निकष नेमके काय, याबद्दल आजपर्यंत निर्यातदार अनभिज्ञ आहे. त्यांची स्पष्टता करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अपेडाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार द्राक्ष निर्यातदार संघटनेने केली आहे. सद्य:स्थितीत काही देशात द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे. त्या देशांमध्ये विहित निकषांच्या आधारे तपासणी होईल की नाही हे सांगता येत नाही. पण, तपासणी झाल्यास पुन्हा सात वर्षांपूर्वीसारखे संकट ओढवू शकते, अशी निर्यातदारांना भीती आहे.\nभारतीय द्राक्षांसाठी रशिया ही मोठी बाजारपेठ आहे. गतवर्षी रशियाला सुमारे २७ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. संयुक्त अरब अमिरातला १२ हजार मेट्रिक टन द्राक्षे पाठविण्यात आली. या दोन देशांसह इंडोनेशिया आणि चीनने द्राक्ष आयातीसंदर्भात निकष निश्चित केले वा बदलले आहेत, याबद्दल अनभिज्ञ आहेत. अपेडाने एका बैठकीच्या इतिवृत्ताचा संदर्भ देऊन उपरोक्त निकषानुसार द्राक्षे पाठवावीत, असे सूचित केले. कीटकनाशकांच्या अंशाचे प्रमाण वा तत्सम बाबींचा अंतर्भाव असणारी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची जबाबदारी अपेडाने स्वीकारली नाही. निर्यातदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर माल पाठवावा, असा पवित्रा अपेडाने स्वीकारल्याचा आरोप द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी केला. या स्थितीत काही निर्यातदार धोका पत्करून उपरोक्त देशात माल पाठवीत आहेत. कित्येक जण माल पाठवण्यास तयार नाही. ज्यांनी माल पाठविला नाही, त्यांना निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेऊन आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. या घडामोडीत परदेशी व्यापार विभागाने काढलेल्या परिपत्रकाने गोंधळात भर घातली. निकषांनुसार माल न पाठविल्यास दंड आणि निर्यातदार परवाना रद्द होण्याची कारवाई होऊ शकते, असे सूचित करण्यात आले. ज्या देशांचे निकष ज्ञात आहेत, त्या अनुषंगाने अपेडाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी द्राक्ष निर्यातदार संघटनेची मागणी आहे.\nद्राक्ष निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्य़ात ३० हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. उपरोक्त देशांमधील निर्यातक्षम द्राक्षांमधील कीटकनाशकांची पातळी काय आहे, याबद्दल मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध होण्याची गरज आहे. या घडामोडींचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निर्यातीवर होऊ शकतो. हंगामाच्या प्रारंभी निर्यातक्षम द्राक्षांना ११० ते १२० रुपये किलोपर्यंत मिळालेला भाव जानेवारीच्या सुरुवातीला ८० ते ९० रुपयांपर्यंत खाली आला आहे. जानेवारीच्या मध्यानंतर मुबलक द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्या वेळी हे भाव आणखी खाली येतील. निकषांची स्पष्टता न झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे देशांतर्गत बाजारात विकण्याची वेळ येऊ शकते.\nभारतीय द्राक्षांची प्रतिमा जपावी\nद्राक्षनिर्यात प्रक्रियेत कोणताही गोंधळ झाला की, निर्यातदार, संघटना आणि उत्पादकही सरकारी कार्यपद्धतीला दोष देण्यात समाधान मानतात. उत्पादकाने स्वत:वर र्निबध लावणे, निकषांची पूर्तता करणाऱ्या चांगल्या दर्जाचा माल निर्यातीसाठी देणे आवश्यक आहे. अनेकदा तसे घडत नसल्याने निकषांची पूर्तता न करणारा मालही परदेशात गेल्यास एकूणच भारतीय द्राक्षांची प्रतिमा खराब होऊ शकते. या सर्वाची आर्थिक झळ अखेर उत्पादकाला बसते. माल खराब असल्याचे कारण देऊन निर्यातदार हात वर करतात. निश्चित केलेला भाव पाडून दिला जातो. अनेकांना पैसेही मिळत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी उत्पादकाने केवळ चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे निर्यात करून परदेशी बाजारात भारतीय द्राक्षांची प्रतिमा जपण्याची आवश्यकता आहे. – धीरज तिवारी, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, वणी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/accountspeinfo.asp", "date_download": "2018-04-21T07:37:29Z", "digest": "sha1:4IT5UYGIYLXTAG4KV4E4AWO3W25KYSDU", "length": 4483, "nlines": 33, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nवाणिज्य विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nशिष्यवृत्ती / वाणिज्य विभाग विशिष्ठ महित्ती\n1 टाईपिंग संस्था यादी\n2 शिष्यवृत्ती / वाणिज्य विभाग विशिष्ठ महित्ती\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/jaipur-delhi-deadbody-hang-on-nahargad-fort-padmavati-film-protest-482481", "date_download": "2018-04-21T07:43:22Z", "digest": "sha1:ARX4KOG56UBOLLE3A6VVJF2HZXU66FCO", "length": 15339, "nlines": 145, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "जयपूर: पद्मावती वाद : 'हम पुतले जलाते नहीं, लटकाते है'", "raw_content": "\nजयपूर: पद्मावती वाद : 'हम पुतले जलाते नहीं, लटकाते है'\nपद्मावती सिनेमाचा विरोध दिवसेंदिवस भीषण रुप धारण करतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. कारण आतापर्यंत तोडफोड करुन निषेध करणाऱ्या लोकांकडून चक्क हत्या केल्याचा दावा केला जातोय.\nजयपूरजवळच्या नाहरगड किल्ल्यावर एका तरुणाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही हत्या होती आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी या गडावरच्या पायथ्याशी असणाऱ्या दगडांवर अनेक धमक्यांचे निनावी संदेश लिहिण्यात आले आहेत.\nज्यात हम पुतले नही जलाते, लटकाते है... असा मजकूर लिहिण्यात आला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nजयपूर: पद्मावती वाद : 'हम पुतले जलाते नहीं, लटकाते है'\nजयपूर: पद्मावती वाद : 'हम पुतले जलाते नहीं, लटकाते है'\nपद्मावती सिनेमाचा विरोध दिवसेंदिवस भीषण रुप धारण करतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. कारण आतापर्यंत तोडफोड करुन निषेध करणाऱ्या लोकांकडून चक्क हत्या केल्याचा दावा केला जातोय.\nजयपूरजवळच्या नाहरगड किल्ल्यावर एका तरुणाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही हत्या होती आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी या गडावरच्या पायथ्याशी असणाऱ्या दगडांवर अनेक धमक्यांचे निनावी संदेश लिहिण्यात आले आहेत.\nज्यात हम पुतले नही जलाते, लटकाते है... असा मजकूर लिहिण्यात आला आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:54:47Z", "digest": "sha1:HMIQKV3WQ24EXY5W2MPHDG4HRHB4ZX6J", "length": 27683, "nlines": 301, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बलुतं:- दया पवार", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, ३ मे, २०१३\nदया पवारांचं बलुतं तसं प्रचंड गाजलेलं पुस्तक. ग्रंथालीला प्रकाशन व्यवसायात जम बसवुन देणारं हे पुस्तक. त्यानंतर उपरा व आमचा बाप... सारखी पुस्तक ग्रंथालीनी मराठी वाचकना दिली. मी उपरा व आमचा बाप... वगैरे पुस्तक खूप आधीच वाचली पण बलुतं तेवढं टाळत होतो. त्याला कारण काय तर मी बलुतची परिक्षण वाचलं होतं व ईतरांच्या तोंडून जे ऐकलं होतं त्यातून माझं मत असं बनलं की बलुतं म्हणजे “महारवाड्यातली लफडी” मग कशाला वाचायचं ते पुस्तकं. कोणत्याही पुस्तकापेक्षा माझा प्रत्यक्ष अनूभव प्रचंड दांडगा की.... कोणत्याही पुस्तकापेक्षा माझा प्रत्यक्ष अनूभव प्रचंड दांडगा की... महारवाड्यातली लफडी ईतरांकडून ऐकावी ते गैरमहारानी... ज्यांचं आयुष्यच तिथे गेलं त्याला काय गरज हे पुस्तक वाचायची महारवाड्यातली लफडी ईतरांकडून ऐकावी ते गैरमहारानी... ज्यांचं आयुष्यच तिथे गेलं त्याला काय गरज हे पुस्तक वाचायची असा माझा एकंदरीत स्टान्स होता.\nकधितरी बलुतं विकत आणलं होतं खरं पण उपरोक्त कारणामुळे ते न वाचता तसच पडलं होतं. परवा माझ्याकडे वाचायला एकही पुस्तक नव्हतं म्हणून अडगळीतून बलुतं काढलं. अन एवढे वर्ष हे पुस्तक न वाचल्याचा मोठा पश्चाताप झाला. तसं बलुतंमध्ये रेखाटलेला महारवाडाही माझ्यासाठी कित्येक बाबतीत नवा होताच म्हणजे मी अनुभवलेला महारवाडा व दगड्यानी १९३५-५५ पर्यंतचा बलुतं मधुन मांडलेला महारवाडा यात प्रचंड तफावत आहे. काही काही गोष्टीतर हादरवून सोडणा-या आहेत.\nकावाखाना: बलुतंमधलं कावाखाना मनाला चटके लावून जातो. कावाखाना म्हणजे दया पवारांचं मुंबईतलं वास्तव्याचं ठिकाण. तिथेलं वातावरण, बायका, शेजारचे जुगाराचे अड्डे वगैरे... तरी सुद्धा त्याची दुसरी एक बाजूही येतेच व ती म्हणजे हे सगळं जरी असलं तरी कावाखाण्यातली माणसं कशी एकमेकांशी जुडलेली असतात याचे दिलेले अनेक संदर्भ सुखावणारे आहेत. त्यातल्या त्यात हाईट करणारा संदर्भ म्हणजे एक माणूस असतो ज्याची ठेवलेली बायको/बाई त्याच्या पगारावर डल्ला मारते खरं पण रात्री मात्र त्याला हातही लावू देत नाही. हे जेंव्हा कावाखानातल्या ईतर बायकाना कळतं तेंव्हा एकदिवस सगळ्या बायका बळजबरीनी त्या माणसाचं हनिमून घडवून आणतात... कसं तर त्या बाईला सगळ्या बायका धरतात व खाटेवर झोपवतात. तीचे दोन हात दोन बायका धरतात व आजून दोन बायका पाय फाकवून धरतात... अन नव-याला सांगतात... “आता तू चढ हिच्यावर...” अन तो तो चढतो. आई गं... हे वाचून हासून हासून माझी पार वाट लागली. एकंदरीत कहरच म्हणावं लागेल हे प्रकरण. कावाखान्यातले असे अनेक प्रसंग भन्नाट आहेत अन हेलावणारेही आहेत.\nगावचा महारवाडा: बलुतंमध्ये पवारानी रेखाटलेला महारवाडा म्हणजे एक अनोखं विश्व. खरंतर माझं हेच मत होतं की एका महाराला त्या महारवाड्यांचं कसलं कौतुक सगळ्यानाच माहित असतं तिथलं आयुष्य कसं असत ते. पण नाही... पवारानी रेखाटलेला महारवाडा आपल्या अनुभवातल्या व ऐकिवातल्या महारवाड्यापेक्शा नक्कीच वेगळा आहे. कारण ते सगळे अनुभव चक्क १९४० च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे आजून बाबासाहेबांची बौद्ध धम्माकडॆ वाटचाल वा विचार व्हायचा होता तेंव्हाच्या त्या घटना आहेत. म्हणून त्या नक्कीच वाचनीय तर आहेतच पण अनेक अंगानी वेगळ्य़ा आहेत. महारवाड्यातली गटबाजी, तंटे, झगडे हे तर आहेतच पण आम्ही जे म्हणतो ना की महार बिचारे.... वगैरे साफ धुवून काढणा-याही काही घटना आहेत. महार त्या काळात सुद्धा मराठ्यांशी कसा झगडा मांडून बसत व नेमक्या वेळेवर नडून प्रसंगी मराठ्याना जेरीस आणल्या जात असे याचं वर्णण जबरदस्त आहे. अरे वर कारे करणा-या त्या घटना म्हणजे महार समाज कसा लढवय्या होता याचे पुरावेच आहेत.\nमहारांची बढाई: महार समाज बढाई मारण्यात तेंव्हाही कसा मागे नव्हता याचे अनेक उदाहरण व घटना बलुतंमध्ये आढळतात. आपण थेट पांडवांचे वंशज आहोत असा अभिमान बाळगणारे व त्यावरुन दिवस रात्र चकाट्या पिटणारे महार पवारानी मस्त रेखाटले आहेत. तेवढ्यावरच थांबतील ते महार कसले. दिल्लीत म्हणे पांडवांचे एक सिंहासन आहे अन ते अत्यंत गरम आहे... किती गरम तर त्यावर मके टाकले की त्याच्या लाह्या होतात ईतके ते गरम आहे म्हणे... त्या सिंहासनावर कोणीच बसू शकत नाही... पण बाबासाहेब मात्र त्या सिंहासनावर बसू शकतात तर त्यावर मके टाकले की त्याच्या लाह्या होतात ईतके ते गरम आहे म्हणे... त्या सिंहासनावर कोणीच बसू शकत नाही... पण बाबासाहेब मात्र त्या सिंहासनावर बसू शकतात त्या काळात अशी कथा महारवाड्यात सांगितली जायची म्हणे. हे वाचल्यावर हासून हासून माझी पुरेवाट झाली. त्याच बरोबर बहमणी राजाकडून मिळालेल्या ५२ अधिकाराची कथाही भन्नाट वाटली. असे अनेक किस्से आहेत.\nअनैतिक संबंध: ओघानेच अनैतिक संबंधही येणारच... पण त्यातल्या त्यात दोनचार घटना मात्र धक्कादायक आहेत. मराठ्यांच्या बायका महारासोबत झोपायच्या असा संदर्भ येतो. हे वाचून मी उडालोच. खेडेकरांचं पुस्तक वाचून माझं साधारण मत असं झालं होतं की मराठ्यांच्या बायकाना सहसा बाहेर जाण्याची गरज पडत नाही. पण दया पवारानी हे सगळं उडवून लावलं. असा काही नियम नसतो हे अधोरेखीत केलं. कहर म्हणजे ह्या मराठ्यांच्या बायका ज्या महारा सोबत झोपायच्या त्या ईतर वेळी मात्र विटाळ पाळायच्या. अगदी पिण्याचे पाणी सुद्धा त्या पुरुषाला वरुन ओंजळीत टाकायच्या अन एकांत मिळाला रे मिळाला की मग लगेच कवटाळायच्या... त्या काळात मराठा बायका महारासोबत झोपायच्या हे वाचून मी प्रचंड हादरलो.\nया पुस्तकात एकसे बढकर एक अशा नवनवीन गोष्टी लिहलेल्या आहेत. महारांच्या पोराना शिक्षणासाठी वसतीगृह तयार करुन दिल्यावर पोरं मास्तराशी झगडायची... कशासाठी तर म्हणे त्याना फीस्ट हवं असायचं. बापरे. म्हणजे हे फीस्टचं खूळ तेंव्हासुद्धा होतं म्हणायचं. पण त्याच बरोबर शिक्षण घेण्याची जिद्दही महारात ईतरांपेक्षा तौलणिकदृष्ट्या अधिक होती व त्याचे परिणामही कसे दिसू लागले हे या पुस्तकातून अत्यंत प्रभाविपणे मांडले आहे. अगदी पवारांसोबत शिकणारे अनेक विध्यार्थी सरकार दरबारी अधिकारी झाल्याचे संदर्भ वाचून बरे वाटते.\nआंबेडकर चळवळीला बगल: या पुस्तकातील एक महत्वाची गोष्ट अशी की बलुतंमध्ये आंबेडकर चळवळीबद्द्ल काहीच नाही. जेंव्हा की या काळात आंबेडकर चळवळीचे वारे देशभर घो घो करत जात होते तरी दया पवाराना त्याचा स्पर्श तेवढासा झाल्याचे जाणवत नाही. थोडेफार संदर्भ येतात खरे पण तेवढ्या पुरताच येतात. पण भाऊसाहेब गायकवाडांचे मात्र जागोजागी संदर्भ आले आहेत. अन भाऊसाहेब हे त्यांचे आदर्श असल्याचंही कुठेतरी एका वाक्यात लिहलं आहे. देव सोडण्याची प्रक्रिया व अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे संदर्भ ईथे आहेत.\nयापलिकडे बलुतंमध्ये बरच काही आहे. महारांची त्या काळाची जिवनशैली कशी होती याचं ते डॉक्यूमेंटेशनच आहे. तर त्याच बरोबर ईतर समाजाचंही बरच वर्णन येतं. अनेक कारणासाठी वाचावं असं एक मस्ट रीड पुस्तक आहे हे...\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nडा.मेजर मधुसूदन चेरेकर ४ मे, २०१३ रोजी ६:३५ म.पू.\nबलुतं मध्ये एक वाक्य आहे,\" मुसलमानही अस्पृश्यता पाळतात ..हे पाहून मी उडालोच\" पु.ल.देशपांडे यांचा अभिप्रायही सर्वांनी वाचावा असा आहे.\nM. D. Ramteke ४ मे, २०१३ रोजी १२:१५ म.उ.\nखैरमोडे लिखीत बाबासाहेबांच्या चरित्रात औरंगाबदची एक घट्ना येते. बाबासाहेब नाशिकहून आपल्या कार्यकर्त्यांसकट औरंगाबाद जवळचा दौलताबाद किल्ला पाहायला जातात. त्याना तहान लागते तेंव्हा तिथल्या विहिरीतन/ की तलावतनं (मला आता निट आठवत नाहीये) पाणि पिल्यावर मुसलमान लोकं ओरडा करतात व बाबासाहेबांच्या अंगावर धावून जातात. महारानी आमचं पाणि बाटवलं म्हणून हमरी तुमरीवर येतात. नंतर बाबासाहेबानी आपल्या भीम स्टाईलनी समाचार घेतला तो भाग वेगळा. पण मुसलमान अस्पृश्यता पाळायचे हे मात्र नक्की.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-४ (लेनीन-I)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-३ (कम्युनिस्ट जाहिरनामा)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)\nकार्ल मार्क्स हा बुद्धाचा लहान भाऊ\nगंदे मातरम... गंदे मातरम...\nकबीर कला मंच : (कम्युनिस्ट कला मंच)\nकम्यूनिजम एक अभिशाप: भाग-१ (साम्यवादाची सुरुवात )...\nएका आंबेडकराचा प्रवास कम्युनिज्मकडे\nबीफ बिर्यानी (गायीच्या मटनाची बिर्यानी)\nप्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा\nकबीर कला मंच आणि आंबेडकरवाद...\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2008/11/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T07:35:58Z", "digest": "sha1:E6X2V6RK3B4T3NQJRJ4UD5U43L7Y76MF", "length": 40635, "nlines": 313, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: \"उडिशा\" दर्शन-२", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nओरिसा कलेचे आगर आहे. भुबनेश्वरच्या रस्त्यांवरील दुभाजक असू देत, खासगी घरांकरता निवडलेले ग्रिलचे डिझाइन असू दे, रस्त्याकाठच्या दिव्यांकरता निवडलेले कलापूर्ण खांब असू देत, मोहक वक्ररेषा आणि बारीक-बारीक कलाकुसर मनाला सारखी मोहवत राहते. जरी आम्ही आमच्या पर्यटनात रुपेरी तारेच्या अलंकारांचे माहेरघर ‘कटक’ समाविष्ट केलेले नव्हते, तरी तसल्याच पितळी तारेच्या कलाकुसरीच्या वस्तूंनी 'एकम्रा हाटा'त आमचे लक्ष वेधून घेतले होते. 'एकम्रा हाट' हे उडिशा सरकारने भुबनेश्वरला उभारलेले एक कायमस्वरूपी हस्तकला प्रदर्शन आहे. पर्यटकाने खेरिददारीत रुची नसली तरी अवश्य पाहावेच असे आहे. भुबनेश्वरच्या बिजू पटनाईक विमानतळापासूनच उडिया कलात्मकतेचे दर्शन होऊ लागते. एकम्रा हाटातील स्वागत कक्षात ते अधिकच प्रकर्षाने प्रकट होते. ओरिसा सरकारच्या अधिकृत प्रवासीनिवासांना (हॉटेलांना) \"पंथनिवास\" म्हणतात. सर्वच पंथनिवासांतील खोल्या बैठकीच्या सामानांनी (फर्निचरने) सुसज्ज असत. पंथनिवासातील उपाहारगृहा (रेस्तराँ) मध्ये परवराच्या कापांना बेसन लावून तळलेले काप क्षुधोत्तेजक (स्टार्टर्स) म्हणून देत असत. ही पाककृती (रेसिपी) आम्हाला बेहद्द आवडे. याला ते लोक ‘परवर भाजा’ म्हणत.\nराजाराणी मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाचे ताब्यात आहे. त्यांच्या ताब्यातील अत्यंत सुव्यवस्थित स्मारकांचे (मॉन्युमेंट्स) हे एक उदाहरण आहे. हल्ली ओरिसात \"राजाराणीय\" म्हणून ओळखल्या जात असलेल्या वालुकाश्माने हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. सध्या त्यात मूर्ती नाही. मात्र ती शिवाची मूर्ती वा लिंग असावे, याचे पुरावे बाह्य बांधकामात सापडत असल्याचे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या पुस्तकात म्हटले आहे. कदाचित या मंदिरावरूनच या प्रकारच्या दगडांना \"राजाराणीय\" म्हणू लागले असावेत. डौलदार बांध्याच्या देखण्या नर्तिका आणि दिक्पाल हे राजाराणी मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सलग दगडातून कोरून काढलेल्या उभ्या कलात्मक गजांच्या खिडक्या हे ही एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्या खिडक्यांमुळे, मंदिराला खऱ्याखुऱ्या वास्तवास, दगडात साकार करण्याचे श्रेय लाभते. खिडकीच्या प्रत्येक गजावरील नक्षी निराळी असून, सहज नजरेत भरते.\nउदयगिरी आणि खंडगिरी या दोन जवळजवळच्या टेकड्यांवरील लेण्या, भुबनेश्वरच्या नैरृत्येकडील खुर्दा मार्गावर शहराबाहेर आहेत. उदयगिरी भारतीय पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असून त्यावर चढण्यास तिकीट आहे. त्यावर चढल्यावर तिथून खंडगिरीची टेकडी दिसते. ओरिसात जागोजागी दिसणाऱ्या पांढऱ्या चाफ्याचा विशाल वृक्ष, उदयगिरीच्या जिन्याकाठीही आहे. खंडगिरीवरूनही उदयगिरीच्या लेण्या दिसतात.\nमुक्तेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, लिंगराज मंदिर ही सगळी मंदिरे आसपासच आहेत. लिंगराजमंदिरात फोटोग्राफीस मनाई आहे. सिद्धेश्वर मंदिराला सलग दगडातून कोरलेल्या खिडक्या आहेत. त्या म्हणजे कोरीव खिडकीकलेतील कमालच आहे. नागकन्यांचे स्तंभ आणि भूमितीय आकृत्यांची नक्षी जागोजाग दिसून येते. नागकन्यांची कमनीयता नेत्रदीपक आहे. सिंहाचे हत्तीवर वर्चस्व दाखवणारी शिल्पे दारांवर दिसून येतात. ती बुद्ध धर्मावर हिंदू धर्माने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानली जातात.\nभुबनेश्वर, खुर्दा, बरकूल, रांभा, गोपालपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या दोन्ही बाजूस नजर पोहोचेतोवर भाताची शेती पसरलेली आहे. हिरव्या पोपटी रंगाच्या सर्व छटांनी समृद्ध हिरवाईने डोळे निवतात. क्षितिजापर्यंत पसरलेल्या भातशेतीमधून सरळसोट जाणारा रस्ता आकाशातून पाहताना 'नो एंट्री' च्या चिन्हासारखा दिसत असावा. राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचा तो एक हिस्सा असल्याने त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे. जिथे काँक्रीटीकरण झालेले आहे तिथे रस्त्याची अवस्था छानच आहे. एरव्ही अतिशय खराब.\nबरकूलच्या पंथनिवासाचे कार्यालय म्हणजे एक कौलारू टुमदार बंगला होता. मात्र, आम्ही राहिलो ती इमारत जुन्या प्रकारची सिमेंट काँक्रीटची दुमजली इमारत होती. जिच्या वरच्या मजल्यावर आम्ही राहिलो. उतरायला सरळसोट उतरता जिना दाराबाहेरच होता. जिन्याच्या चौकातून समोरचे धाब्याचे घर व्यवस्थित दिसे. उपाहारगृह दूरवर होते. त्याच्यामागे वरकरणी तंबूसारखी दिसणारी सिमेंट काँक्रीटची टुमदार घरे ओरिसा पर्यटन विकास महामंडळाची सुट्टीकालीन घरे (हॉली-डे होम्स) होती.\nमात्र सकाळी जेव्हा आम्ही जलप्रवासाला बाहेर पडलो होतो तेव्हा, सूर्य तळपत होता. ऊन लागू नये म्हणून आम्ही डोक्याला फडकी ओली करून बांधलेली होती. त्यातही उकाडा होऊन फडके उतरवावे लागे. सभोवताल क्षितिजापर्यंत हिरवेगार पाणी दिसे. क्षितिजापर्यंत वर्तुळाकार कुठल्याही दिशेला किनारा दिसू नये एवढा चिल्का सरोवराचा विस्तार भव्य आहे. पावसाळ्यात एकूण १, १६५ वर्ग किलोमीटर्स एवढे विस्तृत क्षेत्र या जलाशयाने व्यापलेले आहे.\nबरकूलच्या पंथनिवासा पाठीमागे असलेल्या जेटीवरून आपण नेहमी चित्रात पाहतो तसल्या बदक, राजहंस इत्यादी आकारांच्या सुरेख नावा जलाशयात बांधून ठेवलेल्या दिसत. तिथे विस्तीर्ण चिल्का सरोवराचा साधारणतः एखाद किलोमीटर व्यासाचा भाग दगडमातीच्या बंधाऱ्याने बंदिस्त केलेला आहे. त्याला मुख्य जलाशयात शिरण्यासाठी एक तोंड होते. मुखातून लांबवर प्रवास करणाऱ्या स्वयंचलित होड्या व पडाव बाहेर जाऊ शकतात. उडिशा शैलीचे शिकारा (छताच्या नावा) मात्र या पाळीच्या मर्यादेतच प्रवाशांना फिरवून आणतात. त्यांच्या फेरीची वेळ संध्याकाळची ठरवलेली असते. गुडुप अंधार, निरव शांतता आणि वेड लावणारे गार वारे, अशात केवळ एक नावाडी तीन-चार प्रवाशांना छताच्या नावेत बसवून, बांबूने वल्हवत साधारणतः तासाभराचा फेरफटका, बंदिस्त जलाशयात, बांधाच्या काठाकाठाने घडवून आणतो. हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. जलाशयाची खोली कुठेही दहा पंधरा फुटांहून जास्त नसली, तरीही बांबूच्या एका वल्ह्यासरशी हळूच, नाव बरेच अंतर पार करून नेण्याचे कसब आश्चर्यकारक होते.\nबरकूलमध्ये स्वयंचलित होडीने चिल्का सरोवरात दूरवर फेरी करून कालीजय मंदिराचे बेट आणि नालबन नावाचे बेट दाखवले जाते. कालीजय बेटावर एक विहीर होती. बेटावर आम्हाला एक सौर दिवाही पाहायला मिळाला. भारत सरकारच्या, अपारंपरिक, पुनर्नविनीक्षम, ऊर्जास्त्रोतांच्या खात्यात आमचे वैदर्भीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवार साहेब आल्यापासून, अशा गोष्टींकडे आमचे हमखास लक्ष जाते. कालीजय मंदिराची एक कथा पर्यावरणीय प्रशिक्षण केंद्राने (Enviromental Education Center) तिथे एका फलकावर नोंदवून ठेवलेली आहे. ती खाली दिलेलीच आहे.\nनालबनात आम्ही पोहोचलो ते वनखात्याच्या शेवाळं-भेदक होड्यांनी निर्माण केलेल्या कालव्यांतून. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते तेव्हा हे सारे कालवे कोरडे पडून मोठे विस्तीर्ण बेट दिसू लागते, असे नावाडी सांगत होता. आम्ही मात्र ज्या निरीक्षण घराच्या पडवीतून आजूबाजूचा पाण्यात बुडालेला परिसर पाहत होतो त्या निरीक्षणघरापुरतेच ते बेट सीमित झालेले दिसत होते. नाव मनोऱ्याच्या चौथऱ्याशी उभी करून आम्ही वर निरीक्षण करण्यास गेलो.\nसभोवताल सर्व पाणथळ भाग दिसत होता. कुठे कुठे जमिनीत रोवलेल्या बांबूची टोके वर दिसत. त्यावर पाण्यात बुडी मारून नुकतीच माशाची शिकार साधलेले पाणकावळे पंख सुकवताना दिसत. यांव्यतिरिक्त एक मोठासा करकोचा आणि एक भला थोरला बगळाच काय तो पाहता आला. नाही म्हणायला छोटे छोटे पक्षी, टिटव्या दर्शन देत होत्याच. जानेवारीत इथे लाखो स्थानांतर करणारे पक्षी येतात असे जरी सारखे ऐकत आलेलो असलो तरी सध्या ऑक्टोबर अखेरीस मात्र अगदीच तुरळक आणि लहान सहान पक्षी आसपास दिसून येत होते.\nकालीजय मंदिराची कथा आणि अग्नीपंखी पक्षांचे सैन्य\nपरिकुडा वंशाच्या भागिरथी मानसिंगाच्या कारकीर्दीत, खुर्दाच्या राजाने मानसिंगाशी युद्ध पुकारले. पराभवाच्या नामुष्कीतून सोडवण्यासाठी, मानसिंगाने कालीदेवीची प्रार्थना केली. लढाई सुरू होण्याआधीच अग्नीपंखी पक्षांचा मोठा थवा उपजीविकेच्या शोधात, युद्धभूमीजवळच येऊन दाखल झाला. खुर्दाचा राजा ससैन्य येऊन पोहोचला. त्याला वाटले की हे मानसिंगाचेच सैन्य असले पाहिजे. त्यांच्या प्रचंड संख्येपुढे आपले सैन्य टिकाव धरणार नाही असे वाटून तो तसाच माघारी परतला. अशाप्रकारे अग्नीपंखी पक्षांची कुमक येऊन पोहोचल्यानेच मानसिंगाचा पराभव टळला. त्या पक्षांना कालीदेवीनेच पाठवले असावे असा मानसिंगाला विश्वास होता. तेव्हापासून त्याच्या राज्यात कालीजय देवीची पूजा केली जाते. ते बेटही कालीजय बेट म्हणूनच ओळखले जाते. मंदिराच्या आसपास हर तऱ्हेची दुकाने प्रसादाचे, कलाकुसरींचे ऐवज मांडून थाटलेली होती.\nLabels: \"उडिशा\" दर्शन-२, गद्य, प्रवासवर्णन, भुबनेश्वर\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/06/blog-post_08.html", "date_download": "2018-04-21T07:37:51Z", "digest": "sha1:GU4ZRZ2Q56I5BBO42WIFEJOKT7VZKRIN", "length": 27371, "nlines": 103, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: आंतररष्ट्रीय सौजन्य !!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ८ जून, २००९\nगाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चिंक्याने (चायनीज माणसाने) सॉल्लीड आक्षेप घेतला.\nसांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न. ज्याला हाँक असं म्हणतात.\nसाधारण सकाळी मुलाची बस ८.३० ला येते. बाहेर वातावरण चांगलं असलं.. म्हणजे पाऊस नसला, थंडी नसली, किंवा लख्ख सूर्यप्रकाश असला आणि लेकाचं वेळेत आवरून घरातून बाहेर पडायला उशिर झाला नसला तर मी लेकाला घेऊन त्या स्कूल बसच्या पिकअप पॉईंटवर चालतच जाते. पण साधारण इथलं वातावरण असं की, आठवड्यातले २ दिवस थंडी २ दिवस पाऊस.. त्यामुळे गाडी न्यावीच लागते. अशीच एकदा गाडी पार्क केली, लॉक केली आणि लॉकिंग हाँक झाल्यावर घराकडे निघाले. तर पाठीमागून \"एक्सक्युज्मी...\" अशी हाक आली. वळून पाहिलं.. तर एक चिंकी होता. माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, \"यू लॉक योर कार अँण्ड इट हाँक्स विच इज इरिटेटींग फॉर मी..\" मी विचारलं ,..\" का\" अशी हाक आली. वळून पाहिलं.. तर एक चिंकी होता. माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, \"यू लॉक योर कार अँण्ड इट हाँक्स विच इज इरिटेटींग फॉर मी..\" मी विचारलं ,..\" का\" म्हणाला, \"मी दचकून जागा होतो त्या हॉर्न ने.. मला वाटतं आपण हाय वे वर आहोत आणि कोणीतरी हाँक करतं आहे..\" मी म्हणाले ,\" पण मी मुद्दाम नाही करत, गाडी लॉक केली की हाँक होते.. मी काय करू\" म्हणाला, \"मी दचकून जागा होतो त्या हॉर्न ने.. मला वाटतं आपण हाय वे वर आहोत आणि कोणीतरी हाँक करतं आहे..\" मी म्हणाले ,\" पण मी मुद्दाम नाही करत, गाडी लॉक केली की हाँक होते.. मी काय करू\" मग मला म्हणाला, \"रिमोटचं बटन एकदाच दाबलं की गाडी लॉक होते, दुसर्‍यांदा दाबतेस तेव्हा फक्त हाँक होते.. तू दुसर्‍यांदा बटन दाबू नको.. मला खूप त्रास होतो.. मी दचकून उठतो.\" मी म्हणाले, \"मी प्रयत्न करेन.. \" झालं\" मग मला म्हणाला, \"रिमोटचं बटन एकदाच दाबलं की गाडी लॉक होते, दुसर्‍यांदा दाबतेस तेव्हा फक्त हाँक होते.. तू दुसर्‍यांदा बटन दाबू नको.. मला खूप त्रास होतो.. मी दचकून उठतो.\" मी म्हणाले, \"मी प्रयत्न करेन.. \" झालं विषय संपला. ही गोष्ट मी नवर्‍याला संध्याकाळी सांगितली. तो म्हणाला, \"ठीक आहे.. सोडून दे.\"\nहे सगळं होऊन साधारण ८-१० दिवस झाले.. आणि पुन्हा एकदा चुकून माझ्याकडून लॉक करताना हाँक झालं. मी घरात येऊन साधारण ५ मिनिटे झाली आणि हा माणूस पॅटीओच्या काचेतून डोकावून आत पाहू लागला. मी दार उघडलं. नशिबाने नवरा होता घरी अजून. त्याला बघितल्या बघितल्या नवरा मराठीतून म्हणाला, \"गाढवाला हकलून लावयला पाहिजे...\" त्याने असं म्हणताच फस्स्कन् आलेलं हसू मी कसं बसं दाबलं. मग येऊन नवरा त्याच्याशी बोलू लागला. आपण दोघेही सभ्य आहोत याची जाणीव ठेऊन दोघेही एकमेकाशी बोलत होते. तोही हसत हसत सांगत होता \"तिला २ दा बटन दाबू नको म्हणून सांग.. कारण मी एकदम दचकून जागा होतो. मला वाटतं मी हाय वे वर आहे .. आणि माझ्याकडून काहीतरी चुकलं म्हणून कोणीतरी मला हाँक करतं आहे.. माझी झोप मोड होते.\" नवरा म्हणाला, \" फोर्ड कंपनीनेच जर आता तशी हॉकिंक सिस्टिम ठेवली आहे तर आम्ही काय करणार आणि फक्त आमचीच कार हाँक नाही होत, इथे बर्‍याच आहेत कार्स ज्या लॉक होताना हाँक होतात.. कदाचीत दुसर्‍या एखाद्या कार मुळेही तुझी झोप मोडली असेल.. तुला आता माहितीये की आमची कार हाँक होते म्हणून तू आम्हाला सांगतो आहेस.\" चेहर्‍यावर अतिशय हसरे भाव ठेवत आणि अतिशय मृदू शब्दांत नवरा भांडत होता. आणि तो ही तितक्याच मृदूपणे नेहमीची हाय वे ची टेप लावत होता. हे पाहून माझी मात्र सॉल्लिड करमणूक होत होती. नवरा म्हणाला त्याला, \" तू असं कर कानात कापसाचे बोळे घालून झोपत जा..\" तर त्याचं उत्तर असं ,\" मग मला फायर अलार्म वाजला तर ऐकू येणार नाही किंवा माझ्या शेजारी झोपलेला माझा लहान मुलगा खोकला तर ऐकू येणार नाही..\" त्याचं हे कारण ऐकून मात्र मला हसावं की रडावं हेच कळेना. फायर अलार्म वाजायला लागला की, अख्खी बिल्डिंग जागी होते.. असो.\nसहज बोलता बोलता मैत्रीणींमध्ये हा विषय निघाला. मी सांगितल्यावर आणखी एका मैत्रीणीने तिलाही त्या माणसाचा तसाच अनुभव आल्याचे सांगितले. मग मला वाटलं, हा माणूस मनोरूग्ण असावा. त्यानंतर आणखी एका मैत्रीणिकडून समजलं की, त्या चिंक्याने चिडून तिथल्या एकाची गाडीची काच फोडली होती. का तर.. ती गाडी हाँक होत होती. आणि नंतर स्वतःच जाऊन ती काच दुरूस्त करून घेऊन आला होता. हे ऐकल्यावर मात्र तो मनोरूग्ण आहे यावर मी शिक्कामोर्तबच केलं. पण हे ऐकल्यापासून माझं धाबं मात्र दणाणलं. काय सांगावं चुकून रिमोट्चं बटन दोनदा दाबलं गेलं आणि हा आला आणि गाडीची मोडतोड करून गेला तर तर.. ती गाडी हाँक होत होती. आणि नंतर स्वतःच जाऊन ती काच दुरूस्त करून घेऊन आला होता. हे ऐकल्यावर मात्र तो मनोरूग्ण आहे यावर मी शिक्कामोर्तबच केलं. पण हे ऐकल्यापासून माझं धाबं मात्र दणाणलं. काय सांगावं चुकून रिमोट्चं बटन दोनदा दाबलं गेलं आणि हा आला आणि गाडीची मोडतोड करून गेला तर मी गाडी लॉक करताना आणखीनच काळजी घेऊ लागले.\nआजकाल जरा वातावरण चांगलं असतं. थंडी खूपच कमी झाली आहे पावसानेही जरा उसंत घेतली आहे. त्यामुळे सकाळी मुलाला चालतच सोडायला जाते स्कूलबसच्या थांब्यापाशी. आजही मस्त चालत गेले. . बस गेल्यावर मी घरी आले. येऊन बसते न बसते तोच.. चिंकट (की चिकट) चेहरा पॅटीओच्या काचेतून आत डोकावून पहाताना दिसला. मी उठून दार उघडलं..(अरेरे) चेहरा पॅटीओच्या काचेतून आत डोकावून पहाताना दिसला. मी उठून दार उघडलं..(अरेरे नवरा गेला होता ऑफिसला:( आता मलाच भांडायला हवं याच्याशी तेही थोबाडावर सौजन्य ठेऊन नवरा गेला होता ऑफिसला:( आता मलाच भांडायला हवं याच्याशी तेही थोबाडावर सौजन्य ठेऊन). \"तू आत्ता १५ मिनिटांपूर्वी आलीस का घरी). \"तू आत्ता १५ मिनिटांपूर्वी आलीस का घरी\" चिंक्या. मी म्हणाले\"हो.. पण मी हाँक नाही केलं. कारण मी आज कार नेलीच नव्हती बाहेर.\" तो म्हणाला, \"आर यू शुअर\" चिंक्या. मी म्हणाले\"हो.. पण मी हाँक नाही केलं. कारण मी आज कार नेलीच नव्हती बाहेर.\" तो म्हणाला, \"आर यू शुअर\" मी, \"ऑफ्कोर्स, माझी कार बघ.. इंजिन थंड आहे. कारण काल रात्री मी पार्क केली ती अजूनही काढलेली नाही.\" मग ओशाळून म्हणाला,\"ओह\" मी, \"ऑफ्कोर्स, माझी कार बघ.. इंजिन थंड आहे. कारण काल रात्री मी पार्क केली ती अजूनही काढलेली नाही.\" मग ओशाळून म्हणाला,\"ओह आय एम सॉरी.. पण मी हाँक ऐकला आणि दचकून उठलो..आणि....\" मी मनात म्हंटलं,'झालं आय एम सॉरी.. पण मी हाँक ऐकला आणि दचकून उठलो..आणि....\" मी मनात म्हंटलं,'झालं याची पुन्हा टेप सुरू झाली हायवे वाली.' मी मध्येच त्याला तोडत म्हणाले, \"इथे खूप गाड्या आहेत हाँक करणार्‍या.. तुला माझी गाडी माहिती आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस. तू त्यादिवशी सांगितल्यापासून मी रिमोटचं बटन फक्त एकदाच दाबते. पण मी बाकीच्या गाडीवाल्यांना नाही सांगू शकत ना ..\" आज माझ्याकडे हुकुमाचा एक्का होता. कारण माझी गाडी मी बाहेर नेलीच नव्हती. \"यॅऽऽऽह, आय नो... तू जे करतेस त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आहे मला. मी खूप आभारी आहे तुझा याबद्दल.. पण मग कोण करतंय ते आता कसं कळणार याची पुन्हा टेप सुरू झाली हायवे वाली.' मी मध्येच त्याला तोडत म्हणाले, \"इथे खूप गाड्या आहेत हाँक करणार्‍या.. तुला माझी गाडी माहिती आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस. तू त्यादिवशी सांगितल्यापासून मी रिमोटचं बटन फक्त एकदाच दाबते. पण मी बाकीच्या गाडीवाल्यांना नाही सांगू शकत ना ..\" आज माझ्याकडे हुकुमाचा एक्का होता. कारण माझी गाडी मी बाहेर नेलीच नव्हती. \"यॅऽऽऽह, आय नो... तू जे करतेस त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आहे मला. मी खूप आभारी आहे तुझा याबद्दल.. पण मग कोण करतंय ते आता कसं कळणार आपल्याला शोधावं लागेल.\" यातला 'आपल्याला' हा शब्द ऐकल्यावर माझं डोकंच सणकलं तरीही मृदू आवाजात म्हणाले, \"हे बघ, मी सकाळी ६ ला उठते त्यामुळे बाहेर कोणी हॉर्न वाजवला काय, किंवा आणखी काय वाजवलं काय मला दचकायला होत नाही. त्यामुळे मला कोण हाँक करतंय हे शोधून काढायची अजिबात गरज नाहीये. तूच शोध.\" हे ऐकल्यावर बहुतेक त्याला त्याची बोलण्यातली चूक समजली. म्हणाला,\" खरंय. पण मी तुझा खूप आभारी आहे.. तू अगदी लक्षात ठेऊन हाँक करणं टाळते आहेस... तुझं खूप कौतुक वाटतं मला. मी तुझ्यासाठी काय करू शकतो.. काही मदत हवी असेल तर नक्की सांग.\" मनांत आलं,\"घरी येणं बंद कर \" असं सांगावं. पण त्याचा हा पराभूत पावित्रा बघून मी पण जरा नमतं घेत म्हणाले, \"हे बघ, तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. जस्ट फर्गेट इट.\" तो पुन्हा पुन्हा 'थँक यू व्हेरी मच' असं मच्मचंत आपलं म्हणत म्हणत निघून गेला. मी जरा निश्वास टाकला आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात आले. इतक्यात आई म्हणाली, \"अगं तो बघ तुझा चायनीज मित्र बहुतेक मिठाई घेऊन आलाय .\" मी पाहिलं तर हातात दोन कसलीशी पॅकेट्स घेऊन हा पॅटीओच्या काचेतून आत डोकाऊन पहात होता. जरा हसूच आलं. पण जाऊन दार उघडलं. ते पॅकेट्स माझ्यासमोर धरत म्हणाला, \"दिस इज फॉर यू. तू इतकं करते आहेस माझ्यासाठी.. तुला थँक्स कसं म्हणावं हे कळेना.. म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी. तू पोर्क खातेस का आपल्याला शोधावं लागेल.\" यातला 'आपल्याला' हा शब्द ऐकल्यावर माझं डोकंच सणकलं तरीही मृदू आवाजात म्हणाले, \"हे बघ, मी सकाळी ६ ला उठते त्यामुळे बाहेर कोणी हॉर्न वाजवला काय, किंवा आणखी काय वाजवलं काय मला दचकायला होत नाही. त्यामुळे मला कोण हाँक करतंय हे शोधून काढायची अजिबात गरज नाहीये. तूच शोध.\" हे ऐकल्यावर बहुतेक त्याला त्याची बोलण्यातली चूक समजली. म्हणाला,\" खरंय. पण मी तुझा खूप आभारी आहे.. तू अगदी लक्षात ठेऊन हाँक करणं टाळते आहेस... तुझं खूप कौतुक वाटतं मला. मी तुझ्यासाठी काय करू शकतो.. काही मदत हवी असेल तर नक्की सांग.\" मनांत आलं,\"घरी येणं बंद कर \" असं सांगावं. पण त्याचा हा पराभूत पावित्रा बघून मी पण जरा नमतं घेत म्हणाले, \"हे बघ, तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. जस्ट फर्गेट इट.\" तो पुन्हा पुन्हा 'थँक यू व्हेरी मच' असं मच्मचंत आपलं म्हणत म्हणत निघून गेला. मी जरा निश्वास टाकला आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात आले. इतक्यात आई म्हणाली, \"अगं तो बघ तुझा चायनीज मित्र बहुतेक मिठाई घेऊन आलाय .\" मी पाहिलं तर हातात दोन कसलीशी पॅकेट्स घेऊन हा पॅटीओच्या काचेतून आत डोकाऊन पहात होता. जरा हसूच आलं. पण जाऊन दार उघडलं. ते पॅकेट्स माझ्यासमोर धरत म्हणाला, \"दिस इज फॉर यू. तू इतकं करते आहेस माझ्यासाठी.. तुला थँक्स कसं म्हणावं हे कळेना.. म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी. तू पोर्क खातेस का \" मी म्हणाले , \"नाही. मी पोर्क खात नाही.\" तर पुन्हा एकदा ओशाळून म्हणाला, \" ओऽऽऽह... \" मी म्हणाले , \"नाही. मी पोर्क खात नाही.\" तर पुन्हा एकदा ओशाळून म्हणाला, \" ओऽऽऽह... आय एम सॉरी आर यू व्हेजी टेरीयन\" मला चायनीज लोकांची व्हेजीटेरियन ची व्याख्या जरा वेगळी असते हे माहिती आहे. त्यामुळे ठसक्यात मी सांगितलं, \" येस्स\" मला चायनीज लोकांची व्हेजीटेरियन ची व्याख्या जरा वेगळी असते हे माहिती आहे. त्यामुळे ठसक्यात मी सांगितलं, \" येस्स प्युअरली व्हेजीटेरीयन... नो मीट.\" त्याला जरा दु:ख झालं.. पण पुन्हा एकदा, \"आय एम सॉरी.. आय जस्ट वाँट टू अ‍ॅप्रिशियेट यू. मला तुझ्यासाठी काहीतरी करायला आवडेल.. काही लागलं तर नक्की सांग.\" असं म्हणाला. मी म्हणाले, \"तुला हे सगळं करायची गरज नाहीये. जस्ट रिलॅक्स. त्यातून काही मदत लागली तर मी सांगेन..\" असं लवकर सुटका करून घेण्याच्या दृष्टीने म्हणाले कारण माझा चहा गॅस वर उकळत होता. तर, \" दॅट वुड बी माय ऑनर..थँक्स..थँक्स अ लॉट\" असं म्हणत तो निघून गेला. आमच्या मात्र हसू हसून पोटात दुखायला लागलं. आई म्हणाली.. \"तू हाँक करत नाहीस म्हणून तो तुझ्यावर फिदा झालाय..तू पोर्क खात नाहीस तर कदाचीत संध्याकाळ पर्यंत तो तुझ्यासाठी काहीतरी व्हेजीटेरियन खाऊ घेऊन येणार..\" असं म्हणत तो निघून गेला. आमच्या मात्र हसू हसून पोटात दुखायला लागलं. आई म्हणाली.. \"तू हाँक करत नाहीस म्हणून तो तुझ्यावर फिदा झालाय..तू पोर्क खात नाहीस तर कदाचीत संध्याकाळ पर्यंत तो तुझ्यासाठी काहीतरी व्हेजीटेरियन खाऊ घेऊन येणार..\" हे ऐकून आणिकच हसू आलं. मी नंतर मात्र बुचकळ्यात पडले. म्हणजे हा माणूस खरंच मनोरूग्ण आहे की, ओव्हर वेल मॅनर्ड आहे हेच समजेना. आभार प्रदर्शन.. हे असं\" हे ऐकून आणिकच हसू आलं. मी नंतर मात्र बुचकळ्यात पडले. म्हणजे हा माणूस खरंच मनोरूग्ण आहे की, ओव्हर वेल मॅनर्ड आहे हेच समजेना. आभार प्रदर्शन.. हे असं बघू आता पुढे काय काय अनुभव येतात या चिंकट (खरंतर चिकट च) माणसाचे...\nमी भारतीय, तो चिनी आणि आम्ही राहतो अमेरिकेत. आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं\nहाहा...:D, प्राजू, अग हा चिंक्या ठारच वेडा दिसतोय ग बाई. सांभाळ हो. नाहीतर पुढच्या वीक मध्ये आता तू हॊंक कर मी न दचकण्याचा प्रयत्न करेन असे सांगत येईल बरं का...:)\n८ जून, २००९ रोजी ६:४० म.उ.\nमला बिचार्‍या चिनी माणसाच्या प्रयत्नांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते. तो हॉर्नचा आवाज उगाच होउ नये म्हणून प्रयत्न करतोय. म्हणजे स्वतःशी तरी बिचारा प्रामाणिक आहे.... जे वाटतय ते सांगतोय लोकांना. लोक पर्यावरणासाठी किंवा प्राण्यांशी चांगली वागणूक करण्यासाठी ‘वेडे’ होतात. त्यालाही वाटत असेल की त्याचा हा वेडेपणा नंतर कधीतरी सगळीकडे अशी उपरती घडवेल. असो. प्रत्येकाला असे वाटण्याचा आणि तसे म्हणण्याचे स्वातंत्र्य तर आहेच.\nपण या भानगडीत, त्याने तुमच्याशी पंगा घेतला याबद्दल आता त्याला खेद वाटत असेल म्हणून ते सावरण्यासाठी पाहत असेल कदाचित. तुम्ही त्याच्या या ‘कार्यात’ सामील नाही झालात म्हणून कदाचित प्रयत्नही करत असेल. पहा. आणि जरूर एखाद्या पोस्टमधे कळवा की काही केले का त्याने.\np.s.: खरोखरच जर एकच वेळा बटण दाबून काम भागत असेल आणि तुम्ही त्याच्या भितीपायी का होइना पण आता हाँक टाळण्यात तरबेज झालात म्हणून अभिनंदन.... तुमचेही आणि त्याचेही.\n८ जून, २००९ रोजी ११:५३ म.उ.\nहिंदी चिनी भाय-भाय.. आत्ता तुझं काही खरं नाय :-)\n९ जून, २००९ रोजी १२:२३ म.पू.\n९ जून, २००९ रोजी ४:५५ म.पू.\nकाय वाचू अन काय नाही सगळेच अप्रतिम \n९ जून, २००९ रोजी १०:३२ म.पू.\nप्राजू,मला हा ब्लॉग माझ्या यु.के. तील मोठा मुलगा सुन व लहान मुलगा यांना फॉरवर्ड करायचा आहे ,कसा ते कळव्शील प्लीज \n९ जून, २००९ रोजी १०:४० म.उ.\n१० जून, २००९ रोजी ६:१० म.पू.\n१५ जून, २००९ रोजी ७:१३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/admission11TH-16-17.asp", "date_download": "2018-04-21T07:28:49Z", "digest": "sha1:Q7USGIWIB4WSEMNQVJGJZJU22UC75IF6", "length": 5852, "nlines": 39, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ADMITTED CANDIDATES DATA.\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे COLLEGE REGISTRATION DATA.\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे FY JC PUNE ROUNDWISE OPTION DATA.\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-3)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-4)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-5)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA.(Round-5-B)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे ROUND WISE ALLOCATION DATA. (Last Round)\n११ वी केंद्रीय प्रवेश २०१६-१७ समिती पुणे VACANCY AFTER LAST ROUND DATA.\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/07/12193753/news-in-marahti-moto-e-4-launched-in-india.vpf", "date_download": "2018-04-21T08:03:06Z", "digest": "sha1:TNNTRWKOIPL5AHMTITJVHRKTVMYC3FFE", "length": 11167, "nlines": 231, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "बहुप्रतिक्षित मोटो ई ४ आणि मोटो ई ४ प्लस भारतात लाँच", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nबहुप्रतिक्षित मोटो ई ४ आणि मोटो ई ४ प्लस भारतात लाँच\nनवी दिल्ली - मोबाईल कंपनीमध्ये आघाडीवर असलेल्या मोटोरोला कंपनीने मोटो ई ४ आणि मोटो ई ४ प्लस हे बहुप्रतिक्षित स्मार्टफोन भारतात लाँच केले आहे. यामध्ये मोटो ई ४ प्लस हा फ्लिपकार्टवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असेल. तर मोटो ई ४ हा ८ हजार ९९९ रुपयांत ऑफलाईन विक्रीसाठीही उपलब्ध असेल, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\n'क्रिप्टोकरन्सी' आणताना माहितीच्या सुरक्षिततेची गरज - चेंबर्स ऑफ कॉमर्स नवी दिल्ली - देशामध्ये\nसेझची १० हजार हेक्टर जमीन उद्योगासाठी उपलब्ध होणार - सुभाष देसाई नाशिक - सेझसाठी निश्चित\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5202-mrunmayee-deshpande-to-portray-a-challenging-role-in-marathi-film-shikari-photos", "date_download": "2018-04-21T07:31:24Z", "digest": "sha1:KKHBI7QCCMEPGGNLX5TXLRMQ4WLZCD4K", "length": 13676, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"शिकारी\" मध्ये 'मृण्मयी देशपांडे' ची हटके भूमिका - पहा फोटोज् - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"शिकारी\" मध्ये 'मृण्मयी देशपांडे' ची हटके भूमिका - पहा फोटोज्\nPrevious Article 'शतदा प्रेम करावे' ला स्नेहा शहाचा रामराम; सायलीच्या भूमिकेत आता झळकणार ही अभिनेत्री\nNext Article \"कुंकू, टिकली आणि टॅटू\" वर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया\n२० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या मराठी चित्रपटाची रसिकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक म्हणजे या चित्रपटाचे सरप्राईज पॅकेज मृण्मयी देशपांडे , जी ह्या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nबोल्ड 'शिकारी' मध्ये दिग्गज विनोदविरांची वर्णी\n\"शिकारी काम करताना करताना मला मजा आली. आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होते म्हणून मी हा रोल निवडला.\"असे मृण्मयी देशपांडे हिने सांगितले.\n\"महेश मांजरेकर आणि विजू माने यांच्यामुळेच मी या चित्रपटात आले. महेश मांजरेकर सरांनी मला जेव्हा या रोलविषयी विचारलं तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकले नाही.\" शिकारी चित्रपटातील तिच्या रोलविषयी विचारल्यावर मृण्मयी देशपांडे म्हणाली की \"या चित्रपटात स्त्रीच्या निरागस जीवनात अचानक अश्या अनेक गोष्टी घडतात, त्याचा ती सामना कसा करते, हे सगळे तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल.\"\n\"मृण्मयीच्या आजवर गाजलेल्या भूमिका ह्या खूप सोज्वळ किंवा शहरी स्वरूपाच्या होत्या. ती चतुरस्त्र अभिनेत्री आहे हे तिने वारंवार सिद्ध केलंय. मी तिला शिकारी सिनेमातील भूमिका सांगताना तिच्या होकाराबद्दल थोडा साशंक होतो. कारण खूप काही बुद्धीजीवी भूमिका पडद्यावर जिवंत केल्यानंतर एका तशा अर्थाने सामान्यबुद्धी आणि उनाड मुलीची भूमिका करण्याची डेअरिंग करणं खूप जिकिरीच होत. आणि शिवाय कलाकार म्हणून आव्हानात्मकसुद्धा. पण तिने जितक्या सकारात्मक दृष्टीने ह्या भूमिकेकडे पाहिलं ते पाहून मला वाटलं की ती अभिनेत्री म्हणून समृद्ध होत असतानाच प्रगल्भ होतेय. अमुक एक भूमिका त्यासाठी अमुक एक देहबोली, भाषा, उच्चार पुन्हा त्यातली सहजता. सगळ जमवून आणणं ही खरंच तारेवरली कसरत होती. पण तिला वृत्तीनेच साचेबद्ध काम करण पसंत नसल्याने तिने खरच ह्या भूमिकेत सुद्धा जीव ओतला आहे.\" असे शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले\n\"एकीकडे उनाड अवखळ अदांनी धमाल उडवलीय तर दुसरीकडे शृंगारिक प्रसंग साकारताना पातळी घसरू न देता मादक दिसणं काय असतं हे सुद्धा दाखवून दिलं. चित्रपटसृष्टीला लाभलेल्या गुणी अभिनेत्री जेव्हा मनोरंजनप्रधान सिनेमात आपलं नाणं वाजवून दाखवतात तेव्हा त्यांना सिनेमाच्या पडद्यावर पाहण हा एक अनुभव असतो आणि तो मृण्मयी ह्या सिनेमात नक्कीच देते.\" असे शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले.\nया चित्रपटाची बोल्ड पोस्टर्स सर्वत्र झळकली आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेवून ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी' फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.\nमहेश मांजरेकर यांनी ‘शिकारी’चे सादरीकरण केले आहे आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.\nPrevious Article 'शतदा प्रेम करावे' ला स्नेहा शहाचा रामराम; सायलीच्या भूमिकेत आता झळकणार ही अभिनेत्री\nNext Article \"कुंकू, टिकली आणि टॅटू\" वर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया\n\"शिकारी\" मध्ये 'मृण्मयी देशपांडे' ची हटके भूमिका - पहा फोटोज्\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:38:25Z", "digest": "sha1:U5L3QBL4QAPQ73ZONMOHAR6JECWUBLUB", "length": 5117, "nlines": 62, "source_domain": "punenews.net", "title": "‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery) – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / ‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)\n‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)\nMay 24, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन, राजकीय Leave a comment\nपुणे न्यूज नेटवर्क : आसाम राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. बतद्रोवा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या ‘भाजप’च्या महिला आमदार अंगूरलता डेका या सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.\nअंगूरलता डेका या सिनेअभिनेत्री असून त्यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या अंगूरलता डेका यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. अंगूरलता डेका यांनी कॉंग्रेसच्या गौतम बोरा यांचा पराभव केला आहे.\nमात्र सध्या अंगूरलता डेका या चर्चेत आहेत त्या त्यांच्या फोटोंमुळे. रात्रीच्या वेळी स्विमिंगपुल मध्ये दारू पार्टी करतानाचे त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर अंगूरलता या चित्रपट सृष्टीत असतानाचे त्यांचे विविध फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. विरोधक आता त्यांच्यावर सडकून टिका करत आहेत.\nPrevious पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…\nNext पुणे न्यूज नेटवर्क इंपॅक्ट : ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई….\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/copied/", "date_download": "2018-04-21T07:41:17Z", "digest": "sha1:2QRL6A46BZ5F34Y2WAPXTQRPOLZXZZOC", "length": 6011, "nlines": 98, "source_domain": "putoweb.in", "title": "copied", "raw_content": "\nReel VS Real पोट धरून हसा\nहसून हसून पोटात दुखेल\nराजामाउली यह ठीक नहीं किया ... भरोसा था बहुत\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-2/", "date_download": "2018-04-21T07:42:46Z", "digest": "sha1:MJJV33EK2IIWRIN7IM73MVX7VTE3PSW7", "length": 8028, "nlines": 109, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष ३६५ दिवस २४ तास कार्यन्वीत ठेवण्यात येतो\nनैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्षात जिल्हयाच्या ठिकाणी असलेले कार्यालयाचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती दर सहा महिन्यानी करण्यात येते\nतालुका स्तरावरील नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेऊन आपत्ती विषयक माहिती घेणे\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा (SOP) तयार करणे व त्याचे अद्यावतीकरण, विचार विनीमय कार्यशाळांचे आयोजन करणे, आराखडयांची व्यवहार्यता तपासणे, रंगीत तालीम घेणे आपत्ती व्यवस्थापना संबधी तहसिलचे तसेच इतर विभागाचे आराखडे तयार करणे\nयात्रा व्यवस्थापन आराखडा तयार करणे\nसंस्थात्मक मजबूती करणे – जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मजबूतीकरण व पूर्वतयारी संबधात शासकीय संस्थाचे बोट क्लब, HAM गट इत्यादी संस्थाची सज्जता आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत अशासकीय संस्थाचे प्रशिक्षण, सामाजिककार्य, महाविद्यालय, इस्पितळांची सज्जता, जिल्हा आपतकालीन कार्य केंद्रांची सज्जता\nप्रशिक्षण व सक्षमिकरण – प्रशासन, अभियंते, वास्तुविशारद, डॉक्टर्स, विद्यार्थी व शिक्षक, प्रसार माध्यमे, उद्योग जगत, यांचे प्रशिक्षण व सक्षमिकरण\nजनजागृती कार्यक्रम – आपत्ती व्यवस्थापन विक्षयक चित्रफिती , रेडीओ जिंगल्स, रोड शो, लोकगीते, पथनाटय, भिंती पत्रक, पोष्टर्स, निबंध स्पर्धा जिहीराती फलक इत्यादी मधुन जनजागृती करणे\nआपत्ती व्यवस्थापना संबधी माहीती पुस्तीका तयार करणे, मार्गदर्शक तत्वे, प्रमाणीत कार्यपध्दती तयार करणे\nतालुका स्तरावर व जिल्हास्तरावर शोध व बचाव पथक तयार करणे\nपूर परिस्थितीत उपयोगात आणावयाची सामुग्रीची वेळोवेळी तपासणी व देखभाल करणे\nग्रामपातळीवर पूरनियंत्रण समित्यांची स्थापना करणे\nअतिवृष्टी / वादळ / गारपीट / उन्हाळयामधील वाढते तापमान या बाबत वेधशाळेकडून आलेल्या इशाऱ्याची माहिती जिल्हयातील तालुक्यांना देणे\nउष्ण लहरी / उष्माघाता बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवणे\nपुर / आग / वादळ अशा प्रकारच्या इतरही आपत्ती मध्ये मदत देणे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/china-tencent-game-comapny-set-time-limit-to-play-game-for-kids-117071000015_1.html", "date_download": "2018-04-21T07:45:01Z", "digest": "sha1:6KE7L3YV7Q7QGSUEOLPGGAJE2J7BTMMJ", "length": 7616, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "किशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकिशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड\nकिशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड लागत आहे. याला लगाम घालण्यासाठी चीनची दिग्गज गेमिंग कंपनी टेन्सेंटने मोठे पाऊल उचलले. यामुळे देशभरात मुले लोकप्रिय गेम ऑनर ऑ‍फ किंग्ज एकच तास खेळू शकतील. 12 वर्षे वयाच्या मुलांसाठी हे बंधन घातले आहे. 12 पेक्षा अधिक वयाच्या मुलांना 2 तास गेम खेळण्याची मुभा दिली आहे.\nगेम विकासकांचे म्हणणे आहे की सरकारने मोबाइल गेम व्यसनविरूद्ध कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. रात्री 9 वाजेनंतर गेम खेळण्यासाठी लॉगरून करता येणार नाही. ऑनर ऑ‍फ किंग आणि ऑनर ऑफ ग्लोरी मोबाइल गेम प्रचंड लोकप्रिय आहे. मुले यावर पैसा आणि वेळ अनाठायी खर्च करत असल्याची पालकांची तक्रार आहे.\n15 सेकंदात 50 अंडी फस्त (Video)\nभारत-चीन सीमा रेषेवर तणाव\nभारताने 1962 च्या पराभवातून धडा घ्यावा : चीनची धमकी\nचीनकडून कैलास मानसरोवर यात्रेवर बंदी\nसर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर चिनीच\nयावर अधिक वाचा :\nकिशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/07/blog-post_19.html", "date_download": "2018-04-21T07:44:16Z", "digest": "sha1:QZJ4HGXU2AMFFMJOX6HJMFYUWTLXGR2V", "length": 29390, "nlines": 315, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: शापीत संस्कृती व लबाड संत!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, १९ जुलै, २०१३\nशापीत संस्कृती व लबाड संत\nआज पंढरीत वारक-यांचा महापूर ओसंडत आहे. सकाळीच शासकीय पुजा उरकण्यात आली. संतांच्या नावाचा जयघोष करत वारक-यानी वारीची सांगता केली. वारकरी लोकाना वारी पुर्ण केल्यामुळे धन्य झाल्याचे वाटत असेल. संतांचे मोठे उपकार आहेत वगैरे वारकरी समाज मानतो. वारी व संत परंपरा याला वरदान मानणारा एक वर्ग आहे. पण माझ्या मते या देशाला जर कुणाचा शाप असेल तर तो संतांचा. हो आपल्या भुमिला संतांचा शापच आहे. कारण संतांचा लढा समाजात समता आणण्यासाठी नव्हताच. तर देवाच्या दारी तू मोठा भक्त की मी मोठा भक्त हे सिद्ध करण्याचा होता. मला विचाराल तर देवभक्त म्हणजे मुर्ख, म्हणजेच तू मोठा मुर्ख की मी मोठा मुर्ख याची ती स्पर्धा होती. यात मग आमचा अस्पृश्य समाजही मागे नव्हता. चोखोबानी सुद्धा या लढ्यात उडी टाकली अन मी सुद्धा देवाच्या दारी तुमच्या बरोबरीचाच म्हणत दंड थोपटले. आज आंबेडकरी समाजाना त्या चोखोबाला पार हद्दपार केले. ही बाबासाहेबांची कृपा. पण ज्यांच्यावर ती कृपा झाली नाही तो समाज मात्र आजही त्यांच्या त्यांच्या चोखोबाचं गुणगाण गाण्यात गाफिल आहे. संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामाच्या भक्तांची मोठी फडी आहे. हा जनसमुदाय आज संतांचं गुणगाण करताना व त्यांची मह्ती सांगताना थकता थकत नाही. मला विचारला तर हे सगळे संत लबाड होते व लोकांची फसवणूक करुन दिशाहीन भरकटायला भाग पाडते होते. ते ब्राह्मणाच्या खांद्याला खांदा लावून समाजद्रोह करत होते. संत मंडळी म्हणजे जगण्याचं तत्वज्ञान सांगणारे गुरु नव्हते तर इथल्या समाजाचं खच्चिकरण करणारी व साध्या भोळ्या माणसाला देवाच्या नादी लावणारी समाजघातकी दैववादी मंडळी होती. देवाचा नि दैवाच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारी आत्मघातकी परंपारा जर कोणी चालविली असेल तर ती संतानी. संतांच्या नादी लागुन इथला बहुजन समाज देवभोळा बनत गेला. खरंतर चौदावं-पंधरावं शतक म्हणजे परिवर्तनाचं शतक. ख-या अर्थाने मानवी जिवनात अमुलाग्र बदल घडवुण आणणारं शतक. या काळात तिकडे युरुपात माणूस देवभोळेपणा टाकून चर्चाच्या सिद्धांताना आव्हान देत उभा ठाकला होता. पोपच्या व चर्चाच्या नियमाना झुगारुन टाकत मानवी मुल्याची मागणी लावून धरत होता. नव नवीन संशोधन सुरु झाले होते. पृथ्वी सपाट नसून गोल असल्याचा सिद्धांत कोपर्निकसनी मांडला व गॅलिलिओनी पुढे ते सिद्धही केले. जुलूमी चर्चच्या विरोधात युरोपात मोठं वादळ उठलं. प्रोटेस्ट करणारा समाज वस्तूनिष्ठ परिक्षण व विज्ञानाच्या कसोट्यात धर्माची तत्वे तपासून पाहू लागला. बुद्धिवंतानी संशोधनातून वास्तववादाचा आग्रह धरणारे व देव नाकारणारे अनेक सिद्धांत मांडणे सुरु केले. यातुन चर्च अन सामान्य माणुस यांच्यात संघर्ष पेटत गेला व विज्ञानाच्या कसोट्यात चर्चची हार होऊ लागली. त्यातून युरोपाची प्रगती होत गेली व हा हा म्हणता अवघ्या पृथ्वीवर त्यांचं अधिराज्य आलं. अगदी याच काळात आमचं मात्र उलटं होतं. इकडे संतांच्या व वारक-यांचा दैववादी सिद्धांताला ऊत येत होतं. तत्वज्ञानाचं ’त’ ही ज्याना कळत नव्हतं ते देवाच्या नावाने कविता लिहू लागले. ज्या काळात युरोपातली लोकं थेसीस लिहत होते व वैचारीक नि आधुनिक समाजाची पायाभरणी करत होते तेंव्हा इकडे आमचे संत मात्र कविता, भजन, व अभंग लिहुन इथला सामाजीक पाया खिळखिळा करत होते. युरोपात देवाची परिक्षा घेऊन देवाला नापास करण्याचे काम चालू होते तेंव्हा हे लबाड संत मात्र इकडे नव नव्या देवाचे बारसे साजरे करत होते. देवाला मान्यता मिळवुन देण्यास झपाटून लढत होते. देवाच्या दारात कोण जास्त वजनदार याची स्पर्धा लागली होती. बायबलच्या अनेक सिद्धांताना तिकडे चॅलेंज केल्या जात असताना आम्ही मात्र संतांच्या त्या टुक्कारा कविता ज्याना पुढे भजन-अभंग संबोधल्या गेले त्याना समाज मान्यता देण्यात गर्ग होतो. त्या ही पुढे जाऊन या अभंगात आता जिवनाचं तत्वज्ञान शोधणे सुरु झाले. मग या अभंगात दडलेलं ते जिवनाचं तत्वज्ञान शोधण्यात अनेक बुद्धिवंतानी आयुष्य वाहून दिलं. सरते शेवटी जेंव्हा या अभ्यासकांच्या लक्षात आलं की इथे तसं काही सापडत नाही तेंव्हा ते मान्य करण्या ऐवजी या अभ्यासकानी आजून घोळ घातला. यातलं तत्वज्ञान बुद्धीच्या पलिकडचं असल्याचे दावे करत जे कचरा म्हणुन उक्किरड्यावर फेकल्या जायला हवं होतं त्याला नवी प्रतिष्ठा बहाल केली. मग बुद्धिवंतानाही न पेलणारं तत्वज्ञान अभंगात असल्याचं खुद्द विद्वानानी मान्य केल्यावर ते नाकरण्याची काय मजाल मग हे संत वांगमय थेट विद्यापिठात अभ्यासाला आले. त्यावर कित्येकानी पी.एच. डी. करत नोक-या मिळविल्या, नाव कमावलं अन सुंदर बायकोही मिळवली. तिकडे बायबलचा प्रभाव झुगारण्याची चळवळ बळकट होत गेली तर इथे आम्ही नवी बायबल रचन्यात व स्वत:वार लादुन घेण्यात मग्न होतो. आमचं नशीब( मग हे संत वांगमय थेट विद्यापिठात अभ्यासाला आले. त्यावर कित्येकानी पी.एच. डी. करत नोक-या मिळविल्या, नाव कमावलं अन सुंदर बायकोही मिळवली. तिकडे बायबलचा प्रभाव झुगारण्याची चळवळ बळकट होत गेली तर इथे आम्ही नवी बायबल रचन्यात व स्वत:वार लादुन घेण्यात मग्न होतो. आमचं नशीब() चांगलं म्हणून त्या मायबाप इंग्रजांची सत्ता इथे आली. शिक्षणाचा प्रसार झाला व युरोपात ज्या विज्ञानाची व संशोधनाची लाट चौदाव्या-पंधराव्या शतकात आली ती उशीराने का होईना पण शेवटी इथेही उसळली. पण संतानी इथल्या समाजाला देवाच्या नादी लावून तब्बल तीन शतकं मागे ढकललं ते नुकसान कधीच भरुन निघणार नाही. युरोपीयनांची प्रगती होत असताना आम्हाला देवाच्या नादी लावणारे संत समाजद्रोहीच. देवाच्या दारात धार्मिक समतेची मागणी करणारे संत सामाजिक समतेबद्दल मात्र चकार शब्द उच्चारत नाही. हा काय प्रकार होता) चांगलं म्हणून त्या मायबाप इंग्रजांची सत्ता इथे आली. शिक्षणाचा प्रसार झाला व युरोपात ज्या विज्ञानाची व संशोधनाची लाट चौदाव्या-पंधराव्या शतकात आली ती उशीराने का होईना पण शेवटी इथेही उसळली. पण संतानी इथल्या समाजाला देवाच्या नादी लावून तब्बल तीन शतकं मागे ढकललं ते नुकसान कधीच भरुन निघणार नाही. युरोपीयनांची प्रगती होत असताना आम्हाला देवाच्या नादी लावणारे संत समाजद्रोहीच. देवाच्या दारात धार्मिक समतेची मागणी करणारे संत सामाजिक समतेबद्दल मात्र चकार शब्द उच्चारत नाही. हा काय प्रकार होता आम्हाला काळायला हवं, तो समाजद्रोहच होता आम्हाला काळायला हवं, तो समाजद्रोहच होता वरचा वर्ग खालच्या वर्गाचं अतोनात छळ करत असताना त्या विरुद्ध बंड न करणारे संत हे श्रेष्ठ कसे वरचा वर्ग खालच्या वर्गाचं अतोनात छळ करत असताना त्या विरुद्ध बंड न करणारे संत हे श्रेष्ठ कसे दलितांचं जिवन कुत्र्या मांजरापेक्षा वाईट आहे हे रोज डोळ्यानी पाहुन सुद्धा त्या विरोधात दंड न थोपटणारे संत कोणाच्या गटातले दलितांचं जिवन कुत्र्या मांजरापेक्षा वाईट आहे हे रोज डोळ्यानी पाहुन सुद्धा त्या विरोधात दंड न थोपटणारे संत कोणाच्या गटातले संत हे सामान्य व बहुजनांचे असा प्रचार आज केला जातो पण एकही संताने धर्माच्या विरोधात बंड पुकारले नाही वा सामाजिक समतेचा कुठे आग्रह धरला नाही... म्हणजे हे संत नेमके कोणाचे एजंट होते. अन कोणत्या व्यवस्थेचे समर्थक होते संत हे सामान्य व बहुजनांचे असा प्रचार आज केला जातो पण एकही संताने धर्माच्या विरोधात बंड पुकारले नाही वा सामाजिक समतेचा कुठे आग्रह धरला नाही... म्हणजे हे संत नेमके कोणाचे एजंट होते. अन कोणत्या व्यवस्थेचे समर्थक होते वरील सगळ्या प्रश्नांतून एकच उत्तर मिळते... आज आपण कितीही आव आणला तरी सर्व संत मंडळी सामाजिक समतेचे कट्टर शुत्र राहिले आहेत. इथल्या विषमते बद्दल बोलताना कायम ब्राह्मणांकडे बोट दाखविले जाते. पण सामाजिक विषमता टिकविण्यात संतांचाही तेवढाच वाटा आहे हे विसरुन चालणार नाही. सामाजिक विषमतेचा सिद्धांत ब्राह्मणानी मांडला व त्याला मूक संमती देत तो संतानी चालविला. दुर्दैव म्हणजे त्या संतांचं आज गुणगाण गायलं जातं. वारकरी प्रंथा ज्यानी जातीयवादा विरुद्ध कधी चकार शब्द उच्चारला नाही वा कधी आवाज उठविला नाही त्याला इथली संस्कृती म्हटले जाते, केवढं हे दुर्दैव.मी या वारकरी संस्कृतीचा व लबाड संतांचा निषेध करतो वरील सगळ्या प्रश्नांतून एकच उत्तर मिळते... आज आपण कितीही आव आणला तरी सर्व संत मंडळी सामाजिक समतेचे कट्टर शुत्र राहिले आहेत. इथल्या विषमते बद्दल बोलताना कायम ब्राह्मणांकडे बोट दाखविले जाते. पण सामाजिक विषमता टिकविण्यात संतांचाही तेवढाच वाटा आहे हे विसरुन चालणार नाही. सामाजिक विषमतेचा सिद्धांत ब्राह्मणानी मांडला व त्याला मूक संमती देत तो संतानी चालविला. दुर्दैव म्हणजे त्या संतांचं आज गुणगाण गायलं जातं. वारकरी प्रंथा ज्यानी जातीयवादा विरुद्ध कधी चकार शब्द उच्चारला नाही वा कधी आवाज उठविला नाही त्याला इथली संस्कृती म्हटले जाते, केवढं हे दुर्दैव.मी या वारकरी संस्कृतीचा व लबाड संतांचा निषेध करतो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: वारकरी आणि वारी\nbhalesh yadav २० जुलै, २०१३ रोजी १२:५६ म.उ.\nM. D. Ramteke २० जुलै, २०१३ रोजी १:१५ म.उ.\nAbhijit Tillu २१ जुलै, २०१३ रोजी ९:१७ म.पू.\nSimon Reditch १४ सप्टेंबर, २०१३ रोजी १:५४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच\nवारी म्हणजे पावसाळी सहल\nशापीत संस्कृती व लबाड संत\nमाधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली\n...तर, स्त्री ही मादीच\nसेक्युलरिज्म आणि सर्वधर्म समभावची गल्लत\n...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन व...\nबाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...\nशाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिक\nबौद्ध गयेवरील भ्याड हल्ला\nबौद्ध भिक्कूनी उभारला लढा\nइन्स्पेक्टर त्रिवेदी: पोलिस स्टेशन दामरेंचा.\nफौजदार बढतीची अट अन्यायकारकच\nकॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारी\nदारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का\nडॉ. संजीवनी हाडे याना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/service-category/ecourts-2/", "date_download": "2018-04-21T07:39:30Z", "digest": "sha1:57EBIZBZ4LEA2HOUPB4E3NSPG6YNRPB4", "length": 3998, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "ई-कोर्टस सेवा | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.kingeshop.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-ubFaaaaaaaaa.asp", "date_download": "2018-04-21T07:38:38Z", "digest": "sha1:CT45OHIB6HDM74I3DZCLGGUHG2M25QHD", "length": 2714, "nlines": 134, "source_domain": "www.kingeshop.com", "title": "साइन अप माझे ऑनलाइन स्टोअर तयार, www.kingeshop.com", "raw_content": "\nलॉगिन / साइन अप\nकाही मिनिटे सह, आपण काहीही लक्ष न देता आपल्या ऑनलाइन स्टोअर तयार करू शकता.\nआपण नंतर देवून न करता आपले डोमेन नाव वापरू शकता.\nआपली नोंदणी पूर्ण करण्यासाठी, आपला ईमेल पत्ता वैध असणे आवश्यक आहे.\nहा सुरक्षा कोड अपरकेस किंवा लोअरकेस मध्ये लिहीले जाऊ शकते.\nमी वाचले आणि मला सेवा अटी सहमत आहे\n* सर्व फील्ड भरा\nमुख्यपृष्ठ संपर्क साइट मॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tichya-cabinmadhun-news/success-story-of-deepali-shinde-head-of-mala-ahfcl-1249067/", "date_download": "2018-04-21T07:37:27Z", "digest": "sha1:VD6M6SSGM65GUM2IU65QYHNTQ6BTDVDU", "length": 27157, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "success story of Deepali Shinde Head of MALA AHFCL | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nउच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्वरित नोकरी मिळेल, वेगळं करिअर होईल\nवीरेंद्र तळेगावकर and वीरेंद्र तळेगावकर | Updated: June 11, 2016 1:17 AM\n‘‘चालू आर्थिक वर्षांत मला आमच्या ‘अस्पायर’ कंपनीच्या शाखांचं शतक गाठायचंय आणि २५ हजार स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविण्यासह ५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं माझं ध्येय आहे.’ं’ मोतीलाल ओसवाल समूहातील अ‍ॅस्पायर फायनान्सच्या ‘माला’ (महिला आवास लोन)च्या प्रमुख दीपाली शिंदे यांचा भविष्यातील हा रोडमॅपच आहे..\nउच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्वरित नोकरी मिळेल, वेगळं करिअर होईल म्हणून त्या ‘हॉटेल मॅनेजमेंट’कडे वळल्या. घरची परिस्थितीही आर्थिकदृष्टय़ा हालाखीची होती, त्याला मिळवत्या हाताने आधार मिळाला असता. पण जेव्हा प्रत्यक्ष ‘हॉटेल मॅनेजमेंट’ सुरू झालं तेव्हा मात्र हे क्षेत्र काही फारसं आव्हानात्मक वाटेना. काही तरी वेगळं केलं पाहिजे, भरीव केलं पाहिजे या इच्छेतून त्यांनी निवडलं होम फायनान्सचं क्षेत्र आणि हळूहळू त्यातल्या यशानं त्यांना आपला हाच मार्ग असल्याची खात्री पटली. आज वित्तक्षेत्रातील ‘अ‍ॅस्पायर होम फायनान्स’ ला त्यांच्या नेतृत्वाखाली मिळत असलेलं यश हे त्याचंच द्योतक आहे. त्या दीपाली शिंदे. मोतीलाल ओसवालमधील ‘अ‍ॅस्पायर होम फायनान्स’ या गृह कर्ज वितरण क्षेत्रातील त्याचं नेतृत्व महत्त्वाचं ठरतंय.\n‘हॉटेल मॅनेजमेंट’ला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी आपल्या वित्तक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली ती ‘डीएचएफएल’मध्ये आणि आता त्या ‘अ‍ॅस्पायर होम फायनान्स’ कंपनीत आपल्या अनुभवाचा फायदा कष्टकरी वर्गाला कसा करून देता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. मोतीलाल ओसवाल हा भांडवली बाजारात अप्रत्यक्ष व्यवहार करणारा, या विषयीचे मार्गदर्शन करणारा समूह. गृह वित्तपुरवठासारख्या क्षेत्रात त्याने नुकताच प्रवेश केला असून बिगर बँकिंग वित्त क्षेत्रातील त्यांची ही नवीन कंपनी आहे. या कंपनीचं नेतृत्व दीपाली यांच्याकडे सोपवलं गेलं आणि त्यांनी या ‘कॉर्पोरेट’ला ग्रामीण अंगणात उतरवलं.\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nआपल्या वेगवान करिअरच्या सुरुवातीच्या प्रवासाविषयी दीपाली सांगतात, ‘‘मी मुंबईकरच. गोरेगावमध्येच बारावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला गेले. तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी सुरुवातीची काही र्वष पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केलं. मुंबईतील जेडब्ल्यू मेरिएट, आयटीसी आदी प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये मी काम करत होते. तिथे वेळेचं मोठं आव्हान होतं. आदरातिथ्य क्षेत्र असल्याने अगदी रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं. वेळापत्रक असं काही नव्हतंच. पण तिथे काम केल्यानंतर लक्षात आलं, हे क्षेत्र काही फार आव्हानात्मक नाही. म्हणून मी ते क्षेत्रच सोडून दिलं. २००८ मी गृह वित्त क्षेत्रात आले. एकूणच हा विषय तसा माझ्यासाठी कठीण होता. पण विक्री क्षेत्रात असल्यानं मी थेट ग्राहकांशी जोडले गेले. मी तेव्हा ‘डीएचएफएल’मध्ये होते. व्यवस्थापकपदापर्यंत मी तिथं काम केलं. मग २०१४ मध्ये मी इथे आले. मोतीलाल समूहाची ‘अ‍ॅस्पायर’ तेव्हा नुकतीच स्थापन झाली होती. सारा व्यवसायच नवा होता. त्यामुळे प्रगतीला वाव होता. कंपनीनेही मला इथं मोठी जबाबदारी दिली. ‘माला’ (महिला आवास लोन) सारख्या नव्या योजनांची आखणी झाली आणि त्याचं प्रमुखपद माझ्याकडे आलं. त्यात यशही मिळालं. गृह वित्त क्षेत्रात अशी आव्हानं माझ्यासाठी आहेत, असं आजही वाटतं. त्यात नवीन कंपनी म्हणून ते अधिक महत्त्वाचं ठरतं. पण आम्ही अनेक छोटे व्यवसाय करणाऱ्यांबरोबर काम करतो आहोत. त्याचबरोबर लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील ‘लिज्जत पापड’सारख्या कंपन्यांबरोबर जोडलो गेलो आहोत. अर्थात या साऱ्यासाठी माझ्या वरिष्ठ मार्गदर्शकचा अनुभवही मोलाचा ठरतो आहे. मी पाहिलंय, या क्षेत्रात असलेला वर्ग हा कष्टकरी आहे. आर्थिक साक्षरतेबाबत तो काहीसा मागे पडत असला तरी त्याला मार्गदर्शन केल्यास या क्षेत्रात तो नक्कीच यश संपादन करू शकतो. मोठय़ा कर्जबुडव्यांपेक्षा अशा वर्गात प्रामाणिकपणा अधिक आहे. आमच्या दृष्टीने या क्षेत्रात थोडीशी जोखीम आहे; पण तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं तर आर्थिक यशही तेवढंच शक्य आहे.’’\nअनोख्या क्षेत्रात रुळलेल्या दीपाली करिअर आणि आयुष्याबाबत सांगतात की, ‘‘आव्हाने ही प्रत्येकासाठी असतातच. त्याला तुम्ही कसे सामोरे जाता हे जास्त महत्त्वाचं आहे. आव्हानांवर मात करणं यातच खरं यश आहे. स्त्रीवर्गाने तर वेगळी अशी क्षेत्रं जोपासायला हरकत नाही. आजकाल या वर्गाला घरातून, पुरुष मंडळीकडूनही खूप सहकार्य मिळतं. तेव्हा तुम्हाला जे करायचंय ते निश्चित केलं की त्या दिशने मार्गक्रमण करत राहा.’’\n‘अ‍ॅस्पायर’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या यशाच्या जोरावर त्या कंपनीच्या भविष्यातील प्रवासाबाबत त्या फारच उत्सुकतेने बोलतात. ‘‘चालू आर्थिक वर्षांत मला कंपनीच्या शाखांचं शतक गाठायचंय आणि हो, २५ हजार स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविण्यासह ५,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं माझं ध्येय आहे.’’ दीपाली भविष्यातील रोडमॅपच सादर करतात. आई ‘अन्नपूर्णा’ आणि वडील रिक्षाचालक अशी कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या दीपाली यांचे दोन्ही लहान भाऊ हे खासगी कंपनीत कार्यरत आहेत. दीपाली यांच्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव चाखून अनेकांची रसना तृप्त झाली आहे. राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडीच्या पदार्थाची मागणी आजही आवर्जून करतात आणि त्याही हौसेने ती पूर्ण करतात. आजीच्या घरामुळे त्यांचा नवीन घरासाठी आग्रह नव्हता पण आता कामाच्या निमित्तानं कष्टकऱ्यांचं स्वत:चं घर होण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही तरी ठोस करावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यातूनच कष्टकरी बेघरांना निवारा मिळवून देण्याचं ध्येय दीपाली यांनी गाठीशी बांधलं आहे. स्वप्न खूप आहेत, मार्गही दिसतो आहे.. झेपावणारे पंख अधिकाधिक उंच न्यायचे आहेत. इतकंच.\nपुढाकार घ्या. चर्चा करा. अनेक अडथळ्यांवर मात करताना सामंजस्याने, शांततेने निर्णय घ्या. तुम्ही ज्या भागात, क्षेत्रात कार्य करता त्यात झोकून देऊन काम करा. यश नक्कीच मिळेल. जोखीम ही प्रत्येक क्षेत्रात आहेच. ती जाणून घेऊन पुढे जायला हवं.\nकरिअरप्रमाणेच आयुष्यातही प्रत्येक दिवस वेगळा असतो. तुम्हाला नेहमी वेगळी माणसं भेटत असतात. त्यांच्या सहवासात आयुष्य अधिक आनंददायी बनवा. महिला या स्वंतत्र आहेत त्यांनी स्वत:चं अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करावं. भविष्याची चिंता न करता वर्तमानात आनंदाने जगा.\nदीपाली यांच्या नेतृत्वाखाली स्थापनेच्या पहिल्या १० महिन्यांत ३८० कोटी रुपयांचं कर्ज वितरण करणारी ‘अ‍ॅस्पायर’ ही ६७ वी बिगर बँकिंग वित्त कंपन्यांमधली पहिली कंपनी ठरली आहे. वित्त सेवा योगदान ग्रामीण पातळीवर जास्तीत जास्त पोहोचविण्यात दीपाली यांचे मार्गदर्शन उपयोगी पडले आहे.\nअस्पायर होम फायनान्स ही मोतीलाल ओसवाल समूहातील गृह वित्त वितरण क्षेत्रातील नवउद्यमी. अवघ्या दीड वर्षांत कंपनीने ११ हजार कर्जदारांना २,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित केले आहे. कंपनी तिच्या देशभरातील ५५ शाखांमार्फत वार्षिक १२.५ टक्के दराप्रमाणे २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्जवाटप करते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\nबोलण्यासारखं काहीच नसल्यानं मोदींनी भाषण आटोपलं- राहुल गांधी\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/06/blog-post_17.html", "date_download": "2018-04-21T07:21:25Z", "digest": "sha1:AAALWLQOTYFWU5HQ3VL6GB76V4K2JSA5", "length": 28008, "nlines": 298, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: राष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १७ जून, २०१३\nराष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन\nआज दि. १७ जून २०१३. अगदी आजच्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाऊ शहाजिराजे भोसले या वीर मातेचे निधन झाले. आज त्या घटनेला बरोबर ३३८ वर्षे झालित. मला जिजाऊ बद्दल अत्यंत आदर असून भारतीय इतिहासात एक सोनेरी पान कोरणारी ही वीर माता मला सदैव पुज्य नि वंदनीय राहिली आहे. आज त्यांचा स्मृतीदिन, त्या निमित्ताने मी या वीर मातेला विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राचा इतिहास जेंव्हा केंव्हा चर्चिला जातो तेंव्हा तो शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही हे वास्तव आहे. जगात असे अनेक शूर वीर होऊन गेलेत की त्या देशाचा इतिहास त्यांच्या शिवाय चर्चीला जाऊ शकत नाही. यातली काही गिनीचुनी नावं घायचीच म्हटल्यास नेपोलियन, अब्राहम लिंकन, नेलसन मंडेला ते अगदी गांधी अशी मोठी यादी मांडता येते. वरील नेत्यांच्या कर्तुत्वाचं बारीक निरिक्षण केल्यास सैनिकी कर्तबगारी ते अंहिसेचा लढा विविध क्षेत्रातील दिग्गजांची ही यादी बनते. पण या सर्वांच्या बाबतीत शिवाजी महाराज निराळे ठरतात ते म्हणजे वरील पैकी एकांच्याही आईचा त्यांच्या कर्तबगारीशी थेट संबंध जोडून इतिहास सांगितला जात नाही. मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास मुळात सुरुच होतो त्यांच्या आईच्या म्हणजेच \"जिजाऊच्या\" कर्तबगारी नि स्वाभिमानी कर्तुत्वातून. शिवाजी महाराज जगातले एकमेव असे कर्तबगार पुरुष आहेत ज्यांच्या कर्तबगारीचं व त्यांच्या आईचं इतिहासांनी तेवढ्याच सन्मानाने स्वागत केलं नि सन्मान बाळगला आहे. शिवाजी महारांची थोरवी गाताना जिजाऊचं स्थान कायमच त्या थोरविचा पाय म्हणून गौरविला जातो आहे. त्याच बरोबर महाराजांनी मिळविल्या प्रत्येक यशाची पायाभरणी जिजाऊच्या शिकवणीत होती हे इतिहासांनी मोठ्या मनाने स्विकारत येणा-या पिढयांच्या हृदयात ते कोरण्याचं काम बाजवलेलं आहे. तर जिजाऊची अशी ही मुलख वेगळी ओळख. जिजाऊचा आवाका सामान्य माणसाच्या वैचारीक कक्षेपलिकडचा.\nया देशातील इतिहासात(इतिहास म्हटलं, पुराणं व भाकडकथात नाही) अजरामर झालेल्या काही मोजक्या स्त्रीया म्हणजे महामाया, गौतमी, खेमा, जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई आणि रमाई. या सगळया अस्सल ऐतिहासिक स्त्रीया असून हे जग अस्तित्वात आहे तोवर या महान स्त्रीयांचा इतिहास येणा-या पिढ्यांना कायमच मार्गदर्शक तर ठरेलच पण आतून एक तेजस्वी उर्जा भरण्याचे काम करीत राहील. आमच्या जिवनात स्त्रीचं महत्व अनन्यसाधारण असतं, फक्त डोळे उघळे ठेवून त्याचं अवलोकन करावं लागत. हे अवलोकन नीट केल्यास आपल्यास एकून कर्तबगारीत स्त्रिचा वाटा अर्धा वा समसान असतो याची जाण होते. वरील सर्व स्त्रीयांच असच योगदान होतं. व त्यातून घडलेल्या भारतीय समाजात जो बदल होत गेला त्या बदलाच्या मुळाशी ख-या अर्थाने या स्त्रीयांनी रुजविलेलं मुल्ये होते. वरील तमाम स्त्रीयांबद्दल मला अत्यंत आदर असून त्या सर्व माझ्यासाठी वंदनीय आहेत. पण जिजाऊ मात्र अगदी स्पेशल आहेत.\nजिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत आहे:\nजिजाऊ बद्दल बोलायचं म्हटल्यास त्या मला अगदी माझ्या रक्ताच्या व नात्याच्या वाटतात. एवढच नाही तर मला त्या माझ्या पुर्वज वाटतात. त्यांच्यी नीती, धोरण, बाणेदारपणा नि चिकाटी पाहता तर त्या माझ्याच घरातल्या माता-बहिणीशी सुसंगत अशा पुर्वज आहेत असं वाटतं. अशा कित्येक घटना आहेत ज्यामुळे जिजाऊचं व माझं काहितरी रक्ताचं नातं आहे असं मला सारखं वाटायचं. अन जेंव्हा मी पहिल्यांदा सिंदखेडराजाला जिजाऊ जन्मोत्सवास गेलो तेंव्हा मात्र अवाक झालो. कारण जिजाऊंचा म्हणजेच जाधवांचा वाडा हा महारवाड्या जवळ आहे. महारवाडा हा गावाबाहेर असायचा व आजही असतो. मग मला पहिला प्रश्न पडला की जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत कसं काय असू शकतं म्हणजेच जिजाऊंचा व महारांचं काहितरी नक्कीचं जवळचं नातं असावं. मधे तीन-साडॆतीनशे वर्षाचा काळ भुर्रकन उडून गेला. मधल्या काळात संशोधकानी व इतिहासकारानी अत्यंत संशयास्पद लिखान करुन त्याना हवा तसा इतिहास निर्माण करुन ठेवला आहे. त्यामुळे जिजाऊच्या वाड्याचे हे रहस्य कधी उलगड्णार की नाही माहित नाही. पण उभा असलेला वाडा मात्र एक मूक संदेश देतो आहे तो म्हणजे जिजाऊ ह्या बौधांच्या अत्यंत जवळच्या होत्या. ते नातं नेमकं कसं होतं हे मात्र उलगडत नाही. पण जवळचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य आहे.\nसगळे जाधव बौद्ध आहेत:\nया सिंदखेडराजाची आजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी जिजाऊचा संबंध थेट माझ्याशी जोडून जाते, ती म्हणजे जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे बहुतांश जाधव हे मराठा नसून बौद्ध (महार) आहेत. एक दोन अपवाद असतीलही पण ते तेवढ्या पुरतच. सगळे जाधव महाराच कसे अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे बहुतांश जाधव हे मराठा नसून बौद्ध (महार) आहेत. एक दोन अपवाद असतीलही पण ते तेवढ्या पुरतच. सगळे जाधव महाराच कसे हा प्रश्न अनेक गूढ पोटात दडवून आहे. म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय हा प्रश्न अनेक गूढ पोटात दडवून आहे. म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघड आहे. कारण मधला तीन-साडेतीन शकताचा काळ म्हणजे खूप मोठा प्रवास होय. यात इतिहासाची अनेक पानं जळून खाख झालीत, वास्तव गुदमरुन गेलं. आणि विशिष्ट वर्गानी लिहलेल्या इतिहासातून दिसणारी आजची माहिती ही संपूर्ण एकतर्फी नी वास्तवा पासून फारकत घेणारी आहे. पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत ते म्हणजे वाड्याची जागा नि जाधव बौद्ध असणे. या दोन गोष्टी दडलेल्या इतिहासाला तर्काच्या आधारे खोदण्यासाठी खुणावत आहेत.\nजिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही. वरील दोन जिवंत पुरावे पाहता जिजाऊ माझ्या आहेत असे आतून वाटते. कोणी स्विकारो वा नास्विकारो... जिजाऊ ह्या माझ्या पुर्वज आहेत व त्यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. या माझ्या मायेने शिवराय घडवला. भारतीयाना ताठ मानेने जगणे शिकविले. प्रत्येक माणसात स्वाभिमान जागविला. संशोधन होऊन आज ना उद्या दोन्ही गोष्टींचा उलगडा होईल तेंव्हा होईल. पण आजच्या घटकेला वरील दोन्ही गोष्टी मझी नाड जिजाऊशी जोडून जातात.\nशंका अशी आहे की एकतर हे दोन्ही समाज समान दर्जाचे असावेत किंवा एकच असावेत असे वाटते. किंवा मग फार फार तर अस्पृश्यता आजून उग्ररूप धारण करायची होती. व ते असे असल्यास जिजाऊ नि माझा समाज हे नक्कीच एकाच समाजाचा भाग असावेत. म्हणजे लॉजिकली याचा विचार केल्यास तमाम महार हे मराठा किंवा आजचे मराठे हे तेंव्हाचे महार किंवा महार व मराठा हे एकच समाज होते असं निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला जातीय कसोटी न लावता अधिक व्यापक बनवायचे झाल्यास जिजाऊ नि महार हे दोन भिन्न समाज नसून एकाच समाजाचे होते असेही म्हणता येईल. मग तो समाज मराठा की महार हे ज्यांनी त्यानी ठरवायचं. काय असेल ते असेल. पुढे शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून हिनविणे हे सुद्धा जिजाऊचं माझ्याशी असलेला थेट संबंध अधोरेखीत करतोच. फक्त त्यातील फरक किती ते शोधून काढणे संशोधनाचा विषय आहे. तरी जिजाऊचं व बौद्धांचं(पुर्वाश्रमिच्या महारांचं) संबंध मात्र थेट जुडणारं असून मी स्वत:ला त्या वीर मातेचं रक्त समजतो. तमाम मराठी माणसांची ती जिजाऊ... तिला मी विनम्र अभिवादन करतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: छत्रपती शिवाजी, जिजाऊ, संभाजी ब्रिगेड\nSHINDE SATISH १९ जून, २०१३ रोजी ६:०३ म.उ.\nघ्या आता हे पण प्रयत्न सुरु का \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nआर.एस.एस. ला विरोध का\nआर. एस. एस. देते १०५ % मदत.\nवोह ईक भोलिसी लडकी है... -जानी बाबू\nजिंदगी की रांहो मे - जाफर अली खान\nबीफ बिर्यानी:- आईना रेस्टॉरेंट, नानापेठ, पुणे.\nआय हेट गांधी, तरी सुद्धा...तो ग्रेटच\nउत्तराखंडच्या मृत्यूतांडवातूनतरी हिंदू धडा घेतील क...\nराष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन\nराज्यभिषेकदिनी आला मराठा आरक्षणाचा हुंकार\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-६ (आक्टोबर क्रांती)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-५ (लेनीन-II)\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2015/01/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:49:21Z", "digest": "sha1:OMLQFKGWEIAA25XXSKGJ2BCRKNPNDKNJ", "length": 20330, "nlines": 285, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: दिल्लीमे 'आप' सबका बाप!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, २३ जानेवारी, २०१५\nदिल्लीमे 'आप' सबका बाप\nमोदी लाटेने देशाचे राजकारण ढवळून निघालेले असताना व अनेक दिग्गजानी सपाटून मार खाल्यावर मोदीची ताकद मान्य करत भारतीय राजकारणात तुल्यबळ शत्रूचा उदय झाल्याचे स्विकारुन नव्या डावपेचाची आखणी कशी करावी याचा प्रचंड गोंधळ उडालेला असताना, दिल्लीत मात्र अरविंद केजरीवाल नावाचा एक दिडफूट्या ५६” छातीत धडकी भरविणारे कारनामे करत आहे. सामान्य कार्यकर्ता ते कॉंग्रेसचा कर्दनकाळ ठरलेला केजरीवाल दिल्लीतील एक भगोडा ईथ पर्यंत विविध बारसे होऊन माध्यमांचे गोंजारणे ते फटके अशा नाना अनुभवातून परत एकदा आपली ताकद आजमावण्यास/दाखविण्या सज्ज झालेला आहे. खरतर माणूस पक्षाला मत देत नसतो हे मागील ६५ वर्षाच्या इतिहासातून सिद्ध होते. नेहरु, इंदिरा, जेपी(जनता पार्टीचा प्रयोगकर्ता),परत इंदिरा, सहानुभूतीतून राजीव मग वाजपेयी असा चेह-यांचा इतिहास आहे. व्ही.पी. सिंग, गुजराल, देवेगौडा व नरसिंहराव सारखे जे अपवाद घडलेत ते कोणकडेच प्रभावी चेहरा नसल्याने उदासीन मतदानातून हे ओळख नसलेले चेहरे पद उपभोगून गेले. त्याला नरसिंहराव एक अपवाद होते एवढेच. वरील सगळा इतिहास पाहता मतदार पक्षाला मत देत नसतो तर प्रोमिसींग फेसला मत देत असतो हे जाहीर आहे. तो प्रोमिसींग फेस आज भाजपकडे होता व त्यानी राष्टिय राजकारणात बाजी मारली. दिल्लीत मात्र भापकडे मतदाराला भुरळ घालणारा तो चेहरा नाही. अरविंद नावाचे वादळ मात्र चारी दिशाना घोंगावत सुटले असून कॉंग्रेसनी अघोषीत पराजय स्विकारलेलेच आहे. एकूण काय तर दिल्लीच्या निवडणूकीत मेन मटेरीअलच अब्सेंट आहे तो म्हणजे चेहरा. अन योगायोगाना हा मटेरीअल फक्त आपकडे असल्यामुळे भाजपचा विजयरथ दिल्लीत अडविला जाईल या भितीनी भाजपचे धाबे दाणानले आहे.\nचेह-या शिवाय निवडणूक जिंकणे अशक्य असल्याची खात्री असलेल्या भाजपनी बेदीच्या रुपात आयात उमेदवार उभा केला. नुसता उभा केला नाही तर चक्क मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले. यातून जुने कार्यकर्ते व नेते दुखावणे ओघानेच आले व आता हीच किरण बेदी दिल्ली भाजपतील दुफळीचे कारण ठरत आहे. भाजपतील अंतर्गत विरोध जितका तीव्र तितकीच केजरीची जिंकण्याची शक्यता जास्त. केजरीच्या तोडीचा चेहरा म्हणून बेदीला दिलेला प्रवेश भाजपचा घात करुन जाणार आहे. यात अजून एक कोन असा की कॉंग्रेसनी या सगळ्या परिस्थीतीचे भान ठेवत आपच्या बाजूनी आपली उरली सुरली ताकद उभी केली तर भाजपचा पराजय नक्कीच होईल.\nमोदी हा लबाड असून भगव्या अजेंड्यांचा प्रतिनिधी आहे हे हळूहळू उलगडू लागले आहेच, पण त्याच बरोबर साधू संतांनी मागच्या पाच सहा महिन्यात जो बेछूट व बेतालपणा सुरु केला आहे ते पाहता आता भाजपची उतरती चालू झाली असून त्याची सुरुवात दिल्लीतून होणार एवढे नक्की.\nपण महत्वाचा मुद्दा हा आहे की दिल्लीत बेदी-केजरीवाल या दोघात जास्त डिझर्वींग कोण जवळपास सगळेच विद्वान सत्ताधा-यांची बाजू घेत बेदीचे गुणगाण गात सुटलेत पण मला तरी केजरीवाल हा बेदीपेक्षा दहापट डिझर्व्हींग वाटतो. माध्यमे ही नेहमीच प्रस्थापितांच्या बाजूनी चाकरी करणे पसंद करतात हा इतिहास आहे. सत्तेत असणारा आमचा बाप ही माध्यमांची भुमीका असते. कालवर कॉंग्रेसचे गुणगाण गाणारी माध्यमे आता हळूच भाजप व मोदीचा सूर आवळू लागली आहेत. दिल्लीका भगोडा म्हणून जी काही मोहिम विशिष्ट् वाहिन्यानी चालविली आहे तो याचाच भाग असून भाजप याचा पद्धतशीरपणे वापर करत आहे. माध्यमाना हाताशी धरुन केजरीवालची चालविलेली टीकाच भाजपला घेउन बुडणार आहे. एखाद्याची प्रचंड टीका चालविल्यास तटस्थ लोकांची सहानुभूती त्याच्या बाजुनी उभी होत असते. मोदीचा उदय अशाच टीकेतून झाला याचा भाजपला इतक्या लवकर विसर पडावा याचे नवल वाटते.\nअरविंद केजरीवालनी थोडी नादानी जरूर केली, पण हा माणूस आहे सच्चा. अन दिल्लीत त्याच्या सच्चाईची झलक मागच्यावेळेस लोकानी पाहिलेली आहे. करप्शनचा नायनाट करण्याची कुवत फक्त अन फक्त केजरीवालमधे आहे. मोदी व भाजप जरी अच्छे दिनचे स्वप्न दाखवत असले तरी करप्शनवर कारवाई करण्यात फारसे इंटरेस्टेड नाहीत. किंबहूना काळ्या पैशाच्या बाबतीत भाजपनी घेतलेला यूटर्न सगळ्यानाच दुखावून गेला. मोदीचा विकास दारी येईल तेंव्हा येईल. पण सध्यातरी केजरीचा भ्रष्टाचार विरोधी लढा दिल्लीत मोदीला पुरुन उरणार आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आम आदमी पार्टी (AAP)\nbhalesh yadav ११ फेब्रुवारी, २०१५ रोजी १२:४२ म.पू.\nआपला अंदाज अचुक ठरला सर.\nदेवेश अत्रे १३ फेब्रुवारी, २०१५ रोजी ३:३६ म.उ.\nसाहेब , तुमचे म्हणणे 100 टक्के खरे ठरले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nदिल्लीमे 'आप' सबका बाप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2645", "date_download": "2018-04-21T07:35:03Z", "digest": "sha1:5KVCCIWXVARVTWDJKAGXZARTSOOYJKUU", "length": 10828, "nlines": 109, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एपिक ब्राउझर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाल बातमी वाचून 'भारताचा पहिला' असे सांगण्यात आलेला, एपिक ब्राउझर उतरवून घेतला, इंस्टॉल केला आणि वापरायला सुरुवात केली.\nएपिक विषयी च्या काही गोष्टी पुढीलप्रमाणे:\n२. फाफॉ वर आधारित आहे.\n३. बिल्ट-इन ऍप्लिकेशन्स चिक्कार आहेत, जे खिडकीच्या एका बाजूला उघडतात. जसे की, फेसबूक, ऑर्कूट, जीमेल, याहू आणि इतर.\n४. यात बिल्ट-इन विषाणू-रोधक आहे, जो सायटीही स्कॅन करतो आणि पाहिजे तर पूर्ण प्रणालीही.(कितपत प्रभावशाली आहे, माहिती नाही.)\n५.सर्फिंग थोडे फास्टर आहे.(असे मला जाणवले)\n६.सर्व प्रमूख भारतीय भाषा टंकीत करण्याची बिल्ट इन सोय.\n७.भरपूर बिल्ट इन स्किन्स उपलब्ध आहेत.\n८. फाफॉ वर आधारित असल्याने त्याचे सर्व ऍडऑन्स येथेही चालतात.\n९.एका टिचकीवर खाजगी विदा नष्ट करण्याची सोय.(clear private data)\nया काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. अजून वापरतो आहे. अजून काही कळल्यास सांगेनच\nफार जास्त सोयींनी त्रास होतो\nएपिक मला आवडले नाही. फार जास्त सोयींनी त्रास होतो.\nडावीकडचे ऍप्लिकेशन्सचे शॉर्टकट्स 'आयकॉन' किंवा 'टेक्स्ट' करा. आणि ती डावीकडची खिडकी बंदही करता येते की.\nफार जास्त सोयींनी त्रास होतो.\n मॉलमध्ये गेल्यावर ते कर्मचारी जवळ येऊन विचारतात ना 'येस् सर'/'मे आय हेल्प् यू, सर्'/'मे आय हेल्प् यू, सर्' तसा प्रकार होतो कधी कधी\nडावीकडचे ऍप्लिकेशन्सचे शॉर्टकट्स 'आयकॉन' किंवा 'टेक्स्ट' करा. आणि ती डावीकडची खिडकी बंदही करता येते की.\nबघतो. बघतो. खरे तर एवढ्या सोयींची गरज नाही. वरण-भात-भाजी-पोळी पुरे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [16 Jul 2010 रोजी 13:11 वा.]\n जरा चेंज म्हणून मी वापरेन.\nवापरून पाहिला. आवडला. बर्‍याच सोई आहेत, शिवाय क्रोम इतकाच वेगवान वाटतो आहे.\nमाझ्या दृष्टीने अडचण इतकीच की यासाठी खिडकी उघडावी लागली. लिनक्सकरता तयार झाला म्हणजे बर्‍याच काळ वापरून बघता येईल.\nफायरफॉक्स असताना गरज वाटत नाही\nफायरफॉक्स असताना दुसऱ्या ब्राऊजरची गरज वाटत नाही. फायरफॉक्स बहुतेक गरजांसाठी पुरेसा आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nएपिकमध्ये कदाचित दुसर्‍या कुठल्या बाबतीत सोईचा ठरू शकेल किंवा तो वेगवान असू शकेल. वापरून बघितल्याशिवाय सांगणे कठीण आहे.\nसध्या मी सर्व ब्राउझर वापरून मग कोणता चांगला ते ठरवतो. बरेचदा रिव्हूमध्ये जो चांगला तो माझ्या संगणकावर चांगला नसतो. उदा. लिनक्सवर क्रोमियम वेगवान आहे असे म्हणतात पण मला क्रोमियम फाफॉ आणि ऑपेरा दोन्हीपेक्षा हळू आढळला.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nअनावश्यक लपलेली सेशनं आढळली नाहीत.\nनवा ब्राऊजर आवडला. फिडलर वापरुन पाहीले व अनावश्यक लपलेली सेशनं आढळली नाहीत.\nफाफॉ ४ ची चाचणी आवृत्ती नुकतीच आली आहे.\nक्रोमप्रमाणेच सुटसुटीत आहे पण अ‍ॅड-ऑनला समस्य़ा येत आहे असे दिसते. आता एपिकही पहावा म्हणतो.\nफाफॉ ४ बेटामधून बाहेर येण्याची वाट बघतो आहे.\nयाखेरीज सप्टेंबरमध्ये फाफॉचे नवीन जावास्क्रिप्ट इंजिनही येते आहे.\nशैलेश वासुदेव पाठक [17 Jul 2010 रोजी 15:06 वा.]\nअप्रतिम आहे ब्राउजर. मोझीला च्या काठीच्या आधाराने उभा असला तरी अप्रतिम आहे\nभारतीय उत्पादनास प्रमोट करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावला पाहिजे. आज् सर्वांनी मदत् केली तर् उद्या हा ब्राऊजर् आंतरराष्ट्रीय पातळीवर् आयई, मोझिला, सफारी, ऑपेरा अशा न्याहाळकांना टक्कर देऊ शकेन.\nपण् एकंदरीत ईपिकचा बाज आवडला. सुंदर् फीचर्स् आहेत.\nआज दिवसभर वापरून पाहिला एपिक. सुंदर आणि उपयोगी आहे. सोई काहीशा जास्त वाटल्या तरी खूप कामी पडणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे फाफॉचे अॅड ऑन चालत असल्याने फाफॉपेक्षा कांकणभर सरस झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/political/page/2/", "date_download": "2018-04-21T07:29:14Z", "digest": "sha1:65DNYPZK3UJ4QLCWCDSDNZ2TKURS3M6M", "length": 12441, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "राजकीय – Page 2 – Pune News Network", "raw_content": "\nशशी थरूर यांच्या कार्यक्रमात कदम समर्थकांचा राडा..\nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज़ नेटवर्क – काँग्रेस पक्षातर्फे युवा कार्यकर्त्यांना सोशल मिडिया आणि राजकीय संवाद या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी कांग्रेस भवन येथे खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाचे आयोजन करताना पूनावाला यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल नसल्याचा आरोप कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. याचे पडसाद आज कार्यक्रम …\nलुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार \nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nराजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …\nकार्यकर्त्यांने घेतलेल्या लाच प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत…\nMay 14, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\nपुणे न्यूज नेटवर्क : कल्याण येथील एका संस्थेला जमींन मिळवुन देण्यासाठी लाच मागीतल्या प्रकरणी काल गजानन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे. गजानन पाटिल हा एकनाथ खड़सेंचा स्वीय सहायक असल्याच सांगितल जात आहे. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ खड़सेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी खड़सेंच नाव आल्यामुळे विरोधकही त्यांच्या …\nनगराध्यक्ष थेट निवडणार जनतेमधुन.\nMay 10, 2016\tठळक बातमी, महाराष्ट्र, राजकीय 0\nपुणे न्यूज़ – आगामी काळात राज्यामधे होणाऱ्या 215 नगरपालिका निवडणुकांसाठी दोन वार्डचा मिळून एक प्रभाग. तसेच नगराध्यक्ष हा थेट जनतेमधुन निवडण्यात येणार आहे. आज दि.10 में रोजी मंत्रीमंडळ बैठकीमधे हा निर्णय घेण्यात आला. येत्या डिसेंबर जानेवारीमधेे महाराष्ट्रातील 215 नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. दरम्यांन आज घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काही …\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली; दिनेश वाघमारे नवे आयुक्त…\nApril 28, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. 28 एप्रिल : राजीव जाधव यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी बदली झाली असून दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. वाघमारे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून यापुर्वी काम पहात होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाघमारे हे …\nमुंबईहून विमानाने पुण्याला येणा-या कन्हैयाकुमारवर हल्ल्याचा प्रयत्न;\nApril 24, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुण्यात कन्हैयाच्या सभेसाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त… पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर मुंबईमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कन्हैया प्रवास करत असलेल्या विमानात एका व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या विमानात हा हल्ल्याचा प्रयत्न …\nरस्ते खोदाई वरुन आयुक्त-महापौर आमने- सामने\nApril 2, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. २ एप्रिल : पुणे शहरातील रस्ते खोदाईमुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमने-सामने झाले आहेत. शहरामध्ये केबल कंपन्यांकडून परवानगी पेक्षा जास्त रस्ते सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे खोदले जातात. त्याचा त्रास सर्व पुणेकरांना सहन करावा लागतो. लाखो रुपये खर्च करुन रोड, फुटपाथ बांधण्यात येतात. मात्र केबल कंपन्याच्या रस्ते …\nशिवजयंतीनिमिक्त ‘मनसे’चा नवा झेंडा\nMarch 26, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. २६ मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवजयंतीनिमिक्त काल एका झेंड्याचे लोकार्पण केले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पक्षाचे नेते नितीन सरदेसाई उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा अतिरिक्त ध्वज आहे. शिवजयंतीसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी हा ध्वज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ध्वजाच्या बरोबरीने फडकवला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून …\nएसएनडीटी ते बालभारतीपर्यंत भूमिगत वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन\nपुणे, दि. 21 : महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत एसएनडीटी उपकेंद्ग ते बालभारतीपर्यंत 22 केव्ही भूमिगत वाहिनी एक व दोनच्या कामाचे भूमिपूजन मा. आ. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्याहस्ते नुकतेच झाले. कोथरूड विभाग कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून …\nआणि जाहीर कार्यक्रमात नाना अजित पवारांची नक्कल करतात तेंव्हा…\nMarch 10, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\n(व्हिडीओ पाण्यासाठी क्लिक करा) कोल्हापुर : अलिकडच्या काळात” अजितवर खुप आरोप असतील त्याचं कायदा काय ते करीलं पण,अजित मला खुप आवड़त असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. गाण्यामध्ये लताबाई आणि गद्यात हा (दादा)कधी श्वास रोखून धरतात हे कळतच नाही” यावेळी दादांच्या बोलण्याच्या शैलीची नानांनी नक्कल करताच सभाग्रहात एकच हशा पिकला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568210", "date_download": "2018-04-21T08:01:55Z", "digest": "sha1:CPNKDP33NFF5VCJKF6GNXRLFCQ4Z3P3I", "length": 5258, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तब्बल साडेतीन तासानंतर रेलरोको आंदोलन मागे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » तब्बल साडेतीन तासानंतर रेलरोको आंदोलन मागे\nतब्बल साडेतीन तासानंतर रेलरोको आंदोलन मागे\nऑनलाईन टीम / मुंबई :\nरेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात ऍप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, ऍप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत होते. मात्र तब्बल साडेतीन तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.\nविद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर सकाळी साडेसात वाजल्यापासून ठिय्या मांडला होता. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱया एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. ऍप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. मात्र तब्बल साडेतीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.\nटाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन.चंद्रशेखरन\nउपग्रह प्रक्षेपणात भारताची आज ‘विक्रमी’ झेप\nअनुसूचित जाती-जमातींच्या कर्मचाऱयांच्या पदोन्नतीसाठी सरकार सकारात्मक\nपुण्यात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/07/24/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-21T07:55:29Z", "digest": "sha1:JOMHKOB52QIURNA2PO2U7NYIBA4ZORWP", "length": 8069, "nlines": 152, "source_domain": "putoweb.in", "title": "अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.", "raw_content": "\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\n​खाली एक इमेज दिलेली आहे, नीट पहा, विचार करा, बघू किती जणांचे उत्तर बरोबर येते ते.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \n60 thoughts on “अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.”\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/when-train-derailed-decline-34525", "date_download": "2018-04-21T07:29:16Z", "digest": "sha1:JQ6MJ7OIMYMVRADP6WDDQQQ3TXB3ZBPK", "length": 12876, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "When the train derailed decline ... रुळावरून रेल्वे घसरते तेव्हा... | eSakal", "raw_content": "\nरुळावरून रेल्वे घसरते तेव्हा...\nशनिवार, 11 मार्च 2017\nमुंढवा - घोरपडी यार्डात प्रवासी रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरतो...यामुळे प्रवाशांत गोंधळ उडतो... पळापळ सुरू होते. या घटनेची सूचना मिळताच पुणे विभाग रेल्वे प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, आपत्कालीन पथक व रेल्वे पोलिस यार्डाकडे धाव घेतात. तातडीने मदतकार्य सुरू होते. अपघातातील जखमींवर उपचार सुरू होतात...एव्हाना बघ्यांनीही गर्दी केलेली. मात्र, शेवटी हा रेल्वेच्या ‘मॉक ड्रिल’चा भाग असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.\nमुंढवा - घोरपडी यार्डात प्रवासी रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरतो...यामुळे प्रवाशांत गोंधळ उडतो... पळापळ सुरू होते. या घटनेची सूचना मिळताच पुणे विभाग रेल्वे प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, आपत्कालीन पथक व रेल्वे पोलिस यार्डाकडे धाव घेतात. तातडीने मदतकार्य सुरू होते. अपघातातील जखमींवर उपचार सुरू होतात...एव्हाना बघ्यांनीही गर्दी केलेली. मात्र, शेवटी हा रेल्वेच्या ‘मॉक ड्रिल’चा भाग असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.\nरेल्वे प्रवासी गाडी सकाळी साडेदहाच्या सुमारास रुळावरून घसरली तर अशा प्रसंगी अचानक कोणतीही घटना, दुर्घटना घडू शकते. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची सज्जता तपासण्याच्या हेतूने शुक्रवारी घोरपडी यार्डात मंडल रेल प्रबंधकांच्या नेतृत्वाखाली ‘मॉक ड्रिल’चे आयोजन करण्यात आले.\nसकाळी साडेदहाच्या सुमारास यार्डामधील सुमारे दीडशे कर्मचारी रेल्वेच्या एका डब्यात बसले. अचानक हा डबा रुळावरून घसरला. त्यामुळे प्रवासी घाबरले.\nकाही जण जखमी अवस्थेत धावत होते. ही घटना खरी असल्याचे समजून खऱ्या प्रवाशांत गोंधळ उडाला. त्यांची पळापळ सुरू झाली. रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देत मुख्यालयातून अतिरिक्‍त पोलिस कुमक, हॉस्पिटल कर्मचारी व डॉक्‍टर, शिवाजीनगर येथील श्‍वानपथक मागवले. विक्रमी वेळेत ही तुकडी दाखल झाली. जखमींवर डॉक्‍टरांनी उपचार सुरू केले. घातपाताच्या शक्‍यतेची पडताळणी श्‍वानपथक करू लागले. काही अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना धीर देत होते. साडेबारा वाजता परिस्थिती नियंत्रणात येताच हे ‘मॉक ड्रिल’ असल्याचे जाहीर करण्यात आले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nकुख्यात गुंड अबू सालेमला लागले लग्नाचे वेध\nनवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/04/03/kawitaspardh/", "date_download": "2018-04-21T07:56:22Z", "digest": "sha1:YP3QASEWBGL4OXHITRIRQZFZMDL6QH7F", "length": 42248, "nlines": 586, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कविता स्पर्धा २०११ | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo\nशेतकरी संघटक – वर्धापनदिनाच्या निमित्ताने →\nलेखन स्पर्धा २०१० या गद्यलेखन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता http://www.mimarathi.net या संकेतस्थळाने आता कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू केली आहे. ही माहिती जास्तीत जास्त कवी मंडळीपर्यंत पोचणे आवश्यक आहे. म्हणून या संबधातील सदर संकेतस्थळाने केलेले आवाहन येथे पुन:प्रकाशित करण्यात येत आहे.\nयशस्वीपणे पुर्ण झालेल्या लेखन स्पर्धा २०१० नंतर मी मराठी.नेट सदस्यांसाठी व वाचकांसाठी कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू करत आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा, आपल्या मित्र-मैत्रिणींना कळवावे आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.\nस्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन फक्त तुमच्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित असल्यास ब्लॉग दुवा द्यावा. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन कविता द्याव्यात\nएक लेखक ३ पेक्षा अधिक प्रवेशिका सादर करू शकत नाही.\nवृत्तबद्ध, छंदबद्ध व मुक्तछंद प्रकारातील कविता कविता येथे देणे अपेक्षित आहे.\nस्पर्धा १ एप्रिल २०११ ते ३० एप्रिल २०११ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर मे २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.\nस्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त ७ उत्तेजनार्थ स्पर्धकांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.\nस्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मी मराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.\nस्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.\nसदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.\nप्रवेशिका सादर करण्याची पद्धत.\n१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.\n२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.\n३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती admin@mimarathi.netआयडीवर पाठवणे आवश्यक आहे (ईमेलचा विषय : कविता स्पर्धा) . अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेल्या लेखनाचा मीमराठीवरील स्पर्धेतील धाग्याचा दुवा/ लिंक , संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.\n४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.\n५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.\n६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.\n८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.\nस्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :\nडाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा.\nव तेथे असलेला “कविता स्पर्धा २०११” ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.\nहा धागा वाचूनच प्रवेशिका पाठवाव्यात ही विनंती.\nकविता स्पर्धा २०११ मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा…\n← स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo\nशेतकरी संघटक – वर्धापनदिनाच्या निमित्ताने →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2010/12/blog-post_04.html", "date_download": "2018-04-21T07:39:31Z", "digest": "sha1:I5QMTWLJ3COA7D6XK7D5EXB34YJBHXDT", "length": 5196, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: किती सोडवू तरी सुटेना प्राजू", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ४ डिसेंबर, २०१०\nकिती सोडवू तरी सुटेना प्राजू\nकिती सोडवू तरी सुटेना\nप्रश्न ऐसा माझ्या पाठी\nसांग मला रे इतकी सुंदर\nका वाटे मज तुझी मिठी\nशब्द साजरे तुझिया ओठी\nफ़ूल जसे की निशिगंधाचे\nकंच ओल्या हिरव्या देठी\nरिक्त करावी ओंजळ अवघी\nअलगद घ्यावे स्वप्न टिपूनी\nबघता बघता दारी आपुल्या\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/chief-minister-devendra-accountant-and-nagabhusan-award-11594", "date_download": "2018-04-21T07:48:42Z", "digest": "sha1:SYQGBXSUE4I2G3F4XFAPHKJJGBXVDMJA", "length": 11030, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chief Minister Devendra accountant and nagabhusan Award मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nनागपूर - नागभूषण फाउंडेशनतर्फे दिल्या जाणारा या वर्षीचा नागभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लक्ष रुपये रोख व सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असा आहे.\nनागपूर - नागभूषण फाउंडेशनतर्फे दिल्या जाणारा या वर्षीचा नागभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लक्ष रुपये रोख व सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असा आहे.\nनागभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी यांनी आज नागभूषण पुरस्काराचे घोषणा केली. नागपूर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त नागभूषण फाउंडेशनचे 2002 मध्ये स्थापना करण्यात आली होती. नागपूरसह विदर्भातील गणमान्य व्यक्तींना त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल नागभूषण पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे 15 वे वर्ष असून, यापूर्वी आर. के. पाटील, नितीन गडकरी, भंते सुरई ससाई, प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, राजकुमार हिराण ऍड. व्ही. आर. मनोहर, ठाकूरदास बंग, डॉ. विजय भटकर, डॉ. विकास आमटे आदींना नागभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\nमुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे\nकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nनागठाणे भविष्यात ‘ॲग्रो व्हिलेज’ बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील\nनागठाणे - नागठाणे हे गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले आहेच. आता या गावाने ‘ॲग्रो व्हिलेज’ म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मत सिक्किमचे...\n...तर आमच्याकडूनही युतीचा विषय संपला - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - 'यापुढे कुणाशीही युती नाही,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%81", "date_download": "2018-04-21T07:41:38Z", "digest": "sha1:3XCC2B3FTQWVSCRFCOLFQWP7H7DTMOJD", "length": 4749, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ला दिफाँ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआर्क दे त्रायाँवरुन ला दिफाँ\nला दिफाँ (फ्रेंच: La Défense) हा इल-दा-फ्रान्सच्या ऑत-दे-सीन विभागामधील व पॅरिस महानगराच्या पश्चिम भागातील एक व्यापारी व व्यावसायिक भाग आहे. पॅरिसमधील अनेक गगनचुंबी इमारती ला दिफाँमध्ये आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील ला दिफाँ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/08/18/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-21T07:56:15Z", "digest": "sha1:BO6DBTMJU4FS3MEOBUIA62ESRCCE5FHW", "length": 12595, "nlines": 164, "source_domain": "putoweb.in", "title": "योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल?", "raw_content": "\nयोग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल\nPerfect Financial planning, योग्य प्रकारे आर्थिक नियोजन\n1. आपल्या महिन्याच्या एकूण इनकम पैकी जास्तीजास्त 30%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे\n2) 30% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी\n3) 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे …\n4) आणि उरलेले फक्त 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी\n5) कमीतकमी पुढील 6 महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर 6 महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.\n6) सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त 5% फायदा करून देऊ शकते\n7) 45 वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचो प्लॅनिंग आपल्या 30 वयापासूनच व्हायला हवेत ….\n8) बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिर्वार्य आहे\n9) आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण as per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले\n10) प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे\n11) टर्म इन्शुरन्स असणे ही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते\n12) कुठलेही इन्व्हेस्टमेंट चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये\n13) मेडिक्लेम हा अत्यन्त गरजेचा आहे,\n14) जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त 1 लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते\n15) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात, तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते\n16) सर्व फायनेन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेम्बर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील\n17) आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेसेन्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात\n. 18) आपला अकौंटांट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा नाहीतर लगेच बदला, कारण योग्य इन्व्हेस्टमेंट हा योग्य सल्लागारच सांगू शकतो.\nहे बेसिक नियम आहेत. तरी आपल्या कन्सल्टंट चा सल्ला घ्यावा.\n← नवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा\nकॉल सेंटर वरून आलेल्या कॉल चे जबरदस्त संभाषण ऐका →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/HealthFitness/2017/03/18122937/news-in-marathi-Benefits-of-activated-charcoal.vpf", "date_download": "2018-04-21T07:51:12Z", "digest": "sha1:HQOXZ2CW32AR3X32OEP54X33SBUQVETT", "length": 11383, "nlines": 237, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कोळशाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान इंद्रधनू राहा फिट\nकोळशाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nकोळसा ही आपल्यासाठी निरुपयोगी व तुच्छ वस्तू आहे. परंतु हाच कोळसा तुमचे रूप व आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय. कोळशाचेच स्वरूप असलेले अॅक्टिव्हेटेड चारकोल हे नवीन उत्पादन म्हणजे पुरातन इजिप्शियन काळाची आठवण देणारे कार्बनचे स्वरूप आहे. याच्या अनेक फायद्यांपैकी काही म्हणजे पोटाचे विकार, अतिसार, गॅस अशा समस्यांवर हे गुणकारी आहे.\nडाव्या कुशीवर झोपण्याचे 'हे' आहेत फायदे\nझोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे थकवा\nवजन कमी करण्यासाठी सोपे उपाय\nआपले वजन आटोक्यात राहून शरीरही स्वस्थ राहावे अशी प्रत्येकाची\nवजन कमी करण्यासाठी सोपे उपाय आपले वजन आटोक्यात राहून शरीरही स्वस्थ राहावे अशी प्रत्येकाची\nडाव्या कुशीवर झोपण्याचे 'हे' आहेत फायदे झोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे.\nसडपातळ शरीरयष्टीने त्रस्त आहात हे उपाय करा आपले शरीर सुंदर, सडौल असावे असे प्रत्येकाला\nफ्रीजमध्ये अंडी ठेवताय तर या काही गोष्टींकडे द्या लक्ष हिरव्या भाज्या, डेअरी प्रॉडक्टस्\nजलजिरा घेऊन उन्हाळ्यात मिळवा थंडावा उन्हाळ्यात वारंवार लागणारी तहान शमविण्यासाठी आपण\n'ही' भाजी खाल्ल्याने उजळेल तुमचे रुप पालकाची भाजी आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे हे तुम्हाला\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/development-infrastructure-24327", "date_download": "2018-04-21T07:14:16Z", "digest": "sha1:M2E4V6YB2CWEH55YY7LCIM7ZOMF2LBXB", "length": 21813, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "development of infrastructure पायाभूत सुविधांमुळे मिळेल विकासाला चालना | eSakal", "raw_content": "\nपायाभूत सुविधांमुळे मिळेल विकासाला चालना\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nपायाभूत सुविधांपासून वंचित असलेला जिल्हा अशीच बीडची ओळख होती. पण, अलीकडे नगर - बीड - परळी या लोहमार्गासह धुळे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने ही ओळख पुसण्याची शक्‍यता आहे. कामाचा वेग वाढला तर दळणवळण वाढेल व विकासाला चालना मिळेल. ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी राज्य व राष्ट्रीय महामार्गापेक्षा जास्त असली तरी याचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतून ही कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावत असला तरी अनेक माध्यमिक शाळांना इमारती नाहीत.\nपायाभूत सुविधांपासून वंचित असलेला जिल्हा अशीच बीडची ओळख होती. पण, अलीकडे नगर - बीड - परळी या लोहमार्गासह धुळे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने ही ओळख पुसण्याची शक्‍यता आहे. कामाचा वेग वाढला तर दळणवळण वाढेल व विकासाला चालना मिळेल. ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी राज्य व राष्ट्रीय महामार्गापेक्षा जास्त असली तरी याचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतून ही कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावत असला तरी अनेक माध्यमिक शाळांना इमारती नाहीत. अनेक शाळा पडक्‍या किंवा कालबाह्य इमारतींमध्ये भरत आहेत. त्याच्या बांधकामांसाठी निधीची गरज आहे. ग्रामीण भागात शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोचविण्यासाठी गावोगाव उपकेंद्रांची उभारणी गरजेची आहे. जिल्ह्यातून नव्याने परतूर - पंढरपूर व शिर्डी - औंढा हे दोन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहेत. या कामांची प्रत्यक्ष सुरवात गतीने झाली तर विकासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.\nजिल्ह्यातील पायाभूत सुविधांची सद्यःस्थितीत\nनगर - बीड - परळी लोहमार्गाच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली.\nधुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू.\nजागोजागी वीज केंद्रांची उभारणी.\nआरोग्य केंद्र व उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह इतर आरोग्य संस्थांसाठी इमारतींची उभारणी\nपालिका, तहसील, पंचायत समित्यांसाठी नव्या इमारतींची उभारणी\nनगर - बीड - परळी लोहमार्ग व धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा वेग वाढला पाहिजे.\nग्रामीण भागात बॅंकांचे जाळे वाढले पाहिजे.\nकॅशलेस व्यवहारासाठी यंत्रणा वाढली पाहिजे.\nनव्याने प्रस्तावित झालेले व जिल्ह्यातून गेलेल्या शिर्डी-औंढा व परतूर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना सुरवात करावी.\nग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवाव्यात.\nपडझड झालेल्या, मुदतबाह्य झालेल्या व इमारती नसलेल्या शाळांना नवीन इमारतींसाठी निधी द्यावा.\nग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी करावी.\nआरोग्य विभागासाठी अद्यायवत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.\nखेडेगाव ते देशाचा विकास हा तेथील उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. राज्याच्या प्रगतीमध्ये दळणवळण हा मुख्य घटक आहे. आजही महाराष्ट्रात दळणवळणासाठी चांगले रस्ते नाहीत. राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रगती करायची असेल तर, अत्यंत कार्यक्षम अशी दळणवळणाची यंत्रणा असली पाहिजे. ही यंत्रणा म्हणजे गाव, वस्ती, शहर यांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, जल मार्ग, विमान सेवा असायला पाहिजे. तसेच याचा वापर करू शकणारी माल, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन व्यवस्थेचे जाळे उभारले, तर निश्‍चितच विकास होईल.\nग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल; परंतु आजही खेडेगावात पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. राज्याच्या प्रगतीमध्ये विद्युत ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व असताना आजही ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भारनियमन, शाश्‍वत वीज न मिळणे, ग्राहकांच्या वीजबिलात होणारी गफलत अशा अनेक समस्या आहेत. भारनियमनामुळे शेतमालाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर, राज्य सरकारने ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी व्हायलाच हवे.\nराज्याच्या विकासामध्ये पाणी, रस्ते, वीज यासह इंटरनेट महत्त्वाचा घटक झाला आहे. केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. परंतु यासाठी आवश्‍यक असलेली इंटरनेट सुविधा आजही दुर्गम भागापर्यंत पोहोचलेली नाही. देशातील शहर, महानगरात असलेली इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत फार कमी आहे. आजही इंटरनेट सेवा खोळंबल्यामुळे ग्रामीण भागात दिवसदिवस बॅंकांचे व्यवहार बंद असतात. आधुनिक प्रगती, कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेटची स्पीड वाढविण्यासाठी आवश्‍यक बदल करणे गरजेचे आहे.\nविद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण होण्यासाठी पायाभूत सुविधा असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये शाळेची इमारत, मैदान, स्वच्छतागृह, रॅम्प, सौरक्षण भिंत या भौतिक सुविधांबरोबरच प्रत्येक वर्गासाठी विषयनिहाय शैक्षणिक साहित्य असणे आवश्‍यक आहे. शैक्षणिक साहित्यात मुले रमतात. पुरेसे शिक्षक व पालकांचा शाळेत सहभाग हाही महत्त्वाचा आहे.\nग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजही रस्ते, वीज, शिक्षण, कृषी या क्षेत्रात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. सोशल मीडियावर एकीकडे जवळ आलो असलो तरिही ग्रामीण भागातील रस्त्याचा मोठ्या प्रश्‍न कायम आहे. दळणवळणासाठी चांगले रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.\nशहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. आजही रस्ते, वीज, शिक्षण या क्षेत्रात ग्रामीण भाग पिछाडीवरच आहे. एकीकडे आपण कॅशलेश व्यवहार करावा म्हणून ग्रामीण भागातील जनतेला सांगत आहोत; परंतु ते आता शेतकऱ्यांना समजणारे वाटत नाही. दळणवळणासाठी चांगले रस्तेसुद्धा नसल्याने नागरिकांचे हाल होतात. पायाभूत सुविधांअभावी क्रीडा क्षेत्रात जिद्द असून विद्यार्थ्यांना घडवता येत नाही.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nशौचालय आले दारी पण, पाण्याअभावी लोटापरेडची सुटेना वारी\nयेवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/mumbai-fishermen-waiting-for-development-projects-1609815/", "date_download": "2018-04-21T07:53:50Z", "digest": "sha1:3MONR6TYMN5ZIST3IMHQSODFNUCPDBOS", "length": 19959, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai fishermen waiting for development projects | मच्छीमारांना प्रकल्पपूर्तीची अपेक्षा | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nउरणमधील करंजा व मोरा ही दोन प्रमुख मासेमारी बंदरे आहेत.\nउरणमधील करंजा व मोरा ही दोन प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. या दोन्ही बंदरात तसेच उरण तालुक्यात मिळून एकूण ८०० पेक्षा अधिक छोटय़ा व मोठय़ा मासेमारी बोटी आहेत. यामध्ये सहा सिलिंडरच्या मोठय़ा बोटींच्या साहाय्याने खोल समुद्रात मासेमारी केली जाते. या बोटींचे मालक (नाखवा) व मासेमारी करणारे मजूर (खलाशी) यांच्याकडून भागीदारीत मासेमारी केली जाते. राज्यात मासेमारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी असून १५ लाखांपेक्षा अधिकांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होतो. दरवर्षी राज्यात एकूण ४ लाख ६७ हजार ४५८ मेट्रिक टन मासळीचे उत्पादन होत असून यापैकी परदेशात निर्यात होणाऱ्या मासळीच्या उत्पादनातून केंद्र सरकारला २ हजार ८०० कोटींचे परकीय चलन मिळते. असे असले तरी केंद्र व राज्य सरकारचे या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. मच्छीमारांना अनुदान व सुविधा वेळेत मिळत नसल्याने जीवावर उदार होऊन महाकाय लाटा व अथांग समुद्राला सामोरे जात व्यवसाय करावा लागत आहे. मिळणाऱ्या मासळीवर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प, मासळी उतरविण्यासाठी आवश्यक असलेले पर्यायी बंदर, मासे टिकविण्यासाठी लागणारा बर्फ इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने या व्यवसायापुढे अनेक आव्हाने आहेत.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nमासेमारांसाठी विविध प्रकल्पांची घोषणा केली जाते, मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढत जाऊ लागल्या आहेत. वातावरणातील बदलांसह इतर संकटांमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मात्र सरकारने रोजगार, परकीय चलन देणारा व्यवसाय म्हणून मासेमारीकडे पाहण्याची गरज आहे. या व्यवसायामुळे समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांच्या जीवनात बदल होऊ शकतो.\nमुंबईतील ससुन डॉक हे ब्रिटिशकालीन बंदर असून या बंदरात राज्यासह गुजरातमधील मच्छीमार बोटी येतात. या बोटींतून येणारे मासे बंदरात उतरवले जातात. त्यामुळे या बंदरातील मच्छीमार बोटींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. बंदरात होणाऱ्या गर्दीमुळे बोटीवरील मासे उतरविण्यास विलंब होतो आणि मासे खराब होण्याची, दर कमी मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच ससून डॉक बंदराला पर्याय असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मच्छीमारांकडून केली जात आहे. याचीच दखल घेत राज्य व केंद्र सरकारने भागीदारीतून करंजा येथे नवी मच्छीमार जेट्टी बनविण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. त्यानुसार करंजा येथील मासेमारी जेट्टीचे काम सुरू करण्यात आले होते. १० वर्षांपूर्वी काम करण्यासाठी अंदाजे ६४ कोटी रुपयेचा खर्च अपेक्षीत होता. कामाला सुरुवात झाली, मात्र जेट्टीच्या ठिकाणी खडक आढळल्याने खोदकामात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे निधीही वाढविण्याची गरज होती. आता ६४ कोटींऐवजी १५० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधीत वाढ करावी यासाठी पाठपुरवा सुरू आहे. ही जेट्टी रखडल्यानंतर करंजा मच्छीमार सोसायटीने लोकवर्गणी काढून तात्पुरते काम केले. त्या जेट्टीवर काही प्रमाणात मासळी उतरविली जात आहे. तर केंद्र व राज्य सरकारकडून निधीचीही तरतुद करण्याचा तयारी दाखविण्यात आली आहे. ही तरतुद लवकर झाल्यास जेट्टीचे काम पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे रायगडसह कोकणातील हजारो मच्छीमारांना याचा फायदा होणार आहे. मच्छीमारांच्या समस्या केंद्र सरकापर्यंत पोहचविण्यात येथील मच्छीमार नेते यशस्वी झाले आहेत. केंद्र व राज्य सरकारने नव्या वर्षांत अपूर्ण असलेले मासेमारी प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केल्यास मच्छीमारांसाठी नवीन वर्ष हे आनंदाचे ठरेल.\nउरणमधील दिघोडे येथे शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच एका खासगी मासळी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी या ठिकाणी कोळंबीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प होता. आता त्याच ठिकाणी सुरमईवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून जगातील ३५ देशांत प्रक्रिया करण्यात येणाऱ्या मासळीची निर्यात केली जात आहे. अशा प्रकारचे शासकीय प्रकल्प उभारल्यास मच्छीमारांना फायदा होऊ शकेल. सध्या येथील खेकडे, शेवंडी यांना सिंगापूरमध्ये मोठी मागणी आहे. निर्यातीसाठी सरकारने सहकार्य केल्यास त्याचा या मच्छीमारांना लाभ होऊ शकेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:33:05Z", "digest": "sha1:4JVADL2GPT4ZCB7E3JGJRII7AMAO7CEE", "length": 7293, "nlines": 63, "source_domain": "punenews.net", "title": "५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / ५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे\n५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे\nपरीक्षेला पूर्ण तयारीनिशी बसण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन\nमुंबई दि २९- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पुर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.\nविविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची झाल्यास पहिल्या टप्प्यात १ मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विदयार्थ्यांध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एमएच सीईटी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार आशिष शेलार, वैदयकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.\nश्री. तावडे म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालावरुन विदयार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र विदयार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता ५ मे २०१६ रोजी होणारी एमएच-सीईटी परीक्षा दयावी असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून दोन अधिकारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. तसेच सदर याचिकावर राज्य सरकारची बाजू मांडण्यासठी विशेष वकीलांची मदत घेण्यात येत आहे.\nPrevious जाळ अन् धूर संगटच… सैराटची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक तिकीटविक्री…\nNext पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:26:38Z", "digest": "sha1:SNJQRV6DTPLTCPGWXUM3DEMKL24O2FIS", "length": 18542, "nlines": 118, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "मानव विकास समिती | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. /ममावी-2010/ प्र.क्र.81/ का-1418 दि. 19/07/2011 अन्वये बुलढाणा जिल्हयातील 1. लोणार 2. सिंदखेड राजा 3. जळगाव जामोद 4. चिखली 5. देऊळगाव राजा 6. मेहकर 7. संग्रामपूर या 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.\nतसेच महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. माविका- 2012/ प्र.क्र.69/ का. 1418 दि. 12 जुलै 2012 अन्वये बुलढाणा जिल्हयातील 1. लोणार 2. सिंदखेड राजा 3. जळगाव जामोद 4. देऊळगाव राजा 5. मेहकर या 5 क-वर्ग नगरपालिकांचा मानव विकास कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.\n1 माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासिका सुरू करणे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत सन 2011-12 पासून बुलढाणा जिल्हयामध्ये 7 तालुक्यात एकूण 163 अभ्यासिका कार्यरत आहेत. सन 2016-17 मध्ये ग्रामीण व नागरी भागासाठी एकूण रू.11.52 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून 5987 विद्यार्थ्यानी अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे. सन 2017-18 मध्ये 27 जुन 2017 रोजी शाळा सुरू झाल्या असल्याने 1 जूलै 2017 पासून अभ्यासिका नियिमित सुरु करण्यात आल्या आहेत.\n2 ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इ.12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा यादरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे. जिल्हयामध्ये 7 तालुक्यासाठी एकूण 49 बसेस गांव ते शाळा वाहतुक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सन 2016-17 मध्ये बसेसचा आवर्ती खर्च म्हणून प्रति बस रू.7.04/-लक्ष याप्रमाणे एकूण रू.344.96/-लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 31 मार्च 2017 अखेर सदर 49 बसेस मधून 6279 मुलींनी लाभ घेतला आहे. जून 2017 अखेर 2952 मुलींनी बसचा लाभ घेतला आहे.\n3 तालुक्याच्या ठिकाणी बालभवन – विज्ञान केंद्र स्थापन करणे. सन 2012-13 मध्ये 7 तालुक्याच्या ठिकाणी 7 बालभवन विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. (प्रति बाल भवन रु. 10 लक्ष किंमत) भेटी देण्यात येणा-या विद्यार्थ्यांस 10 रूपये प्रमाणे निधी दिला जातो. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबत रूची निर्माण करणे या योजनेचा उद्देश आहे. सन 2016-17 मध्ये बालभवन आवर्ती खर्च व विद्यार्थी भेटीसाठी एकूण रू.2.45 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. 31 मार्च 2017 अखेर 15198 विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहे. सन 2017-18 मध्ये 27 जून 2017 रोजी शाळा सुरू झाल्या असल्याने 1 जूलै 2017 पासून बालभवन भेटी नियमित सुरु करण्यात आल्या आहेत.\n4 इयता 8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतरापर्यंत राहणा-या गरजू मुलींना सायकल वाटप करणे. सन निर्णय, नियोजन विभाग दि.12 जुलै 2012 नूसार एकूण प्राप्त निधीच्या 10 टक्के रक्कम या योजनेवर खर्च करण्यात येते. प्रती मुलीस रूपये 3000/- प्रमाणे निधी बँक खात्यात जमा केला जातो. सन 2016-17 मध्ये निधी अभावी सायकल वाटप करता आले नाही.\n1 तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच 0 ते 6 महिने वयोगटातील बालकांची व मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे. जिल्हयामध्ये मानव विकास कार्यकमांतर्गत 28 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 5 ग्रामीण रूग्णालयांचा समावेश आहे. ग्रामीण भागात प्रत्येक महिन्यात 2 व नागरी भागात एक शिबीर घेण्यात येते. एका आरोग्य शिबीरासाठी रू.18,000/- इतका खर्च अनूज्ञेय आहे. शिबीरामध्ये लाभार्थींची तपासणी स्त्री रोग व बालरोग तज्ञामार्फत करण्यात येते. सन 2016-17 मध्ये रू.65.88/- लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. माहे मार्च 2017 अखेर ग्रामीण भागात 322 आरोग्य शिबीरे व नागरी भागात 27 आरोग्य शिबीरे घेण्यात आली रू.61.57/- लक्ष खर्च झालेला आहे. सन 2017-18 मध्ये ग्रामीण भागासाठी रू.72.58/- लक्ष व नागरी भागासाठी रू.6.50/- लक्ष असा एकूण रू. 79.08/- लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. माहे जून 2017 अखेर ग्रामीण भागात 80 आरोग्य शिबीरे व नागरी भागात 13 आरोग्य शिबीरे घेण्यात आली असा आतापर्यंत रू.16.59/- लक्ष खर्च झालेला आहे.\n2 अ.जा./अ.ज./दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी देणे. सदरचा लाभ लाभार्थी महिलेला प्रसुतीपूर्वी व प्रसुतीनंतर रू. 2000 अशाप्रकारे एकूण रू.4000/- देण्यात येतात. सदर निधी हा राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफीसमध्ये उघडलेल्या बचत खात्यात टाकला जातो. सन 2016-17 मध्ये 31 मार्च 2017 अखेर 7255 लाभार्थींना ग्रामीण भागासाठी रू.322.86/- लक्ष व 327 लाभार्थींना नागरी भागासाठी रू.19.20/- लक्ष बुडीत मजूरीचे वाटप करण्यात आले आहे. सन 2017-18 मध्ये गामीण भागासाठी रू 154.40/- व नागरी भागासाठी रू.14.20/- लक्ष प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करण्यात आला.\n1 फिरती माती परिक्षण प्रयोग शाळा एका प्रयोगशाळेसाठी काचेचे सामान, रसायने,जनरेटर, वाहन खरेदीसाठी इ. करिता अंदाजे रू.35.00/- लक्ष या प्रमाणे 2 प्रयोगशाळांसाठी रू.70.00/- लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.सन 2016-17 मध्ये माहे 31 मार्च 2017 अखेर एकूण 6323 माती नमुने तपासण्यात आली आहे. सन 2017-18 मध्ये जून 2017 अखेर 1132 माती नमुने तपासण्यात आली.\n1 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हॉस्पीटल कॉट पुरविणे सा 2015-16 मध्ये सदर योजने अंतर्गत बुलढाणा जिल्हयातील 7 तालुक्यात प्रती आरोग्य केंद्र 8 याप्रमाणे एकूण 224 हॉस्पीटल कॉट पुरविण्यात आले आहे. त्यासाठी प्रती कॉट रू.25000/- याप्रमाणे एकूण रू. 42.56/- लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.\n2 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये स्टीलचे डिलेव्हरी टेबल पुरविणे सन 2015-16 मध्ये सदर योजने अंतर्गत बुलढाणा जिल्हयातील 7 तालुक्यात प्रती आरोग्य केंद्र 1 व उपकेंद्र 1 याप्रमाणे एकूण 100 स्टीलचे डिलेव्हरी टेबल पुरविण्यात आले आहेत. त्यासाठी प्रती स्टील डिलेव्हरी टेबल रू.25000/- याप्रमाणे एकूण रू. 19.61/- लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.\n1.मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यासाठी मिळणा-या एकूण निधीच्या 20 टक्के निधी जिल्हा/तालुका स्पेसिफिक योजनेवर खर्च करण्यात येतो. सदर योजनेचे मंजुरीसाठी प्रस्ताव मा.आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचेकडे सादर करण्यात येतात.\n2.सा 2016-17 साठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणा-या योजानेसाठी रूपये 1104.83 लक्ष निधी शासनकडून उपलब्ध झाला असून त्यापैकी रूपये 1104.82 लक्ष निधी कार्यावयींण यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. सर्व निधी यंत्रणांनी आहरित केला आहे.\n3. सन 2017-18 चा रू.22.59 कोटीचा आराखडा मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद येथे सादर केला आहे.\n4.मानव विकास कार्यक्रम सन 2017-18 साठी सर्वसाधारण साठी रू.1192.24/- लक्ष व अनूसूचित जाती जमातीसाठी रू.23.73/- लक्ष असे एकूण रू.1215.97/- लक्ष निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. त्यापैकी आरोग्य शिबीरे आयोजित करणे यासाठी ग्रामीण भागासाठी रू.72.58/- लक्ष निधी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.बुलढाणा व नागरी भागासाठी रू.6.50/- लक्ष निधी जिल्हा शल्य चिकित्सक, बुलढाणा यांना वितरीत करण्यात आला आहे. बुडीत मजुरीसाठी ग्रामिण भागासाठी रू. 154.40/- लक्ष व नागरी भागासाठी रू.14.20/- लक्ष किंमतीची प्रशासकिय मान्यता देऊन निधी वितरीत करण्यात आला आहे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_82.html", "date_download": "2018-04-21T07:51:02Z", "digest": "sha1:XLYPL3MCI3XCQJX42PCTH3GNU772RUTE", "length": 6381, "nlines": 88, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: घुमता घुमता तळ्यात अवघ्या उठले तरंग काही", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nघुमता घुमता तळ्यात अवघ्या उठले तरंग काही\nघुमता घुमता तळ्यात अवघ्या उठले तरंग काही\nतरंगातुनी चैतन्याची मिळे न कुठली ग्वाही\nपिकली पाने सडा घालती पाण्यावर सांडती\nव्यथा उरीची थिजून गेली दिशात अवघ्या दाही\nविस्कटल्या प्रतिबिंबालाही नसे कुठेही थारा\nजरा स्थिरावे तोवर फिरुनी हलवून जातो वारा\nकाळोखाचा किती दरारा जळात पसरून राही\nअनामिकसे भय गोठवतो हिरवा गर्द किनारा\nकाठावरच्या तरू वरती ना भरते कुठली शाळा\nचिवचिवणाऱ्या चोचींमध्ये नाही कसा जिव्हाळा\nनसे असोशी उरली आता पानांसोबत त्यांची\nजणू पाखरे देऊन गेली कायमचाच उन्हाळा\nमूक विराणी गाते कोणी येऊन काठावरती\nखोल हालते उरात काही तरंग येती वरती\nहरिणी व्याकुळ साद घालते कुणास ठाऊक नाही\nतिची आसवे टपटपती अन् तळ्यास येते भरती\nअलगद यावा सहस्त्र रश्मी, लंघून क्षितिजाला\nकनक शलाका झिरपत जाव्या भेदून पाण्याला\nजुने जुनेरे किती कोपरे लख्ख व्हावे आणिक\nअवतण द्यावे चैतन्याच्या सुरेल उन्हाला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568216", "date_download": "2018-04-21T08:07:56Z", "digest": "sha1:TKX7QTA5EEQSF6FISFHOXSY7XCPEY4SJ", "length": 4992, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार; रेल्वे बोर्डाचा निर्णय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार; रेल्वे बोर्डाचा निर्णय\nऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार; रेल्वे बोर्डाचा निर्णय\nऑनलाईन टीम / मुंबई :\nरेल्वेच्या ऍप्रेंटिस उमेदवारांनी मुंबईत तबबल साडेतीन तास रेल रोको आंदोलन केल्यानंतर आता त्याची दखल घेण्यात आली आहे. ऍप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे, असे रेल्वे बोर्डाने सांगितले आहे.\nऍप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. त्यासाठी सकाळी 7 पासून या उमेदवारांनी मुंबईच्या रेल्वेमार्गाची नाकेबंदी केली आहे. त्यानंतर आता रेल्वेने या आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.\nमुख्यमंत्री थेट पंतप्रधानांच्या भेटीला ; मुंबई महापौरबाबत होणार चर्चा\nअमित शाह राजनाथसिंहांच्या भेटीला निवासस्थानी\nगुजरातमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार\nशेर-ओ- शायरीच्या बादशाहला गुगलची मानवंदना\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/04/blog-post_7213.html", "date_download": "2018-04-21T07:38:19Z", "digest": "sha1:FOOYWEGQNB7HYW3P4YKO2AF4ZKJZGX5R", "length": 27804, "nlines": 312, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: शरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, १८ एप्रिल, २०१३\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nशरद पवार म्हटलं की मराठी माणसाच्या आंगावर काटा येतो. का तर मनाची चिडचिड व्हावी ईतकं बदनाम करुन ठेवलय मिडीयानी बरं पवारांचा स्वत:चा मिडीया वगैरे आहे पण पवार कधी त्यातून स्वत:चं शुद्धिकरण करत बसले नाहीत. सामना, तरुण भारत वगैरे वृत्तपत्र तपासले की लक्षात येते की सकाळची प्रत्रकारीता तौलनिक दृष्ट्या कशी समतोल साधून आहे. त्यांच्यावर विरोधकांनी अनेक अरोप केले. त्यातल्या त्यात खैरनार साहेबानी तर या अरोपांचा कळस करत माझ्याकडे पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे आहेत असे आत्मचरित्रातून लिखीत रुपात बोंबा मारल्या. पण जेंव्हा खरच ते पुरावे सादर करण्याची वेळ आली तेंव्हा त्यानी वृत्तपत्राच्या ढिगा-याकडे बोट दाखवून \"हेच ते पुरावे\" असे म्हटले. असाच एक अत्यंत मोठा अरोप पवारांवर केला जातो तो म्हणजे यशवंतराव चव्हान जे पवाराना गुरुस्थानी होते त्यांच्याशी गद्दारी करत पवारानी आपली पोळी शेकली वगैरे. पण तो आरोपही खोटा आहे हे मी पुढील काही भागातून मांडणार आहे. या व्यतिरिक्त अनेक लहान सहान अरोप त्यांच्यावर झाले, ज्याचा मी या लेखमालिकेतून समाचार घेणार आहे. पवार सहसा अरोप खोडत बसण्याच्या फंदात पडले नाही अन ईथेच चूक होत गेली. अरे ला कारे करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. ते सगळ्यांशी सलोख्याने वागतात. लोकं जोडण्यात त्यांचा हतखंडा आहे. क्षमा करणे हा त्यांचा स्वभावच आहे. यामुळे एक प्रकारे त्यानी शत्रूच्या हातात कोलीच दिले... त्यामुळे विरोधकाना त्यांच्यावर शिंतोळे तेवढे उडविता आले मात्र त्या पलिकडे फारशी मजल मारता आली नाही. मागच्या पन्नास वर्षातील एकहाती सत्ता(एक अपवाद वगळता) हे त्याचे फलित आहे.\nपुढच्या वर्षी निवडणूका आहेत. आज सोशल मिडीयाचा नाही म्हटलं तरी माहितीच्या देवाण-घेवाणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आता याही मिडीयाचा वापर करत पवारांची बदनामी करणे सुरु झाले आहे. पवारांचे एकेक खंदे नेते/विचारवंत यांची बदनामी करत त्याच्या पाठिशी भक्कम असलेला मतदार काढून घेण्याचे अनेक डाव रचले जात आहेत. चहू बाजूनी नाकेबंदी केली जात आहे. या सगळ्याचा परिणाम काय तर भगव्यांच्या हाती सत्ता सोपवायची अन परत एकदा घाटकोपर सारखे हत्याकांड घडवायचे. यातून वाचायचे असल्यास पुरोगामी पक्षाच्या पाठिशी उभे राहणे हाच एकमेव पर्याय आहे. पवारांवर आज पर्यंत अनेक अरोप झाले खरे पण एकातही ते दोषी आढळले नाही. या सगळ्या मागचे कारण काय तर पवरांचे राजकारण तौलणिक दृष्ट्या ईतर कुठल्याही नेत्यापेक्षा जास्त व्यापक, समावेश नि पुरोगामित्वाची कास धरणारे राहिले आहे. त्यांची धोरणं सदैव शेतक-यांचा व पिचलेल्या लोकांचा उत्कर्ष करणारी व परिवर्तन घडविणारीच राहिली आहेत.\nशरद पवार सर्वप्रथम १९६७ साली विधानसभेवर निवडून गेले अन तेंव्हा पासून आज पर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द जेवढी वादविवादानी व आरोपप्रत्यारोपानी भरलेली आहे तेवढीच जाबाबदा-यानी व ऐतिहासीक घटनानी भरलेली आहे. दलितांच्या उद्धारासाठी पवाराने अनेक वेळा स्वत:वर संकट ओढवून घेतले आहेत. यातील माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची घटना वा निर्णय म्हणाल तर नामांतर... पवार नसते तर नामांतर झालेच नसते. पवारांसारखा खंदा लोकनेता आमच्या पाठिशी उभा ठाकल्यामुळे नामांतर घडले. आज त्याच पवारांवर चौफेर टिका होत आहे. त्यांच्या बाबतीत फक्त अन फक्त वाईटच लिहले जात आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यांची चांगली बाजूही आहे पण ती कोणी मांडताना दिसत नाही. अन पवाराना त्याची पर्वाही नाही. आजचा तरुण पवाराना नंबर एकचा विल्लन समजतो. पण ते सत्य नाही. पवारांची दुसरी बाजू आजच्या तरुणाना कळावी म्हणून मी ही लेखमालिका सुरु करीत आहे.\nउद्या पासून मी पवारांची ती दुसरी बाजू या लेखमालिकेतून मांडणार आहे. यामागचा हेतू एकच... आजच्या पिढीला सांगायचे आहे पुरोगामी पवार\nटिप:- निनावी किंवा खोट्या नावाने लिहलेल्या प्रतिक्रीया छापल्या जाणार नाही याची दखल घ्यावी.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nDnyaneshParab १८ एप्रिल, २०१३ रोजी ८:५६ म.उ.\nशरद पवारांची दुसरी बाजू मांडली पहिजे हे बरोबर आहे. कोठल्याही राजकीय नेत्याचे योग्य ते विश्लेषण झाले पाहिजे. कोठेही अधिक -उणे बघितले पाहिजे. पण उणे-अधिक बघताना उणे जास्त असेल तर जोरदार टीका होते\nनामांतर, स्त्रियांना वारसा हक्क, औद्योगिक धोरण यात शरद पवार योग्य आहेत,\nमाफ करा, रामटेके सर, पण १९७८ पासूनच्या मुंबईतील सुसंघटीत गुंडगिरी विषयी काय त्याचा पाया कोणी घातला त्याचा पाया कोणी घातला मस्तान, युसुफ पटेल, करीम लाला, वरदराजन आणि कैक माफिया हे आपापल्या एरियातील Boss होते, पण त्यांचे संघटन कोणी बांधले मस्तान, युसुफ पटेल, करीम लाला, वरदराजन आणि कैक माफिया हे आपापल्या एरियातील Boss होते, पण त्यांचे संघटन कोणी बांधले दाउद, बाबू रेशिम, रमा नाईक, गवळी हे तर तेंव्हा खिजगीणतीतही न्हवते. १९८७ पासून पप्पू कलानी, ठाकूर बंधू(भाई, हितेंद्र) यांचा उदय आणि त्यांची भरारी कशी काय झाली दाउद, बाबू रेशिम, रमा नाईक, गवळी हे तर तेंव्हा खिजगीणतीतही न्हवते. १९८७ पासून पप्पू कलानी, ठाकूर बंधू(भाई, हितेंद्र) यांचा उदय आणि त्यांची भरारी कशी काय झाली हिरानंदानी, दत्ता सामंत, रजनी पटेल, गोएंका बिल्डर्स आणि कैक बिल्डर्स यांच्या Nexus विषयीचे काय हिरानंदानी, दत्ता सामंत, रजनी पटेल, गोएंका बिल्डर्स आणि कैक बिल्डर्स यांच्या Nexus विषयीचे काय ठाकरे, शरद पवार आणि पुढे प्रमोद महाजन यांच्या दोस्ती विषयी न बोललेले बरे ठाकरे, शरद पवार आणि पुढे प्रमोद महाजन यांच्या दोस्ती विषयी न बोललेले बरे असे कैक प्रश्न शरद पवार या पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीशी निगडीत आहेत. मी IPL आणि सोनिया गांधींशी मतभेद आणि कोलांटी उडी याच्याविषयी तर बोलत नाही. या प्रश्नांची उत्तरे फक्त परमेश्वर असेल तर त्याला, नाहीतर नियतीला, नाहीतर शरद पवार यांनाच माहित असे कैक प्रश्न शरद पवार या पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीशी निगडीत आहेत. मी IPL आणि सोनिया गांधींशी मतभेद आणि कोलांटी उडी याच्याविषयी तर बोलत नाही. या प्रश्नांची उत्तरे फक्त परमेश्वर असेल तर त्याला, नाहीतर नियतीला, नाहीतर शरद पवार यांनाच माहित \nVinayak Kulkarni १९ एप्रिल, २०१३ रोजी ३:१५ म.उ.\nदलितांची बाजू घेणारे पवार मग खैरलांजी आणि रमाबाई नगर या दोन्ही प्रकरणांत त्यांनी हस्तक्षेप का केला नाही मग खैरलांजी आणि रमाबाई नगर या दोन्ही प्रकरणांत त्यांनी हस्तक्षेप का केला नाही उघडपणे दलित समाजाची बाजू का घेतली नाही उघडपणे दलित समाजाची बाजू का घेतली नाही जर ते नामांतर करू शकतात तर हे देखील करू शकत होते. जर ते खरोखरच पुरोगामी असते तर नामांतराच्या प्रश्नावर दलितांची घरे पेटण्याची वेळच त्यांनी येऊ दिली नसती.\nइतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी हे एका तरी घरात गेले का तो राहुल सुद्धा येउन गेला पण ह्यांना वेळ नाही. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम ज्या संघटना करत आहेत त्यांना पवार लगाम घालू शकत नाहीत का तो राहुल सुद्धा येउन गेला पण ह्यांना वेळ नाही. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम ज्या संघटना करत आहेत त्यांना पवार लगाम घालू शकत नाहीत का जर त्यांचा पक्ष खरोखरच पुरोगामी विचारांवर चालत असेल तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपशी मैत्री कशी काय चालते जर त्यांचा पक्ष खरोखरच पुरोगामी विचारांवर चालत असेल तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपशी मैत्री कशी काय चालते १९९५ चे युती सरकार ज्या अपक्ष आमदारांच्या पाठींब्यावर टिकले ते कोणाच्या सांगण्यावरून १९९५ चे युती सरकार ज्या अपक्ष आमदारांच्या पाठींब्यावर टिकले ते कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयात काही सिद्ध होऊ शकत नाही हा काय बचाव म्हणायचा का न्यायालयात काही सिद्ध होऊ शकत नाही हा काय बचाव म्हणायचा का स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग असल्याचेही न्यायालयात सिद्ध झालेले नाही. पण इतकी वर्षं त्यांची बदनामी होतेच आहे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग असल्याचेही न्यायालयात सिद्ध झालेले नाही. पण इतकी वर्षं त्यांची बदनामी होतेच आहे ना मग पवारांबद्दलच इतका पुळका का\nSandip Chimte २० एप्रिल, २०१३ रोजी ५:०१ म.उ.\nआपल्या लेखातील \"..दलितांच्या उद्धारासाठी पवाराने अनेक वेळा स्वत:वर संकट ओढवून घेतले आहेत... पवार नसते तर नामांतर झालेच नसते..\" अशा काही वाक्यांनी जितके मनोरंजन झाले तितकेच वाईटही वाटले की, आपण ‘दलित’ शब्दातील सामर्थ्य व शक्ती अजूनही ओळखलेली नाही व अशाप्रकारे भडमुंजाना मोठे करण्याची सुपारी घेऊन आपण कोणता व्यक्तीगत फायदा पवारांच्या माध्यमातून करु ईच्छिता हे आगामी काळ स्पष्ट करेलच.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान\nशरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nशरद पवार : भाग-०३ पाझर तलाव\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहे...\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nमी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.\nदिवसभर झाडू मारुन थकलो बघा\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nएल.बी.टी वाद: रेशनिंग दुकानाची साखळी हाच पर्याय\nरेणके आयोगावरील मानेंचे भाष्य\nलक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...\nअजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का\nअसं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय सं...\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मा...\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/one-death-mulund-mumbai-collapsed-wall-12521", "date_download": "2018-04-21T07:41:59Z", "digest": "sha1:3BRXQXVYJSFEFCZEZEOUOFNSAPK4HSUF", "length": 10097, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "One death in Mulund in Mumbai collapsed wall मुंबईत मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमुंबईत मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nशनिवार, 24 सप्टेंबर 2016\nमुंबई - मुंबई परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने भिंतीशेजारील घरांवर ती कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 16 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मृत्यू झाला आहे. 3 ते 4 घरांवर ही भिंत कोसळली आहे.\nमुंबई - मुंबई परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने भिंतीशेजारील घरांवर ती कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 16 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मृत्यू झाला आहे. 3 ते 4 घरांवर ही भिंत कोसळली आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/16/%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%BE-oneplus-5-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2018-04-21T07:53:07Z", "digest": "sha1:NEZOFQXBSCVVMYPOUZ6VPMZDH6XHSWWJ", "length": 9561, "nlines": 152, "source_domain": "putoweb.in", "title": "बघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर", "raw_content": "\nबघा “OnePlus 5 – टीजर, फीचर्स” – अर्धा किमतीत सॅमसंग S8 ला जोरदार टक्कर\nवन प्लस फाईव्ह मोबाईल हायलाईट्स –\nब्लु लाईट फिल्टर फीचर्स\nएकाच वेळी सर्व देशांमध्ये लॉंच होणार\nकैमरा वर अधिक भर, DSL-R दर्जाची फोटो क्वालिटी देण्याचा प्रयत्न\nवन प्लस वन, टू, थ्री आणि थ्री प्लस च्या जोरदार यशानंतर वन प्लस फाईव्ह आणला गेला, याचे 2 दिवसातच 300000 पेक्षा हो अधिक रेजिस्ट्रेशन्स झाले आहेत.\nस्क्रीन साईज – 5.50 इंच\nस्क्रीन रीजोल्युशन – 1440 x 2560\nएक्सपांडेबल स्टोरेज – 128Gb\nप्रोसेसर – 2.35GHz ओक्टकोअर प्रोसेसर\nRear कैमरा – 23 मेगापिक्सल\nफ्रंट कैमरा – 16 मेगापिक्सल\nOs – अँड्रॉइड 7.1\nबॅटरी कपेसिटी – 400mAH\nबेरोमीटर आणि टेम्परेचर मीटर नाहीत\nइंडिया 4G (band 40) चे नाही\nवन प्लस फाईव्ह चा टीजर येथे पहा\nवरील सर्व माहिती नेट वर आधारित अनेक सोर्सेस द्वारा घेतली आहे.\nNokia 3,5 आणि 6 फोन बद्दल वाचण्यासाठी इतर क्लिक करा\nमोटोरोला MOTO Z2 play फोन बद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nही पोस्ट शेअर करण्यासाठी खाली स्क्रोल करा\n← चेहऱ्याचा आकारानुसार योग्य हेअर स्टाईल कशी ठेवावी \nयेत्या रविवारी पोर्कीस्तानी बोलर्स ची अवस्था कशी होईल तर बघा →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=103&product_id=140", "date_download": "2018-04-21T07:55:04Z", "digest": "sha1:UMSNI64NHSXDIS2LOXP72ZZ6ICBGG32U", "length": 3119, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Sarpapuran |सर्पपुराण", "raw_content": "\nNew Books | नवीन पुस्तके\nमानवी संस्कृतीच्या इतिहासात सर्प-नाग वा तत्सम जीवसृष्टीचे स्थान फार महत्त्वाचे आहेत. माणूस आणि साप यांच्या परस्पर संबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला आहे. मात्र इथे सापांचं आणि प्रा. म. वि. दिवेकर यांचं नातं अतिशय मैत्रभावाचे आहे. ते वारुळात राहतात आणि साप त्यांच्या घरात राहतात असं म्हटलं तरी चालेल. ह्या सर्पसान्निध्यामुळे प्रा. दिवेकर यांना माणूस आणि सर्प यांच्या संबंधांतील अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. विविध अनुभवांतून त्यांनी हे संबंध अधिक स्पष्ट केले आहेत. ह्या कथा सापांच्या आहेत, माणसांच्या आहेत, आजच्या आधुनिक जैवशास्त्राच्या आहेत, सापांसारख्या जीवांची असलेली भीती कमी करणार्‍या आहेत आणि वैज्ञानिक माहितीत भर घालणार्‍या आहेत. ‘सर्पमित्र’ असलेल्या दिवेकरांच्या ह्या कथा अद्भुत आणि विलक्षण आहेत. वाचकांना त्या वेगळ्या अनुभवविश्वात घेऊन जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568219", "date_download": "2018-04-21T08:06:48Z", "digest": "sha1:MA227YV7YA4IHEL4CEZ7TB4FPVW2PQM6", "length": 6516, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला : मुख्यमंत्री - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला : मुख्यमंत्री\nविद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला : मुख्यमंत्री\nऑनलाईन टीम / मुंबई\nमुंबईत ऍप्रेंटिसच्या उमेदवारांकडून रेल रोको करण्यात आला. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमुंबईकरांची तब्बल साडेतीन तास रेलबंदी केल्यानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ऍप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको पुरतास मागे घेतला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली, असल्याची मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माहिती दिली. याशिवाय पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अगोदर अप्रेंटिस भरतीसाठी दहा टक्के आरक्षण होते, ते वाढवून वीस टक्के करण्यात आले. मात्र, आरक्षण हे शंभर टक्के असावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.\nरेल्वे ऍप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्या काय आहेत \n– 20 टक्के कोटा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.\n– रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामाविष्ट करण्यात यावे.\n– रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोटय़ाअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावे, भविष्यातही नियम लागू ठेवावा.\n– याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये.\nसन्मानपूर्वक आघाडी झाल्यास आम्ही सकारात्मक : अजित पवार\nरेश्मा भोसलेंची उमेदवारी अडचणीत \nपर्रीकरांचा संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा ; लवकरच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान\nमहाराष्ट्रात पेट्रोल तीन रुपयाने महागले\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:36:08Z", "digest": "sha1:PXQK2HF57PYVHNSMWABEHGRIVEJZXZJY", "length": 11407, "nlines": 155, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "कोणाचे कोण | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा collector[dot]buldhana[at]maharashtra[dot]gov[dot]in जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक, बुलढाणा महाराष्ट्र - ४४३ ००१ 07262-242307\nनिवासी उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242411\nना.तह.(सा.प्रशासन) जि.का.बुलढाणा ना.तह.(सा.प्रशासन) जि.का.बुलढाणा ना.तह.(सा.प्रशासन) जि.का.बुलढाणा 07262-242683\nतह.(सा.प्रशासन) जि.का.बुलढाणा तह.(सा.प्रशासन) जि.का.बुलढाणा तह.(सा.प्रशासन) जि.का.बुलढाणा 07262-242683\nविधी अधिकारी जि.का.बुलढाणा विधी अधिकारी जि.का.बुलढाणा विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242411\nसहा.करमणूक कर अधिकारी सहा.करमणूक कर अधिकारी सहा.करमणूक कर अधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242683\nना.तह.दंडाधिकारी शाखा जि.का.बुलढाणा ना.तह.दंडाधिकारी ना.तह.दंडाधिकारी शाखा जि.का.बुलढाणा 07262-242411\nना.तह.(महसूल) जि.कार्या.बुलढाणा ना.तह.(महसूल) ना.तह.(महसूल) जि.कार्या.बुलढाणा 07262-242304\nअधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242411\nजिल्हा प्रकल्प अधिकारी न.पा.प्रशासन जिल्हा प्रकल्प अधिकारी न.पा.प्रशासन जिल्हा प्रकल्प अधिकारी न.पा.प्रशासन कार्यालय बुलढाणा 07262-246231\nबुलढाणा उपविभागीय अधिकारी sdo[dot]buldhana[at]maharashtra[dot]gov[dot]in उपविभागीय अधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242391\nमेहकर उपविभागीय अधिकारी sdo[dot]mehkar[at]maharashtra[dot]gov[dot]in उपविभागीय अधिकारी कार्यालय मेहकर 07268-224532\nमलकापूर उपविभागीय अधिकारी sdo[dot]malkapur[at]maharashtra[dot]gov[dot]in उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर 07267-222122\nखामगाव उपविभागीय अधिकारी sdo[dot]khamgaon[at]maharashtra[dot]gov[dot]in उपविभागीय अधिकारी खामगाव 07263-252045\nजळगाव जामोद उपविभागीय अधिकारी sdo[dot]jamod[at]maharashtra[dot]gov[dot]in उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद 07266-221429\nतहसीलदार संग्रामपूर तहसीलदार tahsildar[dot]sangrampur[at]maharashtra[dot]gov[dot]in तहसील कार्यालय संग्रामपूर 07266-232226\nतहसीलदार जळगाव जामोद तहसीलदार tahsildar[dot]amod[at]maharashtra[dot]gov[dot]in तहसील कार्यालय जळगाव जामोद 07266-221426\nमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242309\nजिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक buldhanapolice[at]gov[dot]in जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा 07262-242395\nजिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालय बुलढाणा 07262-242310\nजिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी mahbul[at]gov[dot]in जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-243042\nजिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा 07262-242338\nजिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा 07262-242423\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/photogallary.asp", "date_download": "2018-04-21T07:29:39Z", "digest": "sha1:X4UPSI4WEYEPIU4BK2JB4DQ65QZ7JATZ", "length": 2580, "nlines": 24, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/20/", "date_download": "2018-04-21T07:42:12Z", "digest": "sha1:ICOQ6KLKU6YOLWL3DGKWNXMWYULU6YIC", "length": 11988, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "ठळक बातमी – Page 20 – Pune News Network", "raw_content": "\nसावधान… पुढे निवडणूका आहेत…\nनागरिकांची मागणी नसतानाही नगरसेवकांच्या आग्रहातून कामे सुरू… पुणे न्यूज, दि. 8 मार्च (विरेश आंधळकर) : पुण्यातील अनेक भागांमध्ये सध्या रस्तेदुरुस्तीची अनेक कामे सुरु आहेत. कन्याशाळेजवळ सुरु असलेल्या सीमेंटचा रोड बनवण्याचे काम नागरिकांच्या सोईसाठी बांधला जात असला तरी हा रस्ता सध्या स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. विजेच्या वायरी आस्थाव्यस्तपणे पडलेल्या असुन, दूसरी …\nमहाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील दत्तमंदिरात 61 किलो चक्क्याची शंकराची पिंड\nMarch 7, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज, दि. ७ मार्च (वीरेश आंधळकर ) : आज महाशिवरात्री निमिक्त राज्यातील भगवान शिवशंकराच्या अनेक मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतायत. पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टकडून आज महाशिवरात्रीनिमिक्त एक अनोखी आरास केली आहे. तब्बल 61 किलो दह्याच्या चक्क्याने महादेवाची पिंड साकारण्यात आली आहे. त्याचबरोबर या पिंडीला …\nस्वराधीराज ट्रस्टच्या वतीने गुरुंना ‘मानवंदना’\nMarch 7, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी 0\n​​ पुणे, ७ मार्च : पुण्यातील स्वराधीराज ट्रस्टच्या वतीन किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय पं. फिरोझ दस्तूर आणि स्वर्गीय पं. सदाशिवबुवा जाधव यांना मानवंदना देण्यासाठी एका शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ आणि १३ मार्च रोजी शिवाजी नगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता हा …\nसिंधू महोत्सव २०१६ – दिवस पहिला\nMarch 4, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी 0\nदुसऱ्या तीन दिवसीय सिंधू नृत्य महोत्सवाचा शुभारंभ आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शर्मिला बिस्वास ह्यांनी ओडिसी या नृत्यप्रकारामधील ‘अपर काय’ हे सादरीकरण करून प्रेक्षकवर्गाची वाह – वाह मिळविली.\n​​ केंद्र सरकार विरोधात येत्या १० मार्चला राज्यातील व्यापा-यांचा पुण्यात मोर्चा\nपुणे, ४ मार्च : सोन्यावरील उत्पादन शुल्कात १ टक्का आणि अबकारी करातही झालेल्या वाढीमुळे आता राज्यभरातील सराफांनी रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. येत्या १० मार्चला राज्यभरातील सराफ पुण्यात मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा आज महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली. फेडरेशनच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचे …\nचांगल्या कामासाठी माणसे जमा होणे गरजेचे – नाना पाटेकर\nपुणे, ४ मार्च : आज समाजात सगळेच स्वत:च्या स्वार्थासाठी जगत असतात. मात्र ते बाजूला सारत चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. आज आळंदी येथीळ ‘जागृती’ या अंध मुलींसाठी असलेल्या कौशल्य विकास केंद्रातील पायाभूत सुविधांचा शुभारंभ पाटेकर यांच्या हस्ते झाला, …\nया आहेत पुण्याच्या नव्या अतिरिक्त आयुक्त\n२०१० च्या आएएस बॅचमधील प्रेरणा देशभ्रतार होणार पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त पुणे न्यूज, दि. २ मार्च २०१६ : पुणे महापालिकेचे कार्यक्षम आधिकारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बदली झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेत त्यांची जागा रिक्त होती. मात्र बकोरीया यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तपदी प्रेरणा देशभ्रतार यांची निवड करण्यात आली आहे. २०१० च्या आएएस बॅचमधील प्रेरणा सध्या …\n“द बर्निंग बस” कात्रज घाटाजवळ एसटी बसला आग\nपुणे न्यूज, दि. २ मार्च २०१६ : भोरहून पुण्याकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) बसला अचानक आग लागली. कात्रज घाटाजवळ आज (बुधवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हि आग लागली. भोर ते स्वारगेट या मार्गावरची ही बस आहे. बसमध्ये एकूण 57 प्रवासी प्रवास करत होते. एसटी बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हि आग लागली असल्याचे कळते. कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ हि घटना घडली. या आगीमध्ये …\nकृषिसंजीवनी योजनेतून 37,835 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त\nयोजनेची मार्च 2016 पर्यंत मुदत पुणे, दि. 02 : महावितरण कृषिसंजीवनी योजनेतून फेब्रुवारीपर्यंत पुणे परिमंडलातील वीजदेयकांचे थकबाकीदार 37,835 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. या योजनेची 31 मार्च 2016 पर्यंत मुदत असून आणखी 40,488 शेतकर्‍यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. कृषिसंजीवनी 2014 योजना सुरु झाल्यापासून 22 फेब्रुवारीपर्यंत पुणे ग्रामीण मंडलातील मुळशी, …\nपुण्यामध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाची हजेरी…\nपुणे न्यूज : (विरेश आंधळकर) – पुण्यामध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह शिवाजीनगर, सांगवी, औंध, परिसरात पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस अत्यंत तीव्र उन्हामुळे पुणे हैरान झाले होते. शहरातील पाऱ्याने तिशी गाठली होती. त्यामुळे नागरिकांना दुपारी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8-116092700013_1.html", "date_download": "2018-04-21T07:46:53Z", "digest": "sha1:QCLLKDJQ2NEXDSKQ3TPO3LB7MZD77MBJ", "length": 9578, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दारिद्र्याला आमंत्रण देते फाटकी जींस | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदारिद्र्याला आमंत्रण देते फाटकी जींस\nफेंगशुईमध्ये कपड्याचेही विशेष महत्त्व आहे. आम्ही कसे कपडे घालतो, कसे कपडे वापरतो या सर्व गोष्टींचा आमच्या जीवनावर खूप प्रभाव पडत असतो.\n* हल्ली युवा वर्गात कट लागलेल्या जींस घालण्याची फॅशन आहे. परंतू फेंगशुईत याला वाईट मानले आहे. असे कपडे घालणे अर्थात दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे.\nतसेच सकाळी उठल्याबरोबर आपला नाइट सूट बदलून चांगले कपडे घालायला हवे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.\nकपडे धुतल्यावर त्यांना नेहमी उन्हात वाळत घालायला हवे. याने कपड्यांमध्ये वाइब्रेंट एनर्जी येते.\nधुऊन वाळवायला घातलेले कपडे रात्रीच्या आधी घरात घेयला हवे. कारण रात्री नकारात्मक ऊर्जा असते. रात्री\nकपडे घराबाहेर राहिल्यास ती नकारात्मक ऊर्जा त्यावर येते आणि ते कपडे घातल्यावर त्याचा विपरित प्रभाव आमच्या शरीरावर पडतो.\nवास्तुनुसार दुकानाचे प्रवेश द्वार उत्तरेस असावे\nवास्तुनुसार दवाखान्यात पार्किंगची जागा कशी असावी\nदारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप\nवास्तुनुसार पाण्याची टाकी अशी असावी\nझाडूवर पाय पाडू नका... दारिद्र्य मागे लागेल...\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nभारतीय हवामान खात्याचा अंदाज\nदेशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा ...\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे\nसाखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...\nया राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा\nदेशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि ...\nआयआरसीटीसीने केले तिकीट बुकिंगच्या नियमात बदल\nआयआरसीटीसीने ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.नव्या नियमांनुसार ...\nतृतीयपंथीयांसाठी पाकिस्तानमध्ये पहिली शाळा सुरु\nतृतीयपंथी म्हटले की शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-21T07:24:14Z", "digest": "sha1:Z4D2CYDDLZC4SXGFV55QZ6OVKEE4IXRP", "length": 4664, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "योजना अहवाल | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या सूचना\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा 01/03/2018 डाउनलोड(1 MB)\nजिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ माहे मार्च २०१७ अखेर खर्चाचा अहवाल 01/03/2018 डाउनलोड(119 KB)\nजिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ माहे मार्च २०१७ अखेर खर्चाचा अहवाल 01/03/2018 डाउनलोड(30 KB)\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/12/blog-post_6142.html", "date_download": "2018-04-21T07:50:07Z", "digest": "sha1:BF6CCUWO6KYRGDHIJVLSHC2S4KDTPIG6", "length": 5314, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सोड चिंता मीच माझे पाहते आता..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २९ डिसेंबर, २०११\nसोड चिंता मीच माझे पाहते आता..\nटाकुनी कुबड्या तुझ्या, मी चालते आता\nसोड चिंता मीच माझे पाहते आता\nचालते मी एकटी, ना तू हवा संगे\nबघ तुझीही साथ मजला दाहते आता\nपाखडूनी मी मनाला स्वच्छही केले\nधाडसाचे ऊन थोडे दावते आता\nपाश सारे तोडले रीतीरिवाजाचे\n मनमानी तुझी ना साहते आता\nजाळले आहेच जर हृदयास माझ्या मी\nआठवे तीलांजलीतुन वाहते आता\nबोलकी आहे पुरेशी एक कविताही\nबाड शब्दांचे मला ना भावते आता\nएकटे जगणे बरे 'प्राजू' असो ध्यानी\nमुफ़्त येथे कोण सोबत राहते आता\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.beblia.com/pages/contactUs.aspx?Language=Marathi", "date_download": "2018-04-21T07:55:51Z", "digest": "sha1:UUY5IIGRS322AMAJS24JJGLV72BABZQ5", "length": 4708, "nlines": 56, "source_domain": "www.beblia.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - ईमेल Beblia", "raw_content": "पोलिश 1975 पोलिश 1910\nसर्बियन 1865 सर्बियन लॅटिन 1865\nबल्गेरियन 1940 बल्गेरियन 1914\nअझरबैजान 1878 अझरबैजान दक्षिण\nलाटवियन LJD लाट्वियन Gluck\nहंगेरियन 1975 हंगेरियन Karoli 1589\nफिनिश 1933 फिन्निश 1776 फिन्निश 1992\nनार्वेजियन 1930 नॉर्वेजियन 1921\nस्वीडिश Folk 1998 स्वीडिश 1917 स्वीडिश 1873\nग्रीक 1770 ग्रीक GNT 1904 ग्रीक आधुनिक 1904 ग्रीक 1994\nजर्मन 1951 जर्मन एल्बर 1905 जर्मन ल्यूथर 1912 जर्मन 1545\nडॅनिश 1931 डॅनिश 1819\nफ्रेंच 1910 फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क\nस्पॅनिश 1989 स्पॅनिश 1909 स्पॅनिश 1569\nपोर्तुगीज 1993 पोर्तुगीज आल्मेडा 1628 पोर्तुगीज आल्मेडा 1753 पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL\nपापुआ न्यू गिनी 1997 पपुआ न्यू गिनी टोक पिसिन\nतुर्की HADI 2017 तुर्कीश 1989\nहिंदी HHBD हिंदी 2010 गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू\nनेपाळी 1914 नेपाळी तमांग 2011\nफिलीपिन्स 1905 सिबूआनो टागालॉग\nख्मेर 1954 ख्मेर 2012\nआफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो\nअम्हारिक 1962 अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा\nबंगाली 2001 बंगाली 2017\nउर्दू उर्दू 2017 पंजाबी\nअरेबिक NAV अरेबिक SVD\nफारसी 1895 फारसी डारी 2007\nइंडोनेशियन 1974 इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD\nव्हिएतनामी ERV 2011 व्हिएतनामी NVB 2002 व्हिएतनामी 1926\nचीनी सरलीकृत 1919 पारंपारिक चीनी 1919 चीनी सरलीकृत नवीन 2005 चीनी पारंपारिक नवीन 2005 चीनी पारंपारिक ERV 2006\nजपानी 1954 जपानी 1965\nकोरियन 1961 कोरियन KLB कोरियन TKV कोरियन AEB\nइंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्रजी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ\nअॅरेमिक लॅटिन 405 एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nआपल्याला प्रश्न असल्यास आपण येथे आमच्या पत्त्यावर आम्हाला ईमेल पाठवू शकता:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/scienceprogram.asp", "date_download": "2018-04-21T07:29:23Z", "digest": "sha1:YEBGRJ6QLW7CPAPXYY4ZUV5VXDHTTDNB", "length": 3718, "nlines": 39, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nशिक्षण उपसंचालक पुणे विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n११ वी ऑन लाईन माहिती २०१६-१७\n११ वी ऑन लाईन माहिती पुस्तिका व नमुना अर्ज.२०१७-१८\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nआखिल भारतीय विद्य़ार्थी विज्ञान मेळावा\nग्रामीण विज्ञान छंद मंडळ\nपश्चिम भारत विज्ञान जत्रा\nराष्ट्रीय हारीत सेना योजना\n११ जुलै हा दिवस \"जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन म्हणून पाळणेबाबत\"\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/about-year-2018-1607882/", "date_download": "2018-04-21T07:42:35Z", "digest": "sha1:U5VYNK5GPG6CV2PWYKH66ABIWDKDLHMO", "length": 26699, "nlines": 270, "source_domain": "www.loksatta.com", "title": "About year 2018 | कालचक्र : कसं जाईल २०१८? | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nकालचक्र : कसं जाईल २०१८\nकालचक्र : कसं जाईल २०१८\nया वर्षांचा प्रमुख गुरू असल्यामुळे धनधान्य भरपूर पिकेल.\nवैयक्तिक पातळीवर पुढील वर्ष कसं जाईल या प्रश्नाइतकंच सामाजिक, राजकीय पातळीवर कोणकोणत्या घडामोडी घडतील ते समजून घेणं अनेकांसाठी महत्त्वाचं असतं.\nनव्या म्हणजे २०१८ या वर्षांच्या सुरुवातीला विरोधीकृत नावाचं २०७४ हे संवत असेल. त्याचे प्रमुख बुध आणि मंत्री गुरू असतील. त्यामुळे काही धार्मिक गुरूंसाठी हा त्रासदायक काळ आहे. काही धार्मिक गुरूंवर मानहानीचे प्रसंग येतील. त्याचबरोबर काही धार्मिक गुरूंबद्दलची लोकांची आस्था वाढेल. तंत्रज्ञानापासून फायदा करून घेण्याची वृत्ती या काळात वाढणार आहे.\nया वर्षांचा प्रमुख गुरू असल्यामुळे धनधान्य भरपूर पिकेल. पण नफेखोरांमुळे त्याचे दर चढेच राहतील. प्रमुख नेत्याची प्रतिमा उजळवण्याचे बळेबळेच प्रयत्न होतील. प्रमुख नेते आणि मंत्र्यांमध्ये छुपे मतभेद निर्माण होतील. काही प्रकरणांमध्ये सरकार, प्रशासन आणि लष्कर यांच्यात तीव्र मतभेद होतील. मंत्रिमंडळात सूर्य हा सस्येश पूर्वधान्येश म्हणजेच धान्यपती असल्याने दरोडे, लूटमार, अपहरण, चोऱ्या, आर्थिक फसवणूक अशा घटना वाढतील. देशाच्या पूर्वेकडे गुन्ह्यांचं प्रमाण वाढेल. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचं प्रमाण वाढेल. वेगवेगळ्या देशांमधले आपापसातले ताणतणाव वाढतील. राष्ट्रप्रमुखांच्या अहंकारामुळे सशस्र संघर्षांच्या शक्यताही निर्माण होतील. काही देशांनी केलेल्या लष्करी कवायती इतर देशांना अस्वस्थ करतील.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nपश्चिम धनेशपदी शनी असल्यामुळे संपत्तीविषयक वाद उफाळून येतील. बिल्डरांवर आणि व्यावसायिकांवर दाखल होणाऱ्या खटल्यांचं प्रमाण वाढेल. त्यातले काहीजण पळून जातील, तर काहीजण तुरुंगात जातील. दुधाचं उत्पादन घटेल. त्यामुळे दूध तसंच दुग्धजन्य पदार्थाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. विचित्र प्रकारचे आजार फैलावण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये असलेली उदासी आणि भावनात्मक क्रूरता हे चिंतेचे विषय असतील. लोकांचे क्लेष आणि अलिप्तपणाची भावना वाढीला लागेल.\nगुरू मेघेशपदी असल्यामुळे धान्य विपुल प्रमाणात निर्माण होईल, पण ते नीट ठेवलं न गेल्यामुळे सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान्याचा अभाव निर्माण होऊन ते आयात करावे लागेल. रसदार फळांचे भरपूर उत्पादन होईल, पण अकाली पावसामुळे तसंच कीड लागल्यामुळे त्यांचं नुकसान होईल. असं होऊनही सामान्य लोकांना या वर्षी भरपूर फळफळावळ खायला मिळेल.\nया वर्षी यज्ञ, होमहवन तसंच धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढ होईल. प्रमुख नेते, मोठमोठे लोक पुढील वर्षी मंदिर, मशिदींमध्ये मोठय़ा प्रमाणात फेऱ्या मारताना दिसतील. सुधारणावादी प्रयत्नांचे दूरगामी फायदे पुढे कधीतरी नक्कीच मिळतील. पण येत्या वर्षी मात्र जनतेचं कंबरडं मोडेल अशीच शक्यता आहे.\nमंगळ रसेश असल्यामुळे सरकार तसंच प्रशासन हे सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांशी क्रूरपणे वागेल. मूठभर लोकांच्या फायद्यासाठी बाकी सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागेल.\nसूर्य निरसेश असल्यामुळे सोन्याच्या भावात थोडी वाढ आणि नंतर घट होण्याची शक्यता आहे. दागिने महाग होऊनसुद्धा व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसणार नाही. दागदागिन्यांबाबतची लोकांची आवड एकदम कमी होऊन जाईल. लोकांमध्ये धैर्य कमी होईल आणि बेचैनी तसंच भांडण करण्याची वृत्ती वाढेल.\nबुध फलेश असल्यामुळे मर्यादित धन अथवा संपत्तीमधून फायदा मिळवण्याची वृत्ती अथवा तंत्र वाढेल. व्यक्तिगत तसंच कौटुंबिक संबंधांमध्ये माधुर्य वाढेल. फुलांचं उत्पादन तसंच निर्यात वाढण्याची शक्यता आहे.\nधनेशपदी सूर्य असल्यामुळे अन्नधान्य बाजारातही बडे व्यापारी भरपूर फायदा कमावतील. पशूंचा व्यापार करणारेही फायद्यात असतील.\nदुर्गेशपदी गुरू असल्यामुळे नवीन योजनांमध्ये वाढ होईल. शहरापासून ते ग्रामीण भागातील लोकापर्यंत भरपूर योजना जाहीर केल्या जातील. पण त्यांचा फायदा प्रत्यक्ष होण्यापेक्षा त्या फक्त कागदोपत्री असतील.\n२६ एप्रिल २०१८ ला पराधावी नावाचं नवीन संवत सुरू होईल. त्याचे प्रमुख सूर्य आणि मंत्री शनी असतील. यामुळे कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, देशाच्या पातळीवर तसंच इतर देशांच्या पातळीवर वैमनस्य निर्माण होईल. सत्ताधीशांमध्येही भीतीची भावना निर्माण होईल. पण विपरीत परिस्थितीत विकासाचा मार्ग मोकळा होतो. तसे काहीसे होऊ शकते. प्रमुखपदी सूर्य असल्यामुळे सगळीकडे सतत बेचैनी असेल. आग लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरीचे प्रमाण वाढेल. काही मोठय़ा लोकांच्या मृत्यूच्या शक्यता आहेत. या वर्षी कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होईल. धान्य तसंच फळांचे उत्पादन कमी होईल. शनी मंत्रिपदी असल्यामुळे जगात पैशाची कमतरता असल्याचा आभास निर्माण होईल. नेत्यांचं दु:साहस आणि विवेकहीन वागणं लोकांना बेचैन करेल. सरकारी अधिकारी लोकांशी क्रूरपणे वागतील.\nसस्येशपदी मंगळ असल्यामुळे तांदूळ, मूग, उडीद, गहू तसंच तिळाचे भाव चढे राहतील. दुर्गेश पदी शुR असल्यामुळे सुरक्षेबाबत सतत सतर्क राहावं लागेल. त्यामुळे लोकांची चिंता वाढेल. धनेशपदी चंद्र असल्यामुळे नव्या श्रीमंतांचा उदय होईल. आधीचे श्रीमंत लोक नेस्तनाबूत होतील.\nरसेशपदी गुरू असल्यामुळे वाहन सुख कमी होईल. योग तसंच आध्यात्मिक मूल्यांमध्ये वाढ होईल. नद्यांमध्ये पाणी भरपूर असेल. सूर्य धान्येशपदी असल्यामुळे एखादा रोग फैलावण्याची शक्यता आहे.\nनिरसेशपदी चंद्र असल्यामुळे वस्रोद्योग साखर, चांदी यांच्या व्यापारात वाढ होईल. शुR फलेश असल्यामुळे आध्यात्मिक आवड वाढण्याची शक्यता दिसत आहे. मेघेश पदी शुR च असल्यामुळे सुख शांततेत कपात होईल. पश्चिमेकडे जास्त पाऊस होईल.\nया वर्षी एकाचवेळी परस्पर विरोधी घटनांच्या शक्यता दिसत आहेत. एखाद्या नेत्याबाबतचा वाद उफाळून येईल. विरोधी पक्ष एकत्र यायचा प्रयत्न करतील. पण या वर्षी त्यांना त्यात फारसं यश मिळणार नाही. या वर्षी आगी लागणं, रस्त्यावरील अपघात संघर्ष, खून, अपहरण अशा घटना घडतील. असंघटित गुन्ह्य़ांमध्ये वाढ होईल. शनी कर्मेश असल्यामुळे न्यायालयं कठोर भूमिका घेताना तसंच सक्रिय होताना दिसतील.\nअवृष्टी आणि अतिवृष्टी असेही प्रकार घडतील. एखादा प्रसिद्ध उद्योगपती किंवा अभिनेता किंवा राजकीय नेत्याचा अपमान किंवा अवहेला किंवा त्याच्याशी संबंधित अशी काही घटना घडण्याची शक्यता आहे की ज्यामुळे लोक अवाक होतील. अनेक उद्योगपती कायद्याच्या कचाटय़ात सापडलेले दिसतील.\nवीज तसंच उर्जेच्या क्षेत्राचा भरपूर विकास होणार आहे. या क्षेत्रांना आता पुढची अनेक वर्षे भरपूर फायद्यची जाणार आहेत. जानेवारी महिन्यानंतर शेअर बाजारात नवी तेजी येईल. काही क्षेत्रांच्या काही शेअर्सना पुढच्या वर्षी तसंच त्याही नंतर काही वर्षे भरपूर तेजी असेल.\nजमीनजुमल्याच्या बाबतीत सध्याच्या सगळ्या गोष्टी पाण्यावरच्या बुडबुडय़ासारख्या ठरतील. या क्षेत्रात नवे टप्पे गाठले जातील. या वर्षी एखाद्या बातमीमुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtracivilservice.org/weblinks?l=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2018-04-21T07:52:56Z", "digest": "sha1:VDGIP4AY3I545ZGAI4J5TJY2JWREAUOC", "length": 6230, "nlines": 137, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - परी. नायब तहसीलदार (महसूल), अक्कलकोट\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (संगायो), संग्रामपूर\nउप जिल्हाधिकारी - SDO YAVATMAL\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/bhel-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:42:40Z", "digest": "sha1:6TD7QQARB42I53QSGQKJTAA5Q7FWUVAX", "length": 16913, "nlines": 254, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) येथे 'प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)' पदांची भरती 2016", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदांची भरती 2016\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदांची भरती 2016\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनिअर ट्रेनी च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n2 टेक्निशियन एप्रेंटायसिस (Technician Apprentice)\n3 पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (Graduate Apprentices)\n5 पदाचे नाव :\n7 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल BHEL) माहिती\nइंजिनिअर ट्रेनी (Engineer Trainees)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 3 फेब्रुवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये एप्रेंटायसिस (Apprentices) च्या एकूण रिक्त 229 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nटेक्निशियन एप्रेंटायसिस (Technician Apprentice)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nREAD महाराष्ट्र रोजगार मेळावा 2016-2017\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 नोव्हेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nपदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (Graduate Apprentices)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 नोव्हेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनिअर ट्रेनी च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nइंजिनिअर ट्रेनी (Engineer Trainees)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nREAD पॉवर ग्रीड कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये एक्सीक्युटीव्ह ट्रेनी (फायनान्स) पदाची भरती\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 3 फेब्रुवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) येथे ‘प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)’ पदांची भरती 2016\nइलेक्ट्रिशियन (Electrician): 125 जागा\nप्रोग्रामिंग अँड सिस्टम एडमिन असिस्टेंट (Programming & Systems Administration Assistant): 22 जागा\nइलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronics Mechanic): 125 जागा\nमेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel): 02 जागा\nकंप्यूटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टेंट (Computer Operator & Programming Assistant): 05 जागा\nनौकरी स्थान: New Delhi\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर, 2016\nपदांची संख्या: 386 जागा\nशैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील (आय.टी.आय.) ITI परीक्षा उत्तीर्ण.\nवयोमर्यादा : 01/10/2016 रोजी\nOPEN प्रवर्ग: 27 वर्षे पर्यंत.\nSC/ST प्रवर्ग: 32 वर्षे पर्यंत.\nOBC प्रवर्ग: 30 वर्षे पर्यंत.\nअपंग प्रवर्ग: वरील वयोमर्यादेत 10 वर्षे पर्यंत सवलत राहील.\nREAD न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (Directorate of Forensic Science Laboratories) पदभरती\nवेतनश्रेणी : –‐ प्रति माह\n– अर्ज हे फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीनेच करावेत.\n– भरलेल्या Online अर्जाची एक प्रत जाहिरातीत दिलेल्या पत्तावर 15/11/2016 रोजी पर्यंत पोहोंचतील आशा बेताने पाठवावेत.\nOnline भरलेल्या अर्जाची एक प्रत पाठविण्याचा पत्ता :\nOnline अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 12 नोव्हेंबर, 2016. अर्ज करण्याची Online लिंक (Apply Online)\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 October 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 November 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल BHEL) माहिती\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या भारत सरकारच्या मालकीचे. 1964 मध्ये स्थापना, भेल भारतातील सर्वात मोठी ऊर्जा प्रकल्प उपकरण निर्माता आहे. 2013 मध्ये प्रतिष्ठित महारत्न (मोठे रत्न) स्थिती मंजूर केला गेला आहे त्याच्या थकबाकी performance.The भारत सरकारने महारत्न एलिट यादी भारत दुसर्या 6 देवाने हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: ठाणे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nNext Post: \u0001महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा 2016\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/upsc-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:40:53Z", "digest": "sha1:KLISQTRKV6W3DMXZQA3DGUU7NP4URNGZ", "length": 44900, "nlines": 587, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत 463 जागा (सामाईक संरक्षण सेवा परीक्षा-2017)", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदाची भरती\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदाची भरती\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये असिस्टंट प्रोफेसर अँड डेप्युटी सेंट्रल इंटीलिजन्स ऑफिसर ( Assistant Professor & Deputy Central Intelligence Officer) च्या एकूण रिक्त 63 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n1 असिस्टंट प्रोफेसर अँड डेप्युटी सेंट्रल इंटीलिजन्स ऑफिसर ( Assistant Professor & Deputy Central Intelligence Officer)\n16 डेप्युटी डायरेक्टर (एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग) Deputy Director (Aircraft Engineering)\n18 असिस्टंट डायरेक्टर (इंडस्ट्रियल हायजिन ) Assistant Director (Industrial Hygine)\n19 सिव्हिलिअन असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर (Civilian Assistant Security Officer)\n21 डेप्युटी डायरेक्टर (इकॉनॉमिस्ट )Deputy Director (Economist)\n22 सामाईक संरक्षण सेवा परीक्षा-2017\n23 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी माहिती\nअसिस्टंट प्रोफेसर अँड डेप्युटी सेंट्रल इंटीलिजन्स ऑफिसर ( Assistant Professor & Deputy Central Intelligence Officer)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n12 जानेवारी 2017 रोजी (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)\nउमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज फी : Rs 25/- ( SC/ST/महिला -फी नाही )\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 जानेवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये लेक्चरर च्या एकूण रिक्त 13 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nREAD भारतीय तट रक्षक (Indian Coast Guard) मध्ये विविध पदांची भरती\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nउमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.\nइच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करावे.\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 10 डिसेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये मॅनेजर्स ग्रेड -I/सेक्शन ऑफिसर्स च्या एकूण रिक्त 13 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n35 वर्षापेक्षा जास्त नसावे. 3 5 10\nREAD महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मध्ये विविध पदभरती\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 08 डिसेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये असिस्टंट प्रोफेसर (सर्वे आणि इंजिनीरिंग )Assistant Professor (Survey and Engineering) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 10 नोव्हेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये जॉइंट डायरेक्टर जनरल (Joint Director General) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nजॉइंट डायरेक्टर जनरल (Joint Director General)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये डेप्युटी डायरेक्टर (एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग) Deputy Director (Aircraft Engineering) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nडेप्युटी डायरेक्टर (एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग) Deputy Director (Aircraft Engineering)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये स्टाफ कार ड्राइवर (Staff Car Driver) च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\nस्टाफ कार ड्राइवर (Staff Car Driver)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\n03 वर्षाचा मोटर कार चालवण्याचा अनुभव\nउमेदवाराने पूर्ण माहितीसह भरलेला फॉर्म खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवावा.\nजाहिरात प्रकाशनाची दिनांक : 26 नोव्हेंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये असिस्टंट डायरेक्टर (इंडस्ट्रियल हायजिन ) Assistant Director (Industrial Hygine) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.\nअसिस्टंट डायरेक्टर (इंडस्ट्रियल हायजिन ) Assistant Director (Industrial Hygine)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nREAD महाराष्ट्र रोजगार मेळावा 2016-2017\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे. For More See Employment News 26 November 2016 to 2 December2016, Page No.3\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये सिव्हिलिअन असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर (Civilian Assistant Security Officer) च्या एकूण रिक्त 08 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.\nसिव्हिलिअन असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर (Civilian Assistant Security Officer)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे. For More See Employment News 26 November 2016 to 2 December2016, Page No.3\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 December 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये इकॉनॉमिक ऑफिसर (Economic Officers) च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे. For More See Employment News 26 November 2016 to 2 December2016, Page No.3\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये डेप्युटी डायरेक्टर (इकॉनॉमिस्ट )Deputy Director (Economist) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.\nडेप्युटी डायरेक्टर (इकॉनॉमिस्ट )Deputy Director (Economist)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत 463 जागा (सामाईक संरक्षण सेवा परीक्षा-2017)\nसामाईक संरक्षण सेवा परीक्षा-2017\nइंडियन मिलिट्री अकादमी देहरादून (Indian Military Academy Dehradun )\nएयर फोर्स अकादमी, हैद्राबाद (Air Force Academy Hyderabad)\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 02 डिसेंबर 2016\nपदांची संख्या: 463 जागा\nइंडियन मिलिट्री अकादमी Dehradun – 150 जागा\nइंडियन नवल अकादमी Ezhimala – 45 जागा\nएयर फोर्स अकादमी, Hyderabad – 32 जागा\nऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी ,Chennai-107th SSC(Men) – 225 जागा\nऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, Chennai- 21st SSC Women – 11 जागा\nPost: 2 – इंजिनिअरिंग पदवी\nPost: 3 – पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवी\n01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 24 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट )\nपरीक्षा शुल्क: Rs 200/- ( SC/ST/महिला -फी नाही )\nअर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.\nजाहिरात प्रकाशनांची दिनांक : 31st नवंबर 2016\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 डिसेंबर 2016\nपरीक्षा दिनांक : 02 फेब्रुवारी 2017\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी माहिती\nसरकारमध्ये उच्चाधिकाराच्या पदसाठी दर वर्षी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) परीक्षा होते. दरवर्षी किती अधिकार्‍यांची गरज आहे ते विचारात घेऊन उत्तीर्ण करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित होते. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतली जास्तीत जास्त मुले ही परीक्षा पास करतात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशसुद्धा बर्‍यापैकी पुढे असतात. महाराष्ट्राचा क्रमांक सातत्याने आठवा असतो.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (MECL) मध्ये विविध पदांची भरती\nNext Post: नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)मध्ये विविध पदांच्या भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-abp-report-on-pay-and-park-475720", "date_download": "2018-04-21T07:26:31Z", "digest": "sha1:L6PMQZYKI7D2UGUWZXT3N2VZYDYSUBI5", "length": 15685, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबईत आता सोसायटीबाहेर पे अँड पार्क, पोलिसांचा ग्रीन सिग्नल", "raw_content": "\nमुंबईत आता सोसायटीबाहेर पे अँड पार्क, पोलिसांचा ग्रीन सिग्नल\nमुंबईत वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शोधणं म्हणजे मोठं जिकरीचं काम. मात्र आता तुम्ही राहत असलेल्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायटीसमोर तुमची गाडी पार्क करु शकता. कारण सोसायट्यांसमोर वाहनं पार्क करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांना, पोलिसांनी हिरवा कंदील दिलाय. मुंबईतल्या फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडमधल्या रहिवाशांनी इमारतीसमोर पार्किंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना अर्ज केले होते. अशा 29 अर्जांपैकी 25 अर्जांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान सोसायटीबाहेर गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला महिन्याला अठराशो रुपये मोजावे लागणार आहेत.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबईत आता सोसायटीबाहेर पे अँड पार्क, पोलिसांचा ग्रीन सिग्नल\nमुंबईत आता सोसायटीबाहेर पे अँड पार्क, पोलिसांचा ग्रीन सिग्नल\nमुंबईत वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शोधणं म्हणजे मोठं जिकरीचं काम. मात्र आता तुम्ही राहत असलेल्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायटीसमोर तुमची गाडी पार्क करु शकता. कारण सोसायट्यांसमोर वाहनं पार्क करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांना, पोलिसांनी हिरवा कंदील दिलाय. मुंबईतल्या फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडमधल्या रहिवाशांनी इमारतीसमोर पार्किंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना अर्ज केले होते. अशा 29 अर्जांपैकी 25 अर्जांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान सोसायटीबाहेर गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला महिन्याला अठराशो रुपये मोजावे लागणार आहेत.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/wimbledon-2016-andy-murray-meets-nick-kyrgios-10380", "date_download": "2018-04-21T07:35:32Z", "digest": "sha1:A5JTVPL3IQOH4KBCAISFRUGRKWZCJPVA", "length": 12502, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wimbledon 2016: Andy Murray meets Nick Kyrgios अँडी मरेची आगेकूच | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 जुलै 2016\nलंडन - अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरे याने थाटात विंबल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.\nतिसऱ्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा 6-3, 7-5, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या तीन वर्षांत मरेला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र, आता त्याच्या मार्गातील एक काटा दूर झाल्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास नक्की दुणावला असेल.\nलंडन - अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरे याने थाटात विंबल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.\nतिसऱ्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा 6-3, 7-5, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या तीन वर्षांत मरेला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र, आता त्याच्या मार्गातील एक काटा दूर झाल्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास नक्की दुणावला असेल.\nमहिला विभागात सिमोना हालेप हिनेदेखील आपली आगेकूच कायम राखली. तिसऱ्या फेरीत तिने नेदरलॅंड्‌सच्या किकी बेर्टेन्स हिचा 6-4, 6-3 असा सहज पराभव केला.\nसेरेना विल्यम्स आणि व्हिक्‍टर ट्रॉईच्की यांना कोर्टवरील असभ्य वर्तनामुळे शनिवारी 10 हजार डॉलरचा दंड करण्यात आला. स्पेनच्या अल्बर्ट रामोर व्हिनोलास विरुद्ध पराभव पत्करावा लागलेल्या ट्रॉईच्कीने मॅचपॉइंट पंचांनी न दिल्यामुळे त्याने आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना पंचांशी हुज्जत घातली आणि रॅकेटदेखील फेकून दिली होती.\nसेरेनाने देखील तिसऱ्या फेरीत क्रिस्तिना मॅकहेलविरुद्ध पहिला सेट गमाविल्यानंतर रॅकेट फेकून दिली होती. या दोघांच्याही कृती नियमबाह्य ठरवून संयोजकांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nचाळीसगाव - तमगव्हाणकरांसाठी थेंब अन्‌ थेंब महत्त्वाचा\nमेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना...\nयुवानेते राहुल चव्हाणांच्या वाढदिवसनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nतळमावले (सातारा) : येथे युवा नेते मा. राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तळमावले येथील...\nशेतमजूर युवक बनला जमीनदार\nकऱ्हाड - लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परस्थितीमुळे घरची जमीन पडून होती. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/rajinikanth-and-akshay-kumar-2-0-could-be-flop-on-box-office-for-this-reason-1610075/", "date_download": "2018-04-21T07:48:18Z", "digest": "sha1:OJM6JXK2AUQHD63HP3LIMNICCXRWHJZ7", "length": 12400, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rajinikanth and akshay kumar 2 0 could be flop on box office for this reason | …म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n…म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\n…म्हणून २.० सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nबिग बजेट सिनेमाच्या मिळकतीत नुकसान होण्याची शक्यता\nआता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार '२.०'\nयावर्षात अनेक बॉलिवूड सिनेमे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकाच दिवशी दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार असल्यामुळे एका सिनेमातरी त्याचा फटका बसतोच. ४५० कोटी रुपयांच्या बजेटची निर्मिती असलेल्या ‘२.०’ हा सिनेमालाही याचा फटका बसेल असे म्हटले जात आहे.\nरजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ सिनेमाची त्यांचे चाहते प्रकर्षाने वाट पाहत आहेत. पण या सिनेमासोबतच अजून तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यामुळे या बिग बजेट सिनेमाच्या मिळकतीत नुकसान होण्याची शक्यता असते. सुरूवातीला अक्षय कुमारचे पॅडमॅन आणि ‘२.०’ हे दोन्ही सिनेमे जानेवारीत एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. पण ‘२.०’ सिनेमाने माघार घेत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ती २७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली.\nरजनीकांत यांच्या ‘२.०’ सिनेमासोबत अजून तीन बिग बजेट सिनेमे त्याच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा ‘बागी २’, कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ आणि ‘अँवेंजर्स इन्फिनिटी वॉर’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होत आहे. २.० प्रमाणे इतर तीन सिनेमांचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.\n‘बागी’ सिनेमा फार हिट झाला होता. त्याचा ‘बागी २’ हा सिक्वल आहे. तसेच ‘मणिकर्णिका’ हा कंगनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर ‘अँवेजर्स’चा स्वतःचा असा वेगळा वर्ग आहे. अशावेळी ‘२.०’ सिनेमा किती गल्ला कमावणार हाच मोठा प्रश्न आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/ssc-exam-start-today-33873", "date_download": "2018-04-21T07:20:48Z", "digest": "sha1:7DWTEWDVH5K5HFJ3UMEA2NSPKLN5RQ7V", "length": 13448, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "ssc exam start today दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात\nमंगळवार, 7 मार्च 2017\nजळगाव - नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली या परीक्षेनंतर आता उद्या (ता.७) दहावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे.\nजिल्ह्यातील १२७ परीक्षा केंद्रावर ६४ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६ पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रत्येक पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नाशिक शिक्षण मंडळाचे अधिकारी, निरंतर शिक्षण मंडळाच्या सदस्यांचा सहभाग राहणार आहे. सदर परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर झाली असून ती पूढीलप्रमाणे\nजळगाव - नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली या परीक्षेनंतर आता उद्या (ता.७) दहावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे.\nजिल्ह्यातील १२७ परीक्षा केंद्रावर ६४ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६ पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रत्येक पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नाशिक शिक्षण मंडळाचे अधिकारी, निरंतर शिक्षण मंडळाच्या सदस्यांचा सहभाग राहणार आहे. सदर परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर झाली असून ती पूढीलप्रमाणे\nकेंद्र क्रमांक ३०००(अ) - (आर.आर. विद्यालय)\nडी- १४८३२५ ते डी-१४८६२४\nकेंद्र क्रमांक जळगाव (ज), ः खुबचंद सागरमल विद्यालय, शिवाजी नगर\nडी- डी१५६१४८ ते डी १५६६३९\nकेंद्र क्रमांक ३००३ ः मिल्लत हायस्कूल मेहरून\nहिंदी माध्यम - डी १५०५४२ ते डी १५०८७५\nउर्दु माध्यम - डी १५०६३८ ते डी १५०८७८\nसेमी इंग्रजी - डी १५०५४३ ते डी १५०६३४\nकेंद्र क्रमांक (क) ३०१० ः ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालय (एम.जे.कॉलेज)\nडी-१५२६४६ ते डी १५३५०३\nओरिऑन इंग्लिश मिडीयम स्कूल\nकेंद्र क्रमांक (ई) ३०२० ः महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रेम नगर\nडी-१५४७०१ ते डी १५५१०२\nउपकेंद्र, रत्ना जैन प्राथमिक विद्यालय प्रताप, नगर रिंगरोड\nकेंद्र क्रमांक ३०२२ (ग) ः ला.ना. सार्वजनिक विद्यालय\nडी-१५५५२८ ते डी-१५५६२७ मराठी माध्यम\nडी-१५५२८९ ते डी-१५५५२७ सेमी इंग्रजी माध्यम\nउपकेंद्र- जिल्हा परिषद विद्यानिकेतन, जिल्हा पेठ\nडी-१५५१११ ते डी-१५५२८८ मराठी माध्यम\nकेंद्र क्रमांक ३०२३ ः भगिरथ इंग्लिश स्कूल, साने गुरुजी कॉलनी\nडी-१५५६७२ ते डी- १५६१४६\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nजिल्ह्यात दिवसाला पाचशे कुलर्सची विक्री\nजळगाव ः पंधरवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ होऊन जळगावचा पारा सातत्याने 42 अंशावर राहिला आहे. यामुळे आता उकाडा देखील जाणवू लागला आहे. दुपारी उष्णतेचे...\nखवा व्यवसायातून शेतकऱ्याने साधली प्रगती\nखामगाव : शेती परवडत नाही, असे रडगाणे गात न बसता शेतीला खवा निर्मितीचा जोडधंदा भेंडवळ येथील शेतकरी सारंगधर वाघ यांनी सुरू केला. खवा विक्रीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-21T07:40:40Z", "digest": "sha1:B6ILOZITOAOC2XO6YWMJNZS7MC2C7WBT", "length": 5985, "nlines": 94, "source_domain": "putoweb.in", "title": "फेसबुक पोस्ट", "raw_content": "\nहसून हसून पोटात दुखेल\nकाही जुन्या - भरपूर नव्या\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged आधुनिक म्हणी, जोक्स, नवीन लेख, पुणेरी टोमणे, फेसबुक पोस्ट, मजेदार, मराठी, मराठी लेख, म्हणी, विनोद, joke, jokes, puto च्या लेखणी मधून, whatsappLeave a comment\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/farmers-protest-at-jantar-mantar-1514841/", "date_download": "2018-04-21T07:57:46Z", "digest": "sha1:7XUUARVTJCE7EMO35J46SSSBNGYAZEJY", "length": 28102, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Farmers protest at Jantar Mantar | ही तर केवळ झलक! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nही तर केवळ झलक\nही तर केवळ झलक\nशेतकऱ्यांची आजची जी दशा आहे, त्याचे खरे रूप तामिळनाडूचा शेतकरी नेता अय्याकन्नू याने मांडले.\nदिल्लीच्या जंतरमंतरवर आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील शेतक ऱ्यांच्या वेदनांची जणू महायात्राच चालली होती. शेतकरी आंदोलनाचा नवा संकल्प व नवे रूप त्यातून साकार झाले. दु:ख, आक्रोश व नैराश्याच्या सागरात कधी बुडत, कधी तरंगत मी एक छोटीशी आशा त्यातही शोधत होतो. जंतरमंतरवरील शेतकरी आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात ती आशा सतत माझ्या मनात डोकावत होती. मनाला हिरवी पालवी फुटत होती.\nशेतकऱ्यांची आजची जी दशा आहे, त्याचे खरे रूप तामिळनाडूचा शेतकरी नेता अय्याकन्नू याने मांडले. त्याची तुलना कुणाशीच होऊ शकणार नाही, इतक्या जिवंतपणे त्याने शेतक ऱ्यांची वेदना समाजासमोर मांडली. गेली १४० वर्षे तामिळनाडूत कधी पडला नव्हता एवढा दुष्काळ यंदा पडला होता. त्यामुळे सरकारला तेथील शेतक ऱ्यांच्या व्यथेची जाणीव करून देण्यासाठी अय्याकन्नू तीन महिने आधीच काही शेतक ऱ्यांना घेऊन दिल्लीत आला होता. त्याने आपल्याबरोबर मृत शेतक ऱ्यांच्या कवटय़ा व हाडे आणली होती, त्याने त्या कवटय़ा सर्वाना दाखवल्या. वस्त्रहीन अवस्थेत हे शेतकरी होते, त्यांनी डोक्याचे मुंडन केले, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाना युक्त्या वापरल्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी अय्याकन्नूला शेतक ऱ्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले खरे पण नंतर जेव्हा हे शेतकरी राज्यात परत गेले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच केले नाही. मग हे शेतकरी पंतप्रधानांच्या घराजवळ येऊन थडकले. त्यांनी तेथे आंदोलन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक मार्ग वापरले. आज जेव्हा मी अय्याकन्नूकडे बघत होतो तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की एवढा सगळा आकांत मांडणाऱ्या या शेतक ऱ्यांची व्यथा सरकार अखेर ऐकून घेणार की नाही तेवढय़ात आम्हाला तेथे एक बातमी कळली ती शेतक ऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी होती. ती बातमी अशी, की तामिळनाडूच्या आमदारांचे वेतन भत्ते दुप्पट करण्याचा आदेश तेथील सरकारने जारी केला होता. खरोखर हा देश धन्य आहे असे म्हणावे नाही तर काय.. ज्या शेतक ऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आपल्या पोळीवर तूप ओढण्यातच मशगूल आहेत.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nयाच वेळी आमच्या आंदोलनात उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक शेतकरी आले होते. त्यांनी बटाटय़ाचे विक्रमी उत्पादन करून दाखवले, पण परिणाम काय तर बटाटय़ाचे बाजारभाव कोसळले. चांगला भाव मिळेल या आशेने शेतक ऱ्यांनी बटाटे शीतकपाटांमध्ये साठवले. आता तर बटाटय़ाचे भाव एवढे पडले आहेत, की बटाटे टिकवण्यासाठी शीतकरण व्यवस्था करणाऱ्यांना द्यायला शेतक ऱ्यांकडे पैसे नाहीत. आग्रा, इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद यांसारख्या जिल्ह्य़ांतून शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आमचे आंदोलन सुरू असताना येतच होत्या. शेतकरी बटाटे रस्त्यावर फेकून देत होते. उत्तर प्रदेश सरकारने बटाटे खरेदी करण्याची योजना तर आखली पण शेतक ऱ्यांनी पिकवलेल्या बटाटय़ांपैकी एका टक्काही बटाटे खरेदी केले नाहीत. परिस्थिती अशी आहे, की पाणी शेतक ऱ्यांच्या नाकातोंडात जाऊ लागले आहे, उत्तर प्रदेशची जी कथा आहे तीच तेलंगणच्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची आहे. कांदा उत्पादकांचीही तीच स्थिती आहे.\nजंतरमंतरवर आमचे जे आंदोलन झाले, त्यात महाराष्ट्रातून आलेल्या मुलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक जिल्ह्य़ातील आधारतीर्थ आश्रमातल्या मुलांशी माझी गाठभेट खरे तर किसान यात्रेच्या वेळी आधीच झाली होती. या आश्रमात ज्या शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचीच मुले राहतात. या मुलांनी तेथे छोटी नाटिको सादर करून शेतक ऱ्यांची वेदना जिवंत करण्याचा प्रयत्न केला. ‘विष खाऊ नका’ हे गीत त्यांनी सादर केले ते ऐकताना मलाही आतून हलल्यासारखे झाले. पुरेशी समजही न आलेली ती चिमुरडी मुले आपल्या शेतकरी माता-पित्यांची वेदना समजू शकत होती, पण आपले सरकार मात्र त्यातले काहीही समजू शकत नाही, ही एक शोकांतिका आहे. ती मुले बोलली काहीच नाहीत. त्यांना तसे करण्याची गरजही नव्हती, एवढी प्रभावी अभिव्यक्ती त्यांच्याकडे होती, हे वेगळे सांगायला नको. त्यांचे तिथले अस्तित्वच आपल्या देशातील शेतक ऱ्यांची व्यथा-वेदना मांडत होते. नकळत माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. जंतरमंतरवर मी देशाचे भवितव्य माझ्या डोळ्यांनी पाहत होतो.\nकधी माझी दृष्टी मंचावर धावत होती तर कधी ती समोर गर्दी केलेल्या शेतक ऱ्यांच्या डोळ्यातील भाव टिपत होती. खच्चून भरलेल्या मंचावर नव्या-जुन्या पिढीतील शेतकरी नेत्यांचा संगम होता. त्यात महेंद्रसिंग टिकैत, शरद जोशी, ननजुन्दास्वामी यांच्यासारख्या शेतक ऱ्यांच्या झुंजार नेत्यांबरोबर काम केलेले शेतकरी नेते होते. नव्या पिढीतील काही राजकीय प्रतिनिधीही होते. शेतकरी नेत्यांबरोबरच शेतमजूर, आदिवासींचे नेतेही व्यासपीठावर होते. महिलांची संख्या कमी होती पण पूर्वीच्या शेतकरी आंदोलनांपेक्षा नक्कीच जास्त होती. शेतकरी व शेतमजूर एकतेच्या घोषणा देत होते, त्यामुळे मंच दणाणला होता. दलित आदिवासी शेतक ऱ्यांचे प्रश्नही हिरिरीने मांडले जात होते. बँकांच्या कर्जाबरोबरच सावकारी पाशातून मुक्तीची हाक दिली जात होती. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा ही मागणी केवळ स्वामिनाथन आयोगाने दिलेल्या शिफारशींपुरती मर्यादित राहिली नव्हती, या आंदोलनात त्याची सविस्तर व वैविध्यपूर्ण मांडणी केली गेली. सरकार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव कसा देऊ शकते हे अन्नदाते शेतकरीच सांगत होते. अनेकदा शेतमालाची खरेदी होत नाही त्या वेळी सरकारने भरपाई द्यावी, असेही त्यांचे गाऱ्हाणे होते. शेतक ऱ्यांनाही आता सरकारची फसवी भाषा समजू लागली आहे, आता ते केवळ घोषणाबाजीला भुलत नाहीत, त्यांना धोरणात बदल हवा आहे. शेतक ऱ्यांना आलेली ही समज पाहून मला खरेतर मनातून आनंद झाला.\nसमोर बसलेल्या शेतक ऱ्यांमध्ये एक बदलाची झलक दिसत होती. पंजाबमधील जाट शेतकरी तर त्यात होतेच शिवाय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून आदिवासी शेतकरीही आले होते, पण ते येताना अनेक मुद्दय़ांचे गाठोडे घेऊन आले होते. त्यात भूअधिकार, भूमी अधिग्रहण व वनउत्पादने अशा अनेक समस्या अजूनही त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. हिरवी टोपी व हिरव्या झेंडय़ाबरोबरच लाल झेंडेही फडकत होते. जंतरमंतरवर दलित आंदोलनाचे निळे झेंडे तर दिसत नव्हते पण गेल्या आठवडय़ात मेहसाणात आम्ही गेलो होतो, तेव्हा हिरवे व निळे झेंडे एकमेकांची साथ करत फडकत होते. या शेतकरी आंदोलनात काही महिला खासदार उपस्थित होत्या, ते पाहून मला जास्त समाधान वाटले. शेतीत सत्तर टक्के मेहनत स्त्रियाच करीत असतात. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व यात महत्त्वाचे होते. एरवी शेतकरी आंदोलनात महिला क्वचित दिसतात, पण आमच्या आंदोलनात राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या विविध राज्यांतून आलेल्या शेतकरी महिला सगळे लक्षपूर्वक ऐकत होत्या. घोषणाच्या ललकारीत निर्धाराने उंचावलेल्या मुठींमध्ये त्यांच्या हातातील बांगडय़ाही चमकत होत्या. या वज्रमुठी आता कुणी वाकवू शकणार नाही, शेतकरी आता मागे हटणार नाहीत.\nआमचे हे आंदोलन पावसाळ्यात चालू होते, पण दिल्लीत निदान या वेळी तरी पाऊस आला नाही पण उकाडा खूप होता. त्यामुळे सगळ्यांचीच तगमग होत होती. घोषणा देऊन सगळ्यांचेच घसे कोरडे पडले होते. पण त्या वातावरणातही एक जादूभरा उत्साह होता. त्यामुळे चित्त सुखावून गेले. ध्वनिवर्धकावर मला माझ्याच आवाजाचे प्रतिध्वनी ऐकू येत होते. मी सांगत होतो.. ही फक्त झलक आहे. पूर्ण चित्रपट सरकारला दाखवण्यासाठी आम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nआपल्या सर्व लोकांना ७० वर्षाच्या तापानंतर एकदम साक्षात कार होण्यास सुरवात झाली आहे. जे गेल्या ७० वर्षात दिसले नाही ते सर्व आता तुम्हा सर्वाना दिसू लागले आहे. खरे म्हटले तर आता तुमच्या प्रामाणिकपणा बद्दल शंका येऊ लागली आहे. मोदी नको हे मान्य पण सर्व अडचणी एकदम सुटल्या पाहिजेत हे कसे शक्य आहे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5212-sambhalang-dhambhalang-adarsh-shinde-song", "date_download": "2018-04-21T07:29:23Z", "digest": "sha1:SZGQF657LEZTPIVDZ3UZTQEXMITE46KT", "length": 7937, "nlines": 213, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\" - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nNext Article गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nआदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेलं, ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडकशन्सने केली आहे.\nटियाना’ प्रॉडकशन्सचे सुजित जाधव म्हणतात, “आम्ही युवा आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि प्रोड्यूसर्स असे एकत्र आलो आहोत. आमचा पहिला प्रकल्प मराठी संगीत अल्बम ‘प्रीत तुझी’ आहे, जो एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च होणार आहे. ‘संभळंग ढंभळंग’ हे ‘प्रीत तुझी’ अल्बम मधील ४ गाण्यांपैकी एक गाणं आहे. आमचे बोधवाक्य मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजन तयार करणे आहे.”\nआदर्श शिंदे, हे संगीत आणि गायन परंपरा असलेल्या नावाजलेल्या 'शिंदेशाही' कुटुंबातील एक मोठं नाव आदर्श शिंदे आपल्या उडत्या चालीच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध पार्श्वगायक, आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे, ज्यास स्वरसम्राट म्हणून आजही ओळखलं जातं.\nNext Article गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\n'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=66&page=2", "date_download": "2018-04-21T07:52:21Z", "digest": "sha1:WJLNIRQU3WSL5GO24HFGJ4VLQPNMNEWF", "length": 9426, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "देवताविज्ञान आणि संत साहित्य", "raw_content": "\nIndology | देवताविज्ञान आणि संत साहित्य\nIndology | देवताविज्ञान आणि संत साहित्य\nप्रा. नवनाथ शिंदे यांनी प्रस्तुत ग्रंथात माणकेश्वर येथील ‘शिवसटवाई’ या देव-देवतांचा आणि मंदिराचा सा..\nभारतीय एकात्मतेचे शिल्प घडविणार्‍या मुसलमान मराठी संतकवींचा हा विस्तृत साधार परिचय मराठीत केवळ अपूर्..\nNathsampraday Aani Dnyaneshwar | नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर\nआजपर्यंत तत्त्वज्ञान, काव्य, भक्ती, कर्म इत्यादी अनेक अंगांनी ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर ग्रंथ लि..\nस्त्री-पुरुष संबंध, कामाधीनता, विषयोपभोग, यांतून कधी धर्मकार्य घडत गेले तर कधी धर्मबाह्य गोष्टीही. ..\nज्ञानदेवादी संतांनी लोकांपासून दुरावलेल्या अभिजनांच्या संस्कृतीचे सर्व वैभव शुद्धीकृत रूपात वारसदारा..\nस्त्री-पुरुष-संबंध हे जैविक दृष्ट्या प्रथमत: कामधर्माशी निगडित असले, तरी ते केवळ कामधर्मावर आधारले ग..\nShree Tuljabhavani |श्री तुळजाभवानी\nश्रीतुळजाभवानी ही महाराष्टाची कुलस्वामिनी आहे . भाग्याविधाती आहे . ती सर्जक आहे . संगोपक आहे आणि संह..\nShree Venkateshvar Ani Shri Kalahastishvar |श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर\nआंध्रमधील तिरुमलै अथवा सप्तगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वतावर श्रीवेंकटेश हा देव नांदतो आहे...\nश्रीविठ्ठल हा गेली आठ शतके मराठी लोकमानसात प्रेमाचे अधिराज्य गाजवतो आहे, भक्तीचे भाग्य अनुभवतो ..\n‘श्रीमदभागवत महापुराण म्हणजे ब्रह्मसूत्रांचा विशद अर्थ, महाभारताचे निश्चित तात्पर्य, गायत्रीवरील विस..\nविठ्ठलभक्तीची महाराष्ट्रातली परंपरा श्रीनामदेवांचे त्रिविध प्रकारचे ऋण वागवणारी आहे. त्यांनी इथल्या..\nShreeparvatachya Chayet| श्रीपर्वताच्या छायेत\nश्रीपर्वत हे आंध्रातले मल्लिकार्जुन शिवाचे प्रसिद्ध उपासनाकेंद्र आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अस..\nभारतीय दैवतमंडळात प्रल्हादवरद नरसिंह हा एक प्रभावशाली देव आहे. दुर्जनांचा संहारक आणि सज्जनांच..\nप्राचीन मराठी साहित्य हे मुख्यत: विविध धर्मसंप्रदायांनी निर्माण केलेले साहित्य आहे. शैव आणि वैष्णव ..\nUsmanabad Jhilyatil Lokdaivate | उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकदैवते\n‘उस्मानाबाद’ हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील दुष्काळी जिल्हा. ह्या जिल्ह्यात दैवतांची श्..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/11/blog-post_28.html", "date_download": "2018-04-21T07:38:34Z", "digest": "sha1:ARTLEY7YJLH54EDSK7DJHV4NCYOAW5MS", "length": 15395, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: पूर्व दिशेला अरूणरथावर..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, २८ नोव्हेंबर, २००९\nआज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण रथावर.. ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच. मग मी तरी त्या आठवणींनी तरारलेल्या त्या पिकावर झुलून आले नसते तरंच नवल.\nकालच यशोचा लेख वाचला.. तेव्हाही आजी-आजोबांच्या आठवणींनी मनात काहूर माजलं होतं.. आणि आज हे गाणं आलं की सगळं एकदमच येतं म्हणतात न तसंच.\nया गाण्याने कित्येक सकाळी प्रसन्न केल्या आहेत. याच असं नवे सगळ्याच भूपाळ्या. मात्र त्या भूपाळ्यांना संगितासोबतच एका वेगळ्याच वातावरणाची किनार होती. माझ्या तासगावच्या घराची. तिथल्या सकाळच्या धावपळीची. माझ्या त्या घराबद्दल मी आधीही लिहिलेलं आहे. नव्याने काय लिहू\nजाग यावी ती घन:श्याम सुंदरा किंवा पूर्व दिशेला अरूण पथावर या गण्याच्या मंजुळ स्वरांनी. तसंच आळोखे पिळोखे देत गादीवर उठून बसावं, अर्धवट झोपाळलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहावं. सकाळी आलेलं पाणी भरण्याची घाई चालू असावी. माजघरात कोणीतरी चहा करत असावं, आजोबांची बंब पेटवण्याची तयारी चालू असावी. कोणीतरी ताई गाद्या अंथरूणं पांघरूणं काढण्याच्या तयारीत असावी. आणि चादरींचे, बेडशीट्सच्या घड्या करताना झटकल्यामुळे येणारे फ़डाक फ़डाक आवाज ऐककडे चालू असवेत. शेजारची गादी उचलल्यावर त्या काळ्याभोर शहाबादी फ़रशीवर कौलातून थेट एखादा चुकार कोवळा किरण पडावा आणि पौर्णिमेच्या रात्रीला दिसणार्‍या पूर्ण चंद्राप्रमाणे तो कवडसा त्या फ़रशीवर उठून दिसावा. त्या किरणाला न्याहाळत वरती कौलापर्यन्त नजर जावी आणि त्या कवडश्यामध्ये हजारो कण पाठशीव खेळताना दिसावेत. धुलीचे कण, कापडाचे धागे, कापसाची तुसं, आजोबांच्या बंबातला धूर.... आणि मग उगाचच फ़ुंकर घालून त्यांचा खेळ बिघडवावा.. आणि या सर्वाला मनापासून साथ करत असावा तो भोका-भोकाच्या कव्हर मध्ये असलेला रेडिओ. सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकवत आजोबांच्या दिवाणाजवळ असलेल्या कोनाड्यात बसलेला.\nनक्की कशामुळे काय प्रसन्न हे सांगणं खरच कठीण आहे\nउठून अंगणात यावं. लख्ख सारवलेलं अंगण आणि त्यावर वेलीवरून ओघळलेल्या जाईच्या फ़ुलांनी सुप्रभात म्हणत स्वागत करावं. पूर्वदिशेला अरूणरथावर..... खरंच 'अरूणरथ'.. किती सुंदर शब्द आहे हा आज विचार करताना लक्षात यतं तेव्हाची सकाळ खरंच सोन्याचा ध्वज झळकवणारी होती. ती किरणं कोवळी होती.. तो साज कोवळा होता, ते सूर कोमल होते. अगदी कोमल... आज विचार करताना लक्षात यतं तेव्हाची सकाळ खरंच सोन्याचा ध्वज झळकवणारी होती. ती किरणं कोवळी होती.. तो साज कोवळा होता, ते सूर कोमल होते. अगदी कोमल... अगदी आजीच्या सुरकुतलेल्या हातांसारखे कोमल, अंगणातल्या पारिजातकाखालच्या त्या मातीसारखे मृदू, आणि भरपूर आलं घालून केलेल्या त्या ताज्या दूधाच्या चहासारखे तजेलदार\nसकाळचं ते देखणं रूप, पाण्याच्या कळशांचा किणकिणणारा मंजुळ आवाज, आजोबांच्या बंबाचा \"व्ह्हॉ.......\" असा त्या बंबातली उब दाखवणारा आवाज आणि या सगळ्या आवाजात \"पंख उभारुनी उडती गगनी सात सुरांनी उजळे अंबर..\" गाणारा आशाताईंचा अद्वितिय स्वर.. प्रभू अजी गमला, मनी तोषला.. प्रभू अजी गमला, मनी तोषला..\nआन्हिकं आटोपून माजघरातल्या पाटावर जाऊन बसावं आणि वाफ़ाळणारा तो चहा , त्यात कासिमचाचाच्या बेकरीमधली खारी बुडवून खावी.. चहात बुडलेल्या खुसखुशीत खारीचा किंचीत मऊ झालेला गरम गरम घास घशाखाली उतरावा आणि आजीच्या देवपूजेची घंटी वाजावी. पाठोपाठ, हरी ओम हिरण्यावर्णाम हरिणिम सुवर्ण रजतस्रजाम.. हे श्रीसूक्ताचे बोलही ऐकू यावेत.. आणि मग \"फुले वेचली भरून ओंजळी गुंफिन प्रभूला माळ मनोहर\".. याची प्रचिती यावी. मी जगले ते दिवस सुवर्णाचे होते की, ते मनांत कोरले गेले आहेत म्हणून असं वाटतं आहे याची कल्पना नाही.\nकाळाच्या ओघात सगळं मागं पडत जातं असं म्हणतात. सकाळ आजही प्रसन्न असते, मात्र तिला कोणत्याही आवाजाची किनार नसते. आजही अरूणरथ हा पूर्वेलाच आहे, सोन्याचा ध्वज झळकवणारी ती किरणंही तितकीच कोमल आहेत, मात्र ती कोमलता कोरडी आहे. तिच्या जोडीला ना कुणाच्या हातावरच्या सुरकुत्या आहेत ना पारिजातकाखालची मृदू माती.\nविचार करता करता या एका गाण्यानंतर पुढची ८ गाणी कधी वाजून गेली हे कळलंच नाही. गाण्यांचा आवाज थांबला आणि भानावर आले तेव्हा पापण्यांचे काठ ओले होते.\nआत्ताही असं वाटतं आहे, की अचानक धपकन झोपेतून जाग येईल, आणि जे काही आजूबाजूला आहे ते आत्ताचं माझं जग म्हणजे एक विचित्र स्वप्नं असेल. मी जागी होऊन डोळे चोळत \"पर्णांमधुनी किरण कोवळे चिलापिलांचे उघडी डोळे\" हे ऐकत ऐकत, त्या कौलारातून पडणार्‍या चुकार कवडश्यातल्या कणांवर फ़ुंकर घालून उठेन आणि अंगणात जाईन... तो अरूणपथवरचा सुवर्ण ध्वज पाहण्यासाठी.\nपूर्वदिशेला अरुणरथावर असे शब्द आहेत\n२९ नोव्हेंबर, २००९ रोजी ९:३१ म.पू.\n१५ ऑगस्ट, २०१६ रोजी ४:५० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------------2.html", "date_download": "2018-04-21T07:33:50Z", "digest": "sha1:GWIVYPWMQQRQVMFN6F2K4DCMABTCBPL6", "length": 17379, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "केळवे माहीम बुरुज", "raw_content": "\nपश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे अथवा पालघर स्थानकात उतरुन १० कि.मी.अंतरावर असलेल्या माहीम गावात रिक्षाने अथवा एस.टी.ने जाता येते. मुख्य रस्त्याने आत शिरल्यावर माहीम किल्ल्याकडे जाताना थोडेसे आधी एक रस्ता समुद्रकिनारी जाताना दिसतो या रस्त्यावरच डाव्या बाजुला एका कुंपणात माहीम फुटका बुरूज पहावयास मिळतो. हा बुरूज म्हणजे गोलाकार आकाराचा टेहळणीचा एकांडा शिलेदार. या बुरुजाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने व उध्वस्त अवस्थेत असल्याने हा माहीम गावच्या नावाने माहीम फुटका बुरूज म्हणूनच ओळखला जातो. या गावातच महिकावती देवीचे मंदिर असुन या देवीच्या नावावरूनच या गावाला माहीम हे नाव पडले आहे. माहिम फुटका बुरूजाच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहिमची खाडी आहे. प्राचीनकाळी समुद्राचे किनारी असणारा हा बुरूज साचत जाणाऱ्या गाळामुळे केळवेच्या किल्ल्याप्रमाणे समुद्रापासून दुरावला असुन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत १० ते १२ फुट उंच दिसणाऱ्या या बुरुजाची मूळ उंची २० ते २५ फुट असावी. गोलाकार आकाराच्या या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे. वर चढण्यासाठी पायऱ्या नसुन शिडीच्या सहाय्याने वर चढावे लागते. बुरुजाच्या वरील भागातील बांधकामात एका इमारतीचा पाया असुन त्यासाठी घडीव दगडांचा वापर केला आहे. याचा वापर समुद्रातील वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात ह्या भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक तेव्हा सरंक्षण व रसद पुरविणे हा होता. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता, पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे हा परिसर ताब्यात आला नाही. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. इंग्रजांनी जिंकून घेईपर्यंत हा किल्ला सन १८१८ पर्यंत मराठ्यांकडे होता. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावीमाहीम व केळवे परिसरातील व्यापारामुळे ह्या किल्ल्याला महत्व प्राप्त झाले होते. . बुरूज छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2054", "date_download": "2018-04-21T07:42:44Z", "digest": "sha1:WIGK2IWHLVRUECTX47XWLNZPFG3SB2CY", "length": 15906, "nlines": 107, "source_domain": "mr.upakram.org", "title": "फोन्याटीक देवनागरी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमोबाईल फोन दिवसेंदिवस व्यापक होत आहेत.\nफेसबुक , ब्लोग्स्पोट इ. स्थळांवर आता मोबाईल द्वारे ईमेल अथवा ऐसेमेस द्वारे लिखाण प्रकाशीत करण्याच्या अफलातून सोई सुरू झाल्या आहेत. या सोईचा फायदा घेण्या साठी मराठी मंडळींना मोबाईल मधे मराठीत ईमेल आणि ऐसेमेस सहजगत्या लिहिता येतील असे फोन्याटीक मराठी असणे जरूरी आहे.\n१.ईमेल करीता फोन्याटीक देवनागरी बिल्टईन सुविधा असलेली मौडेल्स् कुठली ते कॄपया सांगावे.\n२.बिल्टईन फोन्याटीक देवनागरीची सुविधा नसलेल्या मोबाईल मधे आपल्याला असे सोफ्टवेयर डाऊनलोड करून वापरता येऊ शकतील असे हैण्टसेटस कुठले कुठेले आहेत अर्थातच अश्या हैन्डसेट्समधे फुलकी बोर्ड असणे ही पहीली आवश्यकता आहे.\n३.विन्डोज, स्याम्बीयन्, ऍपल अश्या वेगवेगळ्या ओपरेटींग सिस्टीमसशी जुळवून घेणारे फोन्यटीक देवनागरी सोफ्टवेयर डाऊन् लोड करता येतील अश्या साईटस् च्या लींक्स् दिल्यास आभारी राहीन.\nतुम्ही म्हणता तसे मोबाईलवरुन फोनॅटिक टंकलेखन करायचे म्हटले तर त्यासाठी क्वेर्टी कीबोर्ड असलेला मोबाईल लागेल. (जो बहुतेक लोकांकडे नसतो. माझ्याकडे नाही. माझ्या नात्यात कोणाकडे नाही. कंपनीतील ओळखीच्या फक्त दोघांकडे आहे.)\nमोबाईलच्या साध्या कीबोर्डवरुन फोनेटिक टंकलेखन करणे हे फारच अवघड आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतुमच्याकडे भरपूर वेळ असला तरच हे करणे शक्य आहे.\nअजानुकर्ण आणि चंद्रशे़खर , प्रतिसादा बद्दल धन्यवाद् \nफुल की बोर्ड = कयू यु ई आर टी\nटचस्क्रीन् सह फुल की बोर्ड सह मोबाईल आता २-३ हजारात् उपलब्ध आहेत.\nविडोज बेस्ड मोबाईल सुद्धा किमतीत् कमी होत आहेत.\nविंडोज मधील रिजनल सेटींग्ज मधे भाषांची नावे पाहील्यास महाराष्ट्रातील एखाद्या तलुक्या इतक्या कमी लोकसंख्ये द्वारा वापराल्या जाणार्या भाषांची अनेक नावे दिसतात पण भारतीय भाषांची नावे तिथे दिसत नाहीत. फार तर सर्वांना मिळून \"ईंडीक \" अश्या नांवात् गुंडाळलेले आढळते.\nआज वेळ असेल तरीही मोबाईलवर फोन्याटीक मराठी शक्य नाही अशी परीस्थीती आहे.\nवेळ निघुन जाण्या आधी, याबाबत अनुभव असणार्या मराठी सौफ्टवेयर तद्न्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करायला हवेत.\nकदाचीत कुणी तरी तो प्रयत्न करीत असेल तर माझ्या माझ्या तर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे अभीनंदन \nजास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.\nमोबाईल विंडोज मधे मराठी फॉन्ट नाही ही सद्य परिस्थिती आहे.\nत्यमुळे सध्यातरी रोमन मराठीमधून लिहिणे एवढाच पर्याय दिसतो\nमागे देखील आम्ही थोडी शोधा शोध केली व ह्या विषयी येथेच चर्चा देखील झाली होती पण योग्य तो मार्ग सापडला नाही.\nआम्ही पण वाट पाहत आहोत अश्या सुविधेची.\n\"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,\nबहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले \nआनंदयात्री [03 Oct 2009 रोजी 19:05 वा.]\nविंडोज मोबाईलवर् अगदीच फोनॅटिक नसले तरी उत्तम देवनागरी टंकक उपलब्ध आहे. सध्या विस्ताराने टंकायला वेळ नसल्याने माझ्या इंग्रजी ब्लॉगचा हा दुवा देत आहे.\nस्याम्बीयन साठी काय आहे \nजास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.\nआनंदयात्री [03 Oct 2009 रोजी 19:45 वा.]\nसध्या मला माहित नाही पण असा अंदाज आहे की सिंबियनवर चालणारे एखादे फुल्ल फ्लेज्ड ब्राउजर गमभनच्या जावास्क्रिप्ट चालवु शकेल .. थोडे प्रयोग करुन नक्क्की सांगेन्\nब्राऊजर वर चालेल म्हणजे औफ लाईन (बिल्ट इन) ईमेल मराठीत लिहीता येणार नाही अशी भिती मला सतावत् आहे. विंडोबेस्ड मधे असे होणार नाही असे वटते.\nसौफ्टवेयरचे अ ब क ड माहीती नसल्याने ही माझी मर्यादा आहे. क्रुपया खुलासा करावा.\nजास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.\nआनंदयात्री [04 Oct 2009 रोजी 05:17 वा.]\nविंडो बेसड ऑफ्फलाइन मराठी टंककाचा दुवा मी आधीच आपणास दिला आहे. सिंबियनबाबत आधी म्हटल्याप्रमाणे थोडे प्रयोग करुन नक्की सांगेन. हा झाला खुलासा.\nबाकी पुढील बोलणे आपण खरडवहीतुन करुया.\nजुना धागा वर आणल्याबद्दल क्षमस्व (नवा धागा काढणे आवश्यक असल्यास कृपया संपादकांनी मला तशी सूचना द्यावी ही विनंती.) परंतु मी अशाच सुविधेच्या शोधात होतो.\nनऊ वर्षांपूर्वी नोकियाच्या ३५३० (एस४०) मध्येही देवनागरी टंकन शक्य होते (उपयोग जुजबीच झाला). नोकिया ७५०० प्रिझमवरून (एस४०) मी उपक्रमवर अनेक प्रतिसाद लिहिले. परंतु, गेले दीड वर्षभर नोकियाच्या सी६-०० या बाकी चांगल्या सिंबियन सेलमुळे देवनागरी टंकनाला मी मुकलो होतो. अगदी, उपक्रमवर लॉगिन करण्यासाठीही मला माझे सदस्यनाम लिहिणे शक्य नव्हते, माझ्याच जुन्या प्रतिसादांत असलेले माझे सदस्यनाम कॉपीपेस्ट करून लॉगिन करावे लागे.\nकाही ऑनलाईन विज्युअल/फोनेटिक कीबोर्ड सापडले परंतु ते ऑपेरा मोबाईलवर नीट चालले नाहीत. अँड्रॉईड/आयफोन/विंडोजवाल्यांना काही चांगली सुविधा असल्यास मला माहिती नाही.\nशेवटी, मी स्वतःच एक सोय बनविली आहे. ती येथे उपलब्ध आहे. तेथे टंकलेला मजकूर कॉपी करून कोठेही वापरावा असा उपयोग अपेक्षित आहे. काम अजून पूर्ण नाही, परंतु काही वाक्य्रे टंकण्यापुरती माझी अडचण मिटलेली आहे. ही सुविधा उपयुक्त करण्यासाठीच्या कल्पना सुचल्या, तर स्वागत आहे. विशेषतः, अर्गॉनॉमिक्सचे विचार अपेक्षित आहेत.\nसंस्थळाची मोबाईल आवृत्ती काढल्यास यासारखीच सुविधा देता येईल अशी मला आशा आहे.\nअगदी, उपक्रमवर लॉगिन करण्यासाठीही मला माझे सदस्यनाम लिहिणे शक्य नव्हते, माझ्याच जुन्या प्रतिसादांत असलेले माझे सदस्यनाम कॉपीपेस्ट करून लॉगिन करावे लागे.\n माझ्याकडे सोनीएरिकसनचा सेल्यूलर फोन आहे. तो जावावर आधारलेला आहे. त्यावर मराठी कॉपी पेस्ट देखील होत नाही. करसर ते टेक्स्ट पकडतच नाही.\nतुम्ही केलेले काम संगणाकवर बरं दिसतयं सेल्यूलरवर उघडतं का ते पाहून सांगेन.\nतुम्ही पुरवलेल्या ह्या सोयीबद्दल धन्यवाद\nटचस्क्रीनवाल्या सर्वच मोबाईलवर देवनागरी लिहिण्यासाठी त्या स्क्रिप्टांचा उपयोग होईल अशी आशा आहे, गेल्या काही दिवसांत मी त्या पानामध्ये सुधारणा केल्या आहेत. सध्या काही मारामारी सुरू नसल्यामुळे मला त्याचा उपयोग झाला नाही, मोबाईलवरून मराठी वाचणार्‍यांनी त्याच्या उपयुक्ततेची चाचणी करावी आणि सुधारणा सुचवाव्यात ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2010/08/27/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:58:18Z", "digest": "sha1:FXYZ2ER5GOT5QDSWZVBQQSZAAQXLUMOF", "length": 35444, "nlines": 583, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "दहा लाखाची लॉटरी | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nस्मशानात जागा हवी तेवढी →\nआज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.\nमला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले.\nहिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.\nत्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता.\nबॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही.\nत्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.\nकदाचित identity theft चा प्रकार असू असेल.तसे असेल तर ही गंभिर बाब आहे.\n. मी दहा लाखाचे काय करू जे माझ्याजवळ त्यात मी समाधानी आहे असे म्हटल्यावर तिकडून फ़ोन डिस्कनेट करण्यात आला.\nस्मशानात जागा हवी तेवढी →\n4 comments on “दहा लाखाची लॉटरी”\nफार छान संधी वाया घालवलीत…\n+९२ म्हणजे सीमांत पूजनाचा कॉल होता तो…\nविचारायचे तरी पत्ता काय\nआपले लोक गेले असते कलेक्ट करायला (बक्षिस)\nआता किमान एकतरी करा, तुमचा मोबाईल नंबर बदलु नका म्हणजे काय आहे की त्यांना पुन्हा तुमचा शोधाशोध करायचा त्रास नको\nहे बोगस रेशन कार्ड वाल्यांचं / बांग्लादेशींचं रॅकेट असू शकतं का\nछे हो ती सानिया मिर्झा घेऊन गेलेत ना तिकडे तिने घरात पहिला झाडू मारला असेल तर चुकून तुमचा नंबर लागला… आता हो काय तिचा किंवा त्या शोएब नावाच्या कबुतरांचा दोष नव्हे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-04-21T07:39:56Z", "digest": "sha1:LIHYYFWOQLR7LNC4Q5S7FPTTWHRA2YSH", "length": 9791, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम हॉवार्ड टाफ्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविल्यम हॉवार्ड टाफ्ट (इंग्लिश: William Howard Taft) (१५ सप्टेंबर, इ.स. १८५७ - ८ मार्च, इ.स. १९३०) हा अमेरिकेचा २७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९०९ ते ४ मार्च, इ.स. १९१३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकीर्द सरल्यावर इ.स. १९२१ ते इ.स. १९३० या कालखंडात हा अमेरिकेचा १०वा सरन्यायाधीश बनला. राष्ट्राध्यक्षपद व सरन्यायाधीशपद या दोन्ही पदांवर काम केलेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.\nटाफ्ट याच्या अध्यक्षीय कार्यकाळात आंतरसंस्थानीय वाणिज्य आयोगाची घडी बसवण्यात आली, टपाल सेवेची कार्यक्षमता सुधारण्यात आली. टाफ्ट प्रशासनाच्या काळात अमेरिकन राज्यघटनेतील सोळावी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली.\nअध्यक्षपदावर नेमणूक होण्याअगोदर इ.स. १८९० साली टाफ्ट अमेरिकेचा सॉलिसिटर जनरल म्हणून नेमला गेला. विल्यम मॅककिन्लीच्या अध्यक्षीय राजवटीत त्याला फिलिपिन्साचे गव्हर्नर जनरलपदी नेमणूक मिळाली.\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय\" (इंग्लिश मजकूर). [मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी १२, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n\"विल्यम हॉवार्ड टाफ्ट: अ रिसोर्स गाइड (विल्यम हॉवार्ड टाफ्ट: संसाधनांची मार्गदर्शिका)\" (इंग्लिश मजकूर). लायब्ररी ऑफ काँग्रेस.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवॉशिंग्टन · अ‍ॅडम्स · जेफरसन · मॅडिसन · मनरो · जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स · जॅक्सन · वान ब्यूरन · विल्यम हेन्री हॅरिसन · टायलर · पोक · टेलर · फिलमोर · पियर्स · ब्यूकॅनन · लिंकन · अँड्र्यू जॉन्सन · ग्रँट · हेस · गारफील्ड · आर्थर · हॅरिसन · क्लीव्हलँड · मॅककिन्ली · थियोडोर रूझवेल्ट · टाफ्ट · विल्सन · हार्डिंग · कूलिज · हूवर · रूझवेल्ट · ट्रुमन · आयझेनहॉवर · केनेडी · जॉन्सन · निक्सन · फोर्ड · कार्टर · रेगन · जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश · क्लिंटन · जॉर्ज डब्ल्यू. बुश · ओबामा · ट्रम्प\nइ.स. १९३० मधील मृत्यू\nइ.स. १८५७ मधील जन्म\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१८ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T07:54:01Z", "digest": "sha1:FKV6P742VI6P75VQY2CWBQ7MKN4SZ2CF", "length": 4775, "nlines": 118, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "जोसेफ स्टालिन - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nLook up जोसेफ स्टालिन in\nजोसेफ स्टालिन हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\nजोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली उर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन)\n(२१ डिसेंबर १८७९ - ६ मार्च १९५३). जोसेफ स्टालिन हे सोवियेत संघास जागतिक महाश्क्ती म्हणून घडविणारे रशियन नेते आणि सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष होते.\nमी फक्त माणसाच्या इच्छाशक्तीवरच विश्वास ठेवतो.\nमी कोणावरही भरवसा ठेवत नाही, अगदी स्वतःवरही नाही.\nरेशमी हातमोजे घालून क्रांती (आमूलाग्र बदल) घडत नाही.\nसोवियेत सैन्याला पुढे जाण्यापेक्षा मागे सरकण्यास जास्त हिंमत लागते.\nइ.स. १८७९ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१४ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_4099.html", "date_download": "2018-04-21T07:28:28Z", "digest": "sha1:SHKPJEYIFXZSES6YZX4JGCAWJIRCRXXC", "length": 9475, "nlines": 123, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: ने मजसि- वि. दा. सावरकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nने मजसि- वि. दा. सावरकर\nने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला\nभूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता;\nमज वदलासी अन्य देशिं चल जा‌उं; सृष्टिची विविधता पाहू.\nतैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,\n’मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन\nविश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी, मी,\nतव अधिक शक्त ऊद्धरली मी, \"ये‌ईन त्वरें\" कथुनि सोडिलें तिजला,\nशुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी\nभूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,\nगुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें\nजरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.\nती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,\nतो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय\nनभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.\nप्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आ‌ईची झोपडी प्यारी.\nतिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.\nभुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,\nतुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला\nसागरा, प्राण तळमळला ॥३॥\nया फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा\nत्वस्वामित्वा सांप्रती जी मिरवीते, भि‌ऊनी कां आंग्लभूमीतें,\nमन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी \nजरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझी ही माता, रे,\nकथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,\nसागरा, प्राण तळमळला ॥४॥\n- स्वा. विनायक दामोदर सावरकर\nLabels: वि. दा. सावरकर\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-04-21T07:54:34Z", "digest": "sha1:Q4HMARKBMYS3SYJ2SFSWUYLFSMMJCL5Y", "length": 3161, "nlines": 61, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सांख्यिकी - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n(विकीमधील सर्व पाने, पुनर्निर्देशने, चर्चापानांसहित.) ८३७\nWikiquote च्या सुरुवातीपासूनची पानांची संपादने ७,३३१\nप्रतिपान सरासरी संपादने ८.७६\nक्रियाशील सदस्य (सदस्यांची यादी)\n(शेवटच्या३० दिवसांत एकतरी संपादन केलेले सदस्य) ७\nसांगकामे (सदस्यांची यादी) ५\nप्रचालक (सदस्यांची यादी) ०\nस्विकृती अधिकारी (सदस्यांची यादी) ०\nप्रतिपालक (सदस्यांची यादी) ०\nखाते विकसक (सदस्यांची यादी) ०\nआयातदार (सदस्यांची यादी) ०\nआंतरविकि आयातदार (सदस्यांची यादी) ०\nअंकपत्ता प्रतिबंधन सूट (सदस्यांची यादी) ०\nझापडबंद अधिकारी (सदस्यांची यादी) ०\nसदस्य तपासा (सदस्यांची यादी) ०\nसुनिश्चित सदस्य (सदस्यांची यादी) ०\nरांगेतील एकगठ्ठा संदेश ०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://bhashaindia.com/marathi/Pages/SocialNetworking.aspx", "date_download": "2018-04-21T07:24:27Z", "digest": "sha1:D43BV35H7C6AJYGE5A7H55CC6LX3UPZF", "length": 6403, "nlines": 119, "source_domain": "bhashaindia.com", "title": "BhashaIndia :: Social Networking", "raw_content": "\nट्विटर हे एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे ज्याने सर्वांत आधी सूक्ष्म-ब्लॉगिंगची सुरुवात केली. याच्या द्वारे वापरकर्ते संदेश पाठवू/मिळवू शकतात - यांनाच ट्वीट असे स्हटले जाते. ट्विटरची खासियत आहे त्याचा संक्षिप्तपणा, स्हणजे, एका संदेशात 140 पेक्षा अधिक अक्षरे, चिन्हे व मोकळ्या जागा असू शकत नाहीत.\nकोणतीही व्यक्ती/संघटना ट्विटर खाते तयार करून ट्वीटिंग सुरु करू शकते. हा एक खुला मंच आहे जिथे एक वापरकर्ता इतर वापरकर्त्यांचा मागोवा घेण्यास स्वतंत्र असतो. पण गोपनीयतेच्या रक्षणासाठी वापरकर्त्याचे ट्वीट्स सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देखील ट्विटर वर आहे. वापरकर्त्याचे ट्वीट्स सुरक्षित ठेवण्यासाठी ट्विटर खात्याच्या मालकाने आपल्या एकूण एक अनुयायांना स्वतः मंजुरी दिली पाहिजे. ते कुठल्याही वापरकर्त्याला आपले ट्वीट्स पाहण्यापासून रोखू देखील शकतात.\nया कालावधीमध्ये ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसह विकसित झाला आहे. एखद्या वापरकर्त्याला दुसऱ्या वापरकर्त्याचा ट्वीट आवडून त्याला तो इतरांना सांगायचा असल्यास तो ते पुनः-ट्वीट करू शकतो. एखादा ट्वीट स्वतःचा नसून तो पुनः-ट्वीट केला असल्याचे दर्शवण्यासाठी सुरुवातीला वापरकर्ते त्याच्याआधी “RT” असे लिहायचे, आता पुनः-ट्वीट करण्यासाठी एक बटण उपलब्ध असते.\nसुरुवातीच्या काळात एक ठोस व्यापारिक प्रतिमान नसल्याबद्दल ट्विटर वर टीका झाली होती, पण बिंग आणि गूगल सारख्या आघाडीच्या सर्च एंजिन्सशी करार झाल्यावर ट्विटरने धन कमवायला सुरुवात केली. आपल्या सेवा व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांने नुकताच # नवीन ट्विटर आराखडा सुरू केला आहे.\nअधिक विवरणासाठी वर www.twitter.com लॉगइन करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3347", "date_download": "2018-04-21T07:45:13Z", "digest": "sha1:5MC5POFR32TCWTVJPFZG4UJ2W3JP4NPV", "length": 72120, "nlines": 186, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न\nपाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न\nराजकीय वनवासात आणि स्वत:हून पत्करलेल्या () हद्दपारीत तीनपेक्षा जास्त वर्षे काढल्यावर मुशर्रफना पुन्हा राजकारणात पडून पाकिस्तानचे अध्यक्ष व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत असे दिसते. सत्तेची नशाच तशी असते\nत्यासाठी आधी त्यानी हद्दपारीत असतानाच All Pakistan Muslim League नावाचा राजकीय पक्ष स्थापला व तो पाकिस्तानात पुढच्या निवडणुकीत भाग घेईल असे जाहीर केले व आता पुढची पायरी म्हणून ते राष्ट्राध्यक्षपदावरून उतरल्यानंतर झालेली सध्याची पाकिस्तानची हलाखीची परिस्थिती व त्यांच्या मते त्याला कारणीभूत असलेले सध्याचे अकार्यक्षम नेतृत्व या विषयावर त्यांनी एक लेख लिहिला. तो CNN Opinion वर ९ जून रोजी प्रकाशित केला गेला\n(http://www.cnn.com/2011/OPINION/06/08/pakistan.pervez.musharraf.islamism...) व पाठोपाठ तो \"जकार्ता पोस्ट\" या इंडोनेशियन वृत्तपत्रात दोन भागात १० व ११ जून रोजी प्रकाशित केला गेला. (सर्व दुवे लेखाच्या शेवटी दिलेले आहेत. माझा हा लेख वाचण्याआधी मुशर्रफ यांचा \"Pakistan: A reality check amid the terror and chaos\" हा लेख वाचणे श्रेयस्कर आहे.)\nवरील लेख वाचल्यावर माझी खात्री पटली कीं मुशर्रफ स्वत: निवडून येण्याच्या व आपली हद्दपारी संपवून पाकिस्तानात \"हलक्या पायाने\" परतण्याच्या शक्यतेची चाचपणीच करताहेत\nस्वत:च्या लेखात त्यानी आज पाकिस्तान अतिरेकी हल्ल्यांच्या तडख्यात सापडले असल्याची चिंता व्यक्त केली आहे. पण खरे तर त्याबद्दल त्यांनाच जबाबदार धरले पाहिजे. कारण \"९/११\" हल्ल्यांनंतरच्या कल्लोळात \"पायाखालच्या परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाचे\" (changed ground realities) कारण देत अमेरिकेबरोबर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात सामील होण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानच्या \"तालीबान\" सरकारला \"घूम जाव\" करत सहजपणे वार्‍यावर सोडून दिले होते[*१].\nत्यावेळी संपूर्ण जगात तालीबान सरकारला राजकीय समर्थन फक्त पाकिस्तानचेच होते याचाही मुशर्रफना विसर पडला होता सहाजिकपणे या निर्णयाने निर्माण झालेल्या विवादपूर्ण आणि परस्परांबद्दल संशय असलेल्या वातावरणाची जबाबदारीही त्यांचीच होती सहाजिकपणे या निर्णयाने निर्माण झालेल्या विवादपूर्ण आणि परस्परांबद्दल संशय असलेल्या वातावरणाची जबाबदारीही त्यांचीच होती \"दुटप्पी वागणारे राष्ट्र\" म्हणून झालेल्या पाकिस्तानच्या अपकीर्तीला केवळ तेच पूर्णपणे जबाबदार आहेत\nमुशर्रफ यांच्या साळसूद चेहरा ठेवून असत्य भाषण करण्याच्या \"कौशल्या\"ला मी नेहमीच दाद देत आलेलो आहे. मी तर त्यांना सरडा किंवा कोल्हाच म्हणतो. आपले गुरू ज. हमीद गुल यांच्या \"तालमी\"त तयार झालेले मुशर्रफ दहशतवादावर आधारित परराष्ट्र धोरण राबविण्याच्या तत्वाचे शिल्पकारच आहेत. तरी \"पाकिस्तानात दहशतवाद कसा काय घुसला\" असा साळसूद प्रश्न विचारायला त्यांना मुळीच अवघडल्यासारखे वाटत नाहीं असे दिसते. आपल्या लेखात खुद्द मुशर्रफ स्वत:च कबूल करतात कीं \"सोविएत संघराज्याबरोबर लढण्यासाठी आम्ही (पाकिस्तानने) जिहादी तत्वावर २५-३० हजाराची सेना उभी केली\" आणि लगेच स्वत:च म्हणतात कीं \"पाकिस्तान हा इतरांवर दहशतवाद लादणारा (perpetrator) देश नसून दहशतवादाचा बळी (victim) आहे.\" वा भाई वा\nपाकिस्तानी लष्काराने अद्याप एकही युद्ध जिंकलेले नाहीं (आणि याचा उल्लेख पाकिस्तानी वाचकांनी तिथल्या Express Tribune या वृत्तपत्रांत दोनेक वेळा केलेला मी अलीकडेच वाचला आहे), पण भारताचा बागुलबुवा उभा करून \"पाकिस्तानी सैन्य म्हणजे पाकिस्तानचा त्राता\" असे प्रतिपादन करत देशाच्या अंदाजपत्रकातून सिंहाचा वाटा पाकिस्तानी लष्कर आपल्या पदरात पाडून घेते पण बराच पैसा या लष्करशहांच्या खिशातच जातो. \"न्यूक्लियर डिसेप्शन\" (यापुढे ’ND’) या एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क यांनी लिहिलेल्या पुस्तकात \"एकूण ११ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन मदतीतून ३ अब्ज डॉलर्स लष्करशहांच्या जहागिरी उभारण्यात खर्च केले गेले\" असा स्पष्ट उल्लेखही आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे अवडंबर करत हा पैसा कसा खर्च केला गेला ही माहिती \"गुप्त\" ठेवली जाते आणि त्याचा थांगपत्ता देशाच्या प्रतिनिधीगृहालाही लागू दिला जात नाहीं), पण भारताचा बागुलबुवा उभा करून \"पाकिस्तानी सैन्य म्हणजे पाकिस्तानचा त्राता\" असे प्रतिपादन करत देशाच्या अंदाजपत्रकातून सिंहाचा वाटा पाकिस्तानी लष्कर आपल्या पदरात पाडून घेते पण बराच पैसा या लष्करशहांच्या खिशातच जातो. \"न्यूक्लियर डिसेप्शन\" (यापुढे ’ND’) या एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क यांनी लिहिलेल्या पुस्तकात \"एकूण ११ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन मदतीतून ३ अब्ज डॉलर्स लष्करशहांच्या जहागिरी उभारण्यात खर्च केले गेले\" असा स्पष्ट उल्लेखही आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे अवडंबर करत हा पैसा कसा खर्च केला गेला ही माहिती \"गुप्त\" ठेवली जाते आणि त्याचा थांगपत्ता देशाच्या प्रतिनिधीगृहालाही लागू दिला जात नाहीं या चुकीच्या प्रथांमुळे लष्करशहांचे फावते. \"उपाय काय करायचे आणि कसे अशा बारीक-सारीक गोष्टींचे व्यवस्थापन (micro-management) आमच्यावर सोडा\" असे जेंव्हां मुशर्रफ आपल्या लेखात म्हणतात त्याचा अर्थ असतो \"आम्हाला पैसे द्या आणि त्याच्या खर्चाचा तपशील आम्हाला विचारू नका.\" हा उद्दाम निर्लज्जपणा नाहीं तर काय आहे\nझियांच्या रहस्यमय मृत्यूनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत लष्कराने केलेल्या अरेरावीचे तपशीलवार वर्णन ND मध्ये वाचायला मिळते. या निवडणुकीसाठी लष्कराने IJI (Islami Jamhoori Ittehad) नावाची अनेक राजकीय पक्षांची युती बनविली होती. त्यावेळी नवाज शरीफ यांना हमीद गुल यांचे (व एकूणच लष्कराचे) जोरदार समर्थन होते[*२]. नवाज या युतीतर्फेच निवडणूक लढले होते. त्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार निवडून आले बेनझीरबाईंच्या PPP या पक्षाचे पण त्या पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले नाहीं. तरीही त्यावेळचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गुलाम इशाक खान यांनी बेनझीरबाईंना दोन आठवडे सरकार बनवायला निमंत्रण धाडले नाहीं. पण इतर युती बनविण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर नाइलाजाने त्यांनी बेनझीरबाईंना निमंत्रण जरी धाडले तरी त्यांच्या निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर खूपच मर्यादा त्यांनी लादल्या. अमेरिकेच्या राजदूताच्या उपस्थितीत गुलाम यांनी बेनझीरबाईंना बजावले कीं त्यांनी लष्कराच्या कारभारात लक्ष घालता कामा नये, अफगाणिस्तानबरोबरच्या युद्धात आणि अण्वस्त्रांबाबतच्या धोरणात आणि प्रशासनातही त्यांनी लुडबूड करू नये. या अटी बेनझीरबाईंनी मान्य केल्यासच त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले जाईल. यावरून लष्कराची सत्ता कशी निरंकुश होती हेच दिसून येते.[*३]\nकाश्मीर प्रश्नाने मुशर्रफ यांच्या मनाला पूर्णपणे व्यापून टाकले आहे. कुठल्याही देशाच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने एकाद्या प्रश्नाने आपल्या मनाला असे व्यापले जाऊ देणे त्या देशाच्या हिताचे नसते. बेनझीरबाईंच्या दुसर्‍या कारकीर्दीत मुशर्रफ यांनी भारतावर तो बेसावध असताना बेनझीरबाईंना न विचारता अचानक काश्मीरवर स्वारी करण्याची परवानगी त्यांच्याकडे मागितली होती पण बेनझीरबाईंनी ती त्यांना दिली नाहीं. पण त्यांनी जेंव्हां पुढे मुशर्रफना director general of military operations म्हणून नेमले तेंव्हां हजारो घुसखोर काश्मीरमध्ये घुसवून तिथे क्षोभपूर्ण वातावरण निर्मिण्याच्या त्यांच्या योजनेस परवानगी दिली होती. ते हिमवृष्टीच्या प्रदेशातल्या युद्धकलेचे खास प्रविण्य असलेले असे तोफखान्याचे अधिकारी होते तेंव्हांही त्यांनी भारताच्या बिलाफोंड नाक्यावर हल्ला करून ते नाके जिंकण्याचे अयशस्वी प्रयत्नही केले होते पण पुढे त्यांनी सारेच घालविले. पुढे कारगिलवर चढाई करण्याच्या त्यांच्या दुस्साहसातही त्यांना अपयश आले. ही चढाई तर त्यांनी शरीफ यांची परवानगी न घेता केली होती असे शरीफच म्हणतात. या सर्वावरून दहशतवाद, घुसखोरी वगैरे बाबतीत मुशर्रफ यांचा कसा सहभाग होता हे कळते. आता त्यांनी कितीही \"तो मी नव्हेच\" असे म्हटले तरी त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार\nशरीफना लष्करी क्रांतीद्वारा सत्तेवरून खाली खेचल्यानंतर मुशर्रफ यांनी ज्या वरिष्ठ नेमणुकी केल्या त्यातही त्यांची जिहाद्य़ांप्रत असलेली सहानुभूतीच दिसून येते. ND नुसार ले.ज. जमशेद गुलझार, ले.ज. महंमद अजीज व ले.ज. मुजफ्फर उस्मानी या तीघांना सर्वोच्च पदे मिळाली तीही या तिघांची अफगाणिस्तान, तालीबान व अल कायदा या तीघांशी अतीशय जवळीक असूनही. तालीबानचा पक्का समर्थक आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेल्या ज. महमूद अहमद यांना लष्करी क्रांतीच्या वेळी इस्लामाबादची परिणामकारक नाकेबंदी केल्याबद्दल व शरीफना अटक केल्याबद्दल बक्षीस म्हणून त्यांची ISI चे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. जिहाद्यांबद्दल सहानुभूती असलेली मुशर्रफ यांची विचारसरणी त्यांनी सत्ता हस्तगत केल्यापासूनच दिसत होती मग त्यांनी अमेरिकेशी दुतोंडी कारभार चालू ठेवला यात नवल ते काय\nND नुसार ९/११च्या हल्ल्यानंतर जेंव्हां बुश यांच्याकडून \"आमच्या बरोबर नाहीं या तर तुम्ही आमच्या विरुद्ध आहात असे समजले जाईल\" अशी निर्वाणीची तंबी मिळाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुशर्रफ यांनी बोलावलेल्या बैठकीत त्यांचे वरिष्ठ सेनाधिकारी (त्यात ISI चे प्रमुख अहमदही होते) अमेरिकेला मदत करण्याच्या विरुद्ध होते. ही लढाई अमेरिकेने एकट्यानेच लढावी असेच त्यांचे मत होते. अहमद यांनी अमेरिकेचे शत्रू ते आपले मित्र असे मत मांडले. खुद्द मुशर्रफ यांनाही त्यांचे मत पटत होते. १९९० नंतर अमेरिकेने पाकिस्तानला वार्‍यावर सोडल्याबद्दल त्यांनी अमेरिकेला कधीच माफ केले नव्हते आणि ९/११ नंतरची अमेरिकेची अरेरावीची वागणूकही त्यांना आवडली नव्हती. पाकिस्तानने जसा गेली अनेक दशके दहशतवादाचा सामना केला तसाच अमेरिकेनेही एकट्याने तो करावा असे मतही त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केल्याचाही ND मध्ये उल्लेख आहे. पण सार्‍या पाकिस्तानचे भवितव्या त्यांच्या निर्णयावर आहे याची जाणीव ठेऊन मुशर्रफ यांनी भावनाविवश न होता लष्करी पद्धतीने सार्‍या परिस्थितीचे पृथक्करण केले. त्यात त्याना एक सुवर्णसंधी दिसली. अफागाणिस्तानवर हल्ला करायला लागणारा लष्करी तळ आणि ओसामा बिन लादेनला गाठण्यासाठी लागणारे खिंडार अमेरिकेला फक्त पाकिस्तानच देऊ शकत होता. मुशर्रफ यांचे सल्लागार शरीफुद्दिन पीरजादा यांनी सांगितले कीं मुशर्रफना या परिस्थितीत आणि १९७९सालच्या सोविएत संघराज्याविरुद्धच्या लढाईच्या वेळच्या परिस्थितीत कमालीचे साम्य दिसून आले व त्यांनी अमेरिकेच्या बाजूने उभे रहाण्याचा निर्णय घेतला. \"माझे शब्द लक्षात ठेवा. या निर्णयाने आपल्यावरचे सर्व जुने आरोप धुवून निघतील व आपली प्रतिमा उजळून निघेल\" असे उद्गार त्यांनी काढले. यावरून उघड होते कीं अमेरिकेबरोबर उभे रहाण्याचा निर्णयाला त्यांच्या सहकार्‍यांचा विरोध असतानाही मुशर्रफनी अगदी उघड्या डोळ्यांनी त्यातील फायद्यांकडे पाहून घेतला. मग आता ते आपल्यावर लादले गेले असा कांगावा काय म्हणून आजही पाकिस्तान या करारातून अंग काढून घेऊ शकतो, मग तसे कां नाहीं करत\nआज पाकिस्तानात दहशतवाद फोफावल्याची जबाबदारी अमेरिकेवर ढकलणार्‍या मुशर्रफ यांनी हाउस ऑफ लॉर्ड्सच्या परिसरातील एका दालनात मूळच्या पाकिस्तानी असलेल्या ब्रिटिश खासदारांसमोर केलेल्या भाषणात तसेच जर्मनीच्या \"स्पीगेल\" या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरमधील दहशतवादाचे जनकत्व पाकिस्तानच आहे असे सांगितले होते ते कुठल्या तोंडाने (खाली दिलेले दुवे उघडावेत)\nCNN आणि Jakarta Postमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वत:च्या लेखातही ते म्हणतातच ना कीं पाकिस्तानने १९७९ साली जिहादी युद्धाचा मार्ग सोविएत संघराज्याच्या अरबी समुद्रापर्यंत जाण्याच्या ध्येयाविरुद्ध आपले (पाकिस्तानचे) सार्वभौमत्व टिकविण्यासाठीच्या राष्ट्रहितासाठी पत्करला. मग त्याच लेखात असा वेगळा सूर कां\nयाच लेखात ते असेही म्हणतात कीं १९८९ साली अफगाणिस्तानचे युद्ध संपले व \"योगायोगाने\" त्याच साली काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले व बंडखोरी सुरू झाली. यात योगायोग कसला युद्ध खेळून कणखर झालेले व चांगले प्रशिक्षण दिले गेलेले सशस्त्र निमलष्करी सैन्य आयते मिळाल्यावर त्याचा दुरुपयोग करण्याचा मोह होणारच.\nआणि पाकिस्तानला वार्‍यावर सोडून, सैनिकी डावपेचात भारताला अनुकूल असणारे धोरण राबवून आणि पाकिस्तानविरुद्ध अनेक लष्करी निर्बंध लादून अमेरिका-पाकिस्तान संबंध बिघडल्याबद्दल अमेरिकेला दोषी धरणारे मुशर्रफ पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज बनविण्यात झालेली अमेरिकेची सक्रीय मदत सोयिस्करपणे विसरतात ९/११ नंतरही २००१मध्ये तालीबानची राजकीय मान्यता चालू ठेवणारे पाकिस्तान हे एकमेव राष्ट्र होते तरीही तालीबानला त्यांनी असेच वार्‍यावर सोडले ९/११ नंतरही २००१मध्ये तालीबानची राजकीय मान्यता चालू ठेवणारे पाकिस्तान हे एकमेव राष्ट्र होते तरीही तालीबानला त्यांनी असेच वार्‍यावर सोडले मग अमेरिकेविरुद्ध कांगावा कशाला मग अमेरिकेविरुद्ध कांगावा कशाला आपल्या कृत्याचे समर्थन करताना पायाखालच्या परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाला (changed ground realities) ते जबाबदार धरतात तर अमेरिकेने त्यांच्या पायाखालच्या परिस्थितीत झालेल्या परिवर्तनानुसार तसे केले तर त्याबद्दल वेगळा मानदंड धरून तक्रार कशाला\nND नुसार आर्मिटेज यांनी ९/११ नंतर ज्या मागण्या पाकिस्तानकडे केल्या होत्या त्यात अल कायदाच्या कार्यकर्त्यांना अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा पार करून पाकिस्तानात येऊ न देणे, अमेरिकेला पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडण्याची सरसकट परवानगी देणे, तालीबानला शस्त्रास्त्रे, इंधन व इतर सर्व मदत मिळू न देणे आणि ओसामा बिन लादेन यांच्या आणि त्यांच्या अल कायदाच्या विश्वभर पसरलेल्या जाळ्याच्या विनाशात अमेरिकेला सर्वतोपरी सहाय्य करणे या अटी होत्या व त्या पाकिस्तानने मान्य केल्या होत्या. मग आता ड्रोन हल्ल्यांबद्दल तक्रार कां शिवाय तेंव्हा मान्य असलेल्या आणि आता नको असलेल्या बाबींतून पाकिस्तान आजही अंग काढून घेऊ शकतो. मग त्यात विलंब कशाला\nसर्व उपलब्ध माहितीनुसार बिन लादेन अबताबादला २००६ पासून तरी रहात होता. त्यावेळी मुशर्रफ हेच पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते. मग आता जर ते म्हणू लागले कीं याची त्यांना माहितीही नव्हती किंवा या गोष्टींशी त्यांचा संबंधही नव्हता तर कोण विश्वास ठेवील या गोष्टीवर तसेच त्यांनी याबाबतीत लष्कराच्या किंवा ISI च्या कुणाही वरिष्ठ अधिकार्‍यांचा हातभाग नव्हता या त्यांच्या निवेदनावर कोण विश्वास ठेवील\n१६ जूनच्या \"न्यूयॉर्क टाइम्स\"मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आता ज. कयानी स्वत:चे स्थान शाबूत ठेवण्याचे शर्थीने प्रयत्न करत आहेत अशी बातमी आलेली आहे. आपल्या कोअर कमांडर्सच्या बैठकीत अमेरिकेला समर्थन दिल्याबद्दल त्यांच्यावर आक्रमक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली व नाराजीही व्यक्त करण्यात आली. अशाच तर्‍हेचे वृत्त त्याच दिवशी \"वॉशिंग्टन पोस्ट\"मध्येही आलेले आहे. याचा अर्थ असा कीं आता अमेरिकेबरोबरच्या मैत्रीचे पोवाडे या लेखात गाणारे मुशर्रफ जर उद्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले तर तेसुद्धा सैन्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नाराजीला समर्थपणे तोंड देऊन अमेरिकेबरोबर मैत्री प्रस्थापित करू शकणार नाहींत. \"पाश्चात्य वृत्तपत्रांतील खोडसाळवृत्ते\" असे म्हणत पाकिस्तान या बातम्यांना महत्व देऊ नये असे म्हणेल पण या बातम्यांकडे दुर्लक्ष करणे अमेरिकेच्या आणि भारताच्या हिताचे अजीबात नाहीं.\nमला खात्री आहे कीं आता समजदार झालेला पाकिस्तानी मतदार मुशर्रफना बाहेरचा रस्ता दाखवेल. दरम्यान पाकिस्तानी लष्करातील घडामोडी पहाता भारताने व अमेरिकेने सावधान राहिले पाहिजे.\nअवांतरः हा लेख CNN खेरीज 'जकार्ता पोस्ट'वरही प्रसिद्ध झाला पण 'डॉन' व 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानी वृत्तपत्रांत मात्र प्रसिद्ध झालेला नाहीं. सगळंच विपरित\nया लेखात वापरलेले दुवे:\n[*१] - त्याला कदाचित पाकिस्तानवर बाँबहल्ले करून त्याला अश्मयुगात धाडण्याच्या अमेरिकेच्या रिचर्ड आर्मिटेज यांच्या धमकीचा परिणाम झाला असेलही.\n[*२] - शरीफ यांच्या दुसर्‍या कारकीर्दीत त्याना एक लज्जास्पद गोष्ट करावी लागली. सप्टेंबर १९९७ साली अफगाणिस्तानमध्ये तालीबान सरकार स्थापन झाल्यावर पाकिस्तान सरकारच्या वतीने त्या राजवटीला सर्वात प्रथम मान्यता देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. ९/११ झाल्यानंतरही त्या सरकारची मान्यता मुशर्रफ यांनी चालूच ठेवली होती. अफगाणिस्तानबरोबर अमेरिकेने युद्ध सुरू केल्यानंतर कांहीं दिवस त्या सरकारचा राजदूत/प्रतिनिधी पेशावर येथे रोज पत्रकार परिषद घेत असे. युद्धात पराभव होऊन तालीबानचे नेतृत्व दाही दिशा पळाल्यानंतर मात्र या पत्रकार परिषदा (सहाजिकच) बंद झाल्या या परिषदा चित्रवाणीवर पाहिल्याचे मलाही चांगले आठवते.\n[*३] - बेनझीरबाईंनी डिसेंबर ८८ ते ऑगस्ट ९० पर्यंत व पुन्हा ऑक्टोबर ९३ ते नोव्हेंबर ९६ पर्यंत तर शरीफ यांनी नोव्हेंबर ९० ते एप्रिल ९३ पर्यंत व पुन्हा फेब्रूवारी ९७ ते ऑक्टोबर ९९ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविले होते.\nपाकिस्तानातील राजकारणात मुशर्रफ पुन्हः येतात की नाही यापेक्षा युनोने (अमेरिकेच्या दडपणाखाली) तालीबानला दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळले, हा अधिक चिंतेचा विषय आहे. दुर्दैवाने भारतीय प्रसारमाध्यमांनीदेखिल याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. तुमच्याकडून ह्या विषयावरील लेखाची वाट पहात होतो\nसुधीर काळे जकार्ता [21 Jun 2011 रोजी 14:01 वा.]\n१) कांहीं कांहीं विषयांवर माझे थोडे-(फार) वाचन आहे. माझे ई-सकाळमधील लेख वाचून मला खूप वाचक चीनबद्दलही तसेच लिहायला सांगतात, पण माझे वाचन अपुरे असल्यामुळे हिंमत होत नाहीं. तीच गत तालीबानची पण इथले आणि इतर संस्थळावरचे प्रतिसाद पाहून तुमचे वाचन प्रगल्भ आहे याची मला जाणीव होते व तुम्हीच या विषयावर लिहावे अशी विनंती.\n२) ज्या विषयांबद्दल माहिती आहे आणि ज्या गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करून जातात त्यावरच मी लिहितो व अफगाणिस्तानबद्दलचे ज्ञान () फक्त पाकिस्तानपुरते आहे पण एक वेगळे अस्तित्व असलेला देश म्हणून तो माझ्या मनाला स्पर्श करून जात नाहीं. बघू भविष्यकाळात काय होते ते\nतालीबान वर बंदी आहे...\nयापेक्षा युनोने (अमेरिकेच्या दडपणाखाली) तालीबानला दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळले\nनक्की माहीत नाही आपण कुठल्या संदर्भात म्हणत आहात ते. पण मला आपल्या म्हणण्यात तॄटी जाणवत आहे. युएन सिक्यूरीटी कौन्सिलची एक \"बिन अल कायदा, तालीबान बंदी समिती\" (\"the Al-Qaida and Taliban Sanctions Committee\") आहे. त्या समितीच्या ठरावाप्रमाणे, \"assets freeze, travel ban आणि arms embargo\" अस्तित्वात आहे. अगदी अलीकडचा ठराव हा २००९ चा होता. तालीबान आणि अलकायदा यांच्या संबंधीत व्यक्ती आणि संस्था यांच्याबद्दल पण विशेष माहीती तयार केली गेली आहे जी या बंदीच्या संदर्भात सर्व सभासद राष्ट्रांनी आणि त्यांच्या नागरीक/संस्थानी वापरणे गरजेचे आहे.\nअमेरीकन स्टेट डिपार्टमेंटच्या संस्थळावरील माहितीप्रमाणे \"Tehrik-e Taliban Pakistan\" या संघटनेवर बंदी आहे. पण ही तीच तालीबान का ते माहित नाही. पण असावी असे वाटते कारण याच सुचीप्रमाणे लष्करे तोयबावर पण बंदी आहे.\nसुधीर काळे जकार्ता [22 Jun 2011 रोजी 20:03 वा.]\nटीटीपी (तेहरीक-इ-तालीबान पाकिस्तान) हा मूळ अफगाणिस्तानच्या तालीबानचा एक विभाग पण पाकिस्तानात कार्यरत संस्था म्हणून काम करू लागला. पण आता हा विभाग कदाचित् स्वतंत्रपणे काम करतो. पण मुख्य उद्दिष्टे तीच\nपण अलीकडे अमेरिकेने तह करण्याच्या दृष्टीने तालीबानचेही 'चांगले तालीबान' व 'वाईट/दुष्ट तालीबान' असे दोन भाग पाडले आहेत. त्यातल्या 'चांगल्या तालीबानीं'वरील बंदी उठवण्याबद्दल अमेरिका (म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना-यूनो) विचार करत आहे\n१८ जूनच्या हिंदूतील ही बातमी. यातून तालीबानला दहशतवादी संघटनेतून वगळले किंवा कसे ते नीटसे स्पष्ट होत नाही परंतु तालीबानला अल-कायदापेक्षा वेगळी वागणूक मिळेल असे दिसते.\nतालीबानला अल-कायदापेक्षा वेगळी वागणूक मिळेल असे दिसते.\nतुम्ही दिलेला दुवा आणि कालच रात्री ओबामाचे ऐकलेले भाषण यातून असे ध्वनीत झाले की अफगाणिस्तानात शांतता नांदण्यासाठी वर काळेसाहेबांनी म्हणल्याप्रमाणे \"गुड तालेबान\" ला पण राजकीय प्रक्रीयेत गुंतवायचे आहे. कदाचीत त्यासंदर्भात युएनने हा निर्णय घेतला असावा. हिलरी क्लिंटन पण त्याचे औपचारीकतेने समर्थन करत आहेत. त्याउलट तालेबानला मात्र अमेरीकन सैन्य अफगाणभुमीवरून कमी करण्याची घोषणा म्हणजे अमेरीकेचा पराभव वाटत आहे. अर्थात हे मूळ तालेबान जे अफगाणिस्तानात होते आणि अफगाणिस्तानात धार्मिक राजवट स्थापण्यासाठी होते त्याबद्दल आहे, मात्र पाकीस्तानी तालेबानला वगळलेले नसावे.\nघरचे झाले थोडे आणि व्याह्याने पाठवले घोडे अशी माझी गत झाली ही पाकीस्तानची समस्या वाचून.\nसुधीर काळे जकार्ता [21 Jun 2011 रोजी 14:06 वा.]\nपाकीस्तानचा इतका अभ्यास करण्याची प्रेरणा तुम्हाला का / कशी मिळाली\nह्या प्रेरणेतून तुम्ही साकारलेले लेख भारतातील लोकांच्या कसे उपयोगी पडले\nतुमचे पाकीस्तानवरील लेख वाचतांना सामान्य वाचकांनी कोणत्या अपेक्षा ठेवणे गरजेचे आहे\nसुधीर काळे जकार्ता [22 Jun 2011 रोजी 19:55 वा.]\nपहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे बरेच पाकिस्तानी लोक भेटले व त्यांच्याशी बोलताना दोन्ही बाजूंना कधीच अवघडल्यासारखे वाटले नाहीं, उघड दुष्मनीही भासली नाहीं. त्यामुळे या विषयाबद्दल मला रस वाटू लागला. टाईम हे साधारपणे भारतविरोधी लिहिणारे नियतकालिक आणि अगदी अलीकडे न्यूक्लियर डिसेप्शन वाचून हा रस वाढला.\nबाकीच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे तुम्ही/वाचकांनी द्यायला हवीत. आपल्याला काय वाटते\n'सकाळ'वर माझे लेखन सर्वसाधारणपणे लोकांना आवडते असे वाटते. कांहीं वाचक तर असेच लिखाण मी चीन-भारत या विषयावर करावे असेही लिहितात. पण माझे त्याबाबतीतले वाचन कमी आहे म्हणून मी अद्याप तरी लिहिले नाहीं. सध्या \"ऑन चायना\" हे हेन्री किसिंगर लिखित पुस्तक वाचत आहे. बघू यातून कांहीं प्रेरणा मिळते का\n--पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे बरेच पाकिस्तानी लोक भेटले व त्यांच्याशी बोलताना दोन्ही बाजूंना कधीच अवघडल्यासारखे वाटले नाहीं, उघड दुष्मनीही भासली नाहीं. ---\nफ्र्यांकफुर्टमधे मला एक पानटपरीवाला भेटला. मी आनंदाने त्याचे १२०-३०० पान घेतले; नंतर कळले की तो पाकीस्तानी आहे. आपुलकीने नमस्कार-चमत्कार झाल्यावर तो म्हणाला, \"क्या चल रहा है अपने मुल्को में\" (आपासातील भांडणं ह्याविषयी). बाहेर गेल्यावर सगळेच चांगले वागतात पण गल्फमधला अनुभव वेगळा आहे. तिथे त्यांना उगीचच स्वगृही असल्याचा भास होतो. पाकीस्तानातील भानगडींपेक्षा भारतातील अनेक समस्या मला जास्त महत्वाच्या वाटतात.\n--बाकीच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे तुम्ही/वाचकांनी द्यायला हवीत. --\nअहो मला काहीच बोध झाला नाही म्हणून वाटले की, तुम्हालाच विचारावे.\n--सध्या \"ऑन चायना\" हे हेन्री किसिंगर लिखित पुस्तक वाचत आहे. बघू यातून कांहीं प्रेरणा मिळते का\nचायनातून खेळणी, ई वस्तू आयात करुन लोकल लोकांची जी गोची होत आहे त्याबद्दल लिहा. अगदी शेकडो मीटर कापडही आयात होते आहे. आपण हे शर्ट्स् ब्र्यांडेड म्हणून मिरवतोय ते चायनीज कापडाने शिवलेले असतात. येथेही लोकल विणकरांची **ली जातेय. त्याबद्दल लिहा.\nभारतातील उच्चशिक्षीत येथे टॉप ट्यालंट असल्याच्या वल्गना करुन परदेशी जाऊन नोक-या पकडतात. त्यांनी पाठवलेले डॉलर वापरुन येथे चायनाकडून आपण वस्तू आयात करतो व येथील रोजगार बुडवतो. त्याबद्दल लिहा.\nबी इंडियन, बाय इंडियन (विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत\nसुधीर काळे जकार्ता [23 Jun 2011 रोजी 17:57 वा.]\nअहो मला काहीच बोध झाला नाही म्हणून वाटले की, तुम्हालाच विचारावे.\nया वाक्याचा मलाही कांहींच बोध झाला नाहीं खरे तर जे विषय किंवा ज्या व्यक्तींचे कार्य माझ्या मनाला स्पर्शून जातात त्या विषयांवर मी लिहितो खरे तर जे विषय किंवा ज्या व्यक्तींचे कार्य माझ्या मनाला स्पर्शून जातात त्या विषयांवर मी लिहितो विषयांमध्ये (याबद्दल जास्त आपुलकी मी परदेशात रहात असल्यामुळे असेल) \"भारताचा सन्मान\" हा सर्वात आवडीचा विषयांमध्ये (याबद्दल जास्त आपुलकी मी परदेशात रहात असल्यामुळे असेल) \"भारताचा सन्मान\" हा सर्वात आवडीचा त्यावर 'जकार्ता पोस्ट'मध्ये मी खूप लेखन केलेले आहे व आजही करतो. भारताच्या सन्मानाला धक्का लावू पहाणारा विषय म्हणून मग पाकिस्तान व चीन. यापैकी पाकिस्तान जास्त आवडीचा कारण इंग्रजी भाषेचा वारसा दोन्ही देशांत असल्यामुळे खूप वाचता येते. त्या मानाने चीनबद्दल अद्याप सखोल वाचन नाहीं. व्यक्तींमध्ये सचिनचा नंबर पहिला. माझ्या मुलाच्या वयाचा असला तरी मी त्याला 'बाप'च मानतो (हाहाहा त्यावर 'जकार्ता पोस्ट'मध्ये मी खूप लेखन केलेले आहे व आजही करतो. भारताच्या सन्मानाला धक्का लावू पहाणारा विषय म्हणून मग पाकिस्तान व चीन. यापैकी पाकिस्तान जास्त आवडीचा कारण इंग्रजी भाषेचा वारसा दोन्ही देशांत असल्यामुळे खूप वाचता येते. त्या मानाने चीनबद्दल अद्याप सखोल वाचन नाहीं. व्यक्तींमध्ये सचिनचा नंबर पहिला. माझ्या मुलाच्या वयाचा असला तरी मी त्याला 'बाप'च मानतो (हाहाहा\nनंतर येतो सरडा/कोल्हा मुशर्रफ लई बेणं आहे ते लई बेणं आहे ते\nआपल्या सैन्याला आपल्या विभागात रस्ते बांधण्यास हरकत घेणार्‍या चिनी सैन्याच्या हरकतीवर \"उन्हाळा आल्यावर बदला घेऊ\" अशी वल्गना करणार्‍या (बहु बायकात बडबडला) फरूख अबदुल्ला यांच्यावरही लवकरच लिहीन.\nचायनातून खेळणी, ई वस्तू आयात करुन लोकल लोकांची जी गोची होत आहे त्याबद्दल लिहा.\nहा तर वैयक्तिक निर्णय आहे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे माझे स्वतःचे मत आहे व ते मी शक्यतो पाळतो. इतरांनाहीं आग्रह करतो. कांहीं लोक त्याची कुचेष्टा करतात तरीही. हा वैयक्तिक निर्णय प्रत्येकाने घ्यावा/पाळावा असे मला वाटते चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे माझे स्वतःचे मत आहे व ते मी शक्यतो पाळतो. इतरांनाहीं आग्रह करतो. कांहीं लोक त्याची कुचेष्टा करतात तरीही. हा वैयक्तिक निर्णय प्रत्येकाने घ्यावा/पाळावा असे मला वाटते पूर्वी एक छान घोषवाक्य (नारा) होते \"Be Indian, buy Indian\" पूर्वी एक छान घोषवाक्य (नारा) होते \"Be Indian, buy Indian\" या नार्‍याचे पुनरुज्जीव करायला पाहिजे. अमेरिकन लोकांनी \"Be American, buy American\" केले तर अमेरिकेचे कर्जबाजारीपणा, बेरोजगारी असे कित्येक आर्थिक प्रश्न सुटतील. याला कुठलाही कायदा ओबामा किंवा त्यांच्या काँग्रेसला करायची गरज नाहीं, पण असे कोण करेल या नार्‍याचे पुनरुज्जीव करायला पाहिजे. अमेरिकन लोकांनी \"Be American, buy American\" केले तर अमेरिकेचे कर्जबाजारीपणा, बेरोजगारी असे कित्येक आर्थिक प्रश्न सुटतील. याला कुठलाही कायदा ओबामा किंवा त्यांच्या काँग्रेसला करायची गरज नाहीं, पण असे कोण करेल इथे तर सगळीकडे Made in China चेच राज्य आहे. परवा एका हॉटेलात ऑमलेट बनवताना एका अमेरिकनाला पाहून धन्य वाटले व Made in USA ऑमलेट जास्तच चवदार लागले.\nकेवळ जपानीच वस्तू घेण्याबद्दल (महाग असल्या तरी) चोखंदळ असलेले जपानी लोकच मी पाहिले आहेत. पण त्यालाही आता १०-१५ वर्षे झाली. आज तिथे काय परिस्थिती आहे याबद्दल वाचायला मला आवडेल. 'उपक्रम'च्या कुणी जपानस्थित सभासदाने यावर आवर्जून लिहावे अशी मी विनंती करेन\nमाफ करा, लिहिता-लिहिता हा प्रतिसाद जरा लांबालाच\n\"विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत\" ही तंबी आल्यामुळे पहा त्या घोषवाक्याचेही कसे मस्त ऑमलेट झाले\nप्यू रीसर्च सेंटरचे ताजे सर्वेक्षण\nआजच प्यू रीसर्च सेंटरचे पाकीस्तानातील जनतेचे बिन लादेन आणि एकूणच पाकीस्तानी स्थितीसंदर्भात सर्वेक्षण जाहीर झाले आहे. (प्यू ही एक सर्वेक्षण करणार्‍यातील अग्रगण्य संस्था आहे.)\nत्यातील माहिती बघण्यासारखी आहे:\n६३ % लोकांना बिन लादेनला मारलेले मान्य नव्हते.\nपण अमेरीकेबद्दलचे मत जैसेथे च.. म्हणजे अमेरीकेने मारला का अजून काही या पेक्षा बिन लादेन जगायला हवा होता असे म्हणणार्‍यांची संख्या अधिक आहे. २००५ पासून लादेन तेथे कसा राहू शकतो याचे यात उत्तर मिळते. केवळ मुशार्रफ/राजकारणी, सैन्यदल/आयएसआय इतकेच नाही तर त्याला जनतेचा पण सपोर्ट होता..\nदहशतवादी संघटनांबद्दलची मते आणि वरील अनुमाने पाहीली तर असे वाटेल की एकूणच \"ईट दी केक अँड हॅव इट\" असे काहीसे वर्तन वाटते.\nअमेरीकन परराष्ट्र धोरण आवडत नाही यात काही नवल वाटत नाही...\nअल कायदा-तालीबान पेक्षा भारत हा मोठ्ठा धोका वाटतो. यातून अनेक निकष निघू शकतील... की पाकीस्तानी राज्यकर्ते आणि लष्करी संघटनेला पाकीस्तानी जनतेला दिशाभूल करत ठेवण्यात यश आले आहे. दुसरा अर्थ असा की जरी आपल्याकडच्या काही भारत-पाक मैत्रीचा पुरस्कार करणार्‍या व्यक्ती-संघटनांना जरी पाकीस्तानी जनतेचे चांगले अनुभव आले असले आणि ते सतत आपल्याकडे माध्यमात दाखवण्यात यशस्वी झाले असले तरी ते काहीसे \"वन पॉइंट एक्स्ट्रापोलेशन\" सारखे आहे.\nपाकीस्तानी नेत्यांबद्दलच्या मतासंदर्भात इंटरेस्टींगली मुशार्रफ यांचे नावच नाही. कदाचीत त्यांना अजून बंदी असल्याने, प्यू ने त्यांचे नाव घालणे टाळले असावे.\nसुधीर काळे जकार्ता [22 Jun 2011 रोजी 19:46 वा.]\n(१) दोनेक वर्षांपूर्वी 'अल जझीरा'ने घेतलेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेपासून सर्वात मोठा धोका आहे असे मानणार्‍यांची ६०+ होती तर भारतापासून आहे असे मानणार्‍यांची संख्या केवळ १९ टक्के होती ती माहितीही मी एका लेखाद्वारे एका दुसर्‍या संस्थळावर दिली होती. या सर्वेक्षणांचा कधी कधी अर्थच लागत नाहीं.\n(२) यातला खान म्हणजे इम्रान खान कीं डॉ. अब्दुल कादीर खान कीं आणखी कुणी तिसराच खान\n(३) पाकिस्तानी इंग्रजी वृत्तपत्रांत तसेच वाचकांच्या पत्रव्यवहारात भारताविरुद्धचा प्रचार आजकाल जवळ-जवळ शून्य आहे. अगदी नाविक दलावरच्या हल्ल्यातसुद्धा भारताकडे कुणीही बोट दाखविलेले नाहीं.\nयातला खान म्हणजे इम्रान खान कीं डॉ. अब्दुल कादीर खान कीं आणखी कुणी तिसराच खान\nदोनेक वर्षांपूर्वी 'अल जझीरा'ने घेतलेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेपासून सर्वात मोठा धोका आहे असे मानणार्‍यांची ६०+ होती तर भारतापासून आहे असे मानणार्‍यांची संख्या केवळ १९ टक्के होती\n१९% आकडा हा अमेरीकेच्या तुलनेत होता. तेंव्हा देखील पाकीस्तानी तालेबानचा धोका फक्त ११% लोकांनाच (भारताच्या धोक्यापेक्षा कमीच) वाटत होता.\nप्यू रीसर्चने दिलेल्या पर्यायात, अमेरीका नसून, तालेबान, अल कायदा, भारत आणि इतर असे आहेत. त्यात भारताची भिती ही अल् कायदा आणि तालेबान यांच्या एकत्रित भितीपेक्षा जास्त वाटते असे दिसते.\nपाकिस्तानी लोकांच्या मनात आज सर्वात जास्त तिरस्कार अमेरिकेबद्दल\nसुधीर काळे जकार्ता [23 Jun 2011 रोजी 18:03 वा.]\nपाकिस्तानी वृत्तपत्रांचा मागोवा घेतल्यास पाकिस्तानी लोकांच्या मनात आज सर्वात जास्त तिरस्कार अमेरिकेबद्दल आहे, भारताबद्दल नाहीं असे वाटते. नुकत्याच झालेल्या नाविक दलावरील हल्ल्यातही भारताकडे कुणीच बोट दाखविले नाहीं हे महत्वाचे आहे. बातम्याच काय पण वाचकांनीही असे बोट कुठेही दाखविले नाहीं\nइम्रान खानची खिल्ली उडवतानाच पाकिस्तानी वाचक मी तरी पाहिले\nपण खरे लोकमत कळायला उर्दू वृत्तपत्रे वाचायला हवीत मलाही उर्दू (अद्याप) वाचायला येत नाहीं.\nसर्वेक्षण हे जास्त शास्त्रिय पद्धतीने केलेले असते. त्यात अगदी स्वतःला हवे असलेले प्रश्न टाकून थोडेफार बदल घडवता आले तरी... त्यातही प्यू रीसर्च बद्दल मला बर्‍यापैकी खात्री आहे/विश्वास आहे. कारण त्यांची अनेक अमेरीकेअंतर्गत तसेच जागतीक संशोधनात्मक संतुलीत सर्वेक्षणे मी पाहीलेली आहेत... अल् जझीराने पण चुकीचे केले असे म्हणायचे नाही. त्यांची सर्वेक्षणे मी कधी पाहीली नव्हती. आत्ता आपण म्हणालेले पाहीले आणि त्यात काही गैर आढळले नाही.\nपाकिस्तानी वृत्तपत्रांचा मागोवा घेतल्यास पाकिस्तानी लोकांच्या मनात आज सर्वात जास्त तिरस्कार अमेरिकेबद्दल आहे, भारताबद्दल नाहीं असे वाटते.\nएक म्हणजे यात कुठेही शास्त्रीय पद्धत नाही. केवळ आपण वाचत असलेले नेहमीच्या संदर्भातील वर्तमानपत्रे आहेत. त्यातून निष्कर्ष निघू शकेल असे वाटत नाही.\nदुसरे म्हणजे प्रश्न अमेरीका-भारत यांच्या तुलनेचा नसून भारत आणि दहशतवादी संघटनांचा आहे. प्यू रीसर्च मध्ये हाच प्रश्न विचारला गेला आहे. त्याचा विचार केल्यास काय दिसते तर आता पाकभुमीवर पण अनेक दहशतवादी हल्ले/बाँबस्फोट वगैरे वगैरे होत असुनही त्यांच्याकडून २३% लोकांनाच भय वाटते. याउलट भारताने एकही हल्ला केलेला नसून, पाकीस्तानने आत्तापर्यंतची सर्व युद्धे चालू केली असून, भारतविरोधातील २६/११ सकट अनेक दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांना मदत केली असून,त्यांना भारतच जास्त खतरनाक वाटतो हे आहे. २६/११ चे नक्की इतरपण अनेकदा असतील - दहशतवादी हे पाकीस्तानी नागरीक होते. त्यांचे देखील आपण म्हणत असलेल्या स्टॅटीस्टीक्समध्ये विचार केला गेला पाहीजे...\n'अल जझीरा'चे सर्वेक्षणही 'गॅलप'चा विभाग म्हणूनच केले गेले होते\nसुधीर काळे जकार्ता [23 Jun 2011 रोजी 21:03 वा.]\n'प्यू'च्या ई-मेल लिस्टवर मी कांहीं दिवस होतो, पण त्यांचे विषय (निष्कर्ष नव्हे) कांहीं मला आवडीचे नव्हते. म्हणून अलीकडेच तो 'रतीब' मी बंद केला, पण 'गॅलप'चा रतीब मात्र अद्याप चालू आहे. साहजिकपणे त्यात जास्त करून अमेरिकन प्रश्नांवर अमेरिकन लोकमताची चाचपणी जास्त असते.\n'अल जझीरा'चे सर्वेक्षणही 'गॅलप'चा विभाग म्हणूनच केले गेले होते.\nपाकिस्तानी जनमानसात भारताची प्रतिमा हळू-हळू बदलत आहे. गेली सहा-एक वर्षे मी 'डॉन' वाचत आलो आहे व त्यात मला नक्कीच फरक भासतो. हूमा युसुफ या 'डॉन'च्या स्तंभलेखिकेला मी याबद्दल लिहिले असता तीही म्हणाली कीं \"I think there is a very slow (almost imperceptible) change in the mind of the establishment on these issues, and we can only hope for the best.\"\nउर्दू वृत्तपत्रे वाचेपर्यंत पाकिस्तानच्या सनातनी धर्मवेड्या लोकांचे मत काय आहे ते कळणार नाहीं.\nहा लेख जरूर वाचा\nसुधीर काळे जकार्ता [23 Jun 2011 रोजी 21:06 वा.]\nहा लेख जरूर वाचा. आपण अफगाणिस्तानमध्ये ओतत असलेले पैसे वाया जाणार कीं काय असे वाटू लागले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:41:12Z", "digest": "sha1:ELPVCH5SV5O6UBDVB2IED2LDCPTUOO3X", "length": 26060, "nlines": 254, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "महसूल विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nगाव नमुना १ क ची माहिती\nएफ टी सी विभाग\nसर्व विषयांवर नियंत्रण ठेवणे\nशासकीय जमिनीचे प्रकल्प, कार्यालये\nइतर कामाकरीता आगावू ताबा/मंजुरी प्रकरणे\nअतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतची प्रकरणे\nनझुल जागेतील जमीन मंजुरी प्रकरणे\nनझुल जागेतील जमीन विक्री परवानगी\nभोगवटदार वर्ग २ जमीन विक्री परवानगी\nशेतामधून विद्युत वाहिनी गेल्याने नुकसान भरपाई मिळणेबाबतची प्रकरणे\nफेरफार तक्रारी संबंधी पत्रव्यवहार\nजमिनी सोडून देणे, भोगाधिकारी निश्चीत करणे प्रकरणे\nतलाठी मंडळ अधिकारी, कर्मचारी, नायब, तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे जमीन प्रकरणाचे तक्रारी (अकृषक वगळून)\nलोक आयुक्त तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)\nमानव अधिकार तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)\nमाहिती अधिकाराचे अर्ज (वरील विषया संदर्भातील)\n३०० पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या वाडयांना/ ताडयांना महसूली गावाचा दर्जा देण्याबाबतची प्रकरणे\nट्रेझरी ट्रोव्ह ॲक्ट १८७८ नुसारची प्रकरणे\nशासकीय जमिनीचे प्रकल्प, कार्यालये\nइतर कामाकरीता आगावू ताबा/मंजुरी प्रकरणे\nअतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतची प्रकरणे\nनझुल जागेतील जमीन मंजुरी प्रकरणे\nनझुल जागेतील जमीन विक्री परवानगी\nभोगवटदार वर्ग २ जमीन विक्री परवानगी\nशेतामधून विद्युत वाहिनी गेल्याने नुकसान भरपाई मिळणेबाबतची प्रकरणे\nफेरफार तक्रारी संबंधी पत्रव्यवहार\nजमिनी सोडून देणे, भोगाधिकारी निश्चीत करणे प्रकरणे\nतलाठी मंडळ अधिकारी, कर्मचारी, नायब, तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे जमीन प्रकरणाचे तक्रारी (अकृषक वगळून)\nलोक आयुक्त तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)\nमानव अधिकार तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)\nमाहिती अधिकाराचे अर्ज (वरील विषया संदर्भातील)\nदादासासहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमिन वाटप\nमा.जिल्हाधिकारी यांनी इतर जिल्हा कार्यालयांना द्यावयाच्या भेटी कार्यक्रम\nरोस्टर प्रमाणे मा.आयुक्त अमरावती यांच्या आदेशानुसार कार्यालयीतील दप्तर तपासणी\nजिल्हयातील नगर पालिका हद्दीतील अकृषक परवानगीबाबत विकास परवानगी दिलेल्या जमिनीचा अकृषिक कर व रुपांतरीत कर निश्चित करणे\nविकास परवानगी दिलेल्या जमिनींना सनद देणे\nसैनिक दलातील आजी/माजी सैनिकांना शासकीय जमिनी देण्याच्या बाबत सर्व प्रकारच्या जमिनी देण्याच्या संदर्भात, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या नस्ती इत्यादी\nजिल्हातील गावठाण विस्तार विषयक प्रकरणे निकाली काढणे\nजिल्हातील तालुका निहाय अकृषिक दराची निश्चित करणे, प्रस्ताव तपासून घेणे,शासनास अहवाल सादर करणे\nमा.न्यायालयातील उक्त संबंधातील उपविभागातील प्रकरणांचा पाठपूरावा करणे\nउक्त विषयासंबंधी शासन महसूल व वन विभागाकडे मा. विभागीय आयुक्तामार्फत सादर करावयाची प्रकरणे\nउक्त संबंधातील उपविभागातील माहितीच्या अधिकारातील प्रकरणांचा निपटारा करुन माहिती देणे\nनिकाली प्रकरणे अभिलेखागारात जमा करणे / नाश करण्याची कार्यवाही करणे\nआजी माजी सैनिकांना शासकीय जमीनी मंजूर करण्याबाबत माहिती संकलीत करुन नोंदवही ठेवणे\nजिल्हातील दहन भूमी/दफन भूमी यांना शासकीय व गावठाणातील जमीन देण्याची प्रकरणे\nभुखंड विभाजन /एकत्रिकरण प्रकरणांना मंजूरी देणे\nलोकशाही दिन /विधान परिषद मधिल तांराकिंत/अताराकिंत प्रश्न निकाली काढणे\nउक्त विषयाबाबतची शासन व मा.आयुक्त यांचेकडील संदर्भ निकाली काढणे\nत्रिशंकू क्षेत्रातील भुखंडधारकांना बांधकाम / विदयुत परवानगी प्रदान करणे\nवन हक्क कायदा व त्याखाली सर्व प्रकरणे, पत्रव्यवहाराची नस्ती हाताळणे\nमहसूल शाखेचे मा. महालेखापाल नागपूर यांच्या कार्यालयाने काढलेल्या जमा व खर्चाचे प्रलंबित परिच्छेदांची कार्यवाहीबाबत\nउक्त कामाव्यतिरीक्त प्रभारी अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे\nएखादा सार्वजनिक रस्ता,गल्ली किंवा वाटा यावरील हक्क संपूष्टात आणणे हयाबाबत संदर्भ\nप्रिसेप्ट संबंधित प्रकरणे संबंधित तहसिलदार यांचेकडे पाठविणे\nसरकारी जमिनीवरील अतिक्रमणे दुर करणे नियमाधिन करणे हया बाबचे संदर्भ\nमहाराष्ट्र अनुसुचित जाती जमाती आयोग बाबत निपटारा\nअज्ञान पालन कर्त्यास जमिन गहाण ठेवण्यासाठी परवानगी देण्याबाबतची प्रकरणे निकाली काढणे\nअधिनियम व त्या खालील केलेले नियम या अंतर्गत हैसियत प्रमाण पत्र\nप्राप्त अर्ज तहसिलदार यांच्याकडे पाठविणे\nमाहिती अधिकाराचे अर्जा बाबत चा निपटारा १०.लोकआयुक्त यांचे कडिल प्रकरणाचा निपटारा करणे\nमानवधिकार यांचे कडील प्रकरणांचा निपटारा करणे\nवरील कामाव्यतीरिक्त प्रभारी अधिकारी यांनी दिलेली कामे\nमहसूल शाखेची डाक प्राप्त करुन संबंधित नोंदवहित नोंदविणे तसेच संबंधितास वाटप करणे\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज प्रकरणांची नोंदवही ठेवणे. तसेच मासिक विवरण माहिती अधिकार कक्षात देणे\nमाहिती अधिकार अंतर्गत प्रथम अपिलावरील नोटिस बजावणे व अधिका-यांनी सांगीतल्या प्रमाणे आदेश पारित करणे\nमुळ संवैधानिक प्रकरणांची विगतवारी\nसहा उपविभागीय अधिकारी, तेरा तहसिलदार यांच्याकडुन मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात येते\nफेरफार निर्गती बाबत मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांनी सादर करणे\nसंपूर्ण शाखेतून बाहेर, मा. जिल्हाधिकारी, मा अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, इत्यादी इतर शाखांना जाण-या व तेथून परत येणा-या संचिकांची नोंद व वहन\nजिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवक-जावक व अभिलेख शाखेशी समन्वय\nप्राधान्य नोंदवही ठेऊन टपालांची नोंद त्यामध्ये करुन,त्याच्या निपटाराबाबत संबंधिताशी तोंडी पाठपुरावा करणे\nगाव नमुना १ क ची माहिती\nगाव नमुना १ क ची माहिती\nतहसील कार्यालय बुलढाणा [पीडीएफ, 515 KB]\nतहसील कार्यालय चिखली [पीडीएफ, 4.25 MB]\nतहसील कार्यालय देऊळगाव राजा [पीडीएफ, 3.08 MB]\nतहसील कार्यालय मलकापूर [पीडीएफ, 153 KB]\nतहसील कार्यालय मोताळा [पीडीएफ, 1.06 MB]\nतहसील कार्यालय नांदुरा [पीडीएफ, 969 KB]\nतहसील कार्यालय मेहकर [पीडीएफ, 9.01 MB]\nतहसील कार्यालय सिंदखेड राजा [पीडीएफ, 9.48 MB]\nतहसील कार्यालय खामगाव [पीडीएफ, 805 KB]\nतहसील कार्यालय शेगाव [पीडीएफ, 743 KB]\nतहसील कार्यालय जळगाव जामोद [पीडीएफ, 2.10 MB]\nतहसील कार्यालय संग्रामपूर [पीडीएफ, 74.8 KB]\nएफ टी सी विभाग\nएफ टी सी विभाग\nप्राप्त आर आर सी प्रकरणे तहसिलदार यांचे कडे पाठविणे\nआर आर सी प्रकरणांची नोंदवही अद्यावत ठेवणे\nन्यायालयीन प्रकरणांचा पाठपूरावा करणे\nराजस्व सभा फाईल हाताळणे\nमा. आयुक्त, अमरावती येथे होणाऱ्या सभेचे फाईल हाताळणे\nव्हिडीओ कॉन्फन्सची फाईल हाताळणे\nनिकाली निघालेल्या संदर्भांकीत धारीका आंग्लभाषा अभिलेखात जमा करणे\nनिकाली निघालेली प्रकरणे राजस्व अभिलेखात जमा करणे\nवसुली बाबत इतर प्रकरणात पत्र व्यवहार\nसंचीत मालमत्ता कायदया अंतर्गतची प्रकरणे (निर्वासिता बाबतचे)\nतारांकीत / अतारांकीत प्रश्न\nमानवधिकारी आयोग / लोकआयुक्त, उपलेाकआयुक्त / एस.सी.,एस.टी आयोगाचे प्रकरणे हाताळणे\nवरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नमुन दिलेली कामे पार पाडणे\nपिक पैसेवारी व त्या अनुषंगाने कार्यवाही बाबतची नस्ती हाताळणे\nदुष्काळी परिस्थितीत कास्तकारांना जमिन महसूल माफी बाबत नस्ती हाताळणे\nस्थानिक स्वराज्य संस्था यांना वितरीत करावयाच्या अनुदानाची खालील नस्ती हाताळणे\nलेखाशिर्ष-2045 0251 विक्रेय वस्तू व सेवा यावरील कर व शुल्क करीता ग्रा.प.ना अनुदान वितरण करणे\nलेखाशिर्ष-2075 0276 परत घेतलेल्या जहांगिरी जमिनी ऐवजी निवृत्ती वेतने अनुदान वितरीत करणे\nलेखाशिर्ष-2217 0038 नगर परिषदांना नझूल उत्पन्नाचा ¾ हिस्सा अनुदान वितरीत करणे\nलेखाशिर्ष-2250 0148 धर्मदाय संस्थांना देणग्या स्वरुपात अनुदान वितरण करणे\nलेखाशिर्ष-2515 0044 मागास व आदिवासी क्षेत्रातील ग्रा.प. ना अनुदाने वितरण करणे\nलेखाशिर्ष-3604 0174 क वर्ग नगरपरिषद यांना गौण खनिज अनुदान वितरण करणे\nलेखाशिर्ष-3604 0316 ग्रामपंचायतींना गौण खनिज अनुदान वितरण करणे\nलेखाशिर्ष-3604 0479 स्थानिक स्वराज्य संस्था यांना उपकर अनुदान वितरण करणे\nउपरोक्त अनुदान वितरणाचे अनुषंगाने चारमाही, आठमाही, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे\nउपरोक्त अनुदान वितरणाचे ताळमेळ व विनियोजन लेखे सादर करणे\nशासकिय वसूली ईतर कामा बाबत कनिष्ट लिपीक यांना मार्गदर्शन करणे\nप्रधानमंत्री पिक विमा बाबतची नस्ती\nवक्फ मंडळाच्या जमिनी बाबतची नस्ती\nमाहिती अधिकार अधिनियम 2005\nविनियोजन लेखा बाबत नस्ती हाताळणे\nशासकीय वसूली प्रपत्र अ, ब, क तालुक्याकडून प्राप्त करुन संकलित अहवाल आयुक्त व शासनास सादर करणे\nशासकीय वसूलीची पत्रव्यव्हार नस्ती हाताळणे\nलेखाशीर्ष 0029 जमिन महसूल या लेखाशीर्षा अंतर्गत जमा रकमांचे अंदाजपत्रके सादर करणे\nजिल्हा नमुने 1, 2, व 3 ची माहिती संकलीत करुन सादर करणे\nजिल्हा आदर्श तक्ता संकलित करुन आयुक्तांना सादर करणे\nशासकीय वसूली निश्चिती बाबतची नस्ती हाताळणे\nलेखाशिर्ष 0029 चा ताळमेळ अहवाल हाताळणे\nराजकोषीय उत्तरदायीत्व बाबत नस्ती हाताळणे\nतलाठी साजा पुर्नरचना बाबत नस्ती हाताळणे\nमहसूल दिन 1 ऑगस्ट बाबत नस्ती हाताळणे\nगांव नमुना दोन अद्यावत करणे बाबत नस्ती हाताळणे\nमा. अपर जिल्हाधिकारी बुलढाणा\nमा. भुसंपादन अधिकारी, ल. सि. का., मध्यम प्रकल्पच, ई. व. द. बुलढाणा\nमा. उपविभागीय अधिकारी (बुलढाणा, सिदखेड राजा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव)\nयांच्याकडील मुळ महसुली प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे हे अभीलेखागार कक्षात खालीलप्रमाणे जतन करुन ठेवली जातात\nवरिलप्रमाणे सर्व प्रकरणे गावनिहाय व तालुकानिहाय अभीलेखागारात ठेवले जातात. त्यामधील नक्कल विभागात त्यांच्या मागणीनुसार प्रकरणे नकलेसाठी पुरविली जातात. नक्कल विभाग सबंधित अर्जदार यांना त्यामधील सर्टिफाईड नक्कल देतात व त्यानंतर परत मुळ प्रकरणे अभिलेखागात जमा करतात व सदर प्रकरणे परत गावनिहाय व तालूकानिहाय गठयात ठेवण्यात येतात\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/568220", "date_download": "2018-04-21T08:07:30Z", "digest": "sha1:T4ALVPHL25EU3LLILV6II6U5PZETEEGL", "length": 4736, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इरकामध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » इरकामध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज\nइरकामध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज\nऑनलाईन टीम / मुंबई :\nइराकमध्ये इसीस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.\nचार वर्षांपूर्वी मोसुलमधून या भारतीयांचे अपहरण झाले होते. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. इसीसने 2014मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचे अपहरण करून ओलीस ठेवले होते. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच इसीसने त्यांचे अपहरण केले होते. मृत्यांमधील 31 जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत.\nदारूबंदी समर्थनार्थ मानवी ‘महा’साखळी\nआणखी 60 हजार जण ‘प्राप्तिकर’च्या रडारवर\nजया बच्चन यांना सपाकडून पुन्हा राज्यसभेची उमेदवारी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/03/blog-post_1899.html", "date_download": "2018-04-21T07:43:31Z", "digest": "sha1:WMTZ2N2PXE67F75IEVRVNM3FVL3MG4HZ", "length": 5872, "nlines": 90, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मन व्याकुळ व्याकुळ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ५ मार्च, २०११\nमन व्याकुळ व्याकुळ,जशी सागराची लाट\nउसळते पुन्हा पुन्हा, भिजे रेतीचा गं काठ\nमन स्वातीचा गं थेंब, शिंपलीत मिटलेला\nअंजारूनी गोंजारूनी, मोत्यापरी नटलेला\nमन होई थरथर, जसे वादळात शीड\nघाव झेलता झेलता, जगण्याची धडपड\nमन बावरे बावरे, सरे पायाखाली रेती\nशोधी आधार कुणाचा, वाहण्याची उगा भिती\nमन नदीचा प्रवाह, वळणे ही नागमोडी\nखारवल्या सागराला, भेटण्यात वाटे गोडी\nमन भिजलेले दव, रेतीवर पहुडले\nतेजाच्या त्या एक स्पर्शी, अलवार झिरपले\n७ मार्च, २०११ रोजी १:०९ म.उ.\nमन भिजलेले दव, रेतीवर पहुडले\nतेजाच्या त्या एक स्पर्शी, अलवार झिरपले\n२५ मार्च, २०११ रोजी ९:१९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/08/20/bhrshtachar-2/", "date_download": "2018-04-21T08:02:57Z", "digest": "sha1:CAJSBPLF5JLHO2IXBPEOKFT5GLG3GNXN", "length": 50790, "nlines": 572, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – लेखांक – २ | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१\nशेतकरी संघटक २१ ऑगस्ट २०११ →\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – लेखांक – २\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – लेखांक – २\nभ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते, असे जर कोणी सांगत असेल तर ती सुद्धा लबाडी आहे कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्य जातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्य जातीच्या जन्माच्या आधीपासूनच अस्तित्वात होता, याचे पुरावे आहेत. देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो, असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.\nकाही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखवावा लागतो. त्यातल्या त्यात काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या “प्रसन्न किंवा मंगळ देवता” या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते “आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा.”\nमात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे “ओंगळ किंवा अमंगळ देवता” या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. इथे याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी त्यांची पुजा करावीच लागते. दहीभात, मलिंदा, कोंबडी, बकरी यापैकी काहीना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो. कारण या ओंगळ देवतांचा जर क्रोध अनावर झाला आणि त्या कोपल्या तर घरातल्या व्यक्ती आजारी पडणे किंवा मरणे, नैसर्गिक प्रकोप होणे, रोगराई येणे अशा तर्‍हेची संकटे येतील, अशी भिती त्यांच्या मनात दबा धरून बसलेली असते. देव आहे की नाही, तो प्रसन्न होतो की नाही, असा हा मुद्दा नाही पण पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये अशाच तर्‍हेने समाजाची उत्क्रांती झाली असल्याने लाचखोरी आणि भ्रष्टाचार मनुष्यजातीच्या रक्तात पुरेपूर भिनलेला आहे, हे महत्त्वाचे आहे.\nनिसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काहीना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गूण किंवा अवयव दिले आहे की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघ-सिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्षांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडूनच स्वतःचे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरजच भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणीहत्या मानली जात नाही आणी त्यांना निसर्गानेच तशी मुभा दिली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही. म्हणूनच प्राण्यांना पाप-पुण्याच्या कसोट्याही लागू होत नाही.\nमात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही की तो त्याच्या साहाय्याने स्वतःची शिकार स्वतःच मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यापैकी जरी काहीही दिले नसले तरी त्याऐवजी बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देऊन टाकले आहे आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहायस्वातंत्र्य हेच मानवजातीच्या संबंध वर्तनाचे आणि गैरवर्तनाचे कारण ठरले आहे. मनुष्याने बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर मनुष्याऐवजी निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करून त्याचा जाणीवपूर्वक अंगिकार करण्याची गरजच भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरजच भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीतच राहिले असते.\nमाणसाच्या वर्तणुकीचे नियमन निसर्ग करत नसल्याने व आपापल्या बुद्धीचा वापर कसा करावा याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असल्याने मानवीजीवाच्या व्यक्तीगत हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मानवी जीवांच्या समुच्चयातूनच समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जीवाने व्यक्तीगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोहचेल अशी हालचाल करणे म्हणजेच अनैतिकता, अशी एक ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या असाव्यात.\nएखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजासाठी व एकंदरीत समाजाच्या उत्क्रांतीच्या दिशा ठरण्यासाठी अहितकारक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायीभाव असल्याने आणि मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे लपतछपत चौर्य कर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे, ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने अनावश्यक व अहितकारक व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे.\nविविधता हा निसर्गाचा मुख्य गूण असल्याने जन्माला येणार्‍या व्यक्तीही जन्मताच नानाविध प्रवृत्तीच्या असतात. काही व्यक्ती निष्कलंक चारित्र्याच्या असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. काही व्यक्ती समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात, काही व्यक्तींच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणार्‍या असतात मात्र व्यक्तींचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. नानाविध कॢप्त्या लढवीत असतो, कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.\nमानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचारधार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक-१\nप्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक – ३\nBy Gangadhar Mute • Posted in भ्रष्टाचार, भ्रष्टाचार मुक्ती, वाङ्मयशेती\t• Tagged भ्रष्टाचार, भ्रष्टाचार मुक्ती, राजकारण, लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती\n← सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१\nशेतकरी संघटक २१ ऑगस्ट २०११ →\nOne comment on “अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – लेखांक – २”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/forward-policy-of-jawaharlal-nehru-govt-blamed-for-1962-1324587/", "date_download": "2018-04-21T08:00:04Z", "digest": "sha1:DKYTO6KYXR2OHLODIPRQBE6USOKOA6EB", "length": 29837, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Forward Policy of Jawaharlal Nehru govt blamed for 1962|नेहरूंचे काय चुकले? | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झालेली भारतीय अपयशाची चिकित्सा अद्याप सुरू आहे.\nजवाहरलाल नेहरू यांचे भारतीय जवानांसोबतचे संग्रहित छायाचित्र\n१९६२ मध्ये भारतीय लष्कराची तयारी नसताना, लष्कराला पुरेशी संसाधने उपलब्ध करून न देता नेहरू सरकारने ‘फॉर्वर्ड पॉलिसी‘ राबवली.. नेहरूंना वाटायचे की सीमेवर भारत- चीन दरम्यान चकमकी झडत राहतील, मात्र त्यातून उद्भवणाऱ्या तणावाचे रूपांतर चीनद्वारे युद्ध पुकारण्यात होणार नाही..\nसन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झालेली भारतीय अपयशाची चिकित्सा अद्याप सुरू आहे. युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आसन डगमगते की काय अशी परिस्थिती होती. सन १९६३ मध्ये झालेल्या लोकसभेच्या ३ पोटनिवडणुकांत कॉँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला होता, तर नेहरूंना प्रथमच लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला तोंड द्यावे लागले होते. मात्र त्यानंतर नेहरूंनी, आपल्या अखेरच्या महिन्यांमध्ये, केंद्र सरकारला सावरून घेत देशाला पुन्हा आत्मविश्वास प्राप्त करवून दिला होता. हे करण्यासाठी त्यांना एकीकडे सहा कॅबिनेट मंत्र्यांचा बळी द्यावा लागला, तर दुसरीकडे कॉँग्रेस पक्षाने चीनने केलेल्या ‘विश्वासघाताचे’ कार्ड प्रभावीपणे वापरले. जनतेचा रोष चीनकडे वळवत नेहरूंविषयी सहानुभूती निर्माण करण्यात कॉँग्रेसने यश मिळवले होते. याच वेळी, विरोधी पक्षांनी नेहरूंना खलनायक ठरवत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती; पण या टीकेचा रोख नेहरूंच्या नेतृत्वाचे पतन करण्याकडे अधिक होता. भारताच्या संरक्षण धोरणातील त्रुटी दूर करत राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी आणण्याचे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी, सन १९६२ च्या अपयशाच्या चिकित्सेचे राजकारण अजूनही चिघळत आहे. आपल्या अपयशाची इतक्या दीर्घकाळ जाहीर चर्चा करणारा भारत हा जगातील कदाचित एकमेव देश असावा.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nसन १९६२ च्या युद्धातील पराभवाची कारणे प्रस्थापित करत उपाययोजना सुचवण्यासाठी तत्कालीन नेहरू सरकारने ब्रूक्स-अ‍ॅण्डरसन आणि भगत समितीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल ‘अत्यंत गोपनीय’ ठरवण्यात आल्याने तो भारतीयांना वाचायला मिळालेला नाही. आजवर केंद्रातील सर्वच पक्षांच्या सरकारांनी या अहवालाबाबत मौन बाळगले आहे. ब्रूक्स-अ‍ॅण्डरसन आणि भगत यांनी अहवालाची एकच प्रत तयार केली होती, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, त्यांनी स्वत:कडे अतिरिक्त प्रत राखून ठेवली असण्याची दाट शक्यता आहे. सन २०१३ मध्ये नेविल मेक्स्वेल नावाच्या ब्रिटिश पत्रकार-लेखकाने त्याच्या ब्लॉगवर या अहवालाचे काही अंश प्रकाशित केले होते. (यानंतर त्याच्या ब्लॉगवर भारतात बंदी आणण्यात आली) अहवालाच्या प्रकाशित अंशांचा काही भाग आणि नेविल मेक्स्वेलने सन १९७२ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘इण्डियाज चायना वॉर’ या पुस्तकातील निष्कर्ष जवळपास सारखे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता ब्रूक्स-अ‍ॅण्डरसन आणि भगत यांनी नेविल मेक्स्वेलला अहवालाची प्रत उपलब्ध करवून दिली असण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे. या अहवालात भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष युद्धात घेतलेल्या निर्णयांसह लष्करातील निर्णय घेण्याच्या एकंदर प्रक्रियेवर कडक ताशेरे ओढले असावेत आणि त्यामुळेच अहवाल प्रसिद्ध न करण्याकडे सर्वच सरकारांचा कल असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. लोकशाही व्यवस्थेत लष्कराच्या यशाचे श्रेय जसे सरकारला मिळते तसे लष्कराच्या अपयशाचे खापरसुद्धा सरकारवर फुटत असते. लोकशाहीत निर्वाचित सरकारचे स्थान सर्वोच्च असल्याने या प्रथा योग्यच आहेत.\nसन १९६२ च्या युद्धाबाबत नेहरूंवर दोन परस्परविरोधी आरोप होतात. नेहरूंचे चीन धोरण अगदीच खुळेपणाचे आणि बोटचेपे होते. चीनबाबत सुरुवातीपासून कठोर भूमिका घेण्याची गरज होती जी नेहरूंनी घेतली नाही आणि चर्चा व करारांच्या माध्यमातून चीनशी मत्री करण्याचे वांझोटे प्रयत्न केले. हा आरोप मुख्यत: भारतात होतो. याबाबत नेहरूंची सखोल भूमिका होती. त्यांच्या मते जागतिक राजकारणात चीनला एकटे पाडल्यास तो देश आक्रस्ताळेपणा करण्याची अधिक शक्यता आहे. त्याऐवजी चीनशी संवाद सुरू ठेवून त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सामावून घेण्याने चीनशी युद्धाची शक्यता कमी होते. भारताला आपल्या शेजारी दोन शत्रुराष्ट्रे परवडणारे नसल्याने चीनला मित्र बनवण्यात राष्ट्रीय हित आहे, असे त्यांचे मत होते. नेहरूंच्या या भूमिकेनंतरही युद्ध झालेच मात्र, याशिवाय कदाचित आणखी आधी आणि अधिक भीषण युद्ध होऊन मोठी मानहानी भारताच्या पदरी पडली असती, ही शक्यता नाकारता येत नाही.\nनेहरूंवर याच्या अगदी विरुद्ध होणारा आरोप म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत विरोधाभास होता. उदाहरणार्थ, नेहरू सीमा प्रश्नावरील चच्रेसाठी नेहमीच तयार असायचे, पण प्रत्यक्ष चच्रेत थोडीही लवचीकता दाखवायचे नाही. मुख्यत: भारताच्या बाहेरून मोठय़ा प्रमाणात हा आरोप होतो. याच प्रकारे, भारताला युद्ध नको, असे सांगत असताना प्रत्यक्षात सन्याला ‘फॉर्वर्ड पॉलिसी’चे आदेश नेहरूंनी दिले होते. नेविल मेक्स्वेलने आपल्या पुस्तकात नेहरूंच्या ‘फॉर्वर्ड पॉलिसी’ला युद्धासाठी जबाबदार धरले आहे. सन १९५९ नंतरचे नेहरूंचे चीन धोरण या आरोपांची पुष्टी करणारे आहे. सन १९६० मध्ये तत्कालीन चिनी पंतप्रधान चाऊ एन लाय भारतात येऊन गेल्यावर ही सीमा प्रश्नाची चर्चा फलदायी ठरणार नाही हे स्पष्ट झाले होते. सन १९५९ मध्ये दलाई लामांनी भारतात शरण घेतल्यावर भारतीयांमध्ये चीनबाबत कमालीचा राग होता. या पाश्र्वभूमीवर नेहरूंनी सीमा प्रश्नावर लवचीकता दाखवण्याची शक्यता संपुष्टात आली होती. तरीसुद्धा संसदेत विरोधी पक्षांद्वारे सातत्याने होणारी घणाघाती टीका, या टीकेला प्रसारमाध्यमांद्वारे मिळालेली प्रसिद्धी आणि त्यातून तयार झालेले जनमानस या सर्वाना उद्देशून धोरण आखणे नेहरूंसाठी अपरिहार्य झाले होते. या दबावातून भारतीय लष्कराच्या ‘फॉर्वर्ड पॉलिसी’चे तंत्र नेहरूंनी अवलंबले चीनने दावा ठोकलेल्या प्रदेशांत शक्य तितक्या पुढे जात लष्कराने छोटय़ा छोटय़ा छावण्या प्रस्थापित करायच्या आणि त्या प्रदेशावर आपला हक्क प्रस्थापित करायचा हे ‘फॉर्वर्ड पॉलिसी’चे उद्दिष्ट होते. भारतीय लष्कराची पर्याप्त तयारी नसताना किंवा लष्कराला पर्याप्त संसाधने उपलब्ध करून न देता नेहरू सरकारने ‘फॉर्वर्ड पॉलिसी’ राबवली होती. यामागे नेहरूंची समजूत अशी होती की, सीमेवर भारत आणि चीनदरम्यान छोटय़ा छोटय़ा चकमकी घडत राहणार, मात्र त्यातून उत्पन्न तणावाचे रूपांतर चीनद्वारे युद्ध पुकारण्यात नाही होणार. चीनला घेरण्याच्या अमेरिकी व्यूहरचनेमुळे त्या देशाची झालेली कोंडी, चीनचे सोव्हिएत रशियाशी वाढत चाललेले वाद आणि चीनमधील भीषण अंतर्गत समस्या यामुळे चीनचे नेतृत्व युद्धाच्या भानगडीत पडणार नाही हे नेहरूंचे आकलन होते.\nनेहरूंना युद्ध नकोच होते, त्यामुळे त्यांनी सीमेवर मजबूत लष्करी फळी उभारण्यास प्राधान्य दिले नव्हते. तसे केल्याने भारत युद्ध करू इच्छितो, असा संदेश चीनला जाईल याची त्यांना खात्री होती. याचा अर्थ असा नव्हता की, भारताकडे पर्याप्त लष्करी सामथ्र्यच नव्हते. खुद्द नेहरूंच्या सरकारने स्वातंत्र्यानंतर लष्कराच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले होते. सन १९४९ मध्ये भारताच्या सशस्त्र सेनेची संख्या २,८०,००० होती जी सन १९६२ पर्यंत ५,५०,००० पर्यंत पोहोचली होती. सन १९४७ मध्ये भारतीय वायुदलाकडे ७ लढाऊ तुकडय़ा होत्या, ज्यांची संख्या सन १९६२ मध्ये १९ झाली होती. सन १९६२ मध्ये भारत व सोव्हिएत रशियाने मिग लढाऊ विमानांच्या भारतात निर्मिती करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र उपलब्ध लष्करी सामर्थ्यांचा उपयोग करत बचावात्मक सामरिक धोरण आखणे आवश्यक होते जे त्या वेळी भारताकडे नव्हते. सरकार व सन्यदले आणि सन्यदलांमध्ये आपापसात समन्वयाचा ‘स’सुद्धा अस्तित्वात नव्हता हे वास्तवदेखील दुर्दैवाने युद्धाच्या वेळीच उघड झाले. सन १९६२ मध्ये लागलेल्या ठेचेतून आलेला शहाणपणा भारताला सन १९६५च्या युद्धात उपयोगी आला. मात्र जो ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती,’ हेसुद्धा तेवढेच खरे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nनेहरुंचे चीनच्या बाबतीत धोरण अत्यंत खुलचट पणाचे होते त्याचे पुरावे आपल्याला भेटतात १.सन १९५० मध्ये चीन ने तिबेट वर ताबा घेतला त्यावेळेस सरदार पटेल यांनी नेहरूना ही गोष्ट आंतरराष्ट्रीय पटलावर नेण्याचा सल्ला दिला होता. २.सन १९५६ मध्ये चीन ने अक्सी चीन वर अधिकृत दावा ठोकला होता जो भाग भारत अजुन सुध्दा आपल्याच काश्मीर मधला आहे असे समजतो व सन १९५९ मध्ये दलाई लमांना भारतात दिलेल्या आश्रयाबद्द्ल चीन ने धमकी दिली होती तरीसुद्धा संयुक्त राष्ट्रांत चीन ला कायम सदस्यत्व देण्यास नेहरुंनी पाठिंबा दिला होतो ३.लेफ्टनंट जनरल बी एम कौल यांना युध्दाच्या वेळेस सेनाध्यक्ष बनविण्यात आले की जे नेहरुंच्या अत्यंत जवळ चे नातेवाईक होते व त्यांना युध्दभूमीवर लढण्याचा काही अनुभव नव्हता\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/akshaytrutiya-110051500037_1.html", "date_download": "2018-04-21T07:38:07Z", "digest": "sha1:VYUXYQKR3VGEHQ2LC6D4XZJGFQYSHEFZ", "length": 12788, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अक्षय तृतीयेचे महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे\n* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. * सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.\n* ब्राह्मण भोजन घालावे.\n* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.\n* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.\n* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.\n* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.\n* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.\n* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.\n* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.\n* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.\n* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.\n* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.\n* शुभ कार्ये या दिवशी होतात.\n* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीया आखाजी पितृ देवोत्सव\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBN/MRBN046.HTM", "date_download": "2018-04-21T07:50:32Z", "digest": "sha1:LRQMKBHYMYVEXME2FUWMXASBLGTH4C6U", "length": 9704, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी | संध्याकाळी बाहेर जाणे = সন্ধ্যে বেলায় বাইরে যাওয়া |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बंगाली > अनुक्रमणिका\nइथे डिस्को आहे का\nइथे नाईट क्लब आहे का\nइथे पब आहे का\nआज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे\nआज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे\nआज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे\nनाटकाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nचित्रपटाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nफुटबॉल सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का\nमला मागे बसायचे आहे.\nमला मध्ये कुठेतरी बसायचे आहे.\nमला पुढे बसायचे आहे.\nआपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का\nप्रयोग कधी सुरू होणार आहे\nआपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का\nइथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का\nइथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का\nइथे जवळपास इनडोअर जलतरण तलाव आहे का\nबरेच युरोपिय ज्यांना त्यांचे इंग्रजी सुधारायचे आहे ते माल्टाला जातात. कारण हे आहे कि, इंग्रजी लहान युरोपीय राज्यांमध्ये कार्‍यालयीन भाषा आहे. आणि माल्टा ही त्याच्या अनेक भाषा शाळांसाठी प्रसिध्द आहे. परंतु हे ते नाही जे भाषातज्ञांसाठी देशातील मनोरंजक ठरेल असे असते. ते दुसर्‍या कारणास्तव माल्टामध्ये स्वारस्य दाखवितात. माल्टा गणराज्याला दुसरी कार्‍यालयीन भाषा आहे: माल्टीज (किंवा माल्टी) ही भाषा एका स्थानिक अरबी भाषेपासून विकसित झाली आहे. यासह, माल्टी ही युरोपची फक्त सेमिटिक भाषा आहे. तथापि, अरबीपेक्षा वाक्यरचना आणि उच्चारशास्त्र वेगळे आहेत. माल्टीज हि लॅटिन अक्षरांमध्ये देखील लिहिली जाते. तथापि, अक्षरमालेमध्ये काही विशेष वर्ण आहेत. आणि अक्षरे c व y पूर्णपणे अनुपस्थित असतात. शब्दसंग्रहामध्ये अनेक भिन्न भाषांमधील घटक आहेत. अरबी पासून दुसर्‍या बाजूला, इटालियन आणि इंग्रजी या प्रभावी भाषा आहेत. पण फोनिशियन आणि कॅर्थाजिनियन्स मुळेही भाषा प्रभावित झाली. त्यामुळे काही संशोधक माल्टी भाषेला अरबी क्रीयोल भाषा समजतात. त्याच्या संपूर्ण इतिहासात, माल्टा विविध शक्तींकडून व्यापला गेला होता. त्या सर्वांनी त्यांच्या खुणा माल्टा, गोझो आणि कोमिनो या बेटांवर ठेवल्या आहेत. प्रदीर्घ काळासाठी, माल्टी ही केवळ स्थानिक प्रदेशिक भाषा होती. परंतु ती नेहमी माल्टीज लोकांची मूळ \"वास्तविक\" भाषा राहिली. ती केवळ तोंडी सांगून पुढे नेली जात होती. 19 व्या शतकापर्यंत लोक भाषेत लिहायला सुरू केले नव्हते. आज वक्त्यांची संख्या सुमारे 330,000 एवढी आहे. माल्टा 2004 पासून युरोपियन युनियनची सदस्य केली गेली आहे. त्यासह, माल्टी ही युरोपियन कार्‍यालयीन भाषांमधील देखील एक भाषा आहे. परंतु माल्टीज लोकांसाठी भाषा म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि परदेशी जेव्हा माल्टी शिकण्यासाठी इच्छित असतात तेव्हा ते खूश होतात. माल्टा मध्ये निश्चितपणे पुरेशा भाषा शाळा आहेत…\nContact book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-nashik-capsicum-farming-success-481107", "date_download": "2018-04-21T07:49:18Z", "digest": "sha1:ACBNVJGT5QENRI3K2R4EJBAPV4JC3YS3", "length": 14923, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 नाशिक : खडकाळ जमिनीवरील शिमला मिरचीतून लाखोंचा नफा, भाऊसाहेब पगारांची यशोगाथा", "raw_content": "\n712 नाशिक : खडकाळ जमिनीवरील शिमला मिरचीतून लाखोंचा नफा, भाऊसाहेब पगारांची यशोगाथा\nशेतीत उत्पन्न मिळत नाही म्हणून या शेतकऱ्यानी वेगळे मार्ग निवडले. मात्र मातीशी असलेलं नातं विसरला नाही.पुन्हा नव्या उमेदीनं शेती करत खडकाळ जमिनीवर त्यानी शंती फुलवली. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भाऊसाहेब पगार यांची. डोंगराळ भागातील आपल्या शेतात त्यांनी शिमला मिरचीचं लाखोंचं उत्पादन घेतलंय. पाहूया त्यांची यशोगोथा..\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n712 नाशिक : खडकाळ जमिनीवरील शिमला मिरचीतून लाखोंचा नफा, भाऊसाहेब पगारांची यशोगाथा\n712 नाशिक : खडकाळ जमिनीवरील शिमला मिरचीतून लाखोंचा नफा, भाऊसाहेब पगारांची यशोगाथा\nशेतीत उत्पन्न मिळत नाही म्हणून या शेतकऱ्यानी वेगळे मार्ग निवडले. मात्र मातीशी असलेलं नातं विसरला नाही.पुन्हा नव्या उमेदीनं शेती करत खडकाळ जमिनीवर त्यानी शंती फुलवली. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भाऊसाहेब पगार यांची. डोंगराळ भागातील आपल्या शेतात त्यांनी शिमला मिरचीचं लाखोंचं उत्पादन घेतलंय. पाहूया त्यांची यशोगोथा..\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:34:07Z", "digest": "sha1:TNR7CIKJC5D6JRDT6LSZ622L2ECT2P6E", "length": 9383, "nlines": 64, "source_domain": "punenews.net", "title": "‘इतिहास फिरस्ती’च्या कार्यक्रमात “उलगडला पुरंदरचा इतिहास!” – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / ‘इतिहास फिरस्ती’च्या कार्यक्रमात “उलगडला पुरंदरचा इतिहास\n‘इतिहास फिरस्ती’च्या कार्यक्रमात “उलगडला पुरंदरचा इतिहास\nपुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा या फेसबुक ग्रुपच्या वतीने सासवड येथे कार्मक्रम पार पडला…\nपुणे न्यूज, दि. २० मार्च : “पुरंदरच्या पवित्र भूमीने अनेक वीरपुत्र निर्माण केले. या भूमीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचावा. अनेक ठिकाणी वाडे आहेत, विरगळ आहेत, मूर्ती आहेत त्यांचा इतिहास लोकापर्यंत पोहचावा. त्यांच्या जतनासाठी लोकांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी. यासाठी हि छोटी मोहीम हाती घेतल्याचे पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशकुमार झेंडे यांनी इतिहास फिरस्ती या संकल्पनेची सर्वांना माहिती दिली. दर महिन्याच्या एका रविवारी इतिहास फिरस्ती आयोजित केली जाते.\nपुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा या फेसबुक ग्रुपने “इतिहास फिरास्ती”चे सासवड येथे आयोजन केले होते. यावेळेस इतिहास प्रेमींनी भैरवनाथ मंदिर, आबासाहेब पुरंदरे वाडा, श्री पुरंदरे वाडा या स्थळांना भेट दिली. या कार्यक्रमाची सुरवात कुंडलिक पाटोळे यांनी महाराष्ट्र गीताने केली. पुरंदरचे जेष्ठ इतिहासकार श्री. शिवाजीराव एक्के यांनी जमलेल्या इतिहासप्रेमीनां शिवभूमी पुरंदरची शौर्य गाथा सांगितली.\nभैरवनाथ मंदिरातील घंटा वसईच्या युद्धात जिंकलेली असून ती सरदार पिलाजी जाधवराव यांनी भैरवनाथ चरणी अर्पण केली. हारजीराजे जगताप यांनी सात वाड्यांचे मिळून सासवड वसवले. त्यावेळेस या वाड्यामधले देव भैरवनाथ मंदिरात प्रतिस्थापना केले. पुरंदरे वाडा १७१० साली अंबाजी पंत पुरंदरे यांनी बांधलेला आहे. अंबाजी पंत पुरंदरे हे पेशवे काळातील मोठे मुसद्दी असल्याची माहिती एक्के सरांनी सांगितली. यावेळेस एक्के सरांनी सर्वांना मराठेशाहीत निर्माण झालेल्या वाड्याची रचना समजावून सांगितली. आबासाहेबांच्या वाड्यानंतर सुनील पुरंदरे यांच्या राहत्या वाड्यास इतिहास प्रेमींनी भेट दिली. यावेळेस सुनील पुरंदरेनी सर्वांचे स्वागत केले. उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली. या वाड्याची माहिती दिल्यानंतर शिवाजीराव एक्के सरांनी “पुरंदरचे धुरंधर” या प्रकशित होऊ घातलेल्या ग्रंथांची माहिती उपस्थितांना दिली. कवी शुभानन चिंचकर, कवी अरविंद इंदलकर यांनी कवितांचे सादरीकरण केले.\nइतिहास फिरास्तीच्या वतीने वकील विश्वास पानसे यांनी उपस्थित मान्यवर व जयसाहेब पुरंदरे, सुनील पुरंदरे यांचे आभार मानले. मोहन बागडे यांनी इतिहास प्रेमीच्यावतीने सातत्याने इतिहास फिरास्तीचे आयोजन करणाऱ्या पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा आणि इतर मान्यवरांनां पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. संजय काटकर यांनी सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी परशुराम देशमुख, गणेश बागडे, किशोर बोत्रे, गोळे सर, मासाळ सर, अभय सस्ते, अभिजित लांडगे, मिलिंद मारणे, हेंद्रे, अरविंद म्हेत्रे, कटके सर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली.\nPrevious पुण्यात सुरु असणा-या सर्व केबल कंपन्यांची कामे थांबवण्याचे महापौरांचे आदेश\nNext कोथरुड येथे लागलेल्या आगीत गादीचे गोडाऊन भस्मसात\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:42:29Z", "digest": "sha1:3TEGCCYJRL7AAWYLVNEJKAJMULABTCXD", "length": 7265, "nlines": 102, "source_domain": "putoweb.in", "title": "बाहुबली", "raw_content": "\nReel VS Real पोट धरून हसा\nहसून हसून पोटात दुखेल\nकाय राव राजमाऊली निराश केलं राव\n1) आगामी चित्रपट बाहुबली 2 चा प्लस पॉईंट आहे त्याचा क्लायमॅक्स, एन्ड सीन....पण सध्या प्रभावी सोशल मीडिया मुळे मुवि चे सीक्रेट्स , क्लिप्स, कुठून ना कुठून लीक होऊन बाहेर पसरत असतात, त्यामुळे बाहुबली 2 चे, 4 क्लायमॅक्स सिन्स शूट झाले आहेत, जर कुठला क्लायमॅक्स ट्विस्ट सिन फुटला... तर त्या जागी दुसरा सिन टाकण्यात येणार … Continue reading ​Only for BAAHUBALI fans…Did you know\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5203-varsha-usgaonkar-debuts-in-a-konkani-film-zanvoy-no-1", "date_download": "2018-04-21T07:33:26Z", "digest": "sha1:MVSMKA7CEJLHNRQC3VWVL6D77HS6VHJQ", "length": 11653, "nlines": 215, "source_domain": "marathicineyug.com", "title": "वर्षा उसगांवकर प्रथमच ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nवर्षा उसगांवकर प्रथमच ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात\nPrevious Article सुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nकाही कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रादेशिक चित्रपटसृष्टीपासून थेट बॉलीवूडपर्यंत आपला दबदबा निर्माण करतात, पण त्यांना मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी कधीच मिळत नाही. अभिनेत्री वर्षा उसगांवकरांच्या बाबतही असंच काहीसं घडलंय. मातृभाषा कोंकणी असूनही वर्षा उसगांवकर आजवर कधीही कोंकणी चित्रपटात दिसल्या नव्हत्या. प्रथमच त्या ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. ‘जांवय नं. १’ चा मराठी अर्थ ‘जावई नं १’ असा आहे.\nवर्षा उसगांवकर यांनी आजवर मराठी, हिंदी तसंच राजस्थानी चित्रपटातही अभिनय केला आहे. मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांना कोंकणी चित्रपटात आणण्याची किमया कोंकणी मराठी लेखक-दिग्दर्शक हॅरी फर्नांडीस यांनी साधली आहे. वर्षा यांनी प्रवाहासोबत वाटचाल करीत जुन्या-नव्या कलाकार-दिग्दर्शकांसोबतही यशस्वीपणे काम केलं आहे. याच कारणामुळे आजही त्या कोणतीही भूमिका सक्षमपणे साकारू शकतात. ९० च्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या वर्षा उत्तम नृत्यांगना असून भूमिकेच्या मागणीनुसार नेहमीच त्यांनी नृत्यकला प्रेक्षकांसमोर सादर केली आहे.\nसांगाती क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘जांवय नं. १’ या चित्रपटातल्या आपल्या या भूमिकेविषयी बोलताना वर्षा उसगांवकर सांगतात की, “माझी मातृभाषा असलेल्या ‘जांवय नं. १’ या चित्रपटात दिग्गज गोवन कलाकारांसोबत काम करताना मला खूप मजा आली. पैसा वसूल धमाल कॉमेडी असणारा ‘जांवय नं. १’ हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल.” असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा-संवादलेखनही हॅरी फर्नांडीस यांनी केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबई आणि दुबई येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आला. लवकरच गोव्यातही संगीत प्रकाशन होईल. चित्रपटातील गाणी कोंकणी संगीत रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरत आहेत. १३ एप्रिल ला ‘जांवय नं. १’ मँगलोर, उडपी, कारवार तसंच कर्नाटकच्या इतर शहरांमध्ये महत्त्वाच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे.\nसिरील कॅस्टेलिनो, लिओ फर्नांडीस, वॅाल्टर डिसोझा निर्मित ‘जांवय नं. १’ या चित्रपटात सासू आणि जावई यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी वर्षा उसगांवकर यांचा लुकही बदलण्यात आला आहे. या चित्रपटात वर्षा उसगांवकर यांच्यासोबत जोशिता रोड्रीक्स (मिस साऊथ एशिया टीन), रंजीथा ल्युईस हे मेंगलोरीयन कलाकार, दुबई स्थित अभिनेता दिपक पलाडका तसेच थिएटर आर्टिस्ट प्रिन्स जेकब, केविन डिमेलो या गोवन कलाकारांच्या भूमिका आहेत. केविन डिमेलो हे या चित्रपटात जावयाच्या भूमिकेत दिसतील. शौफिक शेख यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून अभिषेक म्हसकर यांनी संकलन केलं आहे.\nPrevious Article सुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nवर्षा उसगांवकर प्रथमच ‘जांवय नं. १’ या कोंकणी चित्रपटात\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/12/blog-post_6466.html", "date_download": "2018-04-21T07:49:25Z", "digest": "sha1:ZSRZDCATNBE3CHE2CGVATOQ2DRP5E67L", "length": 5467, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ... वसा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २९ डिसेंबर, २०११\nबांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा\nसहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा\nआज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा\nटाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा\nलख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा\nबांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा\nपावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही\nप्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही\nअन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा\nबांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा\nघाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या\nअर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या\nवाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा\nबांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://maharashtracivilservice.org/memberreg", "date_download": "2018-04-21T07:52:28Z", "digest": "sha1:LLH2QXOSC76Q5DGICUBAE7PHDAGOHGN3", "length": 17636, "nlines": 160, "source_domain": "maharashtracivilservice.org", "title": "Maharashtra Civil Service", "raw_content": "\nपदोन्नती व बदली आदेश\nमहसूल विभागाचे शासन निर्णय\nइतर विभागाचे शासन निर्णय\nRegistration नोंदणी साठी आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद\nसर्व नोंदणी इच्छुक व्यक्तीसाठी नम्रतापूर्ण निवेदन.\n\"महाराष्ट्र सिविल सर्विस \" हे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या आपसातील परस्पर समन्वयातून जनतेला अधिक चांगली, गतिमान व आश्वस्त सेवा देण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून निर्माण केलेले संकेतस्थळ आहे. या माध्यमातून महसूल अधिकारी आपल्या अभ्यासाच्या व अनुभवाच्या सहाय्याने जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.त्यामुळे यावर केवळ महसूल अधिकारी व महसूल कर्मचारी नोंदणी Registration करू शकतात. हि नोंदणी महसूल अधिकाऱ्यांच्या व महसूल कर्मचाऱ्यांच्या आपसातील चर्चेसाठी व जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असल्याने इतरांना नोंदणीची आवश्यकता नाही. ते जन पीठ च्या माध्यमातून संकेतस्थळाला भेट देवू शकतील.\nया Membership Form * मार्क केलेल्या सर्व fields भरणे आवश्यक आहे.\nआपली Membership Request मान्य होताच आपणाला आपला \" Password\" पाठविण्यात येईल.\nPlease Selectअपर जिल्हाधिकारीउप जिल्हाधिकारीतहसीलदारनायब तहसीलदारसर्वसाधारणमहसूल कर्मचारीअव्वल कारकूनलिपिकमंडळ अधिकारीतलाठीइतर\nPlease Selectऔरंगाबाद नागपूर अमरावती नाशिक पुणे कोंकण प्रतिनियुक्ती\nPlease Selectलातूर उस्मानाबाद बीड सातारा वाशीम पुणे औरंगाबाद नांदेड परभणी हिंगोली जालना अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ मुंबई मुंबई उपनगरीय जिल्हा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा अहमदनगर धुळे नाशिक जळगाव नंदुरबार कोल्हापूर सांगली सोलापूर\nPlease Selectलातूर उदगीर निलंगा अहमदपूरऔसा देवणी चाकूर जळकोट रेणापूरशिरुर अनंतपाळ आष्टी उस्मानाबाद तुळजापूर कळंब भूम वाशी परंडा उमरगा लोहारा अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूरसाक्रीधुळे सिंदखेडा शिरपूर चोपडा यावल रावेर भुसावळ जळगावधरणगाव अमळनेर पारोळा एरंडोल भडगावचाळीसगावपाचोरा जामनेर मुक्ताई नगर बोदवड मलकापूर नांदुरा बुलढाणा मोताळाचिखली सिंदखेडराजा देऊळगाव राजा लोणार मेहकर खामगावशेगावजळगाव जामोद संग्रामपूर अकोट तेल्हारा बाळापुर पातुर अकोला मुर्तीजापुर बार्शी टाकळीरिसोड मालेगाववाशीम मंगरूळपीर कारंजा मानोराधामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खांदेश्वर भातकुलीअमरावती तिवसा मोर्शी दर्यापूर अंजनगाव अचलपूर धरणी चिखलदरा चांदूर बाजारवरुड आर्वी कारंजा आष्टी वर्धा देवळी हिंगणघाट समुद्रपूर सेलू कातोळनागपूर ग्रामीण नरखेड सावनेर कळमेश्वर हिंगणा उमरेड कुही भिवापूर कामठी मौदारामटेक परसिवणी तुमसर मोहाडी भंडारा पौनी साकोली लाखनीलाखांदूर अर्जुनी मोरगावसडक अर्जुनी तीरोरा गोंदिया आमगावदेवरी सालेकासादेसाईगंज आरमोरी धानोरा कुरखेडा कोरची गडचिरोली चामोर्शी अहेरी मुलचेरा इतपल्लीभामरागढसिरोंचा राजुरा कोरपना गोंड पिंपरी जिवती चंद्रपूर बल्लारपूर मुळपोंभूर्णाब्रम्हपुरी शिंदेवाहीसावळीचिमूर नागभीड वरोरा भद्रावती वणीमरेगावझरी झामनीराळेगावकेळापूर बाभूळगाव कळंब यवतमाळ दारव्हा दिग्रस नेर आर्णी घाटंजी पुसद महागावउमरखेड किनवट माहूर हादगावहिमायतनगर भोकर मुदखेड अर्धापूर नांदेड लोहाकंधार नायगावउमरी धर्माबाद देगलूर बिलोली मुखेड वसमत औंढा नागनाथ कळमनुरी हिंगोली सेनगावजिंतूर सेलू परभणी गंगाखेड पालम पूर्णापाथरीमानवत सोनपेठ परतूर मंठा जालना घनसांगवीअंबड बदनापूर भोकरदन जाफराबाद सिल्लोड सोयगावकन्नड फुलंब्री औरंगाबाद पैठण गंगापूर खुलताबाद वैजापूर नांदगाव मालेगावबागलाण सुरगाणा कळवणचांदवड देवळायेवला इगतपुरी निफाड दिंडोरी पेठ नाशिक त्रिंबकेश्वर सिन्नर डहाणू तलासरी जव्हार पालघर विक्रमगड वसईभिवंडी शहापूर वाडामुरबाड अंबरनाथ उल्हासनगर कल्याण ठाणे बोरीवली कुर्ला अंधेरी पनवेल कर्जत खालापूर उरण पेणरोहासुधागड अलिबाग मुरुड जंजिरा श्रीवर्धन म्हसाळामाणगाव ताळामहाड पोलादपूर जुन्नर आंबेगावखेडशिरूर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर वेल्हेमुळशी मावळ हवेली पुणे अकोले संगमनेर राहता कोपरगावश्रीरामपूर राहुरी नेवासा शेवगावपाथर्डी अहमदनगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड गेवराई माजलगावधारूर बीड वडवणी शिरूर केज पाटोदा अंबाजोगाई परळी करमाळामाढाबार्शी मोहोळ उत्तर सोलापूर अक्कलकोट दक्षिण सोलापूर पंढरपूर सांगोला माळशिरस फलटण वाईखंडाळामहाबळेश्वर कोरेगावखटाव सातारा मानकराड पाटणजावळीदापोली मंडणगड खेडगुहागर चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर लांजा देवगड वैभववाडी कणकवली मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी दोडा मार्ग चंदगड आजरा गडहिंगलज राधानगरी भुदरगड कागल करवीर गगनबावडा पन्हाळा शाहुवाडी हातकणंगले शिरोळ मिरज मंगळवेढा वाळवा शिराळापलूस कडेगावखानापूर तासगावआटपाडी कवठे महांकाळ जतआक्रणीतळोदा नागपूर शहर गोरेगावमोखाडा\nसेवा प्रवेश दिनांक *\nसंवर्ग प्रवेश दिनांक *\nPlease Selectलातूर उस्मानाबाद बीड सातारा वाशीम पुणे औरंगाबाद नांदेड परभणी हिंगोली जालना अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ मुंबई मुंबई उपनगरीय जिल्हा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा अहमदनगर धुळे नाशिक जळगाव नंदुरबार कोल्हापूर सांगली सोलापूर\nआजचे वाढदिवस आजचे सेवा/संवर्ग प्रवेश\nनायब तहसीलदार - परी. नायब तहसीलदार (महसूल), अक्कलकोट\nनायब तहसीलदार - नायब तहसीलदार (संगायो), संग्रामपूर\nउप जिल्हाधिकारी - SDO YAVATMAL\nतहसिलदार शिल्पा ठोकडे, कोल्हापूर यांचा कौतुकास्पद उपक्रम\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nमहाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)\nमहालेखापाल भ.नि.नि. व निवृत्तीवेतन\nकॉलीस: जिल्हाधिकारी कार्यालय माहीती व्यवस्थापन कोल्हापूर\nसर्वौच्च न्यायालय दैनंदिन निर्णय Hon.Supreme Court Of India\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार\nमाहिती व जनसंपर्क ,लोकराज्य\nश्री. सुधीर राठोड, तहसीलदार, यशदा\nश्री श्रीधर जोशी ,आय ए एस\nश्री अजित थोरबोले ,परि.उपजिल्हाधिकारी\nमहसूल संबधित प्रश्न फक्त जनपीठ मधूनच विचारावीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2014/05/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T07:35:02Z", "digest": "sha1:DFUDQJZUS5SERFHONUDWNDIAUZTNACD7", "length": 35581, "nlines": 316, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे: पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nपुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nमूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे.\nदत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०\n’खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतन\nसरफरोशी की शमा, दिल में जला लो यारों\nजिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों’\nह्या सरफरोश सिनेमातील शीर्षकगीतात व्यक्त केलेल्या परिस्थितीचा हा काळ आहे. देशातील खुशाली आणि शांतता भंग होत असण्याचा हा काळ आहे. कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे.\nदुसर्‍या महायुद्धांतील जेत्यांनी जर्मनीस विभाजित केले. बर्लीन शहरात भिंत बांधून वैमनस्याची बीजे रोविली. पण सुजाण जर्मन नागरिकांनी एकजुटीने जर्मन राष्ट्रास एकसंध केले. बर्लिनची भिंत तर आता केवळ नामशेषच होऊन राहिली आहे. जर्मनीप्रमाणेच भारत-पाकिस्तान विलीनीकरण होऊन काश्मीरबाबतच्या सर्व समस्या समूळ नष्ट होतील तो सुदिन मानावा लागेल सध्यातरी, १६ मेला उदयमान होणारी नवी राजसत्ता, ’उँची राजनीती’ करून, हे साध्य करेल अशी आपण आशा करू या. मात्र तोपर्यंत, किमान काश्मीरची समस्या काय आहे सध्यातरी, १६ मेला उदयमान होणारी नवी राजसत्ता, ’उँची राजनीती’ करून, हे साध्य करेल अशी आपण आशा करू या. मात्र तोपर्यंत, किमान काश्मीरची समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.\nजर्मनीच्या एकीकरणासारखे अद्वितीय उदाहरण जगभरात झालेले नाही असे मानले जाते. मात्र हे खरे नाही. भारतातच असे एक देदिप्यमान उदाहरण विद्यमान आहे. मात्र ते म्हणावे तितक्या ठळकपणे लोकांच्या नजरेसमोर आणले गेलेले नाही. १९७५ पर्यंत सिक्कीम हा एक स्वतंत्र देश होता. तो १९७५ साली भारताचे २२ वे राज्य म्हणून भारतात विलीन झाला. आज त्याबद्दल पूर्वाश्रमीच्या सिक्कीमवासीयांना, भारतवासीयांना, वा जगातील इतर कुणालाही, खंत वाटत नाही. दुधात साखर मिसळून जावी तसे, सिक्कीम भारतात विलीन होऊन गेले आहे. सिक्कीमला पर्यटन करून आपण तिथल्या निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आस्वादही घेत असतो. उदयमान राजसत्तेने अशाच पद्धतीने, अखंड भारताचे चित्र पुनर्स्थापित करावे अशी आपण आशा करू या. मात्र त्यानंतरच्या भारतीय उपखंडाचे भवितव्य स्थिरपद शांततेचे आणि समृद्धतेचे व्हावे, ह्याकरता ह्या पुस्तकातील काश्मीरच्या साद्यंत इतिहासावे विवेचन वाचणे जरूर आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या इतिहासाचे अनोखे तपशील देणारा मजकूर, राज्याच्या भौगोलिक सीमांचे यथार्थ दर्शन करविणारे सुरेख मुखपृष्ठ आणि राज्याच्या वर्तमान परिस्थितीचा जणू भावार्थप्रदीप शोभेल असा आढावा, ह्यांनी हे पुस्तक सजलेले आहे.\nभारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. इंग्रजांनी त्यास स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मुस्लिमबहुल लोकसंख्येचे आधारे, पाकिस्तान त्याचेवर पाकिस्तानात विलीन होण्याकरता दबाव टाकत होता. भारत नेहमीप्रमाणे तटस्थ होता. जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरिसिंह स्वतंत्र राहू चाहत होते. मात्र अशक्त, दुर्बळ राष्ट्रे दीर्घकाळ स्वतंत्र राहू शकत नाहीत. स्वातंत्र्य मिळवू पाहणार्‍या त्या राज्यांतर्गत शक्तींना हाताशी धरून पाकिस्तानने अप्रत्यक्षरीत्या त्या राज्यावर हल्ला चढविला. काही कळायच्या आतच, राज्याच्या मोठ्याशा भूभागावर पाकिस्तानने आपली सत्ता प्रस्थापित केली. महाराजा हरिसिंह ह्यांना भारताची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. त्याकरता, नेहरूंनी जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन करावे अशी अट घातली. महाराजा हरिसिंह ह्यांनी हा निर्णय घेण्यास लावलेल्या अक्षम्य विलंबाचे पर्यवसान, आपण आज पाकव्याप्त काश्मीरच्या स्वरूपात पाहतो आहोत. हा सर्व उत्कंठावर्धक इतिहास ह्या पुस्तकात तपशीलाने दिलेला आहे.\nजम्मू आणि काश्मीर राज्याचे भारतात झालेले विलीनीकरण, सोबत अनेक समस्या घेऊनच झाले. घटनेचे ३७० कलम, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानने चीनला दिलेला भारतीय भूभाग आणि चीनच्या ताब्यात असणारा आकाशी चीन, मुस्लिमबहुल प्रांतातील हिंदू अल्पसंख्यांकांचे प्रश्न, घूसखोर-निर्वासित आणि विस्थापितांच्या समस्या, ह्या त्या समस्यांपैकीच काही आहेत. ह्या समस्यांच्या निरसनार्थ भारतीय संघराज्याची संसाधने मग सततच खर्च होत राहिली. काश्मीरातील लोकांच्या समस्यांकरता भारतीय संघराज्याचा पैसा प्रमाणाबाहेर खर्च होऊ लागला. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या बिमारू राज्यांनाही कधी मिळाली नाहीत, एवढी संसाधने काश्मीरावर खर्ची पडू लागली. जिथे जाऊन राहू शकत नाही, जिथली जमीन खरीदू शकत नाही, त्या राज्यास, इतर राज्यांनी मदत तरी किती करायची हा आर्थिक असमतोलाचा प्रश्न मग उपस्थित झाला. ह्या आर्थिक प्रश्नाची सम्यक ओळख ब्रिगेडिअरसाहेबांनी ह्या पुस्तकात व्यवस्थित करून दिलेली आहे. त्याकरताही हे पुस्तक वाचनीय आहे.\nहे पुस्तक सर्व वाचनालयांना संदर्भ-साधन म्हणून उपयुक्त ठरू शकेल असेच आहे. भारतातील अतिरेकाचा इतिहास समजून घेणार्‍या अभ्यासकांना, काश्मीरबाबतचा इतिहास माहित करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना, तसेच सर्वच राष्ट्रभक्तांना आणि ह्या बाबतीतील राष्ट्रीय नियोजनाकरताची मूलतत्त्वे जाणू पाहणार्‍या निर्णयकर्त्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. इथे ह्याची नोंद करणे आवश्यक आहे की, मूळ इंग्रजीतील ह्या पुस्तकाची निर्मिती, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत राज्यकर्त्यांच्या प्रबोधनाकरताचा दस्त-ऐवज म्हणून करण्यात आली असल्याने, तसेच लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून लिहिलेले असल्याने, हे पुस्तक अत्यंत मोलाचे ठरणार आहे.\nअशीच समाज-प्रबोधक आणि शासनास ज्ञानदीप ठरावीत अशी, निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके निरंतर लिहिली जावीत, अशी सदिच्छा मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो.\nLabels: पुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे, लेख\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidnyanvahini.org/recent-camps.php", "date_download": "2018-04-21T07:25:08Z", "digest": "sha1:EMTX3GQX2M2JNIIX5IWXP7QW3XWVD7O6", "length": 9828, "nlines": 82, "source_domain": "vidnyanvahini.org", "title": "Recent camps", "raw_content": "\nविज्ञानवाहिनी, पुणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिबिर\nगेल्या कित्येक वर्षांपासून विज्ञानवाहिनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जूनच्या महिन्यामध्ये एक शिबीर चालवित आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवनातील कक्षेबाहेरच्या आणि नाविन्यपूर्ण अशा विविध विषयांचा आणि घडामोडींचा परिचय त्यांना करून द्यावा जेणेकरून त्यांचा दृष्टीकोन व्यापक व्हावा हा या शिबीराचा उद्देश असतो. पाच दिवस चालण्याऱ्या या शिबिरात विज्ञानवाहिनीने भेट दिलेल्या ग्रामीण शाळांतील निवडक विद्यार्थ्यांचा समावेश असतो. विविध विषयांतील तज्ञांची संभाषणे, पुण्याच्या आसपास असलेले कारखाने व राष्ट्रिय संस्था यांना भेटी असा भरगच्च कार्यक्रम शिबिरात असतो.\nया शिबिरांना मिळणारा प्रतिसाद पाहून गेल्या तीन वर्षापासून दोन शिबिरे विज्ञानवाहिनीने घ्यायची प्रथा चालू केली आहे. यातील पहिल्या शिबिरात एका वर्षी अरुणाचल प्रदेश आणि दुसऱ्या वर्षी नागालॅंड मधील शाळांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. यावर्षी कोल्हापूरमधील Helpers of the Handicapped या संस्थेतील दिव्यांग मुलां/मुलींना शिबिरात सहभागी होण्याची संधी दिली आहे. हे शिबिर २८ मे ते ३ जून या दरम्यान घेतले गेले व त्यातील ठळक कार्यक्रम असे होते:\n’शिकण्याच्या नवीन पध्दती’ – राजीव तांबे\nवाद्यवृंद - सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंच\n’हास्य योग’ – मुकुंद भडभडे, शैलजा जोशी\nतिरंदाजी, रायफल शूटिंग – रणजित चामले\nटाटा मोटर्स कारखान्याला भेट\nसोप्या वस्तू बनविणे – शिवाजी माने\n’ध्रुवीय प्रदेशांची सफर’ – डॉ. चंद्रशेखर देशपांडे\n’मधमाशांचे जीवन व त्यांची भाषा’- प्रा. पुरुषोत्तम घैसास\n’दिव्यांगांची दिव्य सृष्टी’ - गणेश करे-पाटील\n’एक होता कार्व्हर’– स्मिता एरंडे\n’इंग्रजी संभाषण’– अनिल गोखले\n’आपला भारत व आपले शेजारी’– आल्हाद गोडबोले\nमुंबईतील होमी भाभा विज्ञान केंद्र, TIFR, Nehru Planetarium या स्थळांना भेट\n’ Yellow’ – गौरी गाडगीळ या दिव्यांग मुलीच्या जीवनावर आधारीत चित्रपट व तिची भेट\nया शिबिरादरम्यान असं जाणवलं की ही संधी मिळाल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. उदाहरणार्थ गणेश करे-पाटिलांनी एडिसन, हेलेन केलर, इ. विविध दिव्यांग व्यक्तीनी त्यांच्या व्यंगावर मात करून यश कसं मिळवलं हे जेव्हां त्यांच्या प्रभावी भाषणात सांगितलं तेव्हां अनेक विद्यार्थी उत्स्फ़ुर्तपणे पुढे आले आणि स्वत:च्या आशा-आकांक्षा विषयी बोलू लागले. त्यातील एका मुलीने आपल्या आईने तिच्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं वर्णन करताना तिला आणि प्रेक्षकानांही भावना आवरणं कठीण झालं. असेच हृदयस्पर्शी प्रसंग गौरी गाडगीळ आणि तिच्या आईशी बोलताना आणि समारोपाच्या वेळी सर्वांना आले. या मुलांसोबत आलेल्या शिक्षिका सौ. विभावरी सावंत यानी शिबिराविषयी व्यक्त केलेल्या लेखी प्रतिसादातील एक उतारा :\n”... खूप गोष्टी नव्याने समजल्या. आमच्या ज्ञानात भर पडली . सर्व व्याख्यानांबाबत बोलायचे झाले तर माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. प्रत्येक वक्ता आपल्या ज्ञान आणि अनुभवाची शिदोरी आम्हाला वाटत होते. एवढ्या अनुभवी, ज्ञानी मंडळीना पाहून मुलांसोबत आम्हालाही नवा दृष्टीकोन लाभला...” (पूर्ण प्रतिसाद)\nयानंतरचे दुसरे शिबिर १८ जून ते २२ जून या अवधीत घेतले जाईल. या शिबिरात गेल्या वर्षी विज्ञानवाहिनीने भेट दिलेल्या ग्रामीण शाळांतील निवडक विद्यार्थी व विद्यार्थिनी भाग घेतील. शिबिरातील ठळक कार्यक्रम असे:\n’अंटारक्टिकाची सफ़र’ सुहास काणे\n’प्लास्टिक चे जग’ – डॉ. येमूल\n’वेध अंतराळाचा व अंतराळयानाचा’ – डॉ. रिसबूड\n’ओरीगामी’ – प्राची सप्रे\n’पक्षांची दुनिया’ – चंद्रकांत कोल्हटकर\n’आपला मेंदू आणि आपण’ – डॉ. जावडेकर\n’विश्वाची ओळख’ - डॉ. तुपे\n’हस्ताक्षर विश्लेषण’ – इंद्रजीत खाडीलकर\n’कारगीलची शौर्यगाथा’- अनुराधा प्रभुदेसाई\n’ – डॉ. भास बापट\n’मी कसा झालो’ – मधुकर गोखले\n’गणित व जीवशास्त्र’ – डॉ. मिलिंद वाटवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/document-category/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:28:08Z", "digest": "sha1:B3RK5BH2VZPR5NEEWECFMO46S5MBUXRW", "length": 4289, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जिल्ह्याची माहिती | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याची माहिती नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सार्वजनिक सुट्ट्या सूचना\nजिल्ह्याची माहिती जिल्ह्याची माहिती\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/07/17172815/Kareena-planning-to-have-a-second-baby.vpf", "date_download": "2018-04-21T08:03:38Z", "digest": "sha1:SBGHYS53XZ46N6S6G5FLWXQSH45AUDNL", "length": 11868, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "करिना पुन्हा आई होण्याचे करीत आहे नियोजन?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nकरिना पुन्हा आई होण्याचे करीत आहे नियोजन\nमुंबई - अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा आई होणार असल्याचे सूचित झाले आहे. ऋतुजा दिवेकर यांच्या 'प्रेग्नन्सी नोटस- बिफोर, ड्यूरिंग अँड आफ्टर' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी करिना बोलत होती.\nफक्त पाचवीपर्यंत शिकली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री\nबॉलिवूडच्या कलाकारांची राहण्याची, बोलण्याची स्टाईलचे नेहमी\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने करिना कपूर...\nसोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी काहीना काही कारणामुळे ट्रोल\nसुश्मिता सेनने शेअर केला आपल्या 'एक्स...\nकोणताही व्यक्ती असो त्याला आयुष्यात कधीतरी आणि केव्हातरी\n'वतन मेरे आबाद रहे तू' हे आलिया भट्टवर...\nमुंबई - बहुप्रतीक्षिक 'राजी' या चित्रपटातील पहिले गाणे\nभूमिकेची लांबी महत्त्वाची नाही - सोनाली कुलकर्णी मुंबई - चित्रपटात आपली भूमिका किती\n'नानू की जानू' : जेव्हा भूत प्रेमात पडते तेव्हा.. बरेच चित्रपट एखाद-दुसरा जॉनर वापरून\nस्टॅन्ड अप कॉमेडियन बनला बॉलिवूडचा सिंगर 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम'\nनागार्जुनाने चाहत्यांना केले निराश, पण का मुंबई - दक्षिणेचा सुपरस्टार आणि 'शिवा' या\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nमाधुरी दीक्षितने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/adata-kharedidarankaduna-booking-decision-adatyanca-11778", "date_download": "2018-04-21T07:47:51Z", "digest": "sha1:SCWJ4BE6INBWXGVCO6MILZ4TFYEJIEH5", "length": 13912, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Adata kharedidarankaduna booking decision adatyanca आडत खरेदीदारांकडून वसुलीचा आडत्यांचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nआडत खरेदीदारांकडून वसुलीचा आडत्यांचा निर्णय\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\n‘‘बाजार समित्यांमधुन फळे भाजीपाला नियनमुक्तीचा निर्णयाकडे आडते, व्यापाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाहिले पाहिजे. बदलाला सामोरे जात नवनवीन बदल स्वीकारत आपली कार्यपद्धती अधुनिक करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विकण्यासाठी वेळ नाही, पण आडत्यांनी पारदर्शी सेवा दिली तर शेतकरी तुम्हाला सोडुन कुठेही जाणार नाही. तुमचा व्यापार आणि बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे.‘‘\n- पाशा पटेल, शेतकरी नेते.\nपुणे - बाजार समित्यांमधुन फळे भाजीपाला नियमनमुक्तीच्या विरोधात आडत्यांनी पुकारलेला बंद तीन दिवसांनी काल (बुधवारी) संध्याकाळी मागे घेतल्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ७०० लहान मोठ्या वाहनांमधुन मोठ्याप्रमाणावर आवक झाली. यावेळी खरेदीदार आणि ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी आडत्यांनी आडत खरेदीदारांकडुन वसुलीचा एकमुखी निर्णय बैठकीत घेतला.\nयावेळी बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘तीन दिवसांच्या बंद नंतर आज भाजीपाल्याची ७०० लहान मोठ्या वाहनांमधुन आवक झाली. यावेळी सर्व व्यवहार सुरळीत होते. सर्व आडते व्यापाऱ्यांनी खरेदीदारांकडुन आडत घेण्याचे मान्य केल्याने आडत वसुलीबाबत कोणतीही अडचण आलेली नाही. बंद काळात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समिती आणि शेतकरी संघटनांनी केल्यानंतर दिवसागणिक शेतमालाची आवक वाढत होती. शेतकऱ्यांचा आलेला सर्व शेतमाल सुरळीतपणे विक्री झाला. शेतकरी संघटनांचे नेते रघुनाथदादा पाटील, खा. राजू शेट्टी यांनी बंद काळात बाजार समित्यांमध्ये येऊन शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविले, शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचे काम त्यांनी केल्याने समितीचे कामकाज सुरळीत पार पडले.‘‘\nदरम्यान, बंदच्या पाश्‍र्वभुमीवर शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी बाजार आवाराची पाहणी करत शेतकरी आणि आडत्यांशी संवाद साधत नियमनमुक्तीबाबतची मते जाणुन घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी नियमनमुक्ती फायद्याची असल्याचे सांगत निर्णयाचे स्वागत केले. तर काही आडत्यांनी नियमनमुक्ती व्यवहार्य नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पटेल यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, संचालक मंगेश मोडक, गोरख दगडे उपस्थित होते.\nआडत खरेदीदारांकडुन वसुलीचा एकमुखी निर्णय\nआडत कपातीवरुन आडत्यांमध्ये संभ्रम असताना, आडते असोसिएशनची बैठक गणपती मंदिरात पार पडली. यावेळी आडत खरेदीदारांकडुन वसुल करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nविद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला\nजळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा...\nनागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू\nपाटणसावंगी (नागपूर) : दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575955", "date_download": "2018-04-21T08:01:19Z", "digest": "sha1:NFDQIPBUUUHDJCTDI7YANYAMIN6CHJYE", "length": 5074, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मराठा जागृती निर्माण संघाचा म.ए.समितीच्या पाठिशी राहण्याचा निर्धार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा जागृती निर्माण संघाचा म.ए.समितीच्या पाठिशी राहण्याचा निर्धार\nमराठा जागृती निर्माण संघाचा म.ए.समितीच्या पाठिशी राहण्याचा निर्धार\nमराठा जागृती निर्माण संघ आणि भारतनगर येथील महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार प्रकट केला. यावेळी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nमराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव बिर्जे, अनंत लाड, जयदीप बिर्जे, शंकरराव चौगुले, वसंतराव कंग्राळकर तसेच वडगावचे ज्ये÷ नेते व्ही. एस. गुरुजी, प्रभाकर भाकोजी, शिवाजी निचळ, निवृत्त अभियंते बाबासाहेब शिंदे विष्णू पुंडेकर, कृष्णा देसाई तसेच भारतनगर महिला मंडळाच्या शोभा लाटूकर, नतालीन वेगस, सुशिला टपाले, लक्ष्मी कुंडेकर, पद्मावती मुचंडी, लक्ष्मी काकतीकर, सुनंदा निलजकर, अन्नपूर्णा निचळ आदी उपस्थित होत्या\nश्री वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सवाची सांगता\nसायकल यात्रेचे निपाणीत जल्लोषी स्वागत\nनरबळीसाठीची तयारी कोणाच्या सांगण्यावरून\nलाचार व्यवस्था हाणून पाडा\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/08/blog-post_6556.html", "date_download": "2018-04-21T07:51:54Z", "digest": "sha1:EXC5CSUKTEXOSGFTW4RAWHICOE2W6BBJ", "length": 5330, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अता वेदनेलाच जोजावते मी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, २२ ऑगस्ट, २०११\nअता वेदनेलाच जोजावते मी..\nमनाला विसावा इथे शोधते मी\nजगावेगळे मागणे मागते मी\nहिरे माणकांची मला हौस नाही\nफ़ुले रानवेडी, गळा माळते मी\nगळा कापला मी नखाने सुखाचा\nउरे दु:ख साथीस हे घोकते मी\nनको सावराया कुणी या मनाला\nअता वेदनेलाच जोजावते मी\nतुझे स्वप्न येईल का झोपताना\nम्हणुन रात्र डोळ्यांत कवटाळते मी\nकुठे लोपली ती, जुनी ओढ आता\nस्वत:ला विचारून भंडावते मी\nअती परिचयातून होते अवज्ञा\nतुझ्या पास येणे म्हणुन टाळते मी\nमुखी मोकळे हास्य येईल का रे\nअशी हासुनी रोज कंटाळाते मी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/05/blog-post_6343.html", "date_download": "2018-04-21T07:51:46Z", "digest": "sha1:JE4VJEPLTT7DVFLJFPOOU5WFILKEG3NW", "length": 5568, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ......... आता कोसळ कोसळ!!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, २७ मे, २०१२\n......... आता कोसळ कोसळ\nरान पेटले पेटले, वणवा हा अनावर\nमाती उरात रडते.. देह तिचा थरथर\nनाही ठिपुस नावाला, डोळे कोरडे झरती\nमूक गोठ्यात वासरे.. भूक-तहान चरती\nकोरड्या नद्यात तडे, कुठे दिसेनाच पाणी\nपायपीट दूरवर, पाण्यासाठी जीवघेणी\nधाव धाव वेड्या आता, किती रूसशील तूही\nतुझ्याविना जीवनाची, कशी झाली लाही लाही\nडोंब आगीचा पोटात, विझवावा सांग कसा\nझाल्या बधीर जाणिवा, घेती तुझाच कानोसा..\nकोसळ ना आता सख्या, तुला घालते साकडे\nमाझे आयुष्य तारण, आज ठेव तुझ्याकडे\nदेही भुईच्या रे वळ, बसे मरणाची झळ\nऐक तिची कळकळ, आता कोसळ कोसळ\n......... आता कोसळ कोसळ\n३१ मे, २०१२ रोजी ५:०४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/06/10144635/news-in-marathi-flipkart-shopclues-offeres-discount.vpf", "date_download": "2018-04-21T07:57:00Z", "digest": "sha1:T6BYW5DWLEGF2YDPFFN47ALCKJN4OKRP", "length": 11326, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "फ्लिपकार्ट आणि शॉपक्लूजचा ऑनलाईन बंपर सेल सुरू", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nफ्लिपकार्ट आणि शॉपक्लूजचा ऑनलाईन बंपर सेल सुरू\nनवी दिल्ली - पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे ई-कॉमर्स वेबसाईटवर आता डिस्काऊंट्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगली शॉपिंग करता यावी म्हणून फ्लिपकार्ट आणि शॉपक्लूज या वेबसाईटवर बंपर सेलला सुरुवात झाली आहे. यात विविध वस्तूंवर ५० ते ८० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. 'एचडीएफसी' बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्ड धारकांना तर त्यात आणखी १० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\n'क्रिप्टोकरन्सी' आणताना माहितीच्या सुरक्षिततेची गरज - चेंबर्स ऑफ कॉमर्स नवी दिल्ली - देशामध्ये\nसेझची १० हजार हेक्टर जमीन उद्योगासाठी उपलब्ध होणार - सुभाष देसाई नाशिक - सेझसाठी निश्चित\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/03/19173425/news-in-marathi-chetteshwar-pujara-betterd-rahul-dravid.vpf", "date_download": "2018-04-21T07:53:05Z", "digest": "sha1:KLEFZAVUO2ECFQJINR2ED2WJYCX6FOB7", "length": 12045, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "चेतेश्वर पुजाराच्या 'त्या' द्विशतकाने मोडला 'द वॉल' चा विक्रम", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nचेतेश्वर पुजाराच्या 'त्या' द्विशतकाने मोडला 'द वॉल' चा विक्रम\nरांची - भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा याने रविवारी आस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ५२५ चेंडूंचा सामना करत दमदार द्विशतक(२०२) ठोकले. पुजाराने या कामगिरीच्या जोरावर राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे.\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO : मैदानात धोनीची फटकेबाजी, तर पित्याला...\nमुंबई - चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी\nवॉट्सनची 'रॉयल्स' विरोधात रॉयल खेळी; ठोकले दमदार शतक पुणे - आयपीएलमध्ये राजस्थान\nKKR व KXIP मध्ये आज अटीतटीची लढत, गेल-रसेलमध्ये रंगणार जुगलबंदी कोलकाता - आयपीएल २०१८\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाची महत्त्वपूर्ण बैठक, मात्र कर्णधारपदाचा तिढा कायम मेलबर्न - क्रिकेट\nIPL 2018 : विजयी घौडदौड कायम राखण्याचे कार्तिक-आश्विनसमोर आव्हान कोलकाता - आयपीएल २०१८\nमराठी चाहत्याचे धोनीसाठी 'दे दणादण' रॅप साँग, व्हिडिओ व्हायरल पुणे - भारतीय क्रिकेट\nIPL 2018 DD vs RCB : मैदानात भिडले होते, आज पुन्हा आमने-सामने कोहली-गंभीर बंगळुरू - आयपीएल-११ मध्ये\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/02/blog-post_9384.html", "date_download": "2018-04-21T07:46:21Z", "digest": "sha1:MLXNWOEYZUSJ4RO4PRQTPIYDJMLEXLC3", "length": 5388, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: घेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३\nघेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी\nघेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी\nथुंकला शिशीर अन भरुन चूळ मी\nमोगरा तुलाच ठेव ठेंगणा तुझा\nमाळते विशाल धुंदला बकूळ मी\nकाच होउनी समोर राहिले जरी\nवाटले तुला, असेन का ठिसूळ मी\nन्हाउनी पवित्र जाहलास तूच अन\nवाटते तुलाच जाहले गढूळ मी\nकाय वागले जरा रिवाज सोडुनी\nबुडविली म्हणे परंपरा नि कूळ मी\nरूप चंडिकाच मी अखेर\nदैत्य मारण्यास घेतले त्रिशूळ मी\nसोड हा विचार, देव तू न राहिला\nआणि राहिले तुझी न चरणधूळ मी\n१८ फेब्रुवारी, २०१३ रोजी ८:५६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:34:47Z", "digest": "sha1:V33XGD5WZ77PJIWQ3FX4MKXJGGW2UU6O", "length": 4030, "nlines": 61, "source_domain": "punenews.net", "title": "आर्याचे “अलवार माझे मन बावरे…” सुपरहिट गाणं रिलीज… – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / आर्याचे “अलवार माझे मन बावरे…” सुपरहिट गाणं रिलीज…\nआर्याचे “अलवार माझे मन बावरे…” सुपरहिट गाणं रिलीज…\nगाण्याची झलक पाहण्यासाठी क्लिक करा…\nपुणे न्यूज नेटवर्क : सारेगमपा लिटील चॅम्प फेम आर्या आंबेकर आता मोठी झाली आहे. तिचा बदलेला लूक गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला होता. आर्याच्या आवाजातील “अलवार माझे मन बावरे…” मस्त गाणे आज रिलीज झाले आहे… उदय दिवाण आणि हरिभाऊ विश्वनाथ निर्मित हे एक सुंदर गाणे आहे. खलील अभ्यंगर यांनी या गाण्याला संगीत दिले आहेत. तर यश गद्रे यांनी दिग्दर्शन केले आहे. पाहुयात याचीच एक झलक…\nPrevious ‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…\nNext स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575958", "date_download": "2018-04-21T08:00:44Z", "digest": "sha1:5N2NRKHKSNTHSZ2LJEZY2JVSCZQYZJRB", "length": 5801, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शीख बांधवांनी साजरी केली ‘बैसाखी’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शीख बांधवांनी साजरी केली ‘बैसाखी’\nशीख बांधवांनी साजरी केली ‘बैसाखी’\nसाद संगत गुरुद्वारा समिती बेळगावतर्फे रविवारी बैसाखी साजरी करण्यात आली. यानिमित्त शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दि. 13 रोजी सकाळी अखंड पाठ झाला. सायंकाळी रेहराससाहीब यांचा पाठ झाला. दि. 14 रोजी सकाळी माधसाहिब यांचा अरदास पाठ, सायंकाळी रेहसास साहिब यांचा पाठ व सिमरनजीत सिंग खन्नावाले यांचे शबद कीर्तन झाले.\nरविवारी बैसाखीनिमित्त सकाळी 9 वा. अखंड पाठ झाला, त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्थानिक समितीतर्फे शबदकीर्तन झाले. त्यानंतर पंजाबच्या सिमरनजीत सिंग खन्नावाले यांचे अबदकीर्तन झाले. सतनाम खुराणा यांनीही 350 वर्षांपूर्वी याच दिवशी खालसा पंथ स्थापन झाला होता. कडा, केस, कंगवा, कच्छ व कृपाण म्हणजे पाच ‘क’ वर हा समाज भर देतो व या वस्तू धारण करतो. त्यामुळे बैसाखी साजरी करण्यात येते.\nसर्व शीख समाज यानिमित्त गुरुद्वारात एकत्र येऊन सेवा बजावतो. बैसाखी उत्सवाला सीआरपीएफचे कमांडर प्रीत मोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nबैसाखी उत्सव यशस्वी करण्यासाठी गुरुदास समितीचे अध्यक्ष कर्तारसिंग भाटला, कार्याध्यक्ष खुराणा, सचिव सुरिंदरसिंग व खजिनदार सुरेंद्रसिंग पाल उर्फ विंकी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. लंगर म्हणजेच महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.\nदेवगड हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात\nशिक्षणातून प्रगती आणि विकास शक्य\nमहापौर-उपमहापौर निवडणूक 1 मार्च रोजी शक्य\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/number-of-suicide-cases-of-farmers-decreased-in-nanded-1615521/", "date_download": "2018-04-21T07:45:47Z", "digest": "sha1:P7LEZ37TGNETXXAMMIMHMLN5LFGZR2GM", "length": 15769, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "number of Suicide cases of farmers decreased in Nanded | नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये घट | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nनांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये घट\nनांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये घट\nजानेवारी ते डिसेंबर २०१७ या एका वर्षांच्या कालावधीत जिल्ह्य़ातील १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.\nजानेवारी ते डिसेंबर २०१७ या एका वर्षांच्या कालावधीत जिल्ह्य़ातील १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी या महिन्यातील १५ प्रकरणे तर नोव्हेंबर महिन्यातील एक प्रकरण चौकशीच्या स्तरावर असून एकूण ११२ जणांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली आहे. २०१६ मध्ये आत्महत्यांचे प्रमाण १८० इतके होते. तर २०१५ मध्ये १९० जणांनी आत्महत्या केली होती.\nअपुरा पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे किडीचे आक्रमण तसेच शेतीमालाला मिळणारा कमी भाव, डोक्यावर बँकेचे कर्ज अशा दुष्टचक्रात होरपळणारा शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन शेवटी आत्महत्येचा मार्ग चोखाळतो. सन २००० मध्ये विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सर्वप्रथम सुरू झाले. त्यानंतर ते मराठवाडय़ात पोचले. या दोन्ही भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. शिवाय सिंचनाच्या सुविधा अत्यंत तोकडय़ा असून जे काही प्रकल्प सुरू आहेत, ते रखडलेले आहेत. त्यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता नाही. त्यातच भूगर्भातून सतत होणारा पाण्याचा उपसा यामुळे भूजलस्तरही घटला आहे.\nया परिस्थितीत शेती बेभरवशाची झाली असून अनेकदा तर पेरणीचा खर्चही निघत नाही. एखाद्या वर्षी सरासरीएवढा पाऊस पडतो आणि पुढचे सलग तीन-चार वर्ष पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. २०१६ मध्ये सरासरी एवढा पाऊस झाला होता. तत्पूर्वीच्या उन्हाळ्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामेही मोठय़ा प्रमाणात झाली. त्यामुळे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम चांगले झाले. पण, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\n२०१७ या संपूर्ण वर्षांत १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी, फेब्रुवारी, जुलै या तिन्ही महिन्यांत प्रत्येकी ११, मार्चमध्ये १५, एप्रिल व ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी १३, मे, ऑगस्ट व नोव्हेंबरमध्ये १४, जून व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी १० तर डिसेंबरमध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एकूण १५३ प्रकरणांपैकी ११२ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली तर २५ प्रकरणे अपात्र ठरली. ११२ कुटुंबांना शासकीय अर्थसा देण्यात आले. आणखी १६ प्रकरणे चौकशीस्तरावर आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-04-21T07:21:02Z", "digest": "sha1:HDFFDGZFHPXI4XNHRUQARYII7OQN6U6K", "length": 3554, "nlines": 61, "source_domain": "punenews.net", "title": "अपघातानंतर डीएसके यांची प्रतिक्रिया… (Video) – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / अपघातानंतर डीएसके यांची प्रतिक्रिया… (Video)\nअपघातानंतर डीएसके यांची प्रतिक्रिया… (Video)\nपुणे न्यूज नेटवर्क : पुण्याचे सुप्रसिद्ध ‘डीएसके’ समुहाचे बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला असून, कुलकर्णी गंभीर जखमी झाले आहेत.\nPrevious डी.एस.कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात; चालक ठार तर डीएसके जखमी…\nNext सीएसआईआर तर्फे मधुमेहावरील ‘बीजीआर- ३४’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------7.html", "date_download": "2018-04-21T07:35:18Z", "digest": "sha1:QORMIWJWEFXINLUXR43OJMZDPSJWLFDO", "length": 18922, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कामणदुर्ग", "raw_content": "\nठाणे जिल्ह्यातील माहुली गड हा उंचीत सर्वप्रथम तर वसईजवळील कामनदुर्ग हा उंचीने २२०० फुट उंचीचा दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. वसई-भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर बेलकुंडी गाव आहे. या गावातून कामनदुर्गकडे जाण्यासाठी पायवाट आहे. ११व्या शतकात लिहील्या गेलेल्या महिकावतीच्या बखरीत या किल्ल्याचा उल्लेख ‘कामवनदुर्ग’ या नावाने केलेला आढळतो. प्राचिनकाळी कल्याण-वसई यांच्यात उल्हास नदीतून व्यापार चालत असे. वसई येथून अनेक जहाजे उल्हास नदीतून कल्याणकडे रवाना होत. या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरातील टेहळणी करण्यासाठी कामनदुर्गाची निर्मिती केली गेली. वसई लढ्याच्यावेळी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. उल्हास नदी व वसईच्या खाडी क्षेत्रात असलेल्या या किल्ल्यावर चढण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तास लागतात. आजही अंगा खांद्यावर कडय़ात खोदलेल्या पायऱ्या, कोरडी पाण्याची टाकी अशा प्राचीन खुणा बाळगत हा किल्ला उभा आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलकुंडी गावातून दोन डोंगरांच्या मागून डोकावणारा कामणदुर्गचा माथा दिसतो. हे दोन डोंगरपार करुन आपण कामणदुर्गच्या डोंगराला भिडतो तेव्हा कातळात खोदलेल्या पायर्याे आपले स्वागत करतात. या पायर्यात चढून गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. समोर १०० फूट उंचावर कामणदूर्गचा माथा आपले लक्ष वेधून घेतो. येथे कातळात खोदलेल्या ५ टाक्याचा समूह आहे. मार्च महिन्यापर्यंत यातील एका टाक्यात पाझरणारे जेमतेम पाणी असते. टाक्यांकडे जाताना वाटेत झाडाखाली एक दगडी मुर्ती ठेवलेली आहे. यात दोन स्त्रिया कोरलेल्या असून त्यांच्या कानावर कुंडलांसारखी आभूषणे घातलेली आहेत. टाक्यांच्या बाजूने एक वाट कामनदुर्गाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते.या वाटेवर दोन अर्धवट ढासळलेले बुरुज व थोडीशी तटबंदी यांचे अवशेष आहेत. वाटेत एक सातवाहनकालीन कोरड टाक लागत. त्याच्या पूढे कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. या पायर्यार चढून गेल्यावर किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठता येतो.येथे साचपाण्याचा तलाव असल्याचे दिसते पण यातही पाणी टिकत नाही. किल्ल्यावर पाण्याची एकुण अकरा कोरीव टाकी असुन एकाही टाक्यात पाणी टिकत नाही. पाणी म्हणजे गडाचा आत्मा. ज्या गडावर पाण्याचा स्रोत जिवंत राहत नसेल, टाक्यामध्ये पाणी टिकत नसेल तो गड कधीच वसत नाही. कामणदुर्ग अनेक वेळा मोहिमांमध्ये यशस्वी ठरूनही अपयशाचा मानकरी ठरला. कारण पाण्याअभावी हा गड ब-याच वेळा सोडून द्यावा लागला. किल्ल्यावरुन तुंगारेश्वर, गुमतारा हे किल्ले दिसतात पश्चिमेला वसईची खाडी ते धारावी पर्यंतचा परीसर दिसतो. सन १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी हा गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. १२ सप्टेंबर १६८५ रोजी कामणदूर्ग पोर्तुगिजांनी मराठ्यांकडून हस्तगत केला. पण पाणी नसल्यामुळे पोर्तुगिजांनी किल्ला सोडून दिला व तो ओस पडला. इ.स १७३७ मध्ये पोर्तुगिज व पेशवे यांच्यामध्ये वसई युध्द सुरु झाले. त्यावेळी शंकरजी केशव फडके यांनी पेशव्यांना हा किल्ला वसवण्यासाठी पत्र लिहिले, त्यात त्यांनी लिहिले की, किल्ला पोर्तुगिजांच्या परगण्याच्या मधोमध आहे, किल्ल्यावरुन कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवता येईल. यावेळी कामणदुर्गावरील दोन टाक खोदण्यात आली व जूनी दूरुस्त करुन किल्ला वसविण्यात आला. गडावर पाणी थांबावे म्हणून त्या काळी बरेच उपाय केले गेले. गड वसता ठेवावा म्हणून पेशव्यांच्या काळी खूप प्रयत्न करूनही पाणी थांबेना म्हणून पाण्याअभावी पेशव्यांनी देखील हा गड सोडून दिला. पाण्याअभावी ओस पडणारा हा एकमेव दुर्ग असावा. --------------------- सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-silk+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-21T07:50:40Z", "digest": "sha1:ZAY2JXHQPWVWZHMBE7WNVD2LYBWNQF2B", "length": 18632, "nlines": 544, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या सिल्क शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nLatest सिल्क शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या सिल्क शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये सिल्क शिर्ट्स म्हणून 21 Apr 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 153 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक रेमंड में s फॉर्मल शर्ट 719 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त सिल्क शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू उपटउन वूमन स गेऊर्जेतते प्रिंटेड कॉलर मुलतीकॉऊर तुणिक Rs.359 किंमत सर्वात महाग एक स्क्रीनप्लेय बी दिवा नि वूमन स पेपलूं टॉप अँड होत पँट्स जात Rs. 4,797 किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 153 उत्पादने\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nमाप्पिळलॆ में s फॉर्मल शर्ट\nजपेंटर्स में s फॉर्मल शर्ट\nरेमंड में s फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s फॉर्मल शर्ट\nमार्क अँडरसन में s फॉर्मल सिल्क शर्ट\nअपर ब्रँड बॉय s सॉलिड वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nअपर ब्रँड बॉय s सॉलिड वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nश्रीनिधी सिल्कस में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nसिल्क वेगवेर्स व्हाईट कॉटन रेगुलर कॉलर शर्ट\nश्रीनिधी सिल्कस में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nअपर Brand बॉय s Solid वेदडींग शर्ट\nअपर ब्रँड बॉय s सॉलिड वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s Solid Festive वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s Solid Festive वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\nटहंगामागं बॉय s सॉलिड फेस्टिव्ह वेदडींग शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global-sci-tech/app-gives-japanese-drivers-free-coffee-not-checking-their-phones-wheel-12614", "date_download": "2018-04-21T07:44:48Z", "digest": "sha1:I6UDI77GMRFVEDOEGUZKQFQUFWEC3WGV", "length": 12514, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "App Gives Japanese Drivers Free Coffee for Not Checking Their Phones at The Wheel चालकांना मिळणार आता मोफत कॉफी | eSakal", "raw_content": "\nचालकांना मिळणार आता मोफत कॉफी\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nआयची प्रीफेक्चर (जपान) - आपल्याला सगळ्यांनाच स्मार्टफोन्सची सवय झाली आहे. थोड्या थोड्या वेळानी सतत आपले हात फोन चेक करण्यासाठी जातातच. परंतु, गाडी चालवतांना या सवयीची अडचण होऊ नये यासाठी जपानमध्ये ‘‘ड्रायव्हिंग बरिस्ता‘‘ हे नवे स्मार्टफोन ऍप तयार करण्यात आले आहे. या ऍपनुसार जर 100 किलोमीटर पर्यंत गाडी चालवताना चालकाने स्मार्टफोन चेक केला नाही तर, त्या चालकाला मोफत ब्लेंडेड किंवा आईस्ड कॉफी कुपन देण्याची सोय केली आहे.\nआयची प्रीफेक्चर (जपान) - आपल्याला सगळ्यांनाच स्मार्टफोन्सची सवय झाली आहे. थोड्या थोड्या वेळानी सतत आपले हात फोन चेक करण्यासाठी जातातच. परंतु, गाडी चालवतांना या सवयीची अडचण होऊ नये यासाठी जपानमध्ये ‘‘ड्रायव्हिंग बरिस्ता‘‘ हे नवे स्मार्टफोन ऍप तयार करण्यात आले आहे. या ऍपनुसार जर 100 किलोमीटर पर्यंत गाडी चालवताना चालकाने स्मार्टफोन चेक केला नाही तर, त्या चालकाला मोफत ब्लेंडेड किंवा आईस्ड कॉफी कुपन देण्याची सोय केली आहे.\nआयची प्रीफेक्चर येथे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार गेल्या तेरा वर्षांच येथे 443,691 अपघात झाले. त्यापैकी 50,101 अपघात हे गाडी चालवताना स्मार्टफोनचा वापर केल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे.\nगाडी सुरु केली की या ऍप वरील ‘सेफ ड्राईव्ह स्टार्ट‘वर क्लिक करुन ड्रायव्हिंग सुरु करायचे. जीपीएसचा वापर करुन गाडीचे 100 किलोमीटर झाल्यावर यामध्ये आपोआप एक कॉफी कुपन ऍड होण्याची सोय करण्यात आली आहे.\nटोयोटा मोटार कॉर्पोरेशन, कोमेडा को.लिमिटेड आणि केडीडीआय कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने ‘ड्रायव्हिंग बरिस्ता‘ हे ऍप तयार करण्यात आले आहे.\nचालकांना मिळालेली कॉफी कुपन्स ही ‘कोमेडा कॉफी शॉप‘ या स्थानिक कॉफी शॉपमध्ये रिडिम करण्याची सोय या ऍप द्वारे देण्यात आली आहे.\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nतरुणीचा जबरदस्तीने विवाह, आई वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) : एका १९ वर्षीय तरुणीचा ४६ वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या प्रकरणी त्या तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांवर...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=84&product_id=393", "date_download": "2018-04-21T07:57:12Z", "digest": "sha1:VJYZVRG5A3W3JIPWRCJN7T44SPRVZ4PX", "length": 3759, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Sangeet Shikshanachya Vividh Padhati| संगीत शिक्षणाच्या विविध पद्धती", "raw_content": "\nपंडित ना. द. कशाळकर (१९०६ ते २००२) पं. ना. द. कशाळकर हे संगीत क्षेत्रात विचारवंत म्हणून सर्वांना परिचित आहेत. व्यवसायाने ते वकील होते; परंतु संगीताचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. बालपणी संगीताचे धडे त्यांनी सातार्‍याला मंटगेबुवा यांच्याकडे गिरवले. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी बालगंधर्वांची अनेक नाटके पाहिली व नाट्यसंगीताचा चोखंदळपणे अभ्यास केला. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला आणि संगीताचा अभ्यास वाढवला. ‘कशाळकर संगीत भवन’ हे संगीत विद्यालय सुरू केले. गाणे शिकताना त्यांनी लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास केला. अनेक देशातील संगीत शिक्षणाचा अभ्यास केला. त्याच्या चिंतनातून ‘गांधर्वशिक्षा’ हा ग्रंथ त्यांनी १९६४ साली लिहिला. त्याची सुधारित आवृत्ती ‘संगीत शिक्षणाच्या विविध पद्धती’ म्हणून आता प्रकाशित होत आहे. ‘बाल ज्ञानेश्वरी’, ‘सुबोध पातंजल’ हे त्यांचे आध्यात्मिक विषयांवरील ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी संगीत विषयक विपुल लेखन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/international/pakistan-start-first-transgender-school-894625.html", "date_download": "2018-04-21T07:40:41Z", "digest": "sha1:BEHXESDYUVLNR36DZTQSP4I2DY7O3NQW", "length": 5719, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "'या' देशाने तृतीयपंथीयांसाठी सुरू केली शाळा | 60SecondsNow", "raw_content": "\n'या' देशाने तृतीयपंथीयांसाठी सुरू केली शाळा\nतृतीयपंथी म्हटले की उपेक्षा हे जणू समिकरणच. शिक्षण, आरोग्यच नाही तर मूलभूत हक्कही बहुतांशवेळा त्यांच्या वाट्याला येत नाहीत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाकिस्तान एक पाऊल उचलले आहे. पाकिस्तानामध्ये तृतीयपंथीयासांठी पहिली शाळा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. एक्सप्लोरिंग फ्युचर फाऊंडेशनचा हा पहिलाच प्रकल्प आहे.\nबीबीसीच्या वृत्तनिवेदिकेचा गोंधळ; श्रीलंकेच्या अध्यक्षांना म्हटलं मोदी\nबीबीसीच्या एका वृत्तनिवेदिकेचा राष्ट्रकुल बैठकीचे वृत्तनिवेदन करताना गोंधळ उडाला. यामुळे बीबीसीला माफी मागावी लागली. राष्ट्रकुल प्रमुखांचे थेट प्रक्षेपण सुरू असताना बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेने श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांना पंतप्रधान मोदी म्हटले. सिरिसेना बकिंगघम पॅलेसच्या प्रवेशद्वारासमोर गाडीतून बाहेर पडत असताना वृत्तनिवेदिकेने चूक केली.\nमार्केटयार्ड परिसरात आंबेडकर नगर झोपडपट्टीत आग\nमहाराष्ट्र - 12 min ago\nमार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमनचे मुख्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे सुमारे 200 कर्मचारी नागरिकांसह आग विझवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून 50 ते 60 झोपडपट्ट्या आगीत भस्मसात झाल्या.\nआमिर खानने पाहिला नाही शाहरुख खानचा 'स्वदेश'\nशाहरुख खानचा सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आजही अनेकांना चांगलाच लक्षात आहे. मात्र हा बहुचर्चित चित्रपट पाहिलाच नसल्याचे वक्तव्य आमिर खानने केले आहे. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमिर बोलत होता. पानी फाऊंडेशनची प्रेरणा ‘स्वदेस' या चित्रपटातून मिळाली का,असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3351", "date_download": "2018-04-21T07:47:20Z", "digest": "sha1:GMXRG6ENZJT2QZ2BST4XDNCVTCP3M7FK", "length": 18123, "nlines": 103, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आली माहेरपणाला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nव्यथा कोणाला चुकल्या आहेत लहान बालक, तरुण प्रियकर-प्रेयसी, वृद्ध आईवदील, शंबुक-एकलव्यासारखे खालील स्तरातील माणसे व त्यांना शिक्षा देणारे राम-द्रोणाचार्य यांसारखी उच्च स्तरातील राजे-राजगुरू, \"जाणता राजा\" शिवशंभू व क्रूरकर्मा पादशहा औरंगजेब, दोन वेळा जेवण मिळावयाची भ्रांती असणारे श्रमिक व कोट्यावधींचा घोटाळे करणारे राजकारणी, मनस्वी कलाकार, सर्वांना काही ना काही व्यथा आहेतच. वैयक्तिक माणसे सोडाच पण समाजाचा एखादा संपूर्ण घटकच व्यथित असू शकतो. या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यात उठणारच आणि शृंगार रसांचा राजा म्हणून गौरवला गेला असला तरी तुमच्या लक्षात दीर्घ काळ राहिलेली कविता-कथा ही करुणेतच चिंब भिजलेली असते. अशा काही कवितांची ओळख आपण करून घेणार आहोत. आता मी लिहणार म्हटले म्हणजे या कविता किमान पन्नासएक वर्षे जुन्या असणार हे आलेच. पण तरीही त्यातील भळभळणारी वेदना आजही, बदलत्या काळातही, तुमच्या हृदयाला चटका लावून जाईल.\nकै. इंदिरा संत यांच्या काव्याला त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आघातामुळे दु:खाची किनार लाभली. त्यांच्या बहुतेक सगळ्याच कवितांवर जोगियाच्या आर्त स्वरांची सावट पडलेली तुम्हाला दिसेल. पण अतिशय संयत शब्दांत व्यक्त केलेली अभिव्यक्ती हुरहुर लावून जाते. त्यांच्या \"शेला\" (१९५१) या संग्रहातील \"आली माहेरपणाला\" ही कविता बघा :\nआणि डोळे कुठे दूर \nकशी कुणा सांगायाची ;\nएके काळीं माहेरवाशीण पहिल्यांदी माहेरी आली कीं तो एक सणच असे, विशेषत : लहान गावांत, खेडेगावात. दसर्‍या-दिवाळीपेक्षा जास्त आनंदाचा. कौतकाचा भाग जास्त. लहानथोरांना काय करूं, काय नाही असे होऊन जाई. लहानसहान गोष्टीना मह्त्व प्राप्त होई. परसातील शेवंती; जी फक्त देवपूजेसाठी परडीत गोळा व्हावयाची, तिची आता वेणी केली जाऊ लागली. पाचू-मरवा या तश्या दुर्लक्षित रहाणार्‍या सुगंधी रोपट्यांकडे आता लक्ष जावू लागले. लाडू जरी अधूनमधून होत असले तरी आतांच्या लाडवांकरतां केशर-वेलची हवी अशा मागण्या चुलीपासून बाहेरच्या ओसरीपर्यंत पोचू लागल्या. स्वयंपाकघरात, माजघरांत,सोप्यात, घरात सर्वत्र पसरलेली ही कौतुकची लाट पार परसातील बागेतही पोचली तर नवल नव्हे.\nही लाट, उर्दू शायरीत म्हटले आहे त्या प्रमाणे \" मह्सूस कर सकता हुं, छू नही सकता\" अशी जाणवणारी. इथ पर्यंत सगळे कसे सुखावून सोडणारे, आपल्यालाही त्या लाटेत सामिल करून घेणारे. पण पुढील कडव्यात एकदम पाल चुकचुकते. जिच्या करता हे सर्व चाललेले तिचे काय तिची पापणी थरथरणारी व डोळे मात्र यात कुठेच नाहीत; ते दूर काहीतरी शोध घेण्यात गुंतलेले \n सर्वजण आनंदात असतांना त्यांच्या सुखाला विरजण कसे काय लावणार कसे सांगाव्याचे की तुम्हाला दिसणारी ही नव्या संसाराची राणी, तिला जे काय हवे आहे ते मिळवण्यात अपयशी ठरली आहे \nया climax ला कविता संपते. कविता संपते म्हणजे कवियत्री स्वत : काही सांगावयाचे थांबविते. आता तिला काही सांगावयाचे उरलेले नाही. पुढे जे काही काव्य आहे, खरे म्हणजे अधुरी कहाणीच, ती आता रसिक वाचकाने स्वत:च लिहायाची आहे. सहृदयतेने स्वत:च्या मनात.फार थोड्या कविता वाचकाला असे आपल्यात सामील करून घेतात. व सामील करून घेतल्यावर आपल्या खोल मनात दुसरी कविता लिहण्यस प्रवृत्त करतात.\nछान कविता व रसग्रहण. अशा 'करुणेत चिंब भिजलेल्या' आणखी कवितांविषयी लिहा.\nआता मी लिहणार म्हटले म्हणजे या कविता किमान पन्नासएक वर्षे जुन्या असणार हे आलेच.\nवा वा. हे तर तुमच्या लेखनाचे आणखी एक बलस्थानच म्हणायचे. एरवी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांना आणि दमलेल्या बाबाच्या कहाण्यांना कविता म्हणावे लागते.\nकै. इंदिरा संत यांच्या काव्याला त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आघातामुळे दु:खाची किनार लाभली\nइंदिराबाईंच्या खाजगी जीवनाची चिरफाड न करता आणि त्यांच्या जीवनातील खाजगीपणाबद्दल आदर बाळगून याविषयीही काही लिहिता आले तर लिहा. लेखक / लेखिकांची जडणघडण बघीतली की त्यांच्या लेखनाचाही काहीसा उलगडा होतो. 'रायटिंग, नॉट दी रायटर' हे खरे असले तरी. अगदी वेगळे उदाहरण द्यायचे तर मायकेलअँजेलोने घडवलेले रेखीव, देखणे, प्रमाणबद्ध नग्न पुरुषांचे पुतळे बघताना यामागे त्याला स्वतःला नर देहाचे असलेले आकर्षण हे कारण ध्यानात घेतले तर त्याची कला अधिक कळल्यासारखी वाटते.\nये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया\nये इन्सां के दुश्मन रवाजों की दुनिया\nये दौलत के भूखे समाजों की दुनिया\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है\nकिमान पन्नासएक वर्षे जुन्या\nअत्यंत सुंदर रसग्रहण. शाळेत असतांना वाचलेली कविता पूर्णपणे समजण्याचे ते वय नव्हते. त्यानंतर इतक्या वर्षांनी ली पुन्हा वाचायला मिळाली आणि मजा आली.\nकिमान पन्नासएक वर्षे जुन्या काळाचा ज्यांना अनुभव आहे त्यांना निश्चितच त्यातले गांभिर्य चांगले समजेल. आता जागतिक खेड्यात राहणार्‍या आणि मोबाइल फोनवर सतत एकमेकांच्या संपर्कात असणार्‍या पिढीला कदाचित त्यातली तीव्रता कळणार नाही.\nनितिन थत्ते [26 Jun 2011 रोजी 09:36 वा.]\nकविता आणि रसग्रहण सुंदर आहे.\n>>मोबाइल फोनवर सतत एकमेकांच्या संपर्कात असणार्‍या पिढीला कदाचित त्यातली तीव्रता कळणार नाही.\nऑनसाईट असल्याने महिन्यातून एकदा घरी ४ दिवस जायला मिळते. त्यावेळी (पुरुष असूनही) कवितेत वर्णन केलेली भावना (स्वतःतर) अनुभवली जातेच; पण चार दिवसांसाठी घरी आलेल्याला खुश ठेवण्याची घरच्यांची धडपड सुद्धा अनुभवायला मिळते.\nती भावना सतत संपर्कात असण्या नसण्याने बदलत नाही.\nशिवाय ही भावना हळूहळू केवळ स्त्री नाहि तर पुरुषांनाही जवळची वाटु लागेल हे पटले.. जोडपी आता मुलाच्या व मुलीच्या पालकांपासून वेगळी राहु लागली आहेत. अश्यावेळी आपल्या पालकांकडे गेल्यावर ही धडपड/लगबग/जिव्हाळा बहुतेक प्रत्येकाला अनुभवास येतो..\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nकविता आणि रसग्रहण, दोन्ही आवडले.\nत्यातील भळभळणारी वेदना आजही, बदलत्या काळातही, तुमच्या हृदयाला चटका लावून जाईल.\nखरे आहे... शेवटचे कडवे वाचून मन उदास झाले. लग्न झाल्यावर मुलीला आपल्या लहान-मोठ्या प्रत्येक सुखासाठी धडपडणार्‍या आई-बापाला आपल्या मनीचे दु:ख सांगायला धजावतच नाही. त्यामुळे, मुलीने चेहर्‍यावर आणलेले उसने हसू पाहून आईबापाला तिचे कौतुक आणि मनात समाधान वाटत असते. त्याचवेळी मुलीच्या मनात मात्र अश्रूंच्या धारा असतात.\nफार केविलवाणा आणि मन पिळवटून टाकणारा प्रसंग\nइथे कै. नको. कवी/कवयित्रीच्या नावाआधी असे लिहिण्याचा प्रघात नाही असे वाटते. ख्रिस्तवासी/लेट शेक्सपिअर, पैंगंबरवासी/मरहूम मीर, बुद्धवासी बाशो असे कुठे वाचल्याचे आठवत नाही. तसाही चांगला कवी त्याच्या कवितेतूनच जिवंतच असतो. बाकी रसग्रहण छानच.\nराजेशघासकडवी [28 Jun 2011 रोजी 14:10 वा.]\nछान रसग्रहण. माहेर सोडून जे हरवलं आहे ते तर कौतुकापोटी दामदुपटीने पदरात पडतंय. पण हे सगळं सोडून जे कमवण्यासाठी गेले त्याच्या नावे घागर रिकामीच आहे...\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/muktpeeth-13315", "date_download": "2018-04-21T07:40:04Z", "digest": "sha1:UPT3CZXC7I66OPG34WPMN43GTQHMILTY", "length": 18468, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "muktpeeth इंग्लंडमधील चहापान (मुक्‍तपीठ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nपुण्यातील महाविद्यालयीन युवती शांतिदूत बनून इंग्लंडमध्ये गेल्या. तेथील रीतीरिवाज, पदार्थ शिकल्या. परतताना त्यांनी यजमानांसाठी जंगी ‘टी पार्टी’ आयोजित केली होती. हा अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता.\nपुण्यातील महाविद्यालयीन युवती शांतिदूत बनून इंग्लंडमध्ये गेल्या. तेथील रीतीरिवाज, पदार्थ शिकल्या. परतताना त्यांनी यजमानांसाठी जंगी ‘टी पार्टी’ आयोजित केली होती. हा अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता.\nचहाला वेळ लागत नाही, परंतु वेळेला चहा मात्र लागतोच. तसा चहा या पेयाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. मात्र भारतीय चहा हा केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही तेवढाच प्रसिद्ध आहे. बरे, हे पंधरा दिवसांपूर्वीच प्रत्यक्षात अनुभवले, तेही इंग्लंडमध्ये. ‘लीला पूनावाला फाउंडेशन’ तर्फे, पुण्यातील विविध शाखांमध्ये पदवी घेणाऱ्या आम्हा मुलींना ‘पीस ॲम्बॅसॅडर प्रोग्राम’ (शांतिदूत) म्हणून निवडण्यात आले. आम्हाला ‘आशा सेंटर’, ग्लॉस्टरशायर येथे, तीन आठवड्यांच्या कार्यशाळेत, वैयक्तिक आणि सामाजिक विकास कसा करावा, जगामध्ये शांतता आणि आनंद निर्माण व्हावी, यासाठी स्वतःपासून सुरवात करावी, समाजातील विविध घटकांना कशी मदत करावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा सर्व खर्च लीला पूनावाला फाउंडेशनने केला होता.\nया कालावधीत आम्ही ब्रिटिश ब्रेकफास्टचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच एकेदिवशी जवळच असणाऱ्या ग्रेन्ज गावातील विशेष मुलांनादेखील भेटलो, त्यादिवशी आम्ही त्यांच्या सोबत एका गार्डनमध्ये बसून त्यांनी बनविलेला ‘टिपिकल ब्रिटिश टी’देखील प्यायलो. तेथून निघताना त्यांनी भारतीय चटकदार, चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली.\nतसेच तेथे आमच्यासोबत नेपाळ, तुर्की, इटली, स्पेन, पॅलेस्टाइन, जर्मनी, लंडन, फ्रांस, पोलंड, युक्रेन इत्यादी देशांमधून आलेलेही होते, ते आमचे आता खूप चांगले मित्र-मैत्रिणी झाले आहेत. त्या सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी आम्ही मुलींनी शेवटच्या दिवशी भारतीय टी पार्टी आयोजित केली.\nत्यादिवशी आजूबाजूच्या गावांतील काही लोक आणि आम्ही सगळे मिळून जवळ - जवळ ७० ते८० जण या समारंभासाठी उपस्थित होतो. त्यांना भारतीय कला आणि खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याची आमची जबाबदारी होती. पूर्व तयारी म्हणून आम्ही पुण्यातून निघताना दर्जेदार चहा पावडर, जिरे, मोहरी, काही मसाले, गवती चहा, पोहे ते अगदी अस्सल पुणेरी बाकरवडी, खाकरे आणि लसणाच्या चटणीपर्यंत जे आपल्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देतील असे जिन्नस सोबत घेऊन गेलो होतो. तेथे राहात असताना आम्ही त्यांच्या संस्कृतीलाही आपलेसे करून घेतले आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही इंग्लिश क्वीन केक (आपल्याकडील कप केक) आणि स्कोन्स (जॅम आणि क्रीम लावून खाता येतील असे कप केक) हेदेखील बनायला शिकलो.\nआमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे जंगी स्वागत कशाप्रकारे करता येईल याची आम्ही पुरेपूर तयारी केली होती. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा म्हटला की पोहेदेखील आलेच. त्याचबरोबर काहीतरी चमचमीतही असावे म्हणून आम्ही पापडीचाट, बाकरवडी आणि आम्ही बनविलेले क्वीन केक, स्कोन्स टेबल वर मांडून ठेवले होते. एवढ्या दिवसांत एक कळले होते, की त्यांना जरासेही तिखट खाण्याची सवय नाही. परंतु, आपल्या चमचमीत पदार्थांसोबत दुसरे भारतीय गोड पदार्थही ठेवावेत असा आमचा विचार होता. तसेच तेथे ब्रेड आणि दूध अगदी सहजरीत्या उपलब्ध होते. म्हणून स्वीट डीश म्हणून आम्ही शाहीतुकडा बनवला, त्यानंतर हे सर्व पदार्थ गार्निशिंग करून एका टेबलवर ठेवले.\nअगदी गवती चहा, मसाला चहा, ब्लॅक टी, आले घालून केलेला व फक्त वेलची पावडर घालून केलेला असे विविध प्रकारचे चहा आम्ही - टी पॉट मध्ये तयार ठेवले होते. त्यातील चहा थंड होऊ नये म्हणून रंगबेरंगी टी पॉट कव्हरही घातले होते. तसे त्यांना ब्रिटिश टी घेताना, लागेल तसे दूध घालून प्यायची त्यांची सवय, परंतु आपल्या भारतीय चहाची कमालच काही और होती. तेथील बहुतेक लोकांना आपल्याकडील भारतीय चहाबद्दल माहिती होती. सर्व जण अगदी थोडा थोडा चहा घेत सर्वच प्रकारचे चहा ‘ट्राय’ करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मात्र आपल्या पुणे - मुंबईतील प्रसिद्ध ‘कटिंग चाय’ची आठवण आल्याशिवाय राहिले नाही. खूप साऱ्या लोकांनी आम्हांला अगदी त्याची ‘रेसिपी’ विचारली. काही मित्र-मैत्रिणींनी तर ई-मेलवर त्याची सविस्तर प्रक्रिया पाठवायला सांगितली. खऱ्या अर्थाने आपला भारतीय चहा बहुचर्चित का आहे याचा प्रत्यय येत होता.\nत्यादिवशी खरे तर आम्ही त्यांच्याकडील ढगाळ, कधी ऊन तर क्षणातच पाऊस हे सगळे अनुभवले. पण या कार्यक्रमाच्या शेवटी आकाशातील इंद्रधनुष्य पाहून ‘आम्ही भारतीय मुलींनी इंग्लडच्या हवामानावर देखील तेवढीच जादू केली’, अशी तेथील लोकांची प्रतिक्रया ऐकून खरेच वाटले, की आपली शान भारी, आपली संस्कृती भारी, तसे तर आपले सगळेच लय भारी.\nजागतिक बाजारात तेलाच्या किंमतीचा पुन्हा 'भडका'\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठी 'अपसाईड डाऊन' मुव्हमेंट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा...\nक्रिकेट विश्वातील रायझींग स्टार्सचा सत्कार\nअकोला - क्रिकेटमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ वर्षाखालील, शालेय तसेच विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अकोल्यातील...\nवाइन विक्रीसाठी नव्या \"चॅनल'वर भर\nनाशिक - \"वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवलेल्या नाशिकमधील वाइनच्या विक्रीसाठी...\nविमानतळांवर करमुक्त वाइन विक्रीवर भर\nनाशिक ः \"वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळविलेल्या नाशिकमधील वाइनच्या विक्रीसाठी आता उत्पादकांनी \"ट्रॅव्हल रिटेल'च्या...\n'मी आशा कधीही सोडली नव्हती. मला लढायचं होतं. पुन्हा एकदा जिंकण्याचा निर्धार पक्का होता', ही प्रतिक्रिया आहे ती गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/25/putos-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-21T07:52:29Z", "digest": "sha1:5U2BJQAMRYRB2XB7PDPVOR5QJIE7EAMG", "length": 14311, "nlines": 138, "source_domain": "putoweb.in", "title": "Puto’s मुव्ही रिव्ह्यू – ट्यूबलाईट | Tubelight", "raw_content": "\nPuto’s मुव्ही रिव्ह्यू – ट्यूबलाईट | Tubelight\nमी माझी एक खासियत समजतो… ज्याचा मुव्ही चांगला तो माझा फेवरेट हिरो… त्यामुळे मी भावनांचा जाळ्यात अडकत नाही.. सल्लूचे लेटेस्ट मधील बजरंगी भाईजन आणि सुलतान हे मुव्ही मी 2 वेळा थिएटर मध्ये पाहिलेले, हा पण पहायला गेलेलो…. मला यकीन होता… पण लोकांनी जेवढ्या शिव्या घातल्या 1 स्टार रेटिंग दिले, तेवढा पण वाईट नाहीये बरं का पण थिएटर मध्ये जाऊन 250 देऊन पाहण्यासारखा नक्कीच नाहीये हे ही तेवढेच खरे.\nस्टोरी : सलमान खान उर्फ लक्ष्मण हे लहानपणापासूनच डोक्याने लहान असणारे पात्र आहे, त्याची शाळेपासूनच सगळेजण चेष्टा करत असतात, सोहेल खान उर्फ भरत हा त्याचा धाकटा भाऊ, भारत चीन युद्ध झाले तेव्हाची कहाणी आहे,\nसोहेल खान भारताकडून युद्धासाठी जातो, आणि परत येत नाही, पण लक्ष्मण (सल्लू) ला स्वतःवर “यकीन” असतो की तो परत येणार), कारण 3 मिनिट भेटलेल्या जादूगार srk त्याला सांगतो की स्वतःवर विश्वास ठेव, तू काहीही करू शकतोस, अ.. सोहेल परत यावा म्हणून युद्ध थांबवायला सलमान पर्वत हलवून युद्ध थांबवायचा प्रयत्न करतो , मग छोटे मोठे ट्विस्ट येतात आणि एक सुखांत.\nआता सर्वात आधी, आशा प्रकारचा आजार असलेल्या व्यक्तीची एवढी बलाढ्य बॉडी शक्यच नाही (तरी ही मुझे यकीन है, की सलमानच ते करू शकतो….. म्हणे) त्यामुळे सलमान त्या रोल ला सुटच होत नाही. तरीही “भाई” चा मुव्ही, म्हणून आपण एक्सेप्ट करतो. डायरेक्टर ने सलमान चे स्किल दाखवायला असा रोल दिला, कारण डायरेक्टर ला सलमान वर यकीन होता… सलमान ने त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला आहे अभिनय करण्याचा, पण त्याची क्षमता असे रोल करायची नाहीये, सल्लू मसाला मुव्ही जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो, आशा प्रकारच्या रोल साठी एक्टर ला खूप मेहनत करावी लागते जे अमीर खानच करू शकतो, तेवढी कपेसिटी सल्लू ची नाही…\nशाहरुख आल्यापासून सम्पूर्ण मुव्ही मध्ये “मुझे/ तुमहे यकीन है” या डायलॉग ची पारायणं होतात जे जास्त इरिटेटिंग वाटते, पहिली 20 मिनिट मुव्ही खूप चांगला वाटतो, पण नंतर रेंगाळतो…\nशाहरुख ला घ्यायची गरजच न्हवती, पण सल्लू एकटा ही मुव्ही ओढू शकणार नाही असा कदाचित डायरेक्टर ला यकीन होता, कारण 3 मिनिटांचा तो रोल करायला कोणी ही चालले असते… त्या 3 मिनिटात ही शाहरुख टिपिकल हात बाजूला करून येतो काय, तेच टिपिकल स्टाईल तोंडावर बोट ठेवून shuuuuuuushhhh करतो काय, तीच एकटिंग… काही व्हरायटी नाही…\nसम्पूर्ण चित्रपटात एकच बेकग्राऊंड म्युसिक, काहीच वेरीएशन नाही, त्यामुळे श्रवणीय असूनही तेच तेच संगीत पण नंतर इरिटेटिंग वाटते.\nएकमात्र चांगले आहे की लोकेशन्स खूपच सुंदर आहेत, ब्राउन अँड ग्रीन बेकग्राऊंड मध्ये ओळीने असलेले दुकानांचे निळ्या रंगाचे दरवाजे खूप सुंदर दिसतात, पर्वत मधील दृश्य खूपच मस्त आहेत, एवढेच नाही तर war ठिकाणची सीनरी पण मस्त, कंदिलाच्या प्रकाशात सजलेले रात्रीचे गाव पण पहायला छान वाटते.\nअजून एक म्हणजे काही काही इमोशनल सीन्स खरंच इमोशनल करतात, सोहेल-सल्लू ची भाऊ बंधकी खरचं छान जमली आहे, काही विनोदी दृश्य पण मस्त.. ती झु झु ला काही फार मोठा रोल नाही, उगाच गाजा वाजा केला होता चायनीज हिरोइन वगैरे…\nपण मुव्ही थिएटर ला पाहण्यासारखा नाही, तसे पाहिले तर यात सल्लू ची काही कमतरता नाही, त्याने त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण हा रोल त्यासाठी न्हवता, पण काही सीन्स मध्ये सल्लू इमोशनल करतो हे मात्र नक्की.\nकिती पैसे वसूल : Rs. 90/250\n← XIAOMI NOTE 4 चा सेल आजपासून सुरु\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:40:13Z", "digest": "sha1:N7ALEGS6VAWSH54O2RE345BM7MRC4MW4", "length": 6003, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: होईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, ४ मार्च, २०१२\nहोईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार\nकोमट नाही ध्येय मनीचे, आहे अंगार\nहोईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार\nघेऊन वादळ हातावरती खेळेन भिंगोरी\nघेईन नक्षत्रे गुंफ़ाया वीजेचीच दोरी\nकडाडणार्‍या मेघांवरती होऊनिया स्वार\nहोईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार\nकुंपण अवघे खुजेपणाचे नकोच अवतीभवती\nलगाम माझ्या आयुष्याचा आहे माझ्या हाती\nविश्वासावर आत्मबलाच्या जाईन क्षितिजापार\nहोईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार\nदगडावरती लाथ घालुनी काढेन मी पाणी\nकुंडलीतल्या ग्रहतार्‍यांची नको कथा पुराणी\nस्वभाव म्हणा की म्हणा तयाला कुणी अहंकार\nहोईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार\nक्षणभर 'त्या'ला स्मरुन करावे प्रयत्न ध्येयासाठी\nठाव मला 'तो' उभा राहतो झटणार्‍याच्या पाठी\nविवेक, संयम, सामर्थ्याचा अळवित ओंकार\nहोईन माझ्या जीवनाची मीच शिलेदार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/suhas-pethe-2017-last-marathi-articles-in-chaturang-1607548/", "date_download": "2018-04-21T07:43:11Z", "digest": "sha1:74XPDKJFN5QUDJNFDRF3JF5LQ6M2MO26", "length": 26584, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suhas Pethe 2017 Last Marathi Articles In Chaturang | निरोपाची तुलसीदलं! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसहृदय वाचकहो, सादर नमस्कार\nसहृदय वाचकहो, सादर नमस्कार ‘चतुरंग’मधून या वर्षांत दर पंधरवडय़ाला सुरू असलेल्या संवादातला आजचा अखेरचा संवाद, निरोपाचा, त्यामुळं थोडा वेगळाही ‘चतुरंग’मधून या वर्षांत दर पंधरवडय़ाला सुरू असलेल्या संवादातला आजचा अखेरचा संवाद, निरोपाचा, त्यामुळं थोडा वेगळाही माणसाचं जीवन प्रगत आणि समाधानाचं होण्यासाठीचे प्रयत्न अज्ञात काळापासून सुरू आहेत. त्यात विशेषत: मानवी क्षमतांची पुरती ओळख करून घेऊन, त्या क्षमता उपयोगात आणण्याचे आणि कुठल्याही माणसाचं जीवन स्वस्थ, आनंदी व्हावं, यासाठी अश्मयुगापासून आजअखेर सामान्यांसह असंख्य लोकोत्तर व्यक्ती, समाजसुधारक, महात्मे, सत्पुरुष हेही आपल्या परीनं याचा शोध घेत आहेत.\nत्यातल्या पहिल्यावहिल्या प्रयत्नांचं स्वरूप वेगळं होतं. निवाऱ्यासाठी गुहा शोधणं, रात्रीच्या विश्रांतीसाठी गुहेच्या तोंडाशी जाळ करून हिंस्र श्वापदं दूर ठेवणं, जगण्यासाठी पाळंमुळं, कंद, फळं शोधणं, स्वत:च्या संरक्षणासाठी अणकुचीदार दगड बाळगणं, मारणं, पुढं हळूहळू गदा-भाले-धनुष्यबाण वापरणं – असा हा प्रवास आपल्याला परिचित आहे. त्यात प्रगती दिसत असली तरी, मुळात प्राण्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रवृत्तींचेच ते अधिक प्रगत आविष्कार आहेत, हे लक्षात येणं अवघड नाही. सिंह शत्रूवर थेट झेप घेतो. वानर लांबूनच फळ नाहीतर फांदी फेकून मारतो, हे आपल्याला माहीत आहे. माणूस त्याअर्थानं प्रगत आहे, म्हणून तो कुणाला मारीत नाही असं नाही उलट, त्याच प्रवृत्तीनं, तेच काम तो ‘प्रगतपणे’ तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं करतो. त्यामुळं कुठंही समोर न येता, तो बसल्याजागी शेकडो मलावरच्या शत्रूंचा बळी घेतो. सिंह एकवेळ एका प्राण्याचा संहार करील, पण ‘प्रगत’ माणूस एकाच वेळेला लाखो जिवांचा बळी घेतो. लाखोंवर दहशत निर्माण करतो, ती वेगळीच\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nक्षमतेचाच विचार केला तर, आपण अनेक प्राणी, पशू, पक्षी यांच्यापेक्षा दुबळे आहोत. पण आपला मेंदू इतका गुंतागुंतीचा आणि प्रगल्भ केला गेला आहे की, त्याच्या जोरावर आपण पशू-पक्ष्यांचंच काय, इतर माणसांचं स्वातंत्र्यही बळकावून बसलो आहोत. अधिक विलक्षण यंत्रणा लाभलेला माणूस, स्वत: शांत राहून इतरांना आनंदी करणारा असायला हवा. पण त्याउलट तो भय, काळजी, असुरक्षितता, न्यूनगंड, अहंगंड, चढाओढ, मत्सर, बेफिकिरी, कृतघ्नता, असूया, कुरघोडय़ा, पाताळयंत्रीपणा, दुटप्पीपणा, विश्वासघात, दंभ, बुवाबाजी, फसवणुकी, न सुटणाऱ्या संगणकीय गुतागुंतीच्या गुन्हेगारी-अशांनी अधिकच दु:खी आणि ग्रस्त आहे. त्याचं मोठं कारण अदृश्य आणि अतक्र्य मन हे आहे. ते शक्तिरूप आहे. त्याच्यातली अशुद्धी, सदोषता या साऱ्या दु:खांना कारणीभूत आहे. क्षणभर हाही विचार करावा की, याच माणसाच्या ठिकाणी दया, सहानुभूती, क्षमा, करुणा, आत्मीयता, नि:स्वार्थीपण, तत्परता, त्याग, औदार्य, कळवळा, भक्तिभाव, अर्पणबुद्धी, नम्रता, ऋजुता, विशालता – असे असंख्य आनंद देणारे, स्वत:चं आणि एकूण मानवी जीवन आनंदमय करणारे गुण हातापायांपासून मेंदूपर्यंतच्या कुठल्या अवयवांत नाहीत. ते मनाचेच आहे ना तेच मनाचे प्रकाशित भाग आहेत. मनुष्य स्वयंप्रकाशित आहे. त्यानं ठरवलं तर तो पूर्ण प्रकाशित होऊ शकतो.\nतसं झालं तर मग, दोघांना आयुष्यभर पुरून उरेल अशा इस्टेटींवरून न्यायालयात आयुष्य दवडली जाणार नाहीत. फायद्यासाठी कुणाला वेठीला धरावंसं वाटणार नाही. घराघरांत हेवेदावे-स्वामित्वाच्या फोल कल्पना रोज त्रस्त करणार नाहीत. हक्क गौण, कर्तव्यं प्रधान होतील.\nअशा साऱ्या आनंदी जीवनाच्या क्षमता असतानाही, व्यक्तिगत काय, कौटुंबिक काय, सामाजिक काय – जीवन आधी म्हटली तशी, दु:ख आणि चिंतांनी ग्रस्त असतील तर, मनाचे अंधारमय भाग जाणीवपूर्वक प्रकाशित करण्याकडं आपलं दुर्लक्ष झालं असेल. त्याचबरोबर प्रत्येकाच्या ठिकाणी असलेल्या प्रकाशित भागाचा वापर करून विधायक गोष्टींत स्थर्य आणि विकसन करण्याकडंही आपलं लक्ष गेलं नसेल, हे उघड आहे. आपल्याला अधिक जागृत आनंदी जीवन जगायचं असेल तर, या दोन्ही बाजूंनी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांत सावधानतेनं प्रयत्न करणं, हे आपलं कर्तव्यच आहे.\nया लेखमालेचा भर, हा मनाच्या अशा, विशेषत: अप्रकाशित राहिल्यामुळं त्रस्त करणाऱ्या भागांकडं, आपल्या आयुष्यातल्या साध्यासुध्या उदाहरणांतून लक्ष वेधण्यावर होता. त्यामुळं खऱ्या आनंदाची कल्पना यावी, असा प्रारंभ झाला. पुढं मात्र आपल्याला रोज सामोरं जाव्या लागणाऱ्या अनेक विषयांकडं वेगवेगळ्या लेखांतून वेगवेगळे पलू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात अंधारलेल्या मनानं निर्माण केलेले अनेक भ्रामक अडथळे समोर ठेवले होते. त्यात विनाकारण वागवली जाणारी ओझी, तक्रारीचं स्वभावात होणारं रूपांतर, आपल्या कुवतीच्या रास्त आकलनाची गरज, मनाचा नित्यनेमानं करावा लागणारा अपरिहार्य अभ्यास, हवे-नकोपणाचे दूर करायचे अडथळे, एकाग्रतेचे फायदे आणि व्यग्रतेमुळं होणारं नुकसान, मनाच्या अनेक शक्तींचा विघातक कामांसाठी होणारा वापर टाळून, त्या शक्तींचा विधायक उपयोग करून घेण्याचं कौशल्य, अनेक गोष्टींच्या दोन्ही बाजू विचारात घेण्याची गरज, आयुष्यातल्या घटनांना द्यायचं वाजवी स्थान, सातत्यानं वर्तमानाची कास धरण्याची गरज, न बदलता येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार, प्रतिकूल गोष्टींचा बाऊ करण्याची मनाची सवय मोडण्याची गरज, स्वतंत्र अस्तित्वाच्या सीमा आणि मर्यादा, अनिश्चिततेसारख्या काही गोष्टींचा मोकळा स्वीकार – अशा अनेक मुद्दय़ांवर आपला संवाद झाला.\nसंवाद असं म्हणण्याचं कारण, असंख्य लोकांनी आत्मीयतेनं लक्षात ठेवून या सदराचं केलेलं वाचन आणि कळवलेल्या प्रतिक्रिया हे होय. सदराच्या मर्यादेत मनाचे अंधारलेले काही भाग घेता आले नाहीत, काही संक्षेपानं घ्यावे लागले तर, प्रकाशित मनाला बळकट करण्याच्या दिशा मांडता आल्या नाहीत. तरीही, वाचकांनी या उणिवा समजून घेऊन सहकार्य केलं. सदराच्या माध्यमातून पोचू शकलेल्या भागांवर मनापासून विचार केला. त्या सर्वाच्या प्रतिक्रिया उद्धृत करणं इथं शक्य नसलं तरी, साररूपानं त्याचा गोषवारा देत आहे.\nअनेकांच्या घरी, व्यक्तिगत जीवनात लेखात मांडलेले प्रसंग घडले होते. तशा अडचणी आल्या होत्या. हे त्यांनी आवर्जून कळवलं. लेखातल्या वेगवेगळ्या दिशांची उपयुक्तताही जाणवल्याचं कळवलं. त्या-त्या वेळी असे विचार माहीत नसले तरी, त्यावेळी आपण काय किंवा इतर काय तसे का वागलो, याचा उलगडा झाला. अधिक आदर्श प्रतिसाद यापुढं देता येईल, हेही अनेकांनी कळवलं. मनाच्या गुंत्यात सापडल्यामुळं निराशेत-अंधकारात जात असलेले दिवस, लेखातल्या काही प्रकाशकिरणांनी एकदम उजळले. मार्ग सापडला आणि उत्साहानं आपण आता कामाला लागलो आहोत, असंही प्रांजळपणे काहींनी कळवलं. इथं दिलेल्या वैचारिक उपायांना पूरक उपायही काहींनी सुचवले. त्या त्या प्रश्नांवर सर्वागीण विचार करायला मिळाल्याचं समाधानही अनेकांनी कळवलं. लेखात दिलेल्या प्रसंगांसारखे त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंगही अनेकांनी सविस्तर कळवले. प्रशंसेच्या प्रतिक्रिया हा वाचकांच्या उदार हृदयाचा भाग असल्यामुळं, त्यांचा उल्लेख न करता त्यांचं ऋण फक्त मी नमूद करतो. हे मात्र आवर्जून नमूद करावंसं वाटतं की, राज्यातून, इतर राज्यांतूनच नव्हे तर, परदेशातूनही उत्साहजनक प्रतिक्रिया मिळाल्या. याचं श्रेय अर्थातच ‘लोकसत्ता’च्या विशाल व्यासपीठाला आहे. त्यांचा मी ऋणी आहे.\nसंतकृपेनं आनंददायी अनुभवांची नित्यनूतन वनश्री इथं सदैव फुललेली असली तरी, अशा माध्यमाच्या संवादाच्या भेटीत देता येतात, ती शब्दमय तुलसीदलंच ती या सदरातल्या आत्ताच्या निरोपाच्या प्रसंगी कृतज्ञभावानं वाचकांच्या चरणी अर्पण करतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/articles-in-marathi-on-ali-abbas-zafar-1615919/", "date_download": "2018-04-21T07:56:25Z", "digest": "sha1:LEER527ANIGYOOKG5JRIHXSLTU5KLSRX", "length": 25647, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Ali Abbas Zafar | तीनशे कोटींचा दिग्दर्शक | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nतसं बघायला गेलं तर तो सहाशे कोटींचा दिग्दर्शक म्हणायला हवा..\nतसं बघायला गेलं तर तो सहाशे कोटींचा दिग्दर्शक म्हणायला हवा.. आत्तापर्यंत शंभर, दोनशे आणि त्यापुढचे कोटी क्लब हे आघाडीच्या नायकांवरून ओळखले जात होते. चित्रपटांची कोटय़वधींची कमाई करण्याची जबाबदारी ही फक्त त्या हिरोवर असायची. आता मात्र गेले ते दिन गेले.. नायकच नाही तर चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करतं आहे, यावरही यशापयशाचे आराखडे ठरू लागले आहेत. त्यामुळे कलाकारांना जशी चित्रपटांची निवड करावी लागते आणि चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांचं चित्त थाऱ्यावर नसतं. तीच अवस्था दिग्दर्शकांचीही होऊ लागली आहे. काही कोटींच्या या निर्मितीचा ताण घेऊन चित्रपट दिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान दोनदा अनुभवणारा आणि दोन्ही वेळेला तीनशे कोटींपर्यंत मजल मारणारा दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणूनच वेगळा ठरला आहे. ‘सुलतान’ हा सलमान खानबरोबरचा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आणि सलमानच्या ‘एक था टायगर’चा सिक्वल अलीच्या पदरात टाकला. यशस्वी चित्रपटाच्या सिक्वलचं हेही आव्हान अलीने सुपरहिट देऊन पूर्ण केलं आहे. सध्या या यशाचा आनंद साजरा करत असला तरी आत्ता कुठे सगळ्या गोष्टी सर्वसामान्य वाटायला लागल्या आहेत, ही त्याची भावनाच त्याच्यावर किती ताण होता याची कल्पना देऊन जाते. ‘टायगर जिंदा है’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाची संधी मला मिळाली खरी.. पण त्याचा आधीचा चित्रपट हा सलमान खानच्या कारकिर्दीला वळण देणारा सुपरिहट चित्रपट होता. त्यातल्या दोन्ही व्यक्तिरेखा टायगर आणि झोया याही प्रस्थापित आणि लोकप्रिय झाल्या होत्या. त्यामुळे सिक्वल करताना आधीच्या चित्रपटाचा काहीच संदर्भ न घेता केवळ या दोन व्यक्तिरेखांना नवीन कथा देत त्या पुढे न्यायच्या होत्या. शिवाय, सिक्वलसाठीची कथा आम्ही जी लिहिली होती ती अ‍ॅक्शनने भरलेली असल्याने अर्थातच निर्मितीचा खर्चही तितकाच मोठा होता. निर्मितीचा खर्च, दिग्दर्शनाचं आव्हान आणि सुपरहिटचं दडपण या सगळ्या गोष्टींचं मानगुटीवर बसलेलं भूत आता या यशामुळे उतरलं असल्याने आता आजूबाजूचं जग पूर्वीसारखं सर्वसाधारण वाटतंय, असं अली म्हणतो. अली अब्बास जफर हे नाव बॉलीवूडला नवीन नाही. अलीची सुरुवात साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनच झाली तेही यशराज प्रॉडक्शनबरोबर.. याच बॅनरखाली त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता तो म्हणजे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’. या चित्रपटाच्या वेळी यश चोप्रा होते. त्यांना जेव्हा कथा ऐकवली तेव्हा त्यांनी तातडीने होकार दिला, पण त्यांची एकच अट असायची. कथा कुठलीही असेल, कशीही असेल त्यात भारतीय संस्कृती, मूल्यं ओतप्रोत भरलेली असली पाहिजेत. त्यांचा हा सल्ला नाही तर आग्रह असायचा आणि तो मी कायम लक्षात ठेवत आलो आहे, असं तो सांगतो. ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘गुंडे’ या त्याच्या दोन्ही दिग्दर्शकीय चित्रपटांनी फार मोठं यश मिळवलं नाही. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ‘सुलतान’च्या रूपाने ते साध्य झालं आणि लागोपाठ ‘टायगर जिंदा है’मुळे दुहेरी यशाचा आनंद तो सध्या घेतो आहे. या दोन्ही चित्रपटांनी आज बॉलीवूडमध्ये त्याला फार उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अगदी तरुण वयात ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा दिग्दर्शक ही त्याची नवी ओळख बनली आहे, याची त्याला कल्पना आहे. याबद्दल तो वेगळा विचार मांडतो. सचिन तेंडुलकरनेही अगदी तरुण वयात विक्रमी कामगिरी केली पण म्हणजे ते एकाच प्रयत्नात त्याला साध्य झालं असं नाही. त्याच्यामागे त्याची काही वर्षांची अथक मेहनत कारणीभूत आहे. मला वाटतं आपण कठोर मेहनत घ्यायला हवी, चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिग्दर्शकांनी कथेवर मेहनत घ्यायला हवी, असं त्याचं म्हणणं आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशस्वी ठरला याचाच अर्थ मला जे लोकांना सांगायचं होतं ते त्यांच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचलं आहे, असे म्हणणारा अली चित्रपटाच्या यशाचं श्रेय प्रेक्षकांना देतो, त्यांच्यामुळे अजूनही चित्रपटाचं कलेक्शन सुरू असल्याचं तो नमूद करतो.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nसलमान खानबरोबर दोन सुपरहिट चित्रपट दिले असल्याने त्याच्याबरोबर आपलं एक घट्ट नातं झालं आहे हे तो मानतो. मात्र दिग्दर्शक म्हणून आपल्या यशासाठी तो निर्माता आदित्य चोप्राचा विश्वास जास्त महत्त्वाचा होता, असं सांगतो. इतका मोठा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी माझ्या हातात दिला. इतकंच नाही चित्रपट कशा पद्धतीने करायचा हे ठरवायचं स्वातंत्र्यही दिलं. सलमान हा मोठय़ा भावासारखा आहे, पण आदित्य चोप्राचा पाठिंबाही तितकाच भक्कम आहे, हे सांगताना कतरिनाचं तो भरभरून कौतुक करतो. कतरिनाबरोबर मी ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटासाठी काम के लं होतं. ती खूप मेहनती कलाकार आहे. या चित्रपटासाठी तिने जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. चित्रपटातली सगळ्या अ‍ॅक्शनदृश्यांत ती भाव खाऊन गेली आहे आणि प्रेक्षकांनीही तिचं कौतुक केलं आहे. मला वाटतं आम्ही या चित्रपटासाठी सगळ्यांनीच जी मेहनत घेतली ती पडद्यावर पुरेपूर उतरली आहे. त्यामुळेच हा चित्रपट इतका यशस्वी ठरला, असं तो सांगतो. चित्रपट यशस्वी होवो न होवो.. प्रत्येक चित्रपटाबरोबर दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी वाढतेच. तशी ती आत्ताही वाढली आहे असं सांगणारा हा तरुण दिग्दर्शक सध्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीत गुंतला आहे. त्याचा सलमानबरोबरचा तिसरा चित्रपट आकाराला येतो आहे. मात्र आता प्रत्येक चित्रपटाबरोबर नवं काही करून पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असं अली म्हणतो. त्याच्या या नव्या चित्रपटाकडे बॉलीवूडजनांचंही लक्ष असणार यात शंका नाही.\nचित्रपटासाठी कथा-पटकथा जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीने काम केलं असेल तर तुमची ऐंशी टक्के कामगिरी तिथेच फत्ते होते. त्यात जर तुमच्या कथेला सलमान खानसारखा सुपरस्टार मिळाला तर मग आज तुम्ही पाहताच आहात त्याचं फलित काय आहे ते.. पण केवळ पटकथाच नाही. तर दिग्दर्शन चोख असायला हवंच.\nचित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाच्या यशात मोठी भूमिका बजावतो. ट्रेलरमधून आपल्या चित्रपटाची कथा उलगडू द्यायची नाही. मात्र चित्रपटात काय असेल याची झलक त्यातून प्रभावीपणे दिसली पाहिजे. कुठल्याही गोष्टीबद्दलचा पहिला प्रभाव पाहणाऱ्यावर परिणाम करतो. त्यामुळे ट्रेलर त्या पद्धतीने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेणारा हवा.\nमाणुसकीपेक्षा जगात कुठलीही गोष्ट मोठी नाही. आपल्या देशाची संस्कृती अशी आहे की आपण शत्रूही दारात आला तरी त्याला पहिल्यांदा पाणी विचारतो. ‘टायगर जिंदा है’मध्ये तर दहशतवादासारखा गंभीर विषय आहे. त्याच्याशी लढायचं तर सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं. आपण माणुसकीला जास्त महत्त्व देतो, आपली मूल्यव्यवस्था माणुसकीच्या तत्त्वावरच आधारलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे पाहताना त्याच भूमिकेतून पाहायला हवं. शेवटी जे योग्य आहे तेच समोर मांडलं पाहिजे, जी चुकीची गोष्ट आहे त्याचं कोणीही समर्थन केलं तरी ती चुकीचीच आहे. आणि हे ‘टायगर जिंदा है’मधून त्याच सहजतेने मांडण्याचा प्रयत्न केला जो प्रेक्षकांना भावला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=101&page=2", "date_download": "2018-04-21T07:52:57Z", "digest": "sha1:AFNGB67NKDP2AC5HVBU7KJKB3DWABXRJ", "length": 5165, "nlines": 79, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Abhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन", "raw_content": "\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nPriya Tatya | प्रिय तात्या\nकुसुमाग्रजांचे सन्यस्त जीवन व त्यातही सामावलेली पितृभावना हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई श..\nवाचकाला पुढे नेत नेत ही कादंबरी अचानक धक्कातंत्राकडे वळते. कादंबरीतील पात्रांनाच नव्हे, तर वाचकांनाह..\nनचिकेतहर्षनभगकुंभमेळाभक्त दासोपातालकेतूचे कपटभक्त कबीरउत्तमतमिळनाडूतील संत तिरुवल्लुवरनांबिकानडा पां..\nया कादंबरीत .वैशाली. या आधुनिक स्त्रीचे उत्कट चित्रण आहे. कॉलेजमधील ही प्राध्यापिका. आपले सुरक्षित ..\nविल्यम कॅक्स्टनगॅलिलिओ गॅलिलीविल्यम हार्वीसर आयझॅक न्यूटनजेम्स वॅटडॉ. एडवर्ड जेनरचार्ल्स रॉबर्ट डार्..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/maharashtra-rain-11-10-2017-special-report-467282", "date_download": "2018-04-21T07:34:09Z", "digest": "sha1:HHU5WMVTQGKEAHRQT77YJ6ZXHEKPKP7C", "length": 13519, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : राज्यात चांदा ते बांदा पावसाचा धुमाकूळ", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : राज्यात चांदा ते बांदा पावसाचा धुमाकूळ\nऑक्टोबरचे 10 दिवस सरले तरीही परतीच्या पावसाचं मात्र बरसणं सुरुच आहे. दिवाळीच्या तोंडावर पडणारा हा पाऊस अनेकांचं दिवाळं काढणारा ठरतो आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nस्पेशल रिपोर्ट : राज्यात चांदा ते बांदा पावसाचा धुमाकूळ\nस्पेशल रिपोर्ट : राज्यात चांदा ते बांदा पावसाचा धुमाकूळ\nऑक्टोबरचे 10 दिवस सरले तरीही परतीच्या पावसाचं मात्र बरसणं सुरुच आहे. दिवाळीच्या तोंडावर पडणारा हा पाऊस अनेकांचं दिवाळं काढणारा ठरतो आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T07:47:34Z", "digest": "sha1:T66MT2YWIVRV6KAU2M7DMKI5H2GSZA46", "length": 4829, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योहान स्ट्रॉस दुसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयोहान स्ट्रॉस दुसरा (२५ ऑक्टोबर, १८२५ - ३ जून, १८९९) हा ऑस्ट्रियाचा संगीतकार होता. हा योहान स्ट्रॉसचा मुलगा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८२५ मधील जन्म\nइ.स. १८९९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१८ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/state-farm-good-day-35150", "date_download": "2018-04-21T07:17:18Z", "digest": "sha1:AR42UROZYW2M3DBNNFGM3SXRWTQGM55W", "length": 9456, "nlines": 63, "source_domain": "www.esakal.com", "title": "State farm good day महाराष्ट्रात शेतीला \"अच्छे दिन' | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात शेतीला \"अच्छे दिन'\nबुधवार, 15 मार्च 2017\nमुंबई - महाराष्ट्रातील शेतीला अनेक वर्षांनंतर \"अच्छे दिन' येत आहेत. उत्तम पर्जन्यमान, आपत्तीची न पडलेली वक्रदृष्टी आणि पाणीसाठवणातील वाढ यामुळे महाराष्ट्राचा उणे झालेला कृषी विकासदर या वेळी चढता ठरणार आहे.\nमुंबई - महाराष्ट्रातील शेतीला अनेक वर्षांनंतर \"अच्छे दिन' येत आहेत. उत्तम पर्जन्यमान, आपत्तीची न पडलेली वक्रदृष्टी आणि पाणीसाठवणातील वाढ यामुळे महाराष्ट्राचा उणे झालेला कृषी विकासदर या वेळी चढता ठरणार आहे.\nराज्याच्या अर्थसंकल्पाचा ताळमेळ जुळवताना शेतीने दिलेला हात हा नियोजनकारांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. औद्योगिक आणि सेवाक्षेत्राकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कृषीक्षेत्र हातभार लावणार असे चित्र सध्या दिसते आहे. सिंचनाच्या सोयींअभावी शेती अडचणीची ठरली; तसेच राज्य एका भीषण कृषी संकटात लोटले गेले. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी असतानाही उणे कृषिदराची स्थिती अर्थकारणासमोर प्रश्‍नचिन्ह ठरली. महाराष्ट्राने विकास करताना शेतीकडेही लक्ष द्यावे, असे वारंवार सांगितले जात होते. मध्य प्रदेशात शेतीविकासाचा दर तब्बल 20 टक्‍के, गुजरातेत 8.45 टक्‍के, तर आंध्र प्रदेशात 8.40 टक्‍के आहे. महाराष्ट्रासारख्या संपन्न प्रदेशात कृषी व्यवस्थेची स्थिती कशी बदलावी अशी समस्या निर्माण झाली असतानाच या वर्षी निसर्गाची कृपा आणि शेतीसंबंधीच्या पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक लक्षात घेता शेतीविकासाचा दर वाढला असल्याची माहिती अर्थसंकल्प प्रक्रियेतील माहीतगारांनी दिली. हा दर 4 टक्‍क्‍यांवर स्थिरावेल असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.\nसिंचनासाठी राखीव ठेवलेल्या निधीत कोणतीही कपात करण्यात न आल्याने महाराष्ट्रात ओलिताखालचे क्षेत्र वाढत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस सरकारने जलयुक्‍त शिवार योजनेवर दिलेला भर; तसेच शेतीत गुंतवणूक करण्यासाठी जागतिक बॅंकेच्या मदतीने समोर आलेले प्रस्ताव लक्षात घेता आता शेतीची कामगिरी सरस ठरेल, असे मानले जाते आहे. राज्यातील प्रमुख पिके या वेळी हाती येतील, असा अंदाज आहे. तसेच पायाभूत सुविधांमुळे शेतीतील गुंतवणूक वाढेल अशीही खात्री बाळगली जाते आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीसमोर अनेक संकटे उभी राहिली असताना कृषी क्षेत्र हात देणार असा विश्‍वास या वेळी मंत्रालयात व्यक्‍त केला जात आहे. वाढलेल्या उत्पादनाचे परिवर्तन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या परताव्यात कसे होईल, यावर विचार केला जाणार असल्याचेही समजते.\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nसातारा - गारपीटीमुळे शेतीचे आतोनात नुकसान\nतारळे (सातारा) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात तारळे भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी झालेली गारपीट आजही रानात गारा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/12/blog-post_06.html", "date_download": "2018-04-21T07:48:12Z", "digest": "sha1:RGDHDMVEEH77D4IE2LWA54UJVFN5OSTD", "length": 13030, "nlines": 299, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ६ डिसेंबर, २०११\nतसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही\nफुगण्यात अर्थ नाही,रुसण्यात अर्थ नाही,\nजाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही\nनिष्पन्न ही न ज्यातुन्,उत्पन्न ही न काही,\nनापिक जमीन ऐसी,कसण्यात अर्थ नाही\nहे तथ्य जाणले मी,आयुष्य भोगताना\nतू एकटा जगी या,रमण्यात अर्थ नाही\nया बेगडी जगातुन्,निष्कर्श काढला मी\nतू व्यर्थ चंदनासम ,झिजण्यात अर्थ नाही\nविद्येविनाच वंचित्,शूद्रास राखते जी\nतसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही\nसांगून काल गेले,ते बुद्ध या जगाला\nमुर्खांत सज्जनाने,बसण्यात अर्थ नाही\nशरदा च्या चांदण्यातच्,राहून रामदासा\nदारुण तुझा पराभव्,बघण्यात अर्थ नाही\nव्हा संघटीत बंधू,संघर्ष हा कराया\nपरतून खैरलांजी,घडण्यात अर्थ नाही\nजो अर्थबोध ही ना,हो सकल बहुजनांना\nअसली गझल विनायक्,रचण्यात अर्थ नाही\nविनायक (अण्णा) त्रिभुवन्,वाशी,नवी मुंबई.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nपुस्तक परिक्षण:- महार कोण होते\nदलित उद्योगपती - कल्पना सरोज\n’भगवद गीता’ वर रशियात बंदी.\nइंदू मीलची जागा फुकट नको विकत हवी.\nआनंदराज यशवंत आंबेडकर - एक नवे नेतृत्व\nतसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/title-song/5211-bigg-boss-marathi-title-song", "date_download": "2018-04-21T07:33:45Z", "digest": "sha1:UOCZ6TO6VT4W4IJB4IBO77A25VCBRTUR", "length": 6341, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Bigg Boss Marathi | Title Song | Rohan-Rohan | Avadhoot Gupte - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nNext Article 'सुनिधी चौहान' ने गायले कलर्स मराठीवरील “कुंकू टिकली आणि टॅटू” मालिकेचे शीर्षक गीत \nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nNext Article 'सुनिधी चौहान' ने गायले कलर्स मराठीवरील “कुंकू टिकली आणि टॅटू” मालिकेचे शीर्षक गीत \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/26", "date_download": "2018-04-21T07:25:25Z", "digest": "sha1:3253HXQQU7OYNTUP4HJFO563EWXL6QAY", "length": 11361, "nlines": 84, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्राथमिक गणित | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nयेथे गणिताबद्दल समुदाय पाहुन आनंद झाला. बरेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षणात गणिताची भीती घेतात अन् मग गणिताची भीती काही जात नाही. आपण् येथे अगदि बाळबोध गणिता पासून चर्चा करूयात का\nगणित म्हणजे आमचे चष्मा घातलेले , रागीट सर... माझं त्यांच्यावतर जेवढं प्रेम() तेवढंच गणितावरही आहे.\nमात्र येथे गणितावर सुरुवातीपासून चर्चा होतेय म्हटल्यावर नक्कीच सहभागी असेन.\nगणितासारख्या विषयात सुध्दा काही गमती जमती आहेत म्हणे. मराठीत श्री श्याम मराठे यांचे या विषयांवर काही पुस्तके आहेत. तसेच वैदीक गणित नावाचा प्रकारही अलिकडे भलताच फार्मात आहे .\nही तर फारच उत्तम कल्पना आहे. गणिती कोडे, अंकांच्या गमती-जमती यांवर खूप रंगतदार चर्चा करता येईल.\nही तर फारच उत्तम कल्पना आहे. गणिती कोडे, अंकांच्या गमती-जमती यांवर खूप रंगतदार चर्चा करता येईल.\nआपला उत्साह पाहून माझा उत्साह वाढला. चला तर मग सुरू करू.\nआपण अस समजू की, आपण पहिलीच्या वर्गात आहोत आणि पहिल्यांदाच गणित् शिकणार् आहोत. तर आजच्या आपल्या शाळेत कशी बर सुरवात करता येइल्\nकरा की सुरुवात .\nतर आजच्या आपल्या शाळेत कशी बर सुरवात करता येइल्\nगुरुजी लिखाळ ला गणित शिकवत आहेत.\n तु उपक्रमावर जातोस, तेथे काय असते\n:( ऊउम्म्म्..तेथे वेगवेगळे लोक येतात आणि लिहितात. चाणक्य, शैलेश, सर्किट, नीलकांत..आअ...\nअरे मग आता पाहा बरं. तुझे वाक्य आपण् गणितात बसवून पाहू \nउपक्रमावर लिखाळ जमा करता पाच जण गणितावर लिहित आहेत.\n तर पाहा आपण संख्यांचा वापर करून त्या एक मेकांत मिसळल्या आणि मोठे वाक्य, लहान होउन जास्त माहिती देणारे बनले.\nउदा. लिखाळ १, शैलेश १ म्हणजेच लिखाळ + शैलेश = २ जण\nतेव्हड्यात शाळेची घंटा वाजली.\nआज आकडे आणी बेरिज शिकलो. उद्या पुढचे गुरुजी अजून नवे काही शिकवतील.\n-- (ढ ) लिखाळ.\nबाळबोध म्हणजे नक्की कसे अभिप्रेत आहे तुम्हाला\n०, १ ,२, ३.. कसे लिहायचे यापासून की ते कसे समजून घ्यायचे यापासून\nबेरीज - वजाबाकी कशी करायची यापासून की वर्ग/घन-वर्गमूळ/घनमूळ कसे काढायचे यापासून\nनक्की अभिप्रेत अर्थ कळल्यास नीट प्रतिसाद देता येईल असे वाटते.\nतुम्हाला जे लिहायचे ते लिहा...\nअसा विचार करा कि उद्या शाळेत शिकणारी मुले उपक्रम् पाहातील कारण येथे सहज सोप्या भाषेत लिहिलेले गणिताचे बरेच काही आहे म्हणून..\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\nबघते कितपत जमतंय मला ते..\nमी अजमावलेले काही उपाय देत आहे -\nनुकतीच शाळेत जाऊ लागलेली मुले असतात त्यांना गणित शिकवायला कधीही पाटी-पेन्सिल/वही-पेन वगैरे घेऊन बसायचे नाही.. त्यांचा चेहरा खट्टू होऊन भुवया वक्र होतात कारण त्यांची दोस्तमंडळी बाहेर मैदानात मस्तपैकी खेळ खेळत असतात. अशावेळेस सर्व मुलांना एकत्र बसवून एखाद्या गंमतशीर खेळातून त्यांचा अभ्यास घेता आला तर उत्तम परिणाम साधता येतो.\nदोरीच्या उड्या - अगदी लहान मुलांसाठी ५ उड्यांची एक भेंडी आणि थोड्याशा मोठ्यांसाठी १० उड्यांची, २५ उड्यांची, ५० उड्यांची, १०० उड्यांची... असे करत जावे. एकेक उडी मारताना आपोआप मनातल्या मनात प्रत्येकाकडूनच १,२,३ आकडे मोजले जातात आणि अभ्यासही होतो आणि खेळही हाच प्रकार झोक्यांचा करता येतो..\nआकडे लिहायचे कसे हे शिकवण्यागोदर ते असतात कसे हे शिकवावे. त्यांचा आकार त्यांच्या मनात पूर्णपणे रुजल्यावर ते गिरवणे त्यांना सोपे जाते. आकडे 'असतात कसे' हे शिकवण्यासाठी आकड्यांच्या चकल्या/कडबोळी बनवावीत. चकल्या आवडत नसतील तर छोट्याछोट्या जिलब्या बनवाव्यात. या मेजवानीची छोटीशी ताटली घेऊन आकडे शिकवावेत. '१' आकड्याची चकली घेऊन 'हा आकडा कोणता रे' असे विचारावे. छोट्याने 'एक' उत्तर दिल्यास तीच चकली उलट करून दाखवावे आणि 'आता' असे विचारावे. छोट्याने 'एक' उत्तर दिल्यास तीच चकली उलट करून दाखवावे आणि 'आता' असे विचारावे. उत्तर 'नऊ' असे मिळाल्यास उलट एक आणि नवातला फरक समजवून सांगावा. उत्तर् चुकीचे सांगितल्यास बोनस चकली नाही मिळणार.. आणि बरोबर उत्तर दिल्यास मिळेल अशी काहितरी मेख ठेवावी.. हे सर्व अभ्यास करून घेतोय या धाटणीवर न होता - ताई/दादा/आई/बाबाने केलेला घोटाळा सोडवायला मदत करतोय अशा धरतीवर घेतले गेल्यास उत्तम प्रतिसाद मिळतो.\n(आत्ता दिल्यात त्या जर आवडणेबल/उपयुक्त असल्या तर ) वेळ मिळेल तसा आणखीन युक्त्या इथे लिहित राहिनच.\nहे सुद्धा चालेल. तसेच. गणिताचे काही प्राथमिक ज्ञान जे आपल्याला आहे. पण पुढे मागे, उपक्रमावर वाच जमले तर. असे सांगायला बरे पडेल असे काही लेख पण चालतील.\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_12.html", "date_download": "2018-04-21T07:49:17Z", "digest": "sha1:2XABHKYPEVQ7YMVA37VFIHCF5FODWTW4", "length": 5110, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: शांत राहू नको सांग तू", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nशांत राहू नको सांग तू\nशांत राहू नको सांग तू\nपाहिजे तर जरा भांड तू\nमी दिवस रूक्ष कंटाळला\nशांत अन् सोवळी सांज तू\nमी व्यथांचीच गर्दी जुनी\nअन सुखाची नवी रांग तू\nउत्तरे जर हवी नेमकी\nप्रश्नही नेमका मांड तू\nसूर भजनातला तीव्र मी\nसाधते सम अशी झांज तू\nभव्य अंगण मनाचे खुले\n ये जरा .. सांड तू\nस्वैर मोकाट माझ्या मना\nदावणीला तुझ्या बांध तू\nआज येईन मी थांब तू\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/elections-attributed-decision-shut-notes-15946", "date_download": "2018-04-21T07:29:35Z", "digest": "sha1:S7BT3WHX33DLDHGVVIAWNYMMAFKULKQT", "length": 10638, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Elections attributed the decision to shut the notes' ‘निवडणुकांमुळेच नोटा बंदचा निर्णय’ | eSakal", "raw_content": "\n‘निवडणुकांमुळेच नोटा बंदचा निर्णय’\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nलखनौ - काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालणे हा त्यावरील कायमचा उपाय नाही, असे सांगून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा निर्णय आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने घाईगडबडीने घेतला असल्याची टीका बुधवारी केली.\nहा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी संसदेत या विषयावर चर्चा करायला हवी होती. आम्हीही काळ्या पैशाच्या विरोधात आहोत. पण पाचशे-हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करणे हा त्यावरील कायमस्वरूपी उपाय नाही, असे त्यांनी सांगितले.\nलखनौ - काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालणे हा त्यावरील कायमचा उपाय नाही, असे सांगून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा निर्णय आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने घाईगडबडीने घेतला असल्याची टीका बुधवारी केली.\nहा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी संसदेत या विषयावर चर्चा करायला हवी होती. आम्हीही काळ्या पैशाच्या विरोधात आहोत. पण पाचशे-हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करणे हा त्यावरील कायमस्वरूपी उपाय नाही, असे त्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nकिम जोंग यांचा अण्वस्त्र परीक्षण न करण्याचा निर्णय ही आनंदाची बातमी - ट्रम्प\nवॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील...\nदक्षिण आशियाई देशांत यंदा दमदार मॉन्सून\nपुणे - दक्षिण आशियाई देशांमधील बहुतांश भागात यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) दमदार बरसतील,...\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nबेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज उद्‌ध्वस्त\nमुंबई - ठाण्यातील दोन ठिकाणी बेकायदा सुरू असलेले टेलिफोन एक्‍स्चेंज दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्‌...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/11/17/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-21T07:36:17Z", "digest": "sha1:6LQBHPZLOGTBFX3KCHVKR4ZAPAQPO4SU", "length": 7919, "nlines": 143, "source_domain": "putoweb.in", "title": "या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा… Part 3", "raw_content": "\nया प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा… Part 3\nफ़क्त हुशारच उत्तर देऊ शकतील…\nतुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात.\nएकूण अंतर 175 km आहे.\nगाडीचा वेग 60 km/h आहे.\nपेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.\nगाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत.\nप्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे \nप्रश्न नीट वाचा उत्तर सापडेल बघा निट विचार करा…\n← जस्टीस लीग हिंदी मध्ये रिलीज होणार होती त्याचे काय\n2 thoughts on “या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा… Part 3”\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/nilesh-rane/", "date_download": "2018-04-21T07:25:40Z", "digest": "sha1:RJ2COJGUSUIWUVOAOCEBENKRI4KTQ4MG", "length": 1853, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Nilesh Rane – Pune News Network", "raw_content": "\n‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे\nMay 27, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन, राजकीय 0\nसोलापूरमधील ‘मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात’ आमदार नितेश राणे यांचे चिथावणीखोर वक्तव्य… पुणे न्यूज नेटवर्क : बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई नाचल्याचं दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो, मात्र मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट 80 कोटी कमावतो तरिहि मराठा समाज शांत कसा असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T07:28:24Z", "digest": "sha1:3HC3GURSD55OGZ2TJJVEAVFFVJJXRUJI", "length": 6435, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम रोवन हॅमिल्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव विल्यम रोवन हॅमिल्टन\nजन्म ऑगस्ट ४, १८०५\nमृत्यू सप्टेंबर २, १८६५\nराष्ट्रीयत्व आयरिश, स्कॉटिश मूळ\nकार्यक्षेत्र गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र\nकार्यसंस्था ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन\nप्रशिक्षण ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक जॉन ब्रिंक्ले\nसर विल्यम रोवन हॅमिल्टन (ऑगस्ट ४, १८०५:डब्लिन, आयर्लंड - सप्टेंबर २, १८६५:डब्लिन, आयर्लंड) आयरिश गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होता. ऑप्टिक्स, गतिकी, बीजगणित या विषयांमध्ये त्याने मोलाची कामगिरी केली. क्वाटर्नियनवरील संशोधनाबद्दल त्याला प्रामुख्याने ओळखले जाते. त्याखेरीज त्याचे हॅमिल्टोनियनवरील संशोधन पुंज यामिकाच्या विकासास चालना देणारे ठरले.\nइ.स. १८०५ मधील जन्म\nइ.स. १८६५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/10/blog-post_23.html", "date_download": "2018-04-21T07:44:30Z", "digest": "sha1:JMFIWPD7D2YMKU464TNWYVMDX5Q6MZNQ", "length": 6031, "nlines": 90, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नाही विसरता येत..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३\nलाल-तांबडीशी वाट, तिचा हिरवळी थाट\nओल्या काजूचा सुवास, एक तुरटसा घास\nभिडे आभाळाला माड, वारा सळसळ द्वाड\nशुभ्र सुरंगीच्या कळ्या, फ़ुले सांडती पोफ़ळ्या\nत्यास सांगा काय म्हणू, किती ओढून मी आणू\nमन राही भटकत, नाही विसरता येत..\nओल्या पायाखाली वाळू, लागे सरकाया हळू\nएक लाट अल्लडशी, घाली लोळण पायाशी\nफ़ेन फ़ुलांचा ग साज, माळे सागराची गाज\nघेत शिंपले ओट्यात, चाल चालावी ताठ्यात\nफ़ेन फ़ुलांच्या ग परी, भास-आभासांच्या सरी\nपिंगा घालती उरात, नाही विसरता येत..\nगाभुळले बालपण, उन्ह-पावसाचे क्षण\nझिम्मा पावसाचा नवा, ओल्या हवेचा गारवा\nबांधावर भातुकली, परसात नाटुकली\nपडवीत झरझर, कडीपाट करकर\nक्षण गेले निसटून , वाकुल्या ग दाखवून\nअता झाली अशी गत, नाही विसरता येत..\n२३ नोव्हेंबर, २०१३ रोजी १२:११ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/meat-shortage-reaches-amu-students-say-mess-fee-may-go-37634", "date_download": "2018-04-21T07:27:19Z", "digest": "sha1:ZCPBVQTC57TH2VVGUPGV6FOF27CQUG6A", "length": 13197, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Meat shortage reaches AMU, students say mess fee may go up अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मेसमधून मटण गायब! | eSakal", "raw_content": "\nअलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मेसमधून मटण गायब\nगुरुवार, 30 मार्च 2017\nउत्तर प्रदेश सरकारने अनधिकृत कत्तलखान्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपहारगृहातून मटण गायब झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. शिवाय, चिकन आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने मेसचे दर वाढण्याची चिंताही व्यक्त केली आहे.\nअलिगढ - उत्तर प्रदेश सरकारने अनधिकृत कत्तलखान्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपहारगृहातून मटण गायब झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. शिवाय, चिकन आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने मेसचे दर वाढण्याची चिंताही व्यक्त केली आहे.\nअलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मेसमध्ये यापूर्वी आठवड्यातून दोन वेळा मटण देण्यात येत होते. मात्र गेल्या आठवडाभर केवळ शाकाहारी पदार्थच देण्यात येत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना एएमयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष फैझल हसन म्हणाला, \"गेल्या सहा-सात दिवसांपासून मटणाचा कोणताही पदार्थ देण्यात आलेला नाही. सर्वांत मोठी चिंता म्हणजे या सर्व प्रकारामुळे मेसचे दर वाढण्याची भीती आहे. चिकनच्या किंमती 120 रुपये प्रतिकिलोवरून 220 रुपयांवर पोचल्या आहेत. तर, भाज्यांचे दरही वाढले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. कत्तलखाने बंद केल्यामुळे ज्या लोकांचे निर्वाहाचे साधन बंद झाले आहे, त्यांची अडचण सोडविण्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा विचार करत आहोत', असेही हसन पुढे म्हणाला.\nविद्यार्थ्यांना गेल्या आठवड्याभरापासून शाकाहारी जेवण देण्यात येत आहे. या बाबत बोलताना विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी ओमर पीरजादा म्हणाले, \"हा तात्पुरता प्रश्‍न आहे. आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत. मटणाची किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही ही (शाकाहारी जेवण) तात्पुरती सोय केली आहे.'\nया प्रकरणी कुलगुरुंनी हस्तक्षेप करावा, यासाठी एएमयूने त्यांना पत्रही लिहिले आहे. त्यावर \"विद्यापीठात कत्तलखाना नसतानाही विद्यापीठातील 19 उपहारगृहांमध्ये दररोज 500 किलो मटण पुरवावे असे म्हणण्यात काही अर्थ नाही', असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nकिम जोंग यांचा अण्वस्त्र परीक्षण न करण्याचा निर्णय ही आनंदाची बातमी - ट्रम्प\nवॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील...\nकुख्यात गुंड अबू सालेमला लागले लग्नाचे वेध\nनवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला...\nशौचालय आले दारी पण, पाण्याअभावी लोटापरेडची सुटेना वारी\nयेवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/retired-supreme-court-judge-vikas-sirpurkar-reaction-on-sc-judge-press-conference-1615456/", "date_download": "2018-04-21T07:43:29Z", "digest": "sha1:K7VOXV3NV4DZFUHAMTYFBCZPS4TBI4HK", "length": 29441, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Retired Supreme Court judge Vikas Sirpurkar reaction on sc judge press conference | जनतेपर्यंत जाण्याचा हेतू काय? | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nजनतेपर्यंत जाण्याचा हेतू काय\nजनतेपर्यंत जाण्याचा हेतू काय\nआज जे झाले ते अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. मतभेदाचे हे प्रकरण या थरापर्यंत यायला नको होते.\nसर्वोच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)\nआज जे झाले ते अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. मतभेदाचे हे प्रकरण या थरापर्यंत यायला नको होते. यात सामंजस्याने तोडगा निघायला हवा होता. चार न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद तर घेतली, पण त्याचे फलित काय असे प्रश्न जनतेसमोर नेऊन तोडगा थोडीच निघू शकतो. त्यामुळे या भूमिकेचे फलित काय, असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होतो. मतभेदाचे मुद्दे सार्वजनिक करून निकाली निघत नसतात. कामकाज वाटपाचे अधिकार निश्चितच मुख्य न्यायमूर्तीना आहेत. त्याबद्दल आक्षेप असेल तर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. तसे न करता जनतेपर्यंत जाण्याचा हेतू काय असे प्रश्न जनतेसमोर नेऊन तोडगा थोडीच निघू शकतो. त्यामुळे या भूमिकेचे फलित काय, असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होतो. मतभेदाचे मुद्दे सार्वजनिक करून निकाली निघत नसतात. कामकाज वाटपाचे अधिकार निश्चितच मुख्य न्यायमूर्तीना आहेत. त्याबद्दल आक्षेप असेल तर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. तसे न करता जनतेपर्यंत जाण्याचा हेतू काय मला तरी हा अहंकाराचा मुद्दा वाटतो. सर्वोच्च न्यायालयात कामकाज वाटपाचा निर्णय सामूहिकरित्या घेण्याची पद्धत कधीच अस्तित्वात नव्हती. उच्च न्यायालयातसुद्धा अशी पद्धत नाही. मी कोलकाता उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती असताना आधी राजकारणात असलेल्या व नंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष झालेल्या एका व्यक्तीने या मुद्यावरून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मी त्याला बळी पडलो नाही. सर्वोच्च न्यायालयात मतभेद होतच नाहीत, असे नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. न्यायमूर्तीच्या संपत्तीचे विवरण सार्वजनिक करण्यावरून असेच मतभेद झाले होते. काही या मुद्याच्या समर्थनात होते तर काहींनी विरोध केला होता. अखेर सर्व न्यायमूर्तीनी एकत्र बसून यावर तोडगा काढला. तसे या प्रकरणातसुद्धा घडू शकले असते. मात्र ते होण्याआधीच हा वाद चव्हाटय़ावर आणला गेला. या प्रकरणात मुख्य न्यायमूर्तीचे सुद्धा काही प्रमाणात चुकले आहे. त्यांनी सर्वाना विश्वासात घेऊन कामकाज चालवणे अपेक्षित आहे. काही विशिष्ट लोकांना घेऊन कामकाज चालवले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कोर्ट क्र. १’ मध्ये ज्येष्ठ न्यायमूर्तीच बसतात. आता मात्र काही कनिष्ठांना संधी मिळाली आहे. हा प्रकार योग्य नाही. कामकाजाचे वाटप करताना मुख्य न्यायमूर्ती त्यांच्या सहकाऱ्यांचा त्या त्या क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव लक्षात घेतात. कुणाचा कर प्रकरणे हाताळण्याचा अनुभव दांडगा असतो, तर कुणी राज्यघटनेचा जाणकार असतो. कामकाज ठरवताना आजवर हीच पद्धत अंमलात आणली गेली आहे. त्याला तडा जाणे अतिशय दुर्दैवी आहे. कामकाज वाटपाचा अधिकार मुख्य न्यायमूर्तीना आहे, हे निर्विवाद सत्य असले तरी आज जे घडले ते घडायला नको होते.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nन्या. विकास शिरपूरकर, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे न्यायपालिकेच्या प्रतिमेला तडा जात नाही. न्यायालयीन कामकाजात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी ते दोन महिन्यांपूर्वी सरन्यायाधीशांसमोर गेले होते. एका खंडपीठाचे काम काढून दुसऱ्या पीठाकडे सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांना आहेत. मात्र, असे केल्याने अनेक प्रश्र उपस्थित होतात. त्या प्रश्रांची उकल करण्यासाठी चार न्यायमूर्तीनी सरन्यायाधीशांना विनंती केली असेल व त्यानंतरही प्रश्र सुटले नसतील किंवा त्यांना उत्तर मिळाले नसेल, तर न्यायमूर्तीनी लोकांसमोर जाण्याचा निर्णय घेणे योग्य आहे. कोणत्याही परिस्थितीत न्यायमूर्ती कार्यकारी मंडळ किंवा कायदेमंडळाकडे जाऊ शकत नाही. शिवाय राष्ट्रपतींनाही मर्यादित अधिकार असून ते सरन्यायाधीशांना हितोपदेश करू शकत नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्र न्यायपालिकेची प्रतिमा अबाधित राहावी आणि राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारतीय नागरिकच खरा शासक असल्याने त्यांच्यासमोर एखाद्या व्यवस्थेसंदर्भातील उणिवा ठेवणे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे न्यायमूर्ती किंवा न्यायपालिकेची प्रतिमा अजिबात मलिन होत नाही\n– अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ता, महाराष्ट्र\n‘फुल कोर्ट मीटिंग’चा पर्याय का स्वीकारला नाही\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना न्यायालयाच्या अंतर्गत कारभारासंदर्भात काही समस्या किंवा प्रश्न भेडसावत असतील आणि त्यांच्यावर सरन्यायाधीश निर्णय घेत नसेल, तर त्यांना ‘फुल कोर्ट मीटिंग’चा पर्याय उपलब्ध होता. यात त्यांना सर्व न्यायमूर्तीसमोर हा प्रश्न उपस्थित करता आला असता. मात्र, असे न करता प्रसार माध्यमांसमोर प्रश्न मांडणे संयुक्तिक नाही. ही घटना भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे. यानंतर उच्च न्यायालयांमधील न्यायमूर्तीही हाच मार्ग निवडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी टाकलेले पाऊल अयोग्य आहे.\n– जे. एन. पटेल, मुख्य न्यायमूर्ती (निवृत्त), कोलकाता उच्च न्यायालय\nलोकशाही धोक्यात; काँग्रेसची प्रतिक्रिया\nचार ज्येष्ठ न्यायमूर्तीचे वक्तव्य पाहता लोकशाही धोक्यात आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे. या चार न्यायमूर्तीचे वक्तव्य ऐकून आम्हाला चिंता वाटते, अशी ट्विप्पणी काँग्रेसने केली आहे. डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. चार न्यायमूर्तीच्या वक्तव्यानंतर न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची प्रतिक्रिया डाव्या पक्षांनी दिली आहे. लोकशाहीच्या सुरळीत संचालनासाठी तीन स्तंभांमध्ये समन्वय गरजेचा आहे. त्यामुळेच न्यायमूर्तीनी जी भूमिका मांडली आहे त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे. ही घटना गंभीर असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. न्यायपालिकेत केंद्राचा हस्तक्षेप असून ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप ममतांनी केला.\nसोली सोराबजी यांची चार न्यायाधीशांबद्दल नाराजी\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेतील अडचणी जाहीर करण्याबाबत माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेने मी अत्यंत अस्वस्थ झालो आहे. या चार न्यायमूर्तीनी हे करायला नको होते. त्याचे न्यायव्यवस्थेवर गंबीर परिमाम होतील, असे मत सोराबजी यांनी येथील स्थानिक दूरचित्रवाणीवर व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेतील अडचणी मांडल्या. तसेच त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे म्हटले. त्यावर सोराबजी यांनी नाराजी व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nजनतेची ान ी मिळविण्याचा प्रयत्न पण जनता ह्यांना चांगलीच ओळखून आहे कि गुन्हा जरी सारखा असला तरी गुन्हेगार कोण आहे हे पाहून हे निकाल देतात अगदी वेगवेगळे ......शिवाय गुन्हा सिधद झाल्यावर शिक्षा ठोठावण्यास मध्ये बरेच दिवस घेतात .....तसेच कोट्यवधी केसेस पडून आहेत ...जास्त करून सामान्य जनतेच्या ...... तेव्हा जनतेच्या व्यथाही ह्याबाबत काय असतात ते त्यांनी अनुभवले म्हणून आता जनतेच्याही व्यथा दार करण्याचे प्रयत्न ते करतील हीच आशा जनतेस आहे\nउघडपणे पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्य न्यायाधीशाबरोबर बोलण्यासाठी मागणी करणे आवश्यक होते त्या ऐवजी एकदम पत्रकारांसमोर जाणे हे न्यायव्यवस्थेमधील प्रश्न किंवा भांडण चव्हाट्यावर आणणे आणि सर्व राजकीय पुढार्यांना आणि न्याय व्यवस्थेच्या बाहेरील लोकांना उगीच टीका करण्यास आणि न्याय खात्यातील लक्तरे जनतेसमोर आणणे हे वर्तन बेशिस्तीचे आणि म्हणून असभ्यतेचे व अशोभनीय झाले.\nसिनियर यासाठी ज्येष्ठ शब्द योग्य आहे कारण तो कालदर्शक आहे पण त्याच्याविरुद्ध मागून आलेला या अर्थी कनिष्ठ शब्द वापराने अयोग्य आहे कारण कनिष्ठ हा प्रामुख्याने दर्जादर्शक शब्द आहे. या चार न्यायमूर्तीनी अहं मुळे तो त्या अर्थानेच वापरला आहे. जर त्यांना अभिप्रेत अर्थाने पहिल्या पाच नंतरचे सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश 'कनिष्ठ' असतील तर ते मुळात सुप्रीम कोर्टापर्यंत पोचलेच कसे आणि ह्या 'कनिष्ठ' न्यायमूर्तींची संख्या ऐशी टक्के आहे म्हणजे सुप्रीम कोर्टातले ऐशी टक्के खटले 'कनिष्ठ' म्हणजे दर्जाहीन न्यायमूर्तींकडून चालवले जातात असे म्हणावे लागेल. हे म्हणणे चूक असेल आणि ह्या 'कनिष्ठ' न्यामूर्तींकडे आवश्यक ते कायदेविषयक ज्ञान आणि न्यायबुद्धी असेल तर सरकारसंबंधी खटले किंवा लोया मृत्यू प्रकरणाचा खटला यात ते योग्य निकाल देतील. पण या चौघांना योग्य निकाल नको असून सरकारविरुद्ध निकालच हवा आहे. त्यांनी आपली अन्यायी भूमिका समोर मांडल्याने त्यांना त्वरित नारळ देण्यात यावा. आणि त्यांचे यापूर्वीचे २-३ वर्षातील निकाल तपासून पाहावे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/02/blog-post_14.html", "date_download": "2018-04-21T07:47:01Z", "digest": "sha1:J5YONUTZ6DXHYOWJGPL353AKQ6FJEQHB", "length": 5312, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मंदिरी गर्भात तू, पडवीत मी!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३\nमंदिरी गर्भात तू, पडवीत मी\nराहते हल्ली म्हणे मस्तीत मी..\nआज आहे नेमकी शुद्धीत मी\nवेगळे अस्तित्व होते का मला\nनेहमी होते तुझ्या अंकीत मी\nओळखूनी पायरी मी वागले\nमंदिरी गर्भात तू, पडवीत मी\nना कधी जमले कुणा फ़टकारणे\nसांग ना आणू कसे वृत्तीत मी\nतो पुन्हा येईल ना माझ्याकडे\nका अशी असते सदा धास्तीत मी\nजीवना होते तुझी आश्रीत मी\nचालले आहे जसे.. आहे बरे\nराहते माझ्या मना पढवीत मी\nभेट ना मज त्या ठिकाणी तू पुन्हा\nहीच इच्छा ठेवली यादीत मी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/maharashtra-prisons-recruitment/", "date_download": "2018-04-21T07:41:32Z", "digest": "sha1:EY5IT2TNZP5254I4WCVDMD4HK5DLB66C", "length": 11972, "nlines": 215, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध पदांच्या भरती (Maharashtra Prison Department Recruitment)", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध पदांच्या भरती (Maharashtra Prison Department Recruitment)\nमहाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध पदांच्या भरती (Maharashtra Prison Department Recruitment)\nमहाराष्ट्र कारागृह विभाग (Maharashtra Prison Department) मध्ये रिक्त 24 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.\n1 सामाजिक कार्यकर्ता (Social Worker )\nसामाजिक कार्यकर्ता (Social Worker )\nयेरवडा, नाशिकरोड, औरंगाबाद, नागपूर मध्यवर्ती कार्यालय, तळोजा मध्यवर्ती कारागृह\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nएम एस डब्लू (MSW)\nREAD टाटा मोटर्स मध्ये विविध पदांच्या 4050 जागांसाठी भरती\n3 वर्षाचा गुन्हेगारी व न्यायव्यवस्थेतील कार्याचा अनुभव प्राधान्याने\nनाशिक, नागपूर, औरंगाबाद -1, व पुणे, तळोजा -1\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nएम एस डब्लू (MSW)\n5 वर्षाचा न्यायव्यवस्था व समन्वयक पदाचा अनुभव प्राधान्याने\nकारागृह महानिरीक्षक कार्यालय, पुणे व प्रवास करणे अपेक्षित\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nएम एस डब्लू (MSW)\nपदाच्या कार्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव प्राधान्याने\nREAD राष्ट्रपती सचिवालय (President's Secretariat) मध्ये विविध पदांची भरती\nकारागृह महानिरीक्षक कार्यालय, पुणे व प्रवास करणे अपेक्षित\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nअर्थशास्त्र/सांख्यिकी/ लोकसंख्या शास्त्र / डेव्हलोपमेंट स्टडीस मधील पदव्यूत्तर पदवी किंवा समकक्ष\nपदाच्या कार्याचा किमान 3-4 वर्षाचा अनुभव प्राधान्याने\nकारागृह महानिरीक्षक कार्यालय, पुणे व प्रवास करणे अपेक्षित\nआवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक:\nकामाचा अनुभव : 3 वर्षाचा वित्तीय कामाचा अनुभव\nREAD Border Road Organisation (BRO) मध्ये विविध तांत्रिक पदांच्या भरती\nउमेदवाराने कारागृह विभागाच्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, जुनी मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे – 411 001 या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.\nअर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2016\nवरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा\nपश्चिम क्षेत्र, येरवडा , पुणे\nPosted in Government Jobs, औरंगाबाद, नागपुर, पुणे, महाराष्ट्र\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nPrevious Post: नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)मध्ये विविध पदांच्या भरती\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T07:50:46Z", "digest": "sha1:WG2OJWIQQM5DABTHEIHMUV7YBSWF24BB", "length": 9280, "nlines": 110, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नको पुसू तू,...... वेडा तुझा!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १८ मे, २०११\nनको पुसू तू,...... वेडा तुझा\nमराठी कविता समुहाच्या 'कविता एक अनुवाद अनेक' या उपक्रमांतर्गत अनुवादित रचना.\nमाझ्या गझला-कविता सार्‍या तुझीच रूपे असती\nकधी सूर तक्रारीचा, कधी प्रीत गीते असती\nआज वाहतो तुजला सारे क्षण मी सोनेरी\nआठवतील तुज आयुष्याच्या एका वळणावरी\nलेऊन दुलई श्वासांची, मग शब्द जागे होती\nएकांती त्या परीकथांची रास रंगवून जाती\nअनेक होती गहिरी दु:खे तू दिलेल्या जखमांपरी\nशोधत होती अनेक दु:खे आयुष्याच्या वाटेवरी\nघेऊन आलो रेत व्यथेची, घालण्याला तव पदरी\nतव स्पर्शाने रंगुन जाते व्यथा माझी मेंदीपरी\nतप्त निखारे भिजून जाती, हसती घाव फ़ुलापरी\nतुझीच आहेत फ़ुले नि जखमा, अस्तित्वाच्या आठवणी\nतुलाच घे ही दु:ख विराणी आणिक माझी सुरेल गाणी\nअवघा काळ तो तुझाच आता जगलो जे मी क्षणोक्षणी\nकोणी होता एक कवी जो गाई वेड्यावाणी\nराजा जैसा थाट तयाचा जीवन फ़किरावाणी\nरूसली आस मनाची त्याच्या, रूसल्या नशिबावाणी\nनको पुसू तू, वेडा तुझा कधीच हरवून गेला गं\nनसेल भले फ़रहाद तरी तो पहाडाशी लढला गं\nवार करूनी स्वत:वरी तो जखमी होऊन पडला गं\nये मेरी गज़लें, ये मेरी नज़्में, तमाम तेरी हिकायतें हैं\nये तज़्कीरें तेरी लुत्फ़ के हैं, ये शेर तेरी शिकायतें हैं\nमैं सब तेरी नज़र कर रहा हूँ, ये उन ज़मानों की सतें हैं\nजो ज़िंदगी के नए सफ़र में तुझे किसी रोज़ याद आएँ\nतो एक एक हर्फ़ जी उठेगा, पहन के अन्फ़ास की कबाएँ\nउदास तनहाईयों के लम्हों में नाच उठेगी ये अप्सराएँ\nमुझे तेरी दर्द के अलावा भी और दुख थे, ये जानता हूँ\nहज़ार ग़म थे जो ज़िंदगी की तलाश में थे, ये जानता हूँ\nमुझे खबर है की तेरे आँचल में दर्द की रेत छानता हूँ\nमगर हर एक बार तुझको छू कर ये रेत रंग-ए-हीना बनी है\nये ज़ख्म गुलज़र बन गए हैं, ये आहें-सोज़ाँ घटा बनी है\nऔर अब ये सारी मता-ए-हस्ती, ये फूल, ये ज़ख्म सब तेरे हैं\nये दुख के नौहे, ये सुख के नग्में, जो कल मेरे थे, अब तेरे हैं\nजो तेरी कुरबत, तेरी जुदाई में कट गए रोज़-ओ-शब तेरे हैं\nवो तेरा शायर, तेरा मुग़न्नी, वो जिस की बातें अजीब सी थी\nवो जिस के अंदाज़ ख़ुसरो-वाना थे और अदाएँ गरीब सी थीं\nवो जिसके जिने की ख़्वाहीशें भी खुद उसके अपने नसीब सी थीं\nन पुछ उसका की वो दिवाना बहूत दिनों का उजड चुका है\nवो कोहकन तो नहीं था, लेकीन कडी चट्टानों से लड चुका है\nवो थक चुका है और उस का तेशा उसी के सीने में गड चुका है...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:24:53Z", "digest": "sha1:ZR3HVWOHD527FMLA6TTOCA3S7VSNWCTI", "length": 5983, "nlines": 109, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नगर विकास विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे\nवैशिष्टय़पूर्ण योजने अंतर्गत निधी वितरीत करणे तसेच प्रशासकीय मान्य़ता देणे\nलोकसभा, विधानसभा, विधानपरिषद तारांकीत / अतारांकीत प्रश्नांची माहिती\nसंत गाडगेबाबा नागरी स्व़च्छ़ता अभियान, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्व़च्छ़ महाराष्ट्र अभियान, घनकचरा व्य़वस्थापन अंमलबजावणी, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना\nनगर परिषद संदर्भात न्यायालय व उच्च़ न्यायालय प्रकरणामध्ये शासनाच्या वतीने उत्त़रे देणे बाबतनस्ती\nमहाराष्ट्र नगरपरिषद औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 44 अन्व़ये दाखल प्रकरणामध्ये कार्यवाही करणे\nनगर परिषदेच्या नियमबाहय व बेकायदेशीर ठरावांच्या अंमल बजावणीला कलम 308 अंतर्गत प्रकरणामध्ये कार्यवाही करणे\nन.प.चे वार्षिक अंदाज पत्रकास मंजूरी देणे\n10व्या/11व्या/12व्या/13व्या वित्त़ अनुदाना अंतर्गत कामांना प्रशासकीय मान्य़ता देणे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2018-04-21T07:46:34Z", "digest": "sha1:JBCZEQH2BHTRAEP22KXACAD76RD5UH4I", "length": 29511, "nlines": 257, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: संपादकीय", "raw_content": "\nप्रभातसमयी उषासूक्त अन् संध्यासमयी शुभंकरोती\nमनामनाचे हंस विहरती संस्कारांचे वेचत मोती\nतमातून तेजोवलयाची वाटचाल साजरी कराया\nरसिकांसाठी उजळविल्या या साहित्याच्या दीपज्योती\nदिवाळी, उल्हासाचा, उत्साहाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा अभंग ठेवा घेऊन येणारा उत्सव. वसुबारसेला सवत्स धेनूचं पूजन करून सुरुवात होते या प्रकाशयात्रेची ती थेट यमद्वितीयेपर्यंत. शांत, मंद तेवणार्‍या सोज्वळ पणत्या, फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, स्वादिष्ट, रुचकर फराळाची रेलचेल, नवनवीन खरेदी म्हणजे दिवाळी. हो, खरंच इतकीच असते दिवाळी मी काही विसरत तर नाही ना छे ही तर अर्धवट ओळख झाली दिवाळीची. अहो, मराठी माणसाची दिवाळी साहित्याशिवाय कशी पुरी होईल म्हणूनच तर वाचनवेड्या मराठी माणसाला उत्सुकता असते दिवाळी अंकांची. जसे ठेवणीतले कपडे, अलंकार, शोभेच्या वस्तू दिवाळीच्या निमित्तानं दृष्टीस पडतात, तसंच ठेवणीतलं, खास राखीव साहित्य दिवाळी अंकांनी जपलेलं असतं. आपल्या पिढ्यानपिढ्या दिवाळी अंकांच्या मोहिनीत गुंगल्या आहेत. गेल्या काही वर्षांत जसा आंतरजालाचा प्रचार आणि प्रसार वाढला, तसे कितीतरी जालीय दिवाळी अंक आपल्याला एका टिचकीसरशी झटपट वाचायला मिळू लागले.\nजालरंग प्रकाशन ही साहित्यासाठी झपाटलेल्या काही सुहृदांची कल्पना. २००९ मधे \"शब्दगाऽऽरवा\" हा हिवाळी विशेषांक काढून या संस्थेनं आपली मुहूर्तमेढ रोवली, आणि आजचा हा दीपज्योती२०११ या संस्थेचा १०वा अंक आजवर शब्दगाऽऽरवा २००९-१०, हास्यगाऽऽरवा [होळी विशेषांक] २०१०-११, ऋतू हिरवा [पावसाळी विशेषांक] २०१०-११, जालवाणी [ध्वनिमुद्रित साहित्य] २०१०-११, दीपज्योती [दिवाळी अंक] २०१० असे तब्बल ९ अंक दोन वर्षांत आम्ही रसिकार्पण केले. हा दहावा अंक म्हणजे विविध साहित्यप्रकाराने रंगलेलं इंद्रधनुष्य आजवर शब्दगाऽऽरवा २००९-१०, हास्यगाऽऽरवा [होळी विशेषांक] २०१०-११, ऋतू हिरवा [पावसाळी विशेषांक] २०१०-११, जालवाणी [ध्वनिमुद्रित साहित्य] २०१०-११, दीपज्योती [दिवाळी अंक] २०१० असे तब्बल ९ अंक दोन वर्षांत आम्ही रसिकार्पण केले. हा दहावा अंक म्हणजे विविध साहित्यप्रकाराने रंगलेलं इंद्रधनुष्य कथा, कविता, गझल, विडंबन, ललित, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, व्यक्तिचित्रण, वैचारिक, प्रवासवर्णन, छायाचित्रण, पुस्तक परिचय, चमचमीत पाककृती, विविध साहित्याचं अभिवाचन असं भरघोस रंगतदार साहित्य, थोडक्यात \"जो जे वांछील तो ते लाहो\" अशा स्वरूपाचा हा अंक रसिकांपर्यंत पोहोचविण्यात आमच्या संपादकीय तसंच तंत्रज्ञ चमूचा फार मोठा वाटा आहे. आपलं उत्तमोत्तम साहित्य या अंकासाठी पाठविणार्‍या सुहृद साहित्यिकांशिवाय या अंकाचं स्वप्नही पाहणं कठीण होतं. आणि रसिकहो, आपणाशिवाय आमच्या या धडपडीचं कौतुकं कोण करणार कथा, कविता, गझल, विडंबन, ललित, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, व्यक्तिचित्रण, वैचारिक, प्रवासवर्णन, छायाचित्रण, पुस्तक परिचय, चमचमीत पाककृती, विविध साहित्याचं अभिवाचन असं भरघोस रंगतदार साहित्य, थोडक्यात \"जो जे वांछील तो ते लाहो\" अशा स्वरूपाचा हा अंक रसिकांपर्यंत पोहोचविण्यात आमच्या संपादकीय तसंच तंत्रज्ञ चमूचा फार मोठा वाटा आहे. आपलं उत्तमोत्तम साहित्य या अंकासाठी पाठविणार्‍या सुहृद साहित्यिकांशिवाय या अंकाचं स्वप्नही पाहणं कठीण होतं. आणि रसिकहो, आपणाशिवाय आमच्या या धडपडीचं कौतुकं कोण करणार आपली पसंती, आपले अभिप्राय, प्रतिसाद आमच्यासाठी नेहमीच मोलाचे, मार्गदर्शक ठरणारे आहेत. तेव्हा हा सर्वांगपरिपूर्ण, रंगतदार अंक वाचून आपले अनमोल विचार आम्हाला अवश्य कळवावेत. धन्यवाद.\nआपणां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कळावे, लोभ असावा\nया अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nक्रांतीताई, संपादकीय उत्तम जमलंय..\nतुझ्या, देव काकांच्या आणि श्रेयाताईच्या मेहनतीचे हे फळ, मराठी साहित्य विश्वात एक अनोखी मुहूर्तमेढ रोवेल यात शंका नाही. आता अंक वाचायला घेतो. बाह्यरूप, सजावट खूप आवडली.\nसर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा \n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:१३ म.पू.\n प्रमोद देव, क्रांती साडेकर आणि सगळे खुप छान झालाय अंक, अजून वाचतेय.तुम्ही सर्वांनी खुप मेहनत घेतली आहे. खुप खुप अभिनंदन आणि धन्यवादही :)\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:५३ म.पू.\nजोरदार, जोमदार आणि आंतरजालीय विश्वासाठी क्रांतीकारी झालेला दिसतोय दिवाळी अंक.\nसुंदर संपादकीय, उत्तम सजावट आणि लेखक कविंची नामावली पाहता साहित्यही उच्च दर्जाचेच असणार, शंकाच नाही.\nया सारस्वतांच्या मांदियाळीत माझ्या वेड्यावाकड्या आवाजालाही स्थान मिळाले, देवाची लीलाच म्हणावी लागेल याला.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १२:२७ म.उ.\nअंक सर्वांगाने सुंदर झालाय. वरवर चाळला. अजून चकल्या, करंज्या, शेव, चिवडा तयार झाला नाही. तयार झाला की निवांत पाय ताणून देवून वाचतो.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १२:४० म.उ.\nदेवकाका, नेहमीप्रमाणे प्रचंड मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आहे. अप्रतिम झालाय अंक. वाचेन तसं प्रतिसादही देईन त्या त्या लेखनावर.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १२:४१ म.उ.\nअरे हो दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्याच की\nआपणा सर्वांना हि दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १२:४२ म.उ.\nसर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हि दिवाळी आणि नववर्ष सर्वांना आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो हिच शुभेच्छा \nबाकी आपला अंक नेहमीच दर्जेदारच असतो. त्यामुळे ते वेगळे सांगणे नलगे :)\nजसजसे वाचत जाईन तसे अभिप्राय नमुद करेनच\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १:०८ म.उ.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १:२१ म.उ.\nअंकाचं देखणं स्वरूप हे केवळ श्रेयामुळेच शक्य झालंय...श्रेयालाच सगळं श्रेय आहे त्याचं...द्विरुक्ती झाली का\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १:५१ म.उ.\n अंक प्रथमदर्शनी आवडला. क्रांति, तुझी तर ओळ न्‌ ओळ वाचण्यासारखीच अस्तेच. अंकात सहभागी झालेल्या सर्व साहित्यकारांना मन:पूर्वक शुभेच्छा. सध्या इंटरनेटशी लपाछपी सुरू आहे, तेव्हा अंक सवडीने वाचेन व ऐकनदेखील. प्रतिक्रिया अर्थातच देणार अंकाशी संबंधित सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी २:३७ म.उ.\nअंक खूप छान झालाय \nआणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ३:३३ म.उ.\nआणि काका मला संधी दिल्याबद्दल आभार इतरही लेख वाचेनच आणि प्रतिक्रियाही नोंदवेन\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ३:३६ म.उ.\niravati अरुंधती kulkarni म्हणाले...\n छान अंक आहे.... अभिनंदन सर्वांचे\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ३:४३ म.उ.\nअंकातले सर्व विभाग चाळले. संपादकीय छानच झाले आहे. प्राजक्ता म्हात्र्यांची छायाचित्रमालिका खूप आवडली. बाकी विभाग सवडीने वाचेन.\nअंकाच्या पानांची पार्श्वभुमी नयनरम्य (eye pleasing) असायला हवी होती. मोठी चित्र आणि भडक रंग यामुळे वाचनातले चित्त विचलित होते आहे.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ३:४७ म.उ.\n असं वाटतंय इथपर्य़ंत आल्यावरच देवकाका, क्रांति, श्रेया तुमचं मनापासून अभिनंदन देवकाका, क्रांति, श्रेया तुमचं मनापासून अभिनंदन\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:०१ म.उ.\nबझ्झवर अभिनंदन केलंच आहे आता इथेही करते. ह्या अंकाची संपादीका क्रांतीताई तसेच नेहमीच, प्रत्येक अंकाच्या पाठीशी उभी असलेली देका आणि श्रेता जोडगोळी यांचं विशेष अभिनंदन........इतका सुंदर आणि देखणा अंक दिल्याबद्धल दिवाळी शुभेच्छांचा पॉप-अप आवडला. अंक सवडीनंच वाचावा-ऐकावा लागणार आहे. वाचल्यावर प्रतिक्रीया नक्कीच देणार.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:०३ म.उ.\nअंकावर खूप मेहनत घेतलेली दिसतेय.\nहळू हळू वाचेन आणि अभिप्राय देईन.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:१५ म.उ.\nमस्त रंगतदार झाला आहे. वर्गिकरण छान आहे\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ६:२६ म.उ.\nअंक फारच सुंदर झालाय आणि त्यामागची मेहनत जाणवतेय. मी काहीबाही लिहून देवकाकांच्या ताब्यात दिलं. ते इतकं छान स्वरूपात येईल हे माहिती नव्हतं सगळ्यांचं अभिनंदन, आभार आणि दिवाळी शुभेच्छा\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ७:३० म.उ.\nदेवकाका, नेहमीप्रमाणे प्रचंड मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आहे. अप्रतिम झालाय अंक. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हि दिवाळी आणि नववर्ष सर्वांना आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो हिच शुभेच्छा \n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ७:३३ म.उ.\nराकेश दिनेश शेन्द्रे म्हणाले...\nसुमोहक मुख;प्रुष्ठ , प्रान्जळ लेखन , गमतीदार किस्से , इत्यादी गोष्टींनी परीपुर्ण असा अंक .\nहा केवळ \"अंक\" नसुन \"उच्चांक\" आहे .\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ८:०४ म.उ.\nआज तुमचा अंक प्रकाशित झाला. माझ्या व्यापातून वेळात वेळ काढून हा अंक चाळला. जमलेले साहित्य अंकाची शोभा वाढवायचे काम करत आहे. अशीच भरपूर वैविध्यपूर्ण साहित्याची रेलेचेल यापुढच्या हिवाळी अंकात देखील असू द्यावी. तुमच्या टिमने केलेल्या अपार कष्टाचे(रोपट्याचे) आज वडाचे झाड झालेले आहे. माझ्या तुम्हा सर्व साहित्यिक मंडळींना मनापासून दिवाळीकरिता आणि या उपक्रमाकरता घेतलेल्या कष्टाला हार्दिक शुभेच्छा \nमाझ्याच भाषेत लिहायचे तर,\"हा ई अंक लई भारी झालाय\"\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ८:०५ म.उ.\nअप्रतिम झालाय अंक. हळूहळू वाचायला घेतोय.. नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईनच.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ८:२३ म.उ.\nअंक सध्या वर वर चाळला.\nअंकाची मांडणी अतिशय आकर्षक आहे.\nसविस्तर प्रतिसाद मागाहून येतीलच\nज्या सर्वांचा हातभार या अंकासाठी लागला आहेत त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. :)\nसर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा \n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ८:४६ म.उ.\nअगदी डोळ्यात भरण्यासारखा अंक दिसतोय...मेहनत रंग लाई है हळू ह्ळू प्रत्येक लेख वाचून प्रतिसाद अवश्य देईन .\nदिपावलीच्या सर्व लेखक अन वाचकांना लक्ष लक्ष शुभेच्छा \n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी १०:३५ म.उ.\n.. दिवाळी मस्त जाणार आता... एकापेक्षा एक झकास दिवाळी अंक वाचायला मिळताहेत. टीमचे अभिनंदन व आभार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\n२२ ऑक्टोबर, २०११ रोजी १:३० म.पू.\nदिवाळी अंक चाळत आहे. खूपच छान \n२२ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:५७ म.पू.\nसुंदर झालाय काका अंक... तुमचे, क्रांतीताई चे आणि श्रेयाताईचे मन:पुर्वक अभिनंदन\nअंक हळूहळू वाचतेय.... प्रतिक्रीया नोंदवेनच\n२२ ऑक्टोबर, २०११ रोजी ९:२३ म.पू.\nविनायक रानडे (VK) म्हणाले...\nह्या अंकातील कल्पक आणि कलाकार ह्या प्रत्येकाचे मन:पूर्वक अभिनंदन, अंकाची मांडणी छान आहे. श्रेयाचे श्रेय आहे, हे फार ठळक जाणवले. पडद्यामागचे देव दिसले जाणवले.\n२३ ऑक्टोबर, २०११ रोजी १:०५ म.उ.\nखूपच सुंदर दिवाळी अंक ..\n२३ ऑक्टोबर, २०११ रोजी २:१२ म.उ.\nदेव काका अंक खूपच छान झाला आहे. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडला. मला ह्या अंकात लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार\nसर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा\n२३ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:४९ म.उ.\n२४ ऑक्टोबर, २०११ रोजी १२:५६ म.उ.\nसमस्त वाचकांना आणि अंकाच्या सजावटीला दाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद. जालरंगच्या पहिल्या अंकापासून हे काम आवडीने घेतले होते. येणार्‍या प्रत्येक अंकात काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करत होते, कधी जमत होते तर कधी नव्हते. पण प्रत्येक वेळी वाचकांनी भरभरून दाद दिली. सगळ्यात मुख्य म्हणजे ब्लॉगरवर काम करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे आणि देव काकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बरेच काही शिकता आले. पुनश्च सगळ्यांना धन्यवाद आणि नुसतेच कौतुक नको तर चुका दाखवून कानही पकडा ही रसिक वाचकांना विनंती. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा \n२४ ऑक्टोबर, २०११ रोजी २:३७ म.उ.\nअंक खूपच सुंदर सजलाय. 'दिवाळी अंक' वाचण्याची खरच मजा लुटता येतेय.\nसाहित्याचे सर्व प्रकार अगदी लीलया बागडताहेत. मस्त.\nमला ह्या सुंदर अंकात डोकावू द्यायची संधी मिळाली, हे माझे सदभाग्य.\nधन्यवाद. आपणा सर्वांस ही दिवाळी सुख-समाधानाची व भरभराटीची जावो हीच शुभेच्छा.\n२६ ऑक्टोबर, २०११ रोजी २:५१ म.उ.\n३० ऑक्टोबर, २०११ रोजी ७:०६ म.उ.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/07/17104057/mithali-leaves-bharatanatyam-for-cricket.vpf", "date_download": "2018-04-21T08:03:47Z", "digest": "sha1:WORWQPO7KZ2BNLUHP2TTGX5N4VTB32Y2", "length": 12368, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "क्रिकेटसाठी मितालीने सोडले 'भरतनाट्यम' तर आईने सोडली नोकरी..", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nक्रिकेटसाठी मितालीने सोडले 'भरतनाट्यम' तर आईने सोडली नोकरी..\nमिताली राज व तिची आई (संग्रहित फोटो).\nहैदराबाद - भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज आज आपला फॉर्म आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर टीम इंडियाला विश्वचषकाच्या उपांत्यफेरीपर्यंत घेऊन गेली आहे. त्याचवेळी एक प्रश्न समोर येतो की, जर मिताली क्रिकेटपटू नसती तर ती कोण बनली असती व तिचे प्रोफेशन काय असते. या प्रश्नावर मितालीचे वडील दोराई राज यांनी एक मोठा खुलासा केला आहे.\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO : मैदानात धोनीची फटकेबाजी, तर पित्याला...\nमुंबई - चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी\nवॉट्सनची 'रॉयल्स' विरोधात रॉयल खेळी; ठोकले दमदार शतक पुणे - आयपीएलमध्ये राजस्थान\nKKR व KXIP मध्ये आज अटीतटीची लढत, गेल-रसेलमध्ये रंगणार जुगलबंदी कोलकाता - आयपीएल २०१८\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाची महत्त्वपूर्ण बैठक, मात्र कर्णधारपदाचा तिढा कायम मेलबर्न - क्रिकेट\nIPL 2018 : विजयी घौडदौड कायम राखण्याचे कार्तिक-आश्विनसमोर आव्हान कोलकाता - आयपीएल २०१८\nमराठी चाहत्याचे धोनीसाठी 'दे दणादण' रॅप साँग, व्हिडिओ व्हायरल पुणे - भारतीय क्रिकेट\nIPL 2018 DD vs RCB : मैदानात भिडले होते, आज पुन्हा आमने-सामने कोहली-गंभीर बंगळुरू - आयपीएल-११ मध्ये\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/corportor-drive-water-tanker-yavatmal-892696.html", "date_download": "2018-04-21T07:38:26Z", "digest": "sha1:EXWMRAYQ3AHRWWNNJ4XP5BWHN7OSZSUW", "length": 5849, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "पाणीपुरवठ्यासाठी स्वत: नगरसेविकाच चावलतेय पाणी टँकर | 60SecondsNow", "raw_content": "\nपाणीपुरवठ्यासाठी स्वत: नगरसेविकाच चावलतेय पाणी टँकर\nमहाराष्ट्र - 5 days ago\nयवतमाळ शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकेने टँकर सुरू केले आहे. प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, त्यांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका कीर्ती राऊत यांनी स्वत:च टँकरचे स्टिअरिंग हाती घेऊन पाणीपुरवठा सुरू केला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक नागरिक करीत आहेत. शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nबीबीसीच्या वृत्तनिवेदिकेचा गोंधळ; श्रीलंकेच्या अध्यक्षांना म्हटलं मोदी\nबीबीसीच्या एका वृत्तनिवेदिकेचा राष्ट्रकुल बैठकीचे वृत्तनिवेदन करताना गोंधळ उडाला. यामुळे बीबीसीला माफी मागावी लागली. राष्ट्रकुल प्रमुखांचे थेट प्रक्षेपण सुरू असताना बीबीसीच्या वृत्तनिवेदिकेने श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांना पंतप्रधान मोदी म्हटले. सिरिसेना बकिंगघम पॅलेसच्या प्रवेशद्वारासमोर गाडीतून बाहेर पडत असताना वृत्तनिवेदिकेने चूक केली.\nमार्केटयार्ड परिसरात आंबेडकर नगर झोपडपट्टीत आग\nमहाराष्ट्र - 10 min ago\nमार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमनचे मुख्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे सुमारे 200 कर्मचारी नागरिकांसह आग विझवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून 50 ते 60 झोपडपट्ट्या आगीत भस्मसात झाल्या.\nआमिर खानने पाहिला नाही शाहरुख खानचा 'स्वदेश'\nशाहरुख खानचा सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आजही अनेकांना चांगलाच लक्षात आहे. मात्र हा बहुचर्चित चित्रपट पाहिलाच नसल्याचे वक्तव्य आमिर खानने केले आहे. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमिर बोलत होता. पानी फाऊंडेशनची प्रेरणा ‘स्वदेस' या चित्रपटातून मिळाली का,असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/eknath-shinde-comment-on-sand-thieves-1614424/", "date_download": "2018-04-21T07:46:06Z", "digest": "sha1:OPCUHFE5ZQWZ3USWN4CCEAV5OJKAL7HT", "length": 12594, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eknath Shinde comment on sand thieves | भूमाफिया, वाळू चोरांवर कारवाई करा! | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nभूमाफिया, वाळू चोरांवर कारवाई करा\nभूमाफिया, वाळू चोरांवर कारवाई करा\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश\nठाणे जिल्ह्य़ात विशेषत: भिवंडी भागातील काल्हेर, कशेळी आदी परिसरात खाडीकिनारीच्या कांदळवनांची मोठय़ा प्रमाणात कत्तल करून अनधिकृत बांधकामे सुरू असल्याविषयी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्यावर जिल्ह्य़ाचे पर्यावरण धोक्यात आणणारे भूमाफिया आणि वाळूचोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.\nठाणे जिल्ह्य़ासाठी २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या आराखडय़ास बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्य़ाच्या व्हिजन २०३० या विकास आराखडय़ाचे सादरीकरण करण्यात आले.\nजिल्ह्य़ातील विकास कामांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षांत ३०६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय आदिवासी उपयोजनेसाठी ९४ कोटी ५४ लाख, विशेष घटक योजनेसाठी ७० कोटी ७३ लाख अशा एकंदर ४९८ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास सभेत मंजुरी देण्यात आली. या निधीतून १५ कोटी ३४ लाख नावीन्यपूर्ण योजनांवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येतील.\nठाणे सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्र बसविणे, जिल्ह्य़ातील ३३ आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करणे, माळशेज, अंबरनाथ, टिटवाळा या ठिकाणी अधिक पर्यटन सुविधा निर्माण करणे आदी कामांसाठीही जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/08/blog-post_8727.html", "date_download": "2018-04-21T07:33:41Z", "digest": "sha1:HCA6Y3KIQSCWSBWSS7CIVOPRNPMV7ZFI", "length": 26457, "nlines": 296, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: पॅस्सीव्ह अराष्ट्रियवाद", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२\nया पेक्षा मोठा राष्ट्रद्रोह कोणता असेल\nया वर्षिचा रमजान अनेक अर्थाने शापित रमजान ठरला आहे. ब्रह्मदेश आगीच्या लाटात ढवळून निघत होता तर ईशान्य भारतात कत्तलीच्या कत्तली चालू होत्या. वरुन हे सगळं बाहेर पडु नये म्हणून सरकारनी जमेल तितकी प्रकरणं दाबुन ठेवली. स्वत:ला पुरोगामी समजणा-या बहुतेक सर्व सामाजिक संस्था मूग गिळून बसल्या होत्या. या देशात आंबेडकरवादी संघटना अत्यंत वेगवान हालचाली करुन रस्त्यावर उतरतात हे सर्वज्ञात आहे. पण उभा ईशान्य भारत जळताना एकही आंबेडकरी निळा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसले नाही. म्हणजे आंबेडकरवाद्यांची हालचाल ही फक्त ब्राह्मणविरोधातच दिसते अन्य मुद्यांवर आंबेडकरावादी फार उदासिन आहेत हे जाहिर झाले. किंबहुन देशाचे काय व्हायचे ते होवो त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमचं भांडण ठरलेलं आहे मग नसते वाद उकरुन उकरुन आम्ही भांड्णं कारु असा एकंदरीत पवित्रा दिसतो. राष्ट्रप्रेम वगैरे अगदी दुय्यम झाले आहे. अंतर्गत वादावादीत आंबेडकरी समाज ईतका गुरफटून गेला की त्याला लढण्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानानी दिलं याचाही विसर पडलेला दिसतो. किंबहुना घुसखोरीचा परिणाम एक दिवस या संविधानाला घातक ठरेल याचाही कधी विचार आंबेडकरी लोकाना शिवत नाही याची कमाल वाटते. बंगाल मार्गे घुसणा-यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणारे आंबेडकरवादी उद्या देश परक्यांच्या हातात गेल्यास काय करतील हे जर असच चालू राहिलं ना, तर ज्या संविधानामूळे रस्त्यावर उतरुन निदर्शने करण्याचा आधिकार आहे तो फार टिकणार नाही हे याद राखावे. हा देशच जर उरला नाही तर संविधान व त्यानी दिलेले अधिकार तरी उरणार आहेत का\nआम्ही, आंबेडकरवादी, हिंदु आणि ब्राह्मनांचा द्वेष करण्याच्या नादात एक नवा अराष्ट्रीयवाद जन्मास घालत आहोत याची लाज वाटते. ईशान्यातीळ घुसखोरीवर भ्र शब्द न काढणे कशाचं द्योतक आहे हा तर Passive सपोर्टच आहे. तिकडची घुसखोरी ईतक्या मुकाट्याने सहन करणारा आंबेडकरवादी ईतका बेजबाबदार कसा काय झाला हा तर Passive सपोर्टच आहे. तिकडची घुसखोरी ईतक्या मुकाट्याने सहन करणारा आंबेडकरवादी ईतका बेजबाबदार कसा काय झाला की आंबेकरवाद्याना असं वाटतय \"मरु द्या आमचं काय जातय. ते बांग्लादेशी येऊन हिंदूचा नाश करतायेत... करु दया\" असं वाटत असावं बहुतेक. हा प्रश्न मुळात हिंदू मुस्लिम प्रश्न नसून तो राष्ट्रद्रोही मुस्लिमांचा व घुसखोरांचा आहे हे समजून घेतले पाहिजे.\nभीतीने गावाकडे परतणारे ईशान्य भारतीय\nकोण आहेत ईशान्य भारतीय ते आमचे बांधव नाहीत का ते आमचे बांधव नाहीत का की ते हिंदू आहेत म्हणून आंबेडकरवाद्याना हायसं वाटत आहे की ते हिंदू आहेत म्हणून आंबेडकरवाद्याना हायसं वाटत आहे बांग्लादेशी जेंव्हा घुसतात तेंव्हा त्याचा फटका असाम मधिल दलिताना बसत नसेल का बांग्लादेशी जेंव्हा घुसतात तेंव्हा त्याचा फटका असाम मधिल दलिताना बसत नसेल का नक्कीच बसतो. त्यांचा धर्म कोणताही असो पण ते आमचे बांधव आहेत असा विचार का येत नाही आमच्या(आंबेडकरवाद्यांच्या) मनात नक्कीच बसतो. त्यांचा धर्म कोणताही असो पण ते आमचे बांधव आहेत असा विचार का येत नाही आमच्या(आंबेडकरवाद्यांच्या) मनात. अंतर्गत वाद असतीलही, याचा अर्थ बाहेरच्यांची घुसखोरी खपवून घ्यायची का. अंतर्गत वाद असतीलही, याचा अर्थ बाहेरच्यांची घुसखोरी खपवून घ्यायची का ती खपवून घेणे म्हणजे अराष्ट्रियवाद नव्हे का ती खपवून घेणे म्हणजे अराष्ट्रियवाद नव्हे का या देशावर कुठल्याही मुस्लिमापेक्शा ईशान्य भारतीय नागरीक जास्त प्रेम करतो हे मोठ्या आत्मविश्वासाने सांगता येईल. एवढा आत्मविश्वास हजारो वर्षा पासून ईथे राहणा-या एखाद्या मुस्लिमा बद्दल नक्कीच दाखविता येणार नाही. १९४० मधे हा विश्वास बाबासाहेबानाही वाटत नव्हता. “Thoughts on Pakistan” ग्रंथात बाबासाहेब सुद्धा म्हणतात की भारतीय सैन्यात खदखदणार मुस्लिम आमचा रक्षक म्हणून उभा करण्यापेक्षा त्याना स्वतंत्र देश देऊन टाका व सीमेच्या पार उभा करा. त्यामूळे किमान कुणाशी लढावं हे ठरवताना गल्लत होणार नाही. अशा अर्थाचं लिखान बाबासाहेबानी करुन ठेवलं ते उगीच नव्हे.\nरजा अकादमीनी मुंबईत केवढा घोळ घातला. आठवले ते गवई (ज्यांची नावं घ्यायला मला अजिबात आवडत नाही. मी शक्य तो ही नावं माझ्या ब्लोगवर येऊ नये याची नेहमीच काळजी घेतो) अनेक जण मुंबईत होते पण एकानेही निषेध नोंदविणारा साधा मोर्चा तर सोडाच पण दोन शब्दही बोलले नाहीत. काल रमजान साजरा करताना मोठ्या तो-यात फिरणारे मुस्लिम व त्याना शुभेच्छा देणारे रस्तोतस्तीचे बॅनर पाहून मन हळहळलं. का तर काल ईकडॆ ईदा-ईदी चालू असताना तिकडे चेन्नई, बंगलूर, हैद्राबाद व संपुर्ण भारत भरातून ईशान्य भारतीय हजारोच्या लोंढ्यानी गावाकडे परतत होते. कोणी घडवुन आणलं हे सगळं ज्यानी कुणी घडविलं त्याच्या मागे आमच्या राजकारण्याची उदासिन वृत्ती ही Passively हातभारच लावत आली आहे. प्रचंड तणावात असलेल्या बिचा-या आसामी बांधवाना उगीच त्याना गोंजारल्यासारखे करुन राजकारणी लोकं ईफ्तार पार्ट्यावर तुटून पडले. नसत्या केल्या ईफ्तार पार्ट्या या वर्षी तर काय हे मेले असते का ज्यानी कुणी घडविलं त्याच्या मागे आमच्या राजकारण्याची उदासिन वृत्ती ही Passively हातभारच लावत आली आहे. प्रचंड तणावात असलेल्या बिचा-या आसामी बांधवाना उगीच त्याना गोंजारल्यासारखे करुन राजकारणी लोकं ईफ्तार पार्ट्यावर तुटून पडले. नसत्या केल्या ईफ्तार पार्ट्या या वर्षी तर काय हे मेले असते का उभा ईशान्य अशांततेत असताना व अर्धे देशबांधव भयभीम होऊन गावाकडे रवाना होत असताना शुभेच्छांचे बॅनरं लावताना लाजा कशा नाही वाटल्या या राजकारण्याना.\nघुसखोरी करणा-या मुस्लिमांच्या वोट साठी कुठल्या पातळीवर जाणार आहेत आपले राजकारणी कळत नाही. महागाई वाढते, रोजगार मिळत नाही, हे सगळं घडण्यामागे घुसखोरीचा वाटा नाही का नक्कीच आहे. पाकिस्तान जेंव्हा मॅच जिंकते तेंव्हा फटाके वाजविणा-या धरुन वाजविलं असतं तर त्याचा धसका घेऊन पुढचे अनेक अनर्थ टळले असते. पण त्याना म्हटलं वाजवा... वाजवा... काही होत नाही वाजवा. मग काय, त्यानी वाजवलं आमच्या ईशान्यातल्या बांधवाना. तेवढ्यावर न थांबता रजा अकादमीनी मुंबईतल्या पोलिस-पोलिसीनीनाही वाजवलं. राजकारण्यांची स्वार्थबुद्धी व सामाजीक संघटनांची सूळ भावना नि पुर्वग्रह दुषीत भाव यातून जे जन्मास येत आहे तो एक नवा अराष्टीयवाद नाही का नक्कीच आहे. पाकिस्तान जेंव्हा मॅच जिंकते तेंव्हा फटाके वाजविणा-या धरुन वाजविलं असतं तर त्याचा धसका घेऊन पुढचे अनेक अनर्थ टळले असते. पण त्याना म्हटलं वाजवा... वाजवा... काही होत नाही वाजवा. मग काय, त्यानी वाजवलं आमच्या ईशान्यातल्या बांधवाना. तेवढ्यावर न थांबता रजा अकादमीनी मुंबईतल्या पोलिस-पोलिसीनीनाही वाजवलं. राजकारण्यांची स्वार्थबुद्धी व सामाजीक संघटनांची सूळ भावना नि पुर्वग्रह दुषीत भाव यातून जे जन्मास येत आहे तो एक नवा अराष्टीयवाद नाही का हा अराष्ट्रीय़वाद एक दिवस असा घात करेल की नंतर सावरता सावरणार नाही.\nशेजारच्याचे घर जळताना शांत बसून पाहण्याची विकृत मनोवृत्ती आज पर्यंत नेहमीच समाजाला व राष्ट्राला घातक ठरली आहे. आता ही वृत्ती टाकून दिली पाहिजे. राजकारण्याना जनतेनी जाब विचारला पाहिजे नि वेळ प्रसंगी अत्यंत कठोर बनत दबाव निर्माण करत सरकारला निर्णायक पाऊल उचलायला भाग पाडले पाहिजे. त्याच बरोबर ब्राह्मण द्वेषानी बुरसटलेल्या आंबेडकरी संघटनाना बाबासाहेबांच्या सच्चा लेकरानी ठणकावले पाहिजे. मुस्लिमांसोबत बसून बिर्यानी खाता खाता त्या रजा अकादमी सारख्याना आवर घालण्याचे सल्लेही दिले पाहिजे. तेंव्हाच हा देश वाचेल व बाबासाहेबांचे संविधानही.\nहे सगळं न करता आंबेडकरवादी संघटना बघ्याची भूमिका घेत आहेत. साधा निषेध नोंदविणे तर सोडाच पण ईथला मुस्लिम दुखावू नये म्हणून तिथल्या(बांगलादेशी/पाकिस्तानी) मुस्लिमांच्या घुसखो-यावर मौन बाळगूण आहेत. या भूमिकेला माझ्या शब्दात सांगायचे तर आंबेडकरवाद्यांचा पॅस्सिव्ह अराष्टियवाद असेच म्हणावे लागेल.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अवांतर, चळवळ, चालू घडामोडी\nJayant २३ ऑगस्ट, २०१२ रोजी ३:४१ म.उ.\nहेरंब २४ ऑगस्ट, २०१२ रोजी ११:२६ म.उ.\nटेके, तुझा आयडी हॅक झालाय. इतकं समजूतदार तू लिहिणं शक्यच नाही \nM. D. Ramteke २५ ऑगस्ट, २०१२ रोजी ९:३७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nराज ठाकरेचा राज्यात सर्वत्र निषेध\nराज ठाकरे नावाचा हरामखोर....\nहेच ते वादग्रस्त व्यंगचित्र...\nपुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-04-21T07:34:42Z", "digest": "sha1:JH4N5PN7BEMCGIEKIZLHOWE52SHPDRKN", "length": 10984, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कालिनिनग्राद ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकालिनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,५१,००० चौ. किमी (५८,००० चौ. मैल)\nलोकसंख्या ९,५५,२८१ (इ.स. २००२)\nघनता ६३ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)\nकालिनिनग्राद ओब्लास्त (रशियन: Калининградская область, कालिनिंग्राद्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील सर्वांत पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. हा रशियाचा एकमेव भूभाग आहे जो एकसंध रशियापासून वेगळा आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त बाल्टिक समुद्रकिनार्‍यावर वसले असून त्याच्या भोवताली लिथुएनिया व पोलंड हे देश आहेत.\nकालिनिनग्राद हे कालिनिनग्राद ओब्लास्ताचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर पूर्वी क्यॉनिग्सबेर्ग या नावाने ओळखले जात असे. पूर्वी ते ऐतिहासिक प्रशियामधील महत्त्वाचे शहर होते. त्यानंतर दुसर्‍या महायुद्धापर्यंत ते जर्मनीच्या पूर्व प्रशिया प्रांतात गणले जात असे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात कालिनिनग्राद ओब्लास्ताच्या परिसराची सोव्हिएत संघ व पोलंड यांदरम्यान वाटणी झाली. सोव्हिएत संघात सामावलेल्या या भूभागास सोव्हिएत अध्यक्ष मिखाइल कालिनिन याच्या नावावरून नवीन नाव देण्यात आले.\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१७ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/12/blog-post_696.html", "date_download": "2018-04-21T07:52:23Z", "digest": "sha1:CCWRSLGXRBQL75LPDGFKUN26XUSFGVP6", "length": 5302, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सांगना वागसी का मना वावगा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, १ डिसेंबर, २०१२\nसांगना वागसी का मना वावगा\nसांगना वागसी का मना वावगा\nभावनाशून्य अन वाटसी कोडगा\nना कुणीही तुझे, ना कुणाचाच तू\nमान एकांत हा सोयरा अन सगा\nमी तयारीनिशी टाकले दान पण\nऐनवेळी दिला प्राक्तनाने दगा\nसांत्वनाही नको आणि चुचकारही\nजा चढव ना मना तू सुखाचा झगा\nकोरडे ठेवुनी जीवनाला असे\nदाटसी का असा लोचनी तू ढगा\nतूच 'प्राजू' तुझ्या वागण्याला बदल\nदूषणे देत जाऊ नको या जगा\n३ डिसेंबर, २०१२ रोजी ९:२२ म.पू.\n३ डिसेंबर, २०१२ रोजी ९:२३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:32:21Z", "digest": "sha1:ZMPQOWVFLXYIBMRGTLB4UUSISHHN4CHW", "length": 5996, "nlines": 62, "source_domain": "punenews.net", "title": "शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन\nशास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन\nपुणे न्यूज, दि. 3 एप्रिल : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता श्री. अरुण जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वी ‘ RagaNXT ‘ या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत शास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या ३० सुप्रसिद्ध गायकांच्या सुमारे १२० हून जास्त नवीन रचना RagaNXT ने रसिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अजून गायकांच्या नवीन रचना नजीकच्या काळात ध्वनीमुद्रित करण्याचा RagaNXT चा संकल्प आहे.\nदर्जेदार भारतीय शास्त्रीय संगीत दर्दी रसिकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी RagaNXT ने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ एप्रिल रोजी ‘ रसिया ‘ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर केला जाणार आहे.\nरघुनंदन पणशीकर, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, संजीव चिम्मलगी, जयदीप वैद्य हे पाच आघाडीचे गायक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कार्यक्रमात सादर होणारी गीते लिहिली आहेत वैभव जोशी यांनी व त्यांना संगीतबद्ध केले आहे सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी. RagaNXT या संस्थेचे संस्थापक श्री. अरुण जोशी हे या कार्यक्रमाचे निर्माते आहेत. ‘रसिया’ हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांना शास्त्रीय संगीताची दैवी अनुभूती देऊन जाईल यासाठी RagaNXT हि संस्था प्रयत्नशील आहे.\nPrevious जगातील सर्वात मोठी रांगोळी पुण्यात काढण्यात आली\nNext फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/4/", "date_download": "2018-04-21T07:40:51Z", "digest": "sha1:LOSCOV3TUJMVOPQPN4Q5Z2KW5N5EKVVV", "length": 12847, "nlines": 76, "source_domain": "punenews.net", "title": "पुणे – Page 4 – Pune News Network", "raw_content": "\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\n10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..\nमहावितरणशी संबंध दर्शवून उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह; सावध राहा…\n“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nगोष्ठ एका सैराट लग्नाची… ज्याने तोडल्या जातींच्या भिंती.\nMay 21, 2016\tअन्य - बातम्या, ठळक बातमी, पुणे 0\nपुरोगामी महाराष्ट्राची मान उंचावनारी घटना विरेश आंधळकर ( पुणे न्यूज़)- लग्न म्हणल की पाहुणे-राउळे, बैण्ड-बाज्या-बारात, आणि लोकांची सरबराई पण हे सगळ होण्यासाठी नियम असतो तो म्हणजे नवरा आणि नवरी मुलीची जात एकच असली पाहिजे. आणि ते नसेल तर मुला – मुलीला पळून जावुन लग्न करण्याची वेळ येते अन्यथा दोघांनाही आपल …\nआणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…\nMay 19, 2016\tआरोग्य, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : बसमध्येच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणेकरांच्या जागरुकतेमुळे आणि संवेदनशिलतेमुळे एका महिलेसह बाळदेखील सुखरुप आहेत. पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली असून महिला आणि बाळ दोन्हीहि सुखरुप आहेत. पुणेकरांच्या सहिष्णूतेमुळे तसेच महिला बस कंडक्टरच्या जागरुकतेमुळे एका महिलेची बसमध्येच सुखरुप प्रसुति झाली. दुष्काळामुळे …\nकिशोर मारणे खून प्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ ला जन्मठेप\nMay 19, 2016\tठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज़ – सन 2010 मध्ये निलायम टॉकीज जवळील एका हॉटेल मध्ये गुंड किशोर मारणे याचा खून केल्या प्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच मोहोळ याच्या सोबत आसणाऱ्या दत्ता किसन गोळे, अमित फाटक, योगेश गुरव, मुन्ना दावल शेख, हेमंत दाभेकर आणि दीपक भातंबरेकर यांना …\nविमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.\nMay 19, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज़ नेटवर्क – दोन दिवसांपूर्वी आंबेगाव पठारवर अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेला असल्यामुळे मृत व्यक्तिची ओळख होउ शकत नसताना ही या खुनाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. दरम्यान तपास करत असताना विम्याचे पैसे मिळावे यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव या आरोपीने केला …\nनगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.\nMay 18, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nएसपीव्हीच्या अध्यक्षपदा वरुण आयुक्त कुणाल कुमार यांची उचलबांगड़ी पुणे न्यूज़ नेटवर्क- स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासना कडून बदल करण्यात आला आहे. एसपीव्ही स्थापन करताना महापालिका आयुक्त हे अध्यक्षपदी राहतील आसा निर्णय सरकार कडून घेण्यात आला होता. परंतु अध्यक्षपदी आयुक्त कुणाल कुमार यांची युक्ती केल्यापासुन …\nश्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न\nMay 18, 2016\tठळक बातमी, पुणे, सांस्कृतिक 0\nपुणे : पाषाण येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे सालाबादप्रमाणे चंदनउटी कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार दि. 16 मे रोजी शंकराच्या संपुर्ण पिंडीला चंदनाचा लेप लावण्यात आला. पाषाण रोडवरील सोमेश्वर वाडी येथे श्री सोमेश्वर मंदिर आहे. पंचक्रोशितील पुरातन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. नदी, नदीचे कुंड व त्यालगत असणारे मंदिर …\nनगररोड बीआरटी अपघातांसाठी ‘पीएमपीएमएल’ च जबाबदार. सर्वसाधारन सभेमध्ये जोरदार निदर्शने.\nMay 18, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज़- नगररोड बीआरटी वर रोज अपघात होत आहेत. तेथील नागरीकांना जिवमुठीत घेवुन चालाव लागत आहे. जर बीआरटी मार्गावर त्रुटी आहेत हे माहित होत तर मग बीआरटी चालु करण्याची लगीनघाई का करण्यात आली. अपघातांना पीएमपीएमएल प्रशासनाला जबाबदार धरत कांग्रेस,शिवसेना,भाजपा, मनसे कडून सर्व साधारण सभेमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच बीआरटी …\nनगररोड बीआरटी मार्गावर अपघात सत्र सुरूच.\nMay 18, 2016\tठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज़ नेटवर्क – नगर रोडवरील बीआरटी मार्गावर घुसलेल्या पोलीस व्हॅनने एका पादचारी मुलीला उडवल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली आहे. संपूर्ण मार्गावर पंधरा दिवसात 25 अपघात झाले आहेत. आणि आता याच मार्गावर पुन्हा एक अपघात झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाळी रामवाडीतील बीआरटी मार्गावर असणाऱ्या पादचारी …\nशशी थरूर यांच्या कार्यक्रमात कदम समर्थकांचा राडा..\nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज़ नेटवर्क – काँग्रेस पक्षातर्फे युवा कार्यकर्त्यांना सोशल मिडिया आणि राजकीय संवाद या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी कांग्रेस भवन येथे खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाचे आयोजन करताना पूनावाला यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल नसल्याचा आरोप कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. याचे पडसाद आज कार्यक्रम …\nलुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार \nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nराजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575961", "date_download": "2018-04-21T08:00:55Z", "digest": "sha1:U3R3IOU272U6SGZSXXQLRXURVPC6KOL3", "length": 7290, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रचाराचे 4.86 लाखाचे साहित्य जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रचाराचे 4.86 लाखाचे साहित्य जप्त\nप्रचाराचे 4.86 लाखाचे साहित्य जप्त\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणण्यात येणारे प्रचारसाहित्य निवडणूक प्रशासन व पोलिसांनी जप्त केल्याची घटना रविवारी सकाळी 7 च्या सुमारास घडली. निवडणूक अधिकारी दीपक हरदी, सीपीआय मुताण्णा सरवगोळ, ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत 4 लाख 86 हजार इतकी होत असल्याचे सांगण्यात आले.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, मुंबईहून बेंगळूरच्या दिशेने जाणारी वास्तविका टूर्स अँड ट्रव्हल्सची प्रवासी बस (एमएच 04 एचवाय 8090) ही रविवारी सकाळी 7 च्या सुमारास कोगनोळी येथे आली. यावेळी निवडणुकीसाठी येथे उभारण्यात आलेल्या तपास नाक्यावर सदर बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमध्ये टोप्या व स्कार्पने भरलेली पोती आढळून आली. सदर साहित्य निवडणूक प्रचारासाठी नेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. यामध्ये महिला एम्पॉवरमेंट पार्टीची चिन्हे असलेल्या सुमारे 30 हजारापेक्षा जास्त टोप्या तसेच भाजपचे चिन्ह असलेले 3 हजाराहून अधिक स्कार्प आढळून आले. या सर्व साहित्याची किंमत 4 लाख 86 हजार होत असल्याचे सांगण्यात आले. सदर सर्व साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी सदर ट्रव्हल्सचा चालक जितेंद्र पाटील (रा. हिटणी, ता. हुक्केरी) याला अटक करण्यात आली. यावेळी सदर ट्रव्हल्सही जप्त करण्यात आली. यानंतर प्रवाशांना दुसऱया बसने पाठविण्यात आले.\nकोगनोळी तपास नाक्यावर सतर्कता\n27 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच येथील कोगनोळी टोल नाक्यानजीक तपासनाका सुरू करून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. तपासनाका उभारल्यानंतर आठवडाभरात दोन कारवायांमध्ये येथे सुमारे 30 लाखांची बेहिशोबी रोकड पकडण्यात आली. यानंतर आता येथे तिसरी मोठी कारवाई झाली आहे. निवडणूक प्रशासन तसेच पोलिसांच्या मदतीला आता सैन्यदलाची तुकडीही तैनात करण्यात आल्याने निवडणुकीदरम्यान गैरप्रकार करू इच्छिणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.\nसागरा, तू इतका निर्दयी का झालास\nकंग्राळी खुर्द येथील रहिवाशाचा स्वाईन फ्लूने मृत्यू\nजुने बेळगाव कलमेश्वर यात्रा उत्साहात\nकेएसबी फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-21T07:40:57Z", "digest": "sha1:ODYGE5RWRLPIHTFEUFT3HKK22L7MBJF2", "length": 5223, "nlines": 104, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "कसे पोहोचाल? | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.राष्ट्रीय महामार्ग 6 बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांमधून जातो.\nसर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मलकापूर येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर आहे.\nमलकपूर, शेगाव, नांदुरा रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येतात.\nतसेच जिल्हा मुख्यालयापासून भुसावळ (१०१ कि.मी) आणि अकोला(१०२ कि.मी) हे सर्वात जवळचे रेल्वे जंक्शन आहे.\nसर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 150 किमी अंतरावर आहे.तसेच नागपूर येथील विमानतळ जिल्हा मुख्यालयापासून 350 किमी अंतरावर आहे.\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-faq-for-pulse-sale-11-11-2017-477850", "date_download": "2018-04-21T07:29:16Z", "digest": "sha1:5PBLNTFNJLHEUEGZGI3XENCZYSBHO3PU", "length": 13993, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सात बाराच्या बातम्या : मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी काय करावं?", "raw_content": "\nसात बाराच्या बातम्या : मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी काय करावं\nराज्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दरानं एफएक्यू प्रतीचे मूग, उडीद, सोयाबीन आणि कापासाची खरेदी सुरु करण्यात येणार आहेत. ही खरेदी पणन विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nसात बाराच्या बातम्या : मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी काय करावं\nसात बाराच्या बातम्या : मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी काय करावं\nराज्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दरानं एफएक्यू प्रतीचे मूग, उडीद, सोयाबीन आणि कापासाची खरेदी सुरु करण्यात येणार आहेत. ही खरेदी पणन विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/home-remedies-112050300008_1.html", "date_download": "2018-04-21T07:35:11Z", "digest": "sha1:M3XUIJ35TPU4ZBDOPEDR6UYDXK2LZQHR", "length": 8377, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "''गुळवेल'' म्हणजेच अमृतकुंभ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुळवेलीचे मराठी नाव 'गुळवेल'च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार 'गुडची' 'गरोळ' आणि 'गरुड'ही गुळवेलची आणखी काही नावं आहेत. या वनस्पतीचं कंद आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. मात्र या वनस्पतीची पानंही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरीन गिलोइन, गिलोनीन रासायनिक गुणद्रव्यं आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानात आलेला आहे.\nया वनस्पतीचं खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असतं. या अनोख्या गुणधर्मामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये वनस्पतीचा उपयोग केला जातो. कुठलीही व्याधी अशी नाही जी गुळवेलीमुळे बरी झाली नाही. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्यादींमध्ये गुळवेलीचा उपयोग केला जातो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.\nदुधाने तयार करा शेव्हिंग क्रीम\nढेकर येत असल्यास 10 सोपे उपाय\nकान दुखीसाठी घरगुती ऊपाय\nगर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे\nकेळीच्या सालीचे फायदे माहित आहे का\nयावर अधिक वाचा :\nदलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...\nसर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...\nकाठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार\nवरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/biodiversity-and-systematics", "date_download": "2018-04-21T07:33:42Z", "digest": "sha1:4HOJR5YUETBD2Z2BSCZJ4YIWQQNTAIKO", "length": 15683, "nlines": 411, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे BIODIVERSITY AND SYSTEMATICS पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/maratha-kranti-morcha-storm-facebook-13328", "date_download": "2018-04-21T07:48:22Z", "digest": "sha1:UR3JB72ETLKDYATVNRI7WLDMP7C7F7UT", "length": 13813, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha storm on facebook मराठा क्रांतीचे फेसबुकवर वादळ | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांतीचे फेसबुकवर वादळ\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर - फेसबुकवर मराठा क्रांतीचे वादळ असे काही घोंगावतेय, की केवळ मराठा क्रांती नावाने सर्च केल्यास धडाधड शेकडो पेज दिसू लागतात. मराठा क्रांतीचे जिल्हानिहाय पेज तर आहेतच; शिवाय मराठा शिलेदारांचे वैयक्‍तिक पेज मराठा क्रांतीच्या लोगोने सजले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात दररोज मेसेज शेअर करून जनजागृतीचा धडाका सुरू आहे.\nकोल्हापूर - फेसबुकवर मराठा क्रांतीचे वादळ असे काही घोंगावतेय, की केवळ मराठा क्रांती नावाने सर्च केल्यास धडाधड शेकडो पेज दिसू लागतात. मराठा क्रांतीचे जिल्हानिहाय पेज तर आहेतच; शिवाय मराठा शिलेदारांचे वैयक्‍तिक पेज मराठा क्रांतीच्या लोगोने सजले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात दररोज मेसेज शेअर करून जनजागृतीचा धडाका सुरू आहे.\nकोपर्डी घटनेचा निषेध व मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाज शिस्तबद्धतेने रस्त्यावर उतरत आहे. हा मोर्चा असाच शिस्तबद्धतेने सर्वत्र व्हावा, यासाठी मराठा तरुण जागता पहारा ठेवून आहेत. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘वाघासारखं चालायचं’ असा संदेश देत तरुणांनी फेसबुकवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यांचे वैयक्‍तिक पेज आहेत, असे तरुण दररोज जिल्हानिहाय बातम्यांची कात्रणे, व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करत आहेत.\nसमाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अन्य समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, याची खबरदारी घेऊन मेसेज तयार करून ते शेअर करत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगोला, अकलूज, बार्शी, बारामती, नगर, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्हानिहाय ग्रुप क्रिएट झाले आहेत. त्या त्या जिल्ह्यातील मोर्चा, त्यांचे मार्ग, छायाचित्रे त्यावर प्रसिद्ध केली जात असून, ज्या जिल्ह्यात मोर्चे आहेत, त्यांच्या नियोजनाची माहितीही पेजवर शेअर केली जात आहे. विशेष म्हणजे काही मराठा क्रांती पेजवर हजारो फॉलोअर्स आहेत. परदेशात शिक्षणानिमित्त स्थायिक झालेले तरुण या पेजला लाइक्‍स करत आहेत. ज्या तरुणांचे फेसबुक अकाउंट नव्हते, त्यांनी ते क्रिएट करून त्यावर मेसेज शेअर करणे सुरू केले आहे. मराठा मोर्चाविरुद्धचे षड्‌यंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत तरुणांची फेसबुकवर त्सुनामीच आली आहे.\nहोय, मी मराठावादी आहे, मराठ्यांचा नाद करायचा नाय, मराठा आरक्षण, आता लढा मराठा आरक्षणाचा, स्वाभिमान, बापजादे लढले मातीसाठी आपण लढू एकदा जातीसाठी, असे लोगो फेसबुक पेजवर तयार करून तरुण समाजाच्या एकत्रीकरणासाठी सरसावले आहेत.\nपेजचे साडेचार हजार फॉलोअर्स\nयेत्या १५ ऑक्‍टोबरला कोल्हापुरात मराठा क्रांती मूक महामोर्चा निघणार आहे. त्याची माहिती मराठा ‘क्रांती मोर्चा कोल्हापूर’ या पेजवर देण्यात येत आहे. पेजचे साडेचार हजार फॉलोअर्स झाले आहेत, अशी माहिती शिरीष जाधव यांनी दिली.\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nकोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के जमिनीचा पोत सकस...\nकोल्हापूर - ‘‘जिल्ह्यातील शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण झाले. यात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन सकस असल्याचे स्पष्ट झाले आहे. रासायनिक खतांची...\nअमर पाटील यांचा रंकाळ्यात आठ तास पोहण्याचा उपक्रम\nकोल्हापूर - शेहेचाळीस वर्षीय अमर जयसिंग पाटील यांनी रंकाळा तलावात आठ तास सहा मिनिटे पोहण्याचा उपक्रम केला. तलावातील पाणी पोहण्यासाठी चांगले असल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575964", "date_download": "2018-04-21T08:07:13Z", "digest": "sha1:MY6YWAQVBAVBXWNNPOYDMODV7FE62ZKW", "length": 4798, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » कठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी\nकठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nजम्मू- काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर हजर करून या सुनावणीला सुरूवात होणार आहे.\nजानेवारी 2018 मध्ये असिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूने केस लढणाऱया दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱया राज्यात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.\nपाकिस्तानात 2 हजारांच्या बनावट नोटांची छपाई सुरू\nगोव्यात मनोहर पर्रिकरांची अग्नीपरिक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान\nआता आठवीपर्यंत ढकलपास बंद, केंद्र सरकारचा निर्णय\nकमला मिल आग ; तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/04/28/saaho-official-hindi-teaser-prabhas-sujeeth-uv-creations/", "date_download": "2018-04-21T07:46:26Z", "digest": "sha1:IX7OTFWMI7E5GBO4ANAIUXMOHG6PKMCC", "length": 7213, "nlines": 135, "source_domain": "putoweb.in", "title": "Saaho – Official Hindi Teaser | Prabhas, Sujeeth | UV Creations", "raw_content": "\nबाहुबली 2 रिव्ह्यू →\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/aurangabad-water-mixed-petrol-diesel-477490", "date_download": "2018-04-21T07:46:33Z", "digest": "sha1:XNLLMA7GS6UHXQBI2B4CSL3QR3KUGCOW", "length": 15743, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "औरंगाबाद : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल, ग्राहकांचा संताप", "raw_content": "\nऔरंगाबाद : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल, ग्राहकांचा संताप\nऔरंगाबादमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीच्या एका पेट्रोलपंपावर चक्क पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल मिळत असल्याचं समोर आलंय. उस्मानपुरा गोपाळ टी परिसरात हा पेट्रोलपंप आहे. इथं येणाऱ्या ग्राहकांना ग्राहकांना एका लिटरमागे साधारण शंभर मिली पाणी मिळत होतं. सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही, मात्र सुस्थितीत असलेल्या कार आणि दुचाकी अचानक बंद पडू लागल्या. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अखेर पेट्रोल-डिझेल पाणीमिश्रीत असल्याचं कळल्यानंतर संतप्त ग्राहकांनी आपला मोर्चा थेट पंपावर वळवला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nऔरंगाबाद : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल, ग्राहकांचा संताप\nऔरंगाबाद : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल, ग्राहकांचा संताप\nऔरंगाबादमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीच्या एका पेट्रोलपंपावर चक्क पाणीमिश्रीत पेट्रोल-डिझेल मिळत असल्याचं समोर आलंय. उस्मानपुरा गोपाळ टी परिसरात हा पेट्रोलपंप आहे. इथं येणाऱ्या ग्राहकांना ग्राहकांना एका लिटरमागे साधारण शंभर मिली पाणी मिळत होतं. सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही, मात्र सुस्थितीत असलेल्या कार आणि दुचाकी अचानक बंद पडू लागल्या. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अखेर पेट्रोल-डिझेल पाणीमिश्रीत असल्याचं कळल्यानंतर संतप्त ग्राहकांनी आपला मोर्चा थेट पंपावर वळवला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/huge-crowd-konkan-railway-trains-12164", "date_download": "2018-04-21T07:46:36Z", "digest": "sha1:JIDE7S7WB7FSD3W6YPUUA3JOIXMZS547", "length": 13513, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The huge crowd Konkan Railway trains कोकण रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी | eSakal", "raw_content": "\nकोकण रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी\nसोमवार, 5 सप्टेंबर 2016\nचिपळूण- गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा झाली. या विशेष गाड्यांनी मुंबईतील चाकरमानी कोकणात येण्यास सुरवात झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी कोकण रेल्वेला पसंती दिल्याने सर्व गाड्यांना गर्दी उसळली होती. त्यामुळे जीवावर उदार होऊन प्रवास करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. मुंबईतील स्थानकांवर गाडीत चढताना होणाऱ्या चेंगराचेंगरीतून लहान मुलांना वाचविताना पालकांची कसरत सुरू होती. यावर उपाय म्हणून रात्रीसाठी पर्यायी गाडीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.\nचिपळूण- गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा झाली. या विशेष गाड्यांनी मुंबईतील चाकरमानी कोकणात येण्यास सुरवात झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी कोकण रेल्वेला पसंती दिल्याने सर्व गाड्यांना गर्दी उसळली होती. त्यामुळे जीवावर उदार होऊन प्रवास करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. मुंबईतील स्थानकांवर गाडीत चढताना होणाऱ्या चेंगराचेंगरीतून लहान मुलांना वाचविताना पालकांची कसरत सुरू होती. यावर उपाय म्हणून रात्रीसाठी पर्यायी गाडीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.\nकोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांनाही गर्दी उसळली. 225 गणपती स्पेशल गाड्यांची सोय रेल्वेने केली आहे. सावंतवाडी, चिपळूण डेमू, करमाळी, मडगावपर्यंत गणेशोत्सव स्पेशल गाड्या धावत आहेत. नियमित आणि विशेष गाड्यांमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा मिळत नाही. प्रसंगी चाकरमानी रेल्वेतील शौचालय आणि सामानाच्या डब्यातून प्रवास करत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्रीच्या 11.05 वाजता सुटणाऱ्या कोकणकन्या एक्‍स्प्रेस आणि रात्री 1.05 वाजता दादर- सावंतवाडी एक्‍स्प्रेसच्या गर्दीत गणेशोत्सवाची भर पडली आहे. अनेक महिला, पुरुषांनी आपल्या मुलांसह काल उभ्याने प्रवास करत कोकण गाठल्याचे सांगितले.\nआणखी एक नियमित गाडी हवी\nकोकणकन्या व सावंतवाडी या गाड्यांना ठाणे आणि पनवेल येथे राखीव डबे असतात. चिपळूण, रत्नागिरीसाठी वेगवेगळ्या डब्यांचे नियोजन केले जाते. या डब्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी तीन तास लवकर येऊन रांगा लावतात; मात्र गाडी स्थानकावर आल्यानंतर जागा मिळवण्यासाठी चाकरमानी डोक्‍यावर सामान घेऊन पळत सुटतात. गाडीत जागा नसेल तर आतील प्रवासी अनेक वेळा दरवाजाही उघडत नाहीत. अशावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी आणखी एक गाडी नियमित सुरू करायला हवी, अशी मागणी विलास शिंदे यांनी केली.\nठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या\nशहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर...\nबेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज उद्‌ध्वस्त\nमुंबई - ठाण्यातील दोन ठिकाणी बेकायदा सुरू असलेले टेलिफोन एक्‍स्चेंज दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्‌...\nठाण्यात चोरीचे 20 डंपर जप्त\nठाणे - महाराष्ट्र आणि गुजरातमधून चोरी केलेल्या अवजड वाहनांची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणाऱ्या...\nसह्याद्रीच्या पायथ्याशी बिबट्याच्या कातडीसह आरोपी अटकेत\nमुरबाड (ठाणे): मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू) येथील एका आदिवासीला बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली आहे. महिनाभर पाळत ठेऊन टोकावडे उत्तर व...\nरत्नागिरी, देवगड हापूसला भौगोलिक मानांकन\nकोल्हापूर - रत्नागिरी व देवगड हापूस ला भौगोलिक मानांकन ( जीआय) मिळाले, असल्याची माहिती प्रा. गणेश हिंगमिरे यांनी दिली. ते म्हणाले, फक्त त्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2013/08/27/jadutona-4/", "date_download": "2018-04-21T08:00:54Z", "digest": "sha1:CRFCMT5RZA3FZQTULKGIFY445ZIWEX37", "length": 61075, "nlines": 592, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४) | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)\nबायोडिझेल निर्मिती व्हावी : सकाळ प्रतिक्रिया →\nजादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)\nजादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)\nया आधीच्या लेखांकामध्ये मी साप-विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचारपद्धती कशी असते, या विषयी लिहिले. ह्या उपचारपद्धती जश्या आहे तशाच स्वरूपात पिढोनपिढ्या चालत आल्या असाव्यात. उपचार करणार्‍या व्यक्ती स्वतः प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या नसल्याने व रोगी त्याचे म्हणणे ऐकत नसल्याने त्याने “हे मी करत नाही, माझ्या हातून देव करून घेतो” अशी भूमिका घेऊन उपचाराच्या सोबतीला पुजा-अर्चा करण्याचा देखावा निर्माण केला असावा. रोग्याची श्रद्धा देवावर असल्याने रोग्याला मानसिक बळ यातून आपोआपच मिळून उपचार अधिक प्रभावी होण्यास नक्कीच मदत झाली असावी.\nहे पारंपरिक उपचार आहेत. त्यात बदलत्या काळानुरूप संशोधन झालेले नाही. प्रयोगशीलता नसल्याने हे शास्त्र अविकसित राहिले. जे शास्त्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, ते फार काळ स्वतःचे उपयोगमुल्य शाबूत राखू शकत नाही. आज अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेने पारंपरिक उपचार शास्त्र मागे पडले किंवा प्रभावहीन झाले, त्याचे प्रयोगशीलता नसणे, हेच प्रमुख कारण आहे. साप चावला तर पारंपरिक उपचार पद्धतीचा उपयोग करणे धोकादायक आहेच, मात्र याचा अर्थ असाही नाही की सर्पदंशावर वैद्यकियशास्त्र फारच प्रभावी आहे. साप चावलेला रोगी ताबडतोब दाखल होऊन वेळेच्या आत उपचार सुरू झाले नाहीत तर रोग्याला हमखास वाचवू शकेल असे औषध आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही. येथे औषधीपेक्षा आणि उपचारपद्धतीपेक्षा रोगी वेळेच्या आत उपचारस्थळी दाखल होणे, हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. या कलमामुळे विनामूल्य पारंपरिक उपचार करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार होईल आणि काळाच्या ओघात ही पारंपरिक उपचार पद्धती नामशेष होईल. सरकार जर जनतेला आहे त्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर उपलब्ध असलेला पर्याय हिसकावून घेण्याचा हक्क सरकारला असूच नये आणि तो जनतेने मान्य करू नये.\nहास्यास्पद कलम : जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, “कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे.” येथे “यासारखे उपचार करणे” हा शब्द फारच संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार वगळता अन्य सर्व उपचार कायद्याने बेकायदेशीर ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. कुणी कितीही म्हणोत की हा कायदा केवळ बळजबरीने अघोरी उपचार करणार्‍या मांत्रिकासाठी आहे, तर त्यात अजिबात तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कलमाच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, “घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून” हे शब्द निव्वळ कुचकामी आहेत, कारण कोणताही मांत्रिक हातात तलवार, कट्यार, बिचवा, चाकूसारखे धारदार शस्त्र किंवा AK-47 अथवा स्टेनगनचा धाक दाखवून ज्याला दंश झाला आहे त्याव्यक्तीस बळजबरीने अडवून (बलात्कार करावा तसा) मंत्रतंत्र, गंडेदोरेचा उपचार करणार नाही तोपर्यंत “रोखणे/प्रतिबंध करणे” या सारखे कलमच लागू पडणार नाही, त्याअर्थी या कायद्यातले हे कलम हास्यास्पदच म्हणावे लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा अपराध्यास शिक्षा करत नाही, न्यायाधीश करत असते. शिक्षा न्यायाधीशाच्या स्वमर्जीने ठरत नसते, तर ते वकिलांच्या ऑर्ग्यूमेंटवर ठरत असते. कायदा किंवा कायद्याचे कलम अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तर न्यायप्रक्रियेत जो वकील अधिक चांगल्यातर्‍हेने युक्तिवाद करेल त्याच्या पक्षाने न्याय झुकण्याची शक्यता असते. कायदा किंवा कायद्याच्या कलमाच्या अस्पष्ट किंवा संदिग्धपणामुळेच निष्णात वकील न्याय आपल्या बाजूने झुकवून घेण्यास यशस्वी ठरत असतो.\nउपद्रवी कलम : या कलमान्वये कायदेशीर कारवाई करूनही पुरावे गोळा करणे अशक्य आहे असे पोलिस खात्याला वाटले आणि कायदेशीर कारवाई करूनही पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयात खटला दाखल करणे उपयोगशून्य आहे अशी खात्री झाली तर लाचलुचपत घेऊन तिकडेच निपटारा केला जाईल. त्यामुळे पोलिस खात्याचा अशा केसेसमध्ये उपद्रव वाढीस लागेल.\nसूडबुद्धीने वागणारे कलम : कलम ११ (क) बघा “स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे”\nया तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;\n– तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;\nतो गुन्हा नाही काय की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे\n– एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;\nतो गुन्हा नाही काय की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे\n– एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;\nतो गुन्हा नाही काय की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे\nगुन्हा जर समान असेल तर असा गुन्हा करणार्‍यापैकी निवडून एखाद्याला शिक्षा देणारा कायदा बनविणे, हे “समान न्याय तत्त्वाला” छेद देणारे ठरते. अशा स्वरूपाच्या कायदा निर्मितीमुळे कायदा आपल्याशी समान न्यायाने नव्हे तर सूडबुद्धीने वागतो, अशी भावना काही निवडक जनवर्गाच्या मनात उत्पन्न होऊन त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडून कायद्याबद्दल चीड आणि द्वेष उत्पन्न होऊ शकते. हा फार गंभीर धोका आहे.\nमाझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;\n१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.\n२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.\n३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.\n४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे.\nहा कायदा केवळ शहरी किंवा जेथे वैद्यकीयसेवा सहज उपलब्ध आहे अशा शहराच्या आसपासच्याच जनतेसाठीच लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे अजून पिण्याचे पिण्यायोग्य पाणीसुद्धा पोचलेले नाही. काही गावात रस्तेच नाहीत. अनेक दुर्गम भाग असे आहेत की, जेथे बारमाही संचार सुविधा उपलब्ध नाही. पावसाळा सुरू झाला की काही गावात पायदळ चालत जाणे ही एकमेव संचार सुविधा उपलब्ध असते. पुर आला की काही गावांचा अन्य गावांशी आणि शहरांशी संपर्क तुटून जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की शेतात जायला पक्के रस्ते नाहीत. केवळ पांधनरस्ते, शीवरस्ते किंवा पायवाटाच आहेत. पावसाळाभर चप्पल नावाची वहाण जेथे चालत नाही तेथे अन्य वाहने चालण्याचा प्रश्नच येत नाही. गावाकडून शहराकडे जायला शेतक्र्‍यांजवळ स्वतःचे वाहन नाही. बर्‍याच गावांना अजून एसटीचे दर्शन झालेले नाही. ज्या गावात एस टी जाते तेथे एक किंवा दोनच टायमिंग आहेत. आपण २०१३ मध्ये जगत असलो तरी खेड्यातील रोग्यास घ्यायला अ‍ॅम्बुलन्स येणे, ही सुविधासंस्कृतीच अजून जन्माला यायची आहे.\nसर्पदंश झालेल्या व्यक्तीस अत्यंत तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. अनेक गावांची स्थिती अशी की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात पोचवायला किमान ४-५ तास लागू शकतात. समजा जेथे सर्पदंशावर वैद्यकसेवा उपलब्ध आहे अशा आरोग्य केंद्रापासून ७०-८० किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात श्याम नावाच्या व्यक्तीला गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावरील शेतात सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे वाहन उपलब्ध होईपर्यंत श्यामने किंवा त्याच्या नातेवाइकाने काय करायचे जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून “देवा वाचव” असा धावा करण्यास मनाई करायची देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून “देवा वाचव” असा धावा करण्यास मनाई करायची पारंपरिक उपचार करायचेच नाहीत\nचावा घेण्यासाठी साप माणसावर चाल करून बाहेर मोकळ्या जागेत येत नसतो. झुडुपात, जमिनीच्या भेगांत, कचरा टोपलीत, कचर्‍याच्या ढिगात किंवा एखाद्या वस्तूच्या खाली बुडाशी बसलेला असतो. माणसाच्या ज्या भागाचा स्पर्श त्याला होईल त्या भागाला तो चावा घेत असतो. कधी कधी तो दिसतच नाही. अंधार असेल तर अजिबातच दिसत नाही. अशावेळी साप विषारी की अविषारी हा मुद्दाच गौण असतो. साप विषारी असेल तरीही त्याने किती मात्रेत विष शरीरात टाकले, हे कसे ठरवणार सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला “पाणी सुद्धा मागू देत नाही” अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला “पाणी सुद्धा मागू देत नाही” अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे वेळेच्या आत वैद्यकीय सेवा जर उपलब्ध झालीच नाही तर डोक्यावर हात ठेवून त्याला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे\nअनेकजण यावर युक्तिवाद करतात की, पारंपरिक उपचारांना बंदी घातलेली नाही. पण माझ्या मते ही बंदीच आहे. समजा श्यामवर पारंपरिक उपचार सुरू केले आणि श्याम दगावला. त्याला दोन मुले आहेत एक पुण्याला आणि एक मुंबईला. ते दोघेही येणार पण तो पर्यंत बाप मेला असणार. या मुलांनी जर का बापाच्या मृत्यूपश्चात ठाण्यात तक्रार नोंदवली की, माझ्या बापावर मांत्रिकाने जबरदस्ती करून उपचार केले तर पुढे काय होईल कल्पना करा. शिवाय प्रत्येक गावात गटबाजी असते. ते अशावेळी एकमेकावर सूड उगवू शकतात. सत्ताधारी पक्ष गैरफायदा घेऊ शकतो.\nवास्तवाची एवढीशी जाणीव नसणे हा दुर्गम भागातील ग्रामीण लोकजीवनाशी राज्यकर्त्यांची नाळ तुटली असल्याचा पुरावा आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तींना समाजसुधारणा करायची असेल तर त्यांनी प्रबोधन करावे, सक्ती करणे म्हणजे विचारसामर्थ्याचा पराभव मान्य करण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने विचार केला तर ज्यांना स्वतःच्याच विचारावर भरवसा नाही तेच सक्तीची भाषा वापरत असतात, असेही म्हणता येईल.\nसरकारला जर खरेच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर;\n१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.\n२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.\n३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.\n४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)\nकायदाच करायचा असेल तर असा करावा;\n“सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल.”\nया तर्‍हेचा कायदा जर अस्तित्वात आला आणि लागू झाला तर पुरोगामी महाराष्ट्रातील बर्‍याचशा अंधश्रद्धा संपुष्टात येतील. डॉक्टर नेमणुकीच्या प्रक्रियेत अंधश्रद्धा निर्मूलनाला स्वेच्छेने उत्सुक आणि कटिबद्ध असलेल्या डॉक्टर मंडळींना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम आणखी गतिमान करता येईल.\nBy Gangadhar Mute • Posted in अंधश्रद्धा, वाङ्मयशेती\t• Tagged जादूटोणा, शेती आणि शेतकरी, My Blogs\n← जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)\nबायोडिझेल निर्मिती व्हावी : सकाळ प्रतिक्रिया →\nOne comment on “जादूटोणा विरोधी कायदा – एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)”\nलेख उत्तम आहे. आवडला.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/pakistan-has-given-us-nothing-but-lies-and-deceit-says-donald-trump-1610971/", "date_download": "2018-04-21T07:47:21Z", "digest": "sha1:O756P7EBKKVNRMSIQXP7H6I3BCCMBGVD", "length": 17286, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pakistan has given US nothing but lies and deceit says Donald Trump | ट्रम्पोजींची स्वदेशी | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nआनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम ट्रम्प यांनी केले आहे.\nUS suspends security assistance to Pakistan : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना वेसण घालण्याचा इशारा देऊन चार महिने उलटले आहेत. याशिवाय, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठकाही झाल्या. तरीदेखील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांकडून अफगाणिस्तान परिसरात अशांतता पसरवली जात आहे.\nपाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांची लष्करी मदत बंद करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे भारतातील ट्रम्प यांच्या बौद्धिकबांधवांना झालेल्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यामुळे त्या निर्णयाबद्दल हसावे की या प्रस्तावाने हळहळावे हे अनेकांना कळेनासे झाले आहे. ट्रम्प सरकारचा हा प्रस्ताव आहे तो ‘एच-वन बी’ या व्हिसा प्रकाराबाबतचा. हा साधारणत तीन ते पाच वर्षे कालावधीसाठीचा व्हिसा. तो घेऊन अनेक परकी व्यक्ती अमेरिकेतील उद्योग-व्यवसायांत काम करीत आहेत. त्यात अर्थातच भारतीय नागरिकांचे प्रमाण मोठे. त्यातही ‘भारतातील व्यवस्थेला कंटाळून, केवळ चांगले कार्य पर्यावरण मिळते म्हणून अमेरिकेत नाइलाजाने जाणाऱ्या’ देशभक्त भारतीयांचे प्रमाण त्यात बरेच मोठे आहे. अशा देशभक्त भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व घेण्याची एक आंतरिक ओढ असते. परंतु ट्रम्प यांनी त्यालाच लगाम घालण्याचे ठरविले आहे. त्याकरिता त्यांनी तेथील कामगार, होमलँड सिक्युरिटी आदी विभागांना या व्हिसापद्धतीत सुधारणा सुचविण्याचे आदेश दिले. त्यातून गेल्या महिन्यात एक प्रस्ताव समोर आला. तो होता एच-वन बी व्हिसाधारकांच्या वैवाहिक जोडीदाराला – म्हणजे एच-फोर डिपेन्डन्ट्सना – तेथे कायदेशीररीत्या काम करण्याबाबतचा. ओबामा प्रशासनाने त्याला परवानगी दिलेली होती. ती काढून घ्यावी अशी सूचना पुढे आली आहे. त्यामुळे एच-वन बी व्हिसाधारकांत मोठीच खळबळ उडाली. तेथील उद्योग आणि व्यावसायिकही काहीसे खंतावले. असे असताना आता आणखी एक प्रस्ताव पुढे आला आहे. एच-वन बी व्हिसाधारकांच्या ग्रीन कार्डचा अर्ज सरकारदरबारी पडून असलेल्या काळात त्यांच्या व्हिसाला अजिबात मुदतवाढ देऊ नये, असा प्रस्ताव होमलँड सिक्युरिटी विभागाने मांडला आहे. या नव्या र्निबधांना अमेरिकी काँग्रेसने मान्यता दिली, की झाले. सर्वच एच-वन बी व्हिसाधारकांना त्याचा फटका बसणार. परंतु त्याचा भारतीयांना मोठा फटका बसणार. याचे कारण या सर्व व्हिसाधारकांत भारतीयांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. त्यापैकी असंख्य एच-वन बी व्हिसाधारक काही दशकांपासून ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वाना घरवापसी अभियान राबवावे लागेल. परंतु यातील सर्व जण ज्या नैतिक आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांनी अमेरिकेत राहून भारतातील स्वदेशी मोहिमेला समर्थन देत असतात, नेमका तोच विचार ट्रम्प यांच्या व्हिसासुधारणा धोरणात आहे. हा विचार आहे ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन.’ – अमेरिकी वस्तूच विकत घ्या, अमेरिकी नागरिकांनाच नोकरी द्या, असा. मुंबईतील मराठी माणूस ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश वा बिहारातील कामगारांकडे पाहात असतो, तोच दृष्टिकोन येथे आहे. मुंबईत तो मान्य आणि अमेरिकेत अमान्य असे केले तर ते फारच डोळ्यांवर येईल. अडचण आहे ती हीच. आता हे सर्व कुशल कामगार नोकऱ्या गमावून इकडे आले, तर त्यांना येथील राष्ट्रनिर्मितीच्या कामात सहज सामावून घेता येईल. त्यांच्यासाठी आपले सरकार नोकऱ्याही उत्पन्न करील. परंतु अमेरिकेचे मात्र त्यातून नक्कीच नुकसान होईल. पण हेही ‘आले ट्रम्पोजींच्या मना..’ याच धाटणीचे आहे. तरीही त्यांना ते समजावून सांगण्याचे काम मोदी सरकार करीलच. अमेरिकेतील देशभक्त एच-वन बी व्हिसाधारकांपुढे आता तेवढाच आशेचा किरण आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/aamir-khan-terms-salmans-rape-statement-unfortunate-10428", "date_download": "2018-04-21T07:37:51Z", "digest": "sha1:35GUFTKRHKQGTDJX4MHYCJDSZ7FMD557", "length": 12330, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aamir Khan terms Salman's rape statement as unfortunate सलमान खानचे 'ते' वक्तव्य दुर्दैवी- आमीर खान | eSakal", "raw_content": "\nसलमान खानचे 'ते' वक्तव्य दुर्दैवी- आमीर खान\nसोमवार, 4 जुलै 2016\nमुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे, असे अामीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nमुंबई - बलात्कारासंदर्भात अभिनेता सलमान खान याने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यात आता अभिनेता अामीर खानच्या नावाची भर पडली आहे. सलमानने केलेले वक्तव्य मला माध्यमांतून समजले, त्यावेळी मी स्वतः हजर नव्हतो. सलमानचे हे वक्तव्य दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे, असे अामीरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nबलात्कारासंदर्भात सलमानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पत्रकारांनी अामीरला छेडले असता त्याने वरिल प्रतिक्रिया दिली. सलमानला तुम्ही सल्ला देणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर सल्ला देणारा मी कोण या पत्रकारांच्या प्रश्नावर सल्ला देणारा मी कोण\n\"या प्रकरणी माझे सलमानशी अद्याप बोलणे झालेले नाही. सलमानने जर अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर ते अतिशय दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे,‘‘ असे अमीर म्हणाला. या प्रकरणी माफी मागण्याची मागणी होत असतानाही सलमानने मौन बाळगणे पसंत केले आहे. सुलतान या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी शारिरिक कष्ट केल्यामुळे माझी अवस्था बलात्कार झालेल्या महिलेसारखी होत असे, असे विधान सलमानने केले होते. या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर सलमानवर जोरदार टीका होत आहे. या प्रकरणी महिला आयोगाने सलमानला नोटीसही पाठविली आहे. अनेकदा मागणी होऊनही सलमानने या प्रकरणी माफी मागितलेली नाही.\nसलमान खानला परदेशात जाण्यास जोधपूर न्यायालयाची परवानगी\nजोधपूर : काळविट शिकारप्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला...\nपाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर...\nवॉटर कप स्पर्धेसाठी शासनाने केला मदतीचा हात पुढे\nउपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) : सध्या राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यात सिनेअभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून लोकांच्या श्रमदानातुन सुरू...\nपाणी फाउंडेशनला प्रेरणा हिवरेबाजारचीच - आमीर खान\nनगर - \"\"पाणी फाउंडेशनच्या कामाची सुरवातच हिवरेबाजार येथील कामांची प्रेरणा घेऊन झाली आहे. हे गाव आमच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे. दुष्काळमुक्त...\nश्रमदानासाठी आष्टी तालुक्यात येणार सिनेअभिनेते अमीर खान\nआष्टी (नगर) : ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठय़ा प्रमाणावर सुरू असून येथील 113 गावांसह 654 लोकांनी प्रशिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/bihar/", "date_download": "2018-04-21T07:47:27Z", "digest": "sha1:3LZKHO532VPSA334K7JO4WGHE3JWRLFB", "length": 4096, "nlines": 115, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "बिहार सरकारी नौकरी भर्तीची अधिकसुचना - माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nIDBI बँकेत विविध जागांसाठी भरती\nआय डी बी आय (IDBI Bank) मध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) च्या एकूण रिक्त 1000 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी आय डी बी आय (IDBI Bank) एक चांगली संधी देत […]\nभारतीय रिझर्व्ह बँकेत 610 जागांसाठी भरती RBI Recruitment\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2018-04-21T07:28:27Z", "digest": "sha1:ZNQQK4SZQEKW65POWML5YLSXUE67K767", "length": 12685, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "मनोरंजन – Page 2 – Pune News Network", "raw_content": "\nटीम ‘सैराट’ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर… (Photo)\nMay 11, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nमुख्यमंत्र्यांकडून टिम ‘सैराट’चे तोंडभरुन कौतुक… सैराट आणि नागराज मंजुळे यांच्यावर सर्वत्रच कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही सैराटच्या टीमची आपल्या सरकारी बंगला वार्षवर भेट घेऊन खास प्रशंसा केली आणि चित्रपटाच्या भव्य यशाबद्दल आपले अभिनंदन व्यक्त केले\n‘सैराट’चा “जबराट फॅन”; नागराजच्या प्रेमापोटी त्याने केला चक्क 211 किलोमीटर सायकल प्रवास…\nMay 1, 2016\tठळक बातमी, पुणे, मनोरंजन, मनोरंजन 0\nसैराटच्या यशासाठी जबराट फॅनचे पुण्याच्या दगडूशेट गणपतीला साकडे… बार्शी(जि.सोलापूर) ते पुणे सायकल प्रवास… पुणे न्यूज नेटवर्क : ‘सैराट’ला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळत आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस येताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ‘फ़ॅंड्री’, ‘सैराट’ आणि नागराज …\nजाळ अन् धूर संगटच… सैराटची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक तिकीटविक्री…\nApril 29, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nरविवारपर्यंतचे सगळेच ‘शो’ हाऊसफुल पुणे न्यूज, दि. 29 एप्रिल : बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपट ‘सैराट’ आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध सिनेमागृहात प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपापली तिकीटे बुक करुन ठेवली आहेत. त्यामुळे ऐनवेळी ज्यांनी तिकीटे बुक केली नाहीत त्यांची मात्र निराशा झालेली पहायला मिळत …\nगावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…\nApril 26, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nमराठी चित्रपट स्षृटीला नवं वळण देणारा ‘सैराट’ सध्या तरूणाईला ‘याड लावलय’ ते नागराज मंजुळे यांच्या येणार्‍या नव्या चिञपटाने अर्थात सैराट ने, सोशल मिडीयावर तर या चिञपटाची गाणी सध्या धूमाकूळ घालत आहेत.चिञपटाची कथा ही प्रतेक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडलेली कथा आहे असे ट्रेलरवरून जाणवते. आर्ची उर्फ अर्चना पाटील गावतील राजकीय पुढारी …\nए परश्या हित आर्ची आली आर्ची… “सैराट”च्या प्रमोशनची जोरदार तयारी…\nApril 23, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nपुणे न्यूज : “सैराट” या बहुचर्चीत मराठी चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची संपुर्ण टिम आता चित्रपटाच्या प्रमोशनच्या मागे लागली आहे. त्याचीच एक झलक म्हणजे चित्रपटातील एका गाण्याच्या दृश्यात सिनेमाची अभिनेत्री बुलेट वरुन जातानाचे दृश्य दाखविण्यात आले होते. त्यामुळे प्रमोशन टिमने हाच फंडा वापरून चित्रपटाचे प्रमोशन सुरु …\nसुपरस्टार रजनीकांत “पद्मविभूषण”, प्रियांका चोप्रा “पद्मश्री”, सानिया मिर्झा पद्मभूषण\nApril 12, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन, सांस्कृतिक 0\nदि. 12 एप्रिल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात एकुण ५६ दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यांच्यासह समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील …\nशास्त्रीय संगीत भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे- महादेवन\nApril 11, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nपुणे, एप्रिल ९ : आज नवीन पिढी शास्त्रीय संगीत ऐकत आहे, त्यांना त्यामध्ये आवड निर्माण झाली आहे, मात्र हेच शास्त्रीय संगीत, जुनी गाणी आणखी प्रभावीपणे भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र येत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी केले. पुण्यात येत्या २३ …\n“सैराट झालं झालं जी…” अजय-अतुल यांच्या आवाजातील भन्नाट गाणं…\nApril 8, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nगाण्याची झलक पाहण्यासाठी क्लीक करा… नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील आता “सैराट झालं जी…” हे गाणं रिलीज झालं आहे. यापूर्वी सैराट मधील “याड लागलं” आणि “हळद पिवळी ,पोर कवळी” हि दोब गाणी सध्या खूप गाजत आहे… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हि गाणी जवळ-जवळ लाखो लोकांनी पाहिली आहेत. अजय अतुल …\n“सैराट आलं जी…” अजय-अतुल यांच्या आवाजातील भन्नाट गाणं\nMarch 10, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\nगाण्याची झलक पाहण्यासाठी क्लीक करा… नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील आता “सैराट आलं जी…” हे गाणं रिलीज झालं आहे. यापूर्वी सैराट मधील “याड लागलं” आणि “हळद पिवळी ,पोर कवळी” हि दोब गाणी सध्या खूप गाजत आहे… आत्तापर्यंत यू-ट्यूबवर हि गाणी जवळ-जवळ लाखो लोकांनी पाहिली आहेत. अजय अतुल यांच्या आवाजातील …\nगेली चाळीस वर्ष अपार लोकप्रियता लाभलेला “पिंजरा” पुन्हा रुपेरी पडद्यावर\nMarch 9, 2016\tठळक बातमी, मनोरंजन 0\nगेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे. वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-2-1615666/", "date_download": "2018-04-21T07:49:12Z", "digest": "sha1:TAEHPAKZBO446V7OJ75XEMVPCDBJYOJE", "length": 25277, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho philosophy part 2 | अस्तित्वाची ओळख | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nतुम्ही मला व्यक्तिश: ओळखत नाही, तरीसुद्धा हे सगळं कसं घडतंय हे कसं शक्य आहे\nतुम्ही मला व्यक्तिश: ओळखत नाही, तरीसुद्धा हे सगळं कसं घडतंय हे कसं शक्य आहे\nउत्तर : मी व्यक्तिश: कोणालाच ओळखत नाही, पण प्रत्येकातलं मर्म मी जाणतो, प्रत्येकाला आध्यात्मिकदृष्टय़ा ओळखतो. व्यक्तिमत्त्व हे मुळात खोटं आहे. हा मुखवटा आहे : तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा व्यवसाय, तुमचा फोटो- पासपोर्ट आकाराचा फोटो- तुमची आयडेंटिटी कार्ड्स सगळं काही. तुमचं व्यक्तिमत्त्व नेमकं कशापासून तयार झालं आहे- फक्त या गोष्टींपासून. तुम्ही या जगात येता, तेव्हा पाटी अगदी कोरी असते- खूपच स्वच्छ, अगदी नितळ. हाच तुमचा अर्क आहे. पण हे तर सगळ्यांच्या बाबतीत आहे. त्यामुळे मी तुम्हाला व्यक्तिश: ओळखतो की नाही हा प्रश्नच नाही.\nज्या दिवशी मला स्वत:ची ओळख पटली, त्या दिवसापासून मी तुलाही ओळखू लागलो.\nतुझ्या मनातला गोंधळ, तुझी समस्या मला समजू शकते: तुला वाटतं, हे कसं शक्य आहे कारण लोकांना वाटतं, मी एखाद्याला व्यक्तिश: ओळखत नाही, तर मी त्याला मदत कशी करू शकणार कारण लोकांना वाटतं, मी एखाद्याला व्यक्तिश: ओळखत नाही, तर मी त्याला मदत कशी करू शकणार वास्तव याच्या बरोबर उलट आहे. मी तुला आध्यात्मिकदृष्टय़ा ओळखू शकत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही आणि तुला स्वत:ची आध्यात्मिक ओळख तर कधी होतच नाही. तू स्वत:ला ओळखतोस ते चेहऱ्याने. हा चेहरा म्हणजे तुझा आरसा तुला दाखवतो तो. तू कधी आरसेघरात गेला आहेस का वास्तव याच्या बरोबर उलट आहे. मी तुला आध्यात्मिकदृष्टय़ा ओळखू शकत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही आणि तुला स्वत:ची आध्यात्मिक ओळख तर कधी होतच नाही. तू स्वत:ला ओळखतोस ते चेहऱ्याने. हा चेहरा म्हणजे तुझा आरसा तुला दाखवतो तो. तू कधी आरसेघरात गेला आहेस का काही आरशांमध्ये तुम्ही खांबासारखे लांबलचक दिसता; काही आरशांमध्ये पिग्मींसारखे छोटे; काही आरशांमध्ये तर स्वत:चे चेहरे बघून घाबरून जायला होतं. पण तुझ्या बाथरूममध्ये लावलेला आरसाच योग्य आहे याची खात्री आहे तुला काही आरशांमध्ये तुम्ही खांबासारखे लांबलचक दिसता; काही आरशांमध्ये पिग्मींसारखे छोटे; काही आरशांमध्ये तर स्वत:चे चेहरे बघून घाबरून जायला होतं. पण तुझ्या बाथरूममध्ये लावलेला आरसाच योग्य आहे याची खात्री आहे तुला आणि अमुक एक आरसा योग्य हे तरी कोणी ठरवलं आणि अमुक एक आरसा योग्य हे तरी कोणी ठरवलं पण तू स्वत:कडे बघू शकशील असं तेवढं एकच माध्यम आहे.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nमुल्ला नसरुद्दीनची एक सुंदर कथा आहे :\nतो एकदा तीर्थाटनासाठी काबाला- मुस्लिमांच्या पवित्र स्थळी गेला होता. सगळ्या धर्मशाळा, सगळी हॉटेल्स भरून गेली होती. एका हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या हातापाया पडत तो म्हणाला, ‘‘तुम्ही काहीही करा.. पण हॉटेलमध्ये कुठे तरी जागा असेल. मी खूप थकलो आहे. मी कित्येक मैल वाळवंट तुडवत आलो आहे. माझ्यावर दया करा\nव्यवस्थापक म्हणाला, ‘‘मी तुमची समजू शकतो, पण फक्त एकच खोली मी तुम्हाला गुपचूप देऊ शकेन. त्या खोलीत झोपलेला माणूस एवढय़ा जोरात घोरतोय की त्याच्या काहीच लक्षात येणार नाही. तुम्ही हळूच जा आणि झोपा. किमान उद्या सकाळपर्यंत तो मनुष्य काही उठायचा नाही. ’’\nमुल्ला आत गेला. तो माणूस घोरत होता. मुल्ला त्याचे बूट, टोपी, कोट सगळं तसंच ठेवून निजला. बूट, टोपी, कोटासकट झोपणं साहजिकच खूप कठीण होतं. त्यात सौदी अरेबियातला उन्हाळा. आणि एक घोरणारा माणूस शेजारी. सगळं काही काढून झोपायला गेलं तरी त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे तेही कठीण होतं. मुल्ला सारखा या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याच्या या चुळबुळीमुळे तो माणूस जागा झाला. आणि त्याला बूट, टोपी, कोटासकट झोपलेला मुल्ला दिसला.त्याला राहवलं नाही.\nत्याने विचारले, ‘‘तू माझ्या खोलीत न विचारता का घुसला आहेस. पण आता मध्यरात्री तू जाणार तरी कुठे आणि तू बूट आणि टोपीसकट का झोपला आहेस आणि तू बूट आणि टोपीसकट का झोपला आहेस\nमुल्ला नसरुद्दीन म्हणाला, ‘‘एक अडचण आहे. मी माझे बूट, माझी टोपी, माझा कोट सगळं काढलं- म्हणजे खरं तर मला कपडे काढूनच झोपायची सवय आहे. पण जर मी हे सगळं काढून झोपलो, तर तुम्हीही माझ्याशेजारी कपडे काढून झोपलेले आहात. हीच अडचण आहे.’’\n‘‘यात काय अडचण आहे मी बिनकपडय़ांनी झोपलो आहे, तू पण झोप.’’\nमुल्ला म्हणाला, ‘‘तुम्हाला समजत नाहीये. सकाळी उठल्यानंतर कोण कोण आहे, हे मला कसं समजणार माझी ओळख विसरू नये म्हणून मी माझी टोपी, माझे बूट, माझा कोट या सगळ्यांसकट झोपत होतो. ते सगळं असेल तर माझी खात्री पटेल की मीच मुल्ला नसरुद्दीन आहे आणि बाजूला झोपलेला माणूस कोणीतरी दुसरा आहे. पण दोघांनीही कपडे काढलेले असतील तर..’’\nतो माणूस म्हणाला, ‘‘मी तुला काहीतरी युक्ती सुचवतो, कारण असा तूही झोपू शकणार नाहीस आणि मीही झोपू शकणार नाही.’’ एकीकडे त्या माणसाला वाटत होतं की, काय विचित्र माणूस आहे हा. कपडे काढले की आपली ओळख हरवेल असं याला वाटतंय. तो म्हणाला, ‘‘इथे एक बाहुली आहे ती मी तुझ्या पायाला बांधतो. मग तू शांतपणे झोप. सकाळी उठलास की तुला कळेल, ही बाहुली तुझ्या पायाला बांधलेली आहे, म्हणजे तूच मुल्ला नसरुद्दीन आहे.’’ मुल्ला म्हणाला, ‘‘मी खरंच तुमचा आभारी आहे.’’ त्याने सगळे कपडे काढले, त्या माणसाने कोपऱ्यातून ती बाहुली आणून मुल्लाच्या पायाला बांधली. तो मनातल्या मनात हसत होता, म्हणत होता, ‘‘आतापर्यंत अशा माणसाला कधीच भेटलो नव्हतो.’’ मग मध्येच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.. मुल्ला घोरू लागला, तेव्हा त्याने ती बाहुली त्याच्या पायातून काढली आणि स्वत:च्या पायाला बांधली. मग तो झोपून गेला. सकाळी उठून मुल्लाने आपल्या पायाकडे पाहिलं आणि तो बिछान्यातून उडी मारून बाहेर आला नि ओरडू लागला, ‘‘एक गोष्ट नक्की आहे की, तो माणूस मुल्ला नसरुद्दीन आहे. अडचण अशी आहे की मी कोण आहे कोणी सांगेल कोणी मला ओळखू शकेल व्यवस्थापक कुठे आहेत त्यांनी मला काल रात्री पाहिलं आहे, कदाचित ते मला ओळखतील.’’\nकळलं का गोष्टीचं तात्पर्य, तुमची व्यक्तिमत्त्वं ही तुमच्या पायाला बांधलेल्या बाहुल्यांसारखी आहेत. मला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यांबद्दल, व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेण्याची गरज नाही; तुमच्याशी व्यक्तिश: ओळख करून घेण्याचीही गरज नाही; तुमचं मर्म मी जाणतो. स्वत:ला ओळखण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. माझ्या स्वत:च्या समस्या दूर करतानाच मला तुमच्या समस्या कळतात आणि त्या कशा दूर करायच्या याचे उपायही कळतात.\nमला ज्या दिवशी स्वत:ची ओळख पटली, त्या दिवशी लक्षात आलं की मी पापीही आहे आणि संतही आहे. मला निद्रावस्थेत कोण आहे हेही माहीत आहे आणि कोण जागृत आहे हेही माहीत आहे. तेव्हा त्यात समस्या अशी काहीच नाही. तू इथे माझं ऐकत असशील.. मी काय सांगतोय ते सगळं ऐकत असशील, तर आपलं व्यक्तिमत्त्व सोडून दे, अहंकार गळून पडू दे. नम्र हो आणि खुल्या दृष्टीने बघ. शांत हो, सावध आणि जागरूक राहा आणि मग तुझ्याबाबत चमत्कार घडल्याशिवाय राहणारच नाहीत.\nआणि लक्षात ठेव : हे चमत्कार माझ्यामुळे घडणार नाहीत. ते तुझ्यामुळेच घडतील. तुला माझ्याबद्दल कृतज्ञता वाटण्याचीही काहीच आवश्यकता नाही. तुझी कृतज्ञता पोहोचली पाहिजे त्या संपूर्ण अस्तित्वापर्यंत. मी असाच एक अनोळखी माणूस होतो, तुला वाटेत भेटलो, आपण थोडं बोललो, थोडय़ा गप्पा मारल्या. त्या झाल्या आणि मग तू तुझ्या वाटेने गेलास आणि मी माझ्या स्वत:च्या.\nतुम्हाला व्यक्तिश: जाणून घेण्याची मला काहीच आवश्यकता नाही, तुम्हालाही मला व्यक्तिश: ओळखण्याची काहीच गरज नाही. आवश्यकता आहे ती माझ्या अस्तित्वात आणि तुझ्या अस्तित्वात मर्माचा एक पूल बांधला जाण्याची. शांततेत हे आपोआपच घडून येतं.\nभाषांतर – सायली परांजपे\n(ओशो -‘द रेझर्स एज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाइम्स इंटरनॅशनल /ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/chandrabhaga-pandharpur-deepotsav-469588", "date_download": "2018-04-21T07:39:36Z", "digest": "sha1:WCSANGHSJYAQXORJ26WH6ML4ZV2P4OMT", "length": 14791, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पंढरपूर : धनत्रयोदशीला लाखो दिव्यांना चंद्रभागा उजळली", "raw_content": "\nपंढरपूर : धनत्रयोदशीला लाखो दिव्यांना चंद्रभागा उजळली\nपंढरपुरमध्ये धनत्रयोदशीला चंद्रभागा लाखो दिव्यांनी उजळून गेली आहे. भाविकांनी आज चंद्रभागेच्या घाटांवर दीपोत्सव साजरा केला. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपूरकर मिळून पंढरपुरात चंद्रभागेच्या घाटांवर दिव्यांची आरास करतात. यंदा नदीच्या जवळपास 14 धाटांवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nपंढरपूर : धनत्रयोदशीला लाखो दिव्यांना चंद्रभागा उजळली\nपंढरपूर : धनत्रयोदशीला लाखो दिव्यांना चंद्रभागा उजळली\nपंढरपुरमध्ये धनत्रयोदशीला चंद्रभागा लाखो दिव्यांनी उजळून गेली आहे. भाविकांनी आज चंद्रभागेच्या घाटांवर दीपोत्सव साजरा केला. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपूरकर मिळून पंढरपुरात चंद्रभागेच्या घाटांवर दिव्यांची आरास करतात. यंदा नदीच्या जवळपास 14 धाटांवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2", "date_download": "2018-04-21T07:46:53Z", "digest": "sha1:6RIP6HKIDLOJWEIRLPLB422PTTOLXXGT", "length": 33585, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅरिस्टॉटल - विकिपीडिया", "raw_content": "\n(अ‍ॅरिस्टॉटल या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nॲरिस्टॉटलचा संगमरवरी अर्धपुतळा. लायसिपसने बनविलेल्या मूळ ग्रीक कांस्य शिल्पाची प्रतिकृती.\nॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४ ते इ.स.पू. ३२२) हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता.\n१.३ ॲरिस्टॉटलचा जडद्रव्य व आकार-सिद्धान्त\n१.४ प्रकटता व संभाव्यता\nॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे कशाचेही ज्ञान होणे म्हणजे त्याच्या कारणांचे ज्ञान होणे. बदलाच्या किंवा प्रक्रियेच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठी ॲरिस्टॉटल चार प्रकारची कारणे मानतो :\nउपादानकारण किंवा आशयकारण (मटेरिअल): मूर्ती जर संगमरवरापासून बनलेली असेल तर संगमरवर हे तिचे उपादानकारण.\nआकारिक कारण (फॉर्मल): मूर्ती अखेर जो आकार घेणार आहे त्याची शिल्पकाराच्या मनात असलेली उपस्थिती हे आकारिक कारण.\nहेतुकारण (फायनल): हेतू, प्राप्तव्य किंवा प्रयोजन.\nकर्तृकारण (एफिशिएन्ट): शिल्पकाराकडून घडणारी क्रिया.\nपूर्ण स्वरूपातील मूर्ती हाच हेतू असल्यामुळे प्रयोजन वा हेतू कारणाचा समावेश आकारिक कारणात होऊ शकतो. तसेच कोणत्याही पदार्थाचे आदर्श अथवा पूर्ण स्वरूप हे त्या पदार्थाला आपल्याकडे खेचून घेते व त्यामुळे विक्रिया अथवा गती निर्माण होते, असे ॲरिस्टॉटलचे मत असल्याने, कर्तृकारणसुद्धा आकारिक कारणात समाविष्ट होते. अशा रितीने शेवटी आशयात्मक वा उपादान आणि आकारिक असे कारणाचे दोन प्रकार उरतात. ॲरिस्टॉटल दोन तत्त्वांच्या सहाय्याने निसर्गातील गतीचा उलगडा करतो :\nस्वतः निश्चल व चिरंतन असलेला, इतरांच्या इच्छेचा विषय असलेला चालक आणि\nह्या निश्चल चालकाला आपल्या इच्छेचा विषय करण्याची व म्हणून त्याच्यासारखे बनण्याची निसर्गातील पदार्थात असलेली स्वाभाविक प्रवृत्ती. भौतिक घटनांना व प्रक्रियांना ॲरिस्टॉटल सहेतुक मानत असल्यामुळे त्याचा दृष्टिकोण आधुनिक भौतिकीतील प्रस्थापित दृष्टिकोणाहून वेगळा ठरतो.\nवाक्यांचा अथवा विधानांचा अनुबंध नसलेली पदे म्हणजे पदार्थविधा (कॅटेगरीज) होत अशी व्याख्या ॲरिस्टॉटलने केली आहे. तिचे सार असे की, पदांचे विशिष्ट संदर्भ काढून घेऊन त्यांच्या प्रकारांचा अभ्यास केला की, आपणास वास्तवतेचे मानचित्र मिळेल. हे मानचित्र उघड्या-बोडक्या वास्तवतेचे की ज्ञानावृत वास्तवतेचे या प्रश्नाची कितीही चर्चा केली तरी त्याचा निर्णय लागणे अवघड आहे. असेच म्हणावे लागेल की, ज्ञानगत संबंध आणि वस्तुगत संबंध यांना विलग करता येणार नाही. ॲरिस्टॉटलच्या पदार्थावलीत पुढील दहा पदार्थ आहेत : द्रव्य, संख्या, गुण, संबंध, काल, स्थल, अवस्था (डिस्पोझिशन), धारित्व (ॲपरटेनन्स), कर्म आणि कृतत्व (सफरिंग किंवा पॅसिव्हिटी). या दहांपैकी द्रव्य, गुण आणि कर्म यांना पदार्थ म्हणून वैशेषिकांनीही मानलेले आहे. ‘संख्ये’चा समावेश वैशेषिकांनी गुणांतच केला आहे. उरलेल्या सहांचा समावेश संयोग या गुणांत अथवा समवाय या पदार्थांत यथासंभव करता येईल. तो करता येईल; पण करावाच असे नाही. कारण आपली यादी बनवताना ॲरिस्टॉटलने केवळ भाषेच्या उपयोजनाच्या विश्लेषणाचीच दृष्टी ठेवली होती; वैशेषिकांप्रमाणे सत्ताशास्त्रीय दृष्टिकोणाची त्यांत भेसळ केली नाही. त्यामुळे त्याच्या विभागणीत संकर (क्रॉस-डिव्हिजन) हा दोष नसून शिवाय ती अधिक व्यापक झाली आहे.\nॲरिस्टॉटलचा जडद्रव्य व आकार-सिद्धान्त[संपादन]\nॲरिस्टॉटलच्या कारणकल्पनेतील आकारिक, निमित्त व अंतिम ही तिन्ही कारणे ‘आकार’ ह्या एका कल्पनेत गोवता येतात. आकार व द्रव्य (मॅटर) यांच्यामध्ये ॲरिस्टॉटलच्या मते पुढीलप्रमाणे संबंध आहेत :\nद्रव्य व आकार हे प्रत्यक्षात अविभक्त असतात. विचारांत त्यांचे विभक्तीकरण करता येते. एरवी कोणताही पदार्थ म्हणजे या दोहोंनी युक्त अशी व्यक्ती असते. आकाररहित द्रव्य किंवा द्रव्यरहित आकार असूच शकत नाही. एक ईश्वर (केवळ आकार) याला अपवाद आहे.\n१. आकार सामान्य असतो. द्रव्य विशिष्ट असते. आकार म्हणजे संकल्पना किंवा आयडिया.\n२. द्रव्य जड किंवा भौतिक नाही. ते सर्व वस्तूंचे अधिष्ठान आहे. ते निराकार, निर्गुण व निर्विशेष असते. त्याला आकार मिळतो, तो आदर्शामुळे, ध्येयामुळे. वस्तूवस्तूंमधील भेद द्रव्याचा नसून आकाराचा असतो. द्रव्यांत विशिष्ट आकार धारण करण्याची सुप्त शक्ती असते. जरी ते काहीही नसले, तरी सर्व होण्याची संभाव्यता असते.\n३. द्रव्य व आकार ह्या दोन संज्ञा सापेक्ष आहेत. एकच गोष्ट एका दृष्टिकोणातून द्रव्य तर दुसर्याा दृष्टिकोणातून आकार ठरते. जे बदलते ते द्रव्य. ज्याकडे ते धाव घेते तो आकार. तेव्हा आकार म्हणजे वस्तूची केवळ बाह्य रचना नव्हे. आकारांत संघटन, पूर्ण व अंश यांचा संबंध, वस्तूचे कार्य, तिचा हेतू ह्या सर्वांचा समावेश होतो.\n४. द्रव्य म्हणजे अप्रकटता किंवा संभाव्यता तर आकार म्हणजे प्रकटता. गती किंवा बदल म्हणजे अप्रकटतेतून प्रकटतेकडे नेणारा मार्ग.\n५ काळाच्या ओघात द्रव्य अगोदर येते; पण तार्किकदृष्ट्या आकार अगोदर असतो. झाड अगोदरच बीमध्ये उपस्थित असते, नाहीतर त्यातून ते निर्माण कसे होईल सर्व बदल हा ध्येयप्रेरित असतो.\nद्रव्य (मॅटर) हा शब्द ॲसरिस्टॉटलने मुख्यतः चार अर्थांनी वापरलेला आहे\n१. परिवर्तनाचे अधिष्ठान किंवा उत्पत्ती व लय यांचा आधार.\n२. ज्याच्या ठिकाणी प्रकट होण्याची क्षमता आहे अशी सुप्तावस्था.\n३. आकारहीन किंवा निराकार.\n४. ज्याने अजून निश्चित आकार धारण केला नाही, असे जवळ-जवळ असत्‌ .\nपदार्थ निर्माण होण्यापूर्वी ज्या द्रव्यात असतो, त्या द्रव्यात तो उत्पन्न होण्याचे क्षमत्व असते. पदार्थ पूर्णतेने तयार झाला म्हणजे तो प्रत्यक्षात येतो. पदार्थाचे दुसर्‍या पदार्थांत बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आणि बदल घडवून घेणार्‍या पदार्थाची बदल होण्याची शक्ती, ह्या दोन दृष्टिकोणांतून शक्तीकडे पाहता येते. ह्यांपैकी दुसर्‍या शक्तीला ॲरिस्टॉटल क्षमता किंवा संभाव्यता नाव देतो. (पुतळा प्रत्यक्षात येण्यापूर्वी दगडात सुप्त असतो.)\nसंभाव्यता म्हणजे आकार धारण करण्याची शक्ती. काही टीकाकार म्हणतात, बदलाची ही कल्पना मूलभूत तादात्म्य-नियमांचे उल्लंघन करते; परंतु ही टीका योग्य नाही. त्यांत सातत्य असते. ॲरिस्टॉटल बदल खरा मानतो.\nॲरिस्टॉटलच्या पश्चात जेव्हा त्याचे लिखाण व्यवस्थित स्वरूपात प्रकाशित करण्यात आले, तेव्हा भौतिकीवरील ग्रंथाच्या ‘पुढचा’ क्रम ह्या ग्रंथाला देण्यात आला. म्हणून ह्या ग्रंथाचे नाव ‘मेटॅफिजिक्स पडले, असे मानण्यात येते. असे असले तरी ॲरिस्टॉटलच्या भाष्यकारांनी मेटॅफिजिक्स (भौतिकीच्या पलीकडचा अभ्यास) हा शब्द लाक्षणिक अर्थानेही घेतला आहे. द्रव्य ही ॲरिस्टॉटलच्या तत्त्वमीमांसेतील मध्यवर्ती संकल्पना आहे. ज्याला खरेखुरे अस्तित्व असू शकते, अन्य अस्तित्वाचा केवळ एक घटक असे दुय्यम, पराधीन असे ज्याचे अस्तित्व नसते, तर जे स्वतःच अस्तित्वात असते, ते म्हणजे द्रव्य. विवक्षित वस्तूंहून भिन्न आणि त्यांच्या पलीकडच्या अशा सामान्य म्हणजे प्लेटोप्रणीत ‘आयडियां’नाच खरेखुरे व परिपूर्ण असे अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचे ॲरिस्टॉटल खंडन करतो. विवक्षित, मूर्त वस्तू (उदा. सॉक्रेटिस, हा घोडा, ताजमहाल इ.) म्हणजेच द्रव्य ही ॲरिस्टॉटलची ठाम भूमिका आहे. परंतु अशी स्वतः अस्तित्वात असलेली द्रव्यरूप मूर्त वस्तू नेहमी अमुक एका प्रकारची वस्तू असते. उदा. सॉक्रेटिस हा माणूस आहे. सॉक्रेटिससंबंधी जी विधाने आपण करू ती माणूस या नात्याने इतर सर्व माणसांविषयीही आपण करू शकू. ह्याचा अर्थ असा, की वस्तुप्रकारांचा, जाती-उपजातींचाही, द्रव्य ह्या पदावर काहीसा अधिकार पोचतो. म्हणून विवक्षित, मूर्त वस्तूंना ॲरिस्टॉटल प्राथमिक द्रव्ये म्हणतो आणि वस्तुप्रकारांना, जाती-उपजातींना, तो दुय्यम द्रव्ये म्हणतो. वस्तुप्रकार किंवा वस्तुरूपे दुय्यम असली तरी प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे त्यांना विवक्षित वस्तूंहून पृथक, स्वतंत्र असे अस्तित्व नसते. विवक्षित वस्तूच्या अंगी जे गुण असतात, किंवा जे रूप असते, ते ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे, एका आशयरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी वसत असते. पण हे अधिष्ठान (म्हणजे आकार धारण करण्याची क्षमता) द्रव्य होऊ शकत नाही. कारण ते निर्विशेष, निर्गुण असल्यामुळे त्याच्या अंगी विवक्षितता नसते; जे द्रव्य आहे त्याचा हे, ही विवक्षित वस्तू (म्हणजे इतर वस्तूंहून वेगळी) असा उल्लेख करता आला पाहिजे आणि अधिष्ठानाचा असा उल्लेख करता येत नाही.\nज्या गुणधर्मांमुळे वस्तू एका विशिष्ट स्वरूपाची वस्तू ठरते, त्यांना ॲरिस्टॉटल ‘सत्त्व’ म्हणतो. वस्तूच्या सत्त्वामुळे तिचे स्वतःचे स्वरूप, तिचे स्वत्व, तादात्म्य, ती वस्तू स्वतः काय आहे, हे निश्चित होते. अशा सत्त्वाने अवच्छिन्न वस्तू म्हणजे द्रव्य. वस्तूचे हे सत्त्व म्हणजेच वस्तूचा आकार. वस्तूचा आकार हे वस्तूचे आकारिक कारण आणि हेतुकारण असते, हे आपण पाहिलेच आहे. हेतुकारण ह्याचा अर्थ असा, की जो आकार धारण करण्याची क्षमता वस्तूच्या ठिकाणी असते, तो आकार परिपूर्णतेने प्राप्त करून घेण्याची त्या वस्तूची प्रवृत्ती असते; त्या दिशेने ती विकसित होत असते आणि जेव्हा ती हा आकार परिपूर्णतेने प्राप्त करून घेते, तेव्हा ह्या विकासाचा अंत होतो. स्वतःचा आकार परिपूर्णतेने साध्य केलेल्या वस्तूची जी अवस्था असते, तिला ॲरिस्टॉटल तिची ‘विद्यमानता’ व ‘परिपूर्णावस्था’ म्हणतो.\nआता एखादा आकार धारण करण्याची क्षमता असलेल्या वस्तूमध्ये तो आकार परिपूर्ण रितीने विद्यमान होण्यासाठी तिचा जो विकास व्हावा लागतो, तो जिच्यामध्ये तो आकार परिपूर्ण रितीने विद्यमान आहे, अशी (दुसरी) वस्तू घडवून आणीत असते. थोडक्यात, विद्यमानता हेच क्षमतेचे विद्यमानतेत रूपांतर होण्याचे कारण असते. ह्या तत्त्वाच्या आधाराने ॲरिस्टॉटल ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करतो.\nकाल चिरंतन आहे आणि बदलाशिवाय काल असू शकत नाही; तेव्हा बदलही चिरंतन आहे. आता विश्वातील सर्व बदलांचे, स्थित्यंतरांचे, क्षमतेचे विद्यमानतेत होणार्‍या रूपांतराचे कारण, जिच्या ठिकाणी आकार परिपूर्ण स्वरूपात विद्यमान आहे, अशी वस्तू असली पाहिजे आणि बदल चिरंतन असल्यामुळे त्याचे कारणही चिरंतन असले पाहिजे. बदलाच्या ह्या अंतिम कारणाला ॲरिस्टॉटल ‘आदिचालक’ म्हणतो. इतर सर्व वस्तू आशयात्मक अधिष्ठान अधिक आकार ह्या स्वरूपाच्या असतात. पण आदिचालक केवल किंवा शुद्ध आकार असला पाहिजे; कारण अधिष्ठान म्हणजे आकार धारण करण्याची क्षमता. आदिचालकाला जर अधिष्ठान असेल, तर त्याच्या विद्यमान आकाराहून वेगळा आकार प्राप्त करून घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असेल. पण क्षमता असली म्हणजे तिचे विद्यमानतेत रूपांतर होणे शक्य असते. तेव्हा आदिचालकाच्या ठिकाणी जर आशय असेल, तर आदिचालक बदलू शकेल आणि ह्या बदलाचे कारण ह्या बदलामुळे जो आकार साध्य व्हायचा असेल, तो ज्याच्या ठिकाणी विद्यमान आहे, असा दुसरा चालक असावा लागेल. ही अनवस्था टाळण्यासाठी आदिचालक स्वतः अचल असतो व म्हणून शुद्ध आकार असतो, असे मानावे लागते. आता ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे शुद्ध, आशयहीन आकार म्हणजे विचार. तेव्हा विश्वाचा आदिचालक म्हणजे चिरंतन असा विचार किंवा बुद्धी. हिलाच ॲरिस्टॉटल ईश्वर म्हणतो. ह्या विचाराचा आशय काय ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे हा विचार स्वतःचाच विचार करीत असतो. स्वतःचा आकार परिपूर्ण स्वरूपात प्राप्त करून घेण्यात वस्तूचे कल्याण असते व म्हणून त्या आकाराची ओढ प्रत्येक वस्तूला असते. ईश्वर परिपूर्ण आकार असल्यामुळे तो कल्याणस्वरूप आहे, विश्वातील सर्व वस्तूंना ईश्वराची स्वाभाविक ओढ आहे व ह्या ओढीतून विश्वातील सर्व चलनवलन घडून येते.\nसत्सामान्ये किंवा आकार ह्यांना पृथक अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचे ॲरिस्टॉटलने खंडन केले आहे.\nॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार द्रव्यनिष्ठ वस्तूतून सत्सामान्य वेगळे स्वतंत्रपणे असू शकत नाही. या जगातील सर्वच सतत कमीजास्त प्रमाणात विकार पावत असते. जे विकार पावते ते द्रव्य आणि ज्यात ते परिणाम रूपात उतरते तो आकार असतो. बदलाच्या या प्रक्रियेत, प्रत्येक बदलाबरोबर द्रव्यसुद्धा कमी कमी होत जाऊन अधिकाधिक आकारात ते परिणत होते. ॲरिस्टॉटलला निसर्गातील परिवर्तनाचा अर्थ, विकासक्रम हा प्रगतीपर असल्याचे वाटते. केवळ द्रव्य या स्थितीकडून अखेर केवळ आकार या दिशेने तो प्रवास आहे असे त्याचे म्हणणे आहे. शुद्ध द्रव्यरहित आकार त्याच्या मते ईश्वराचे प्रतीक आहे. ईश्वर या अर्थाने आकाराचा आकार अर्थात विकासक्रमातील अंतिम उद्दिष्ट ठरतो.\nमराठी तत्त्वज्ञान महाकोश, मराठी तत्त्वज्ञान - महाकोश मंडळ, पुणे, प्रमुख संपादक दे.द. वाडेकर, प्रथम खंड.\nमराठी विश्वकोश, खंड पहिला.\nइ.स.पू. ३८४ मधील जन्म\nइ.स.पू. ३२२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१८ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5144-annane-lavala-chunna-marathi-song-with-southern-tadka", "date_download": "2018-04-21T07:39:49Z", "digest": "sha1:M6XWPB3TNNWL63RMLXSC7EFE4PZV2ZQA", "length": 9139, "nlines": 215, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’ - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nPrevious Article गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nNext Article SKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा\n‘पप्पी दे पारूला’च्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं ‘अण्णाने लावला चुन्ना’ या मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले. सुमित म्युझिक प्रस्तुत 'अन्नाने लावला चुन्ना' या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे. मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे. या गाण्यातून मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nसर्वांना नाचायला लावणारं आणि मराठीला मस्त असा साऊथचा तडका दिलेलं हे गाणं हा एक नवा प्रयोग होता. कोणतंही गाणं हे जेव्हा हिट होतं तेव्हा त्यामागे गायक आणि संगीतकार यांच्या सोबतच गीतकाराचा खूप मोठा सहभाग असतो. कारण जेव्हा गाण्याचे शब्द प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतात आणि त्यांना भावतात तेव्हाच ते गाणं हिट होतं. गीतकार संगीतकार व गायिका यांची मेहनत आणि कलाकारांचा अभिनय पाहता ‘अण्णाने लावला चुन्ना’ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल असा विश्वास होता आणि हा प्रेक्षकांनी सार्थ ठरवला. गेल्या दोन दिवसात दहा हजारांहून अधिक लोकांनी युट्युबवर हे गाणे पाहिलं आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहता येत्या काळात हे गाणे अजूनच लोकप्रिय होईल यात शंका नाही.\nPrevious Article गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nNext Article SKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा\nमराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-mns-clash-with-hawkers-and-sanjay-nirupam-473274", "date_download": "2018-04-21T07:48:00Z", "digest": "sha1:FYSYA3GZA6FXUCZLTUGT2TGPL2GG7IDA", "length": 17591, "nlines": 144, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर मनसे कायकर्ते आक्रमक, निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावल्याचा आरोप", "raw_content": "\nमुंबई : फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर मनसे कायकर्ते आक्रमक, निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावल्याचा आरोप\nमालाडमध्ये मनसे आणि फेरीवाल्यामध्ये झालेल्या मारहाणीचं लोण आता दादरपर्यंत पसरलं आहे. कारण मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लक्ष्य केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली आहे.\nमनसेनं फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपमांनी उडी घेतल्यानंतर आता हे प्रकरण चांगलच चिघळलं आहे. संजय निरुपमा यांनी चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.\nमुंबईच्या मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेआधी मालाडमध्ये झालेल्या सभेत संजय निरूपम फेरीवाल्यांना कायदा हातात घेण्यासाठी उसकावलं. त्यानंतर ही घटना घडली आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर मनसे कायकर्ते आक्रमक, निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावल्याचा आरोप\nमुंबई : फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर मनसे कायकर्ते आक्रमक, निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावल्याचा आरोप\nमालाडमध्ये मनसे आणि फेरीवाल्यामध्ये झालेल्या मारहाणीचं लोण आता दादरपर्यंत पसरलं आहे. कारण मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लक्ष्य केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली आहे.\nमनसेनं फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपमांनी उडी घेतल्यानंतर आता हे प्रकरण चांगलच चिघळलं आहे. संजय निरुपमा यांनी चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.\nमुंबईच्या मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेआधी मालाडमध्ये झालेल्या सभेत संजय निरूपम फेरीवाल्यांना कायदा हातात घेण्यासाठी उसकावलं. त्यानंतर ही घटना घडली आहे.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/two-disturbing-cases-for-four-supreme-court-judges-1615461/", "date_download": "2018-04-21T07:48:56Z", "digest": "sha1:WXCPAUGUTVDOSYSMJKW44W4CWGEOBWC5", "length": 15986, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "two disturbing cases for four supreme court judges | ‘या’ दोन खटल्यांमुळे चार न्यायाधीश विचलित ? | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\n‘या’ दोन खटल्यांमुळे चार न्यायाधीश विचलित \n‘या’ दोन खटल्यांमुळे चार न्यायाधीश विचलित \nसर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांना डावलल्याचा आक्षेप न्या. मिश्र यांच्यावर घेण्यात आला.\nन्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भातील याचिकेच्या सुनावणीचे वाटप तसेच, केंद्र सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा निर्णय बदलण्याच्या याचिकेवरील सुनावणीतही सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांनी दाखवलेला अनावश्यक सहभाग हे दोन प्रमुख आक्षेप त्यांच्याविरोधात चार न्यायाधीशांनी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने होते.\nसोहराबुद्दीन हत्येच्या खटल्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आरोपी असल्याने न्या. लोया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले होते. मात्र, न्या. लोया यांचा नागपूरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा आरोप न्या. लोया यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सोहराबुद्दीन खटल्यातील हितसंबंधींनी न्या. लोया यांना शंभर कोटी रुपये देऊ केल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी जनहित याचिका दाखल झाली असून या प्रकरणातील याचिकेचे वाटप करताना कनिष्ठ न्यायाधीशांना प्राधान्य देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांना डावलल्याचा आक्षेप न्या. मिश्र यांच्यावर घेण्यात आला.\nदुसरा खटला होता, केंद्र सरकारने देशातील काही वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली होती, त्या संदर्भातला. या संदर्भात आलेल्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला. या निकालानंतर काही वकिलांनी न्यायालयीन भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या याचिकेवरील खटल्याप्रकरणी सरन्यायाधीश न्या. मिश्रा यांनी अनावश्यक रस दाखवला असल्याचा आरोप वकिलांनीही केला होता. हे प्रकरण न्या. चेलमेश्वर यांच्या पीठाकडून कनिष्ठ पीठाकडे वर्ग झाले, हा आक्षेप होता.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nभारताचे ४५ वे सरन्यायाधीश. २८ ऑगस्ट २०१७ रोजी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती. त्यापूर्वी १० ऑक्टोबर २०११ ते २७ ऑगस्ट २०१७ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश. डिसेंबर २००९ ते मे २०१० पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, तर २४ मे २०१० ते १० ऑक्टोबर २०११ पर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nनवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीच्या आसपासच्या काळातील घटना पाहिल्यावर एक मोठी लॉबी नाराज झाली होती हे स्पष्ट दिसत होते त्यामुळे अश्या प्रतिक्रिया यापुढे सुद्धा आल्या तर नवल नाही.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/author/majharojgar/", "date_download": "2018-04-21T07:44:54Z", "digest": "sha1:RNKK2EM23VCMEHKXKUYXMANCHTF6DSWN", "length": 6652, "nlines": 122, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "majharojgar, Author at माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय 106 पदांची भरती MAHADES Recruitment\nभारतीय रिझर्व्ह बँकेत 610 जागांसाठी भरती RBI Recruitment\nभारतीय खेळ प्राधिकरण (SAI) मध्ये पदभरती\nभारतीय खेळ प्राधिकरण (SAI) मध्ये Wardens च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून थेट […]\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदांची भरती 2016\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनिअर ट्रेनी च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल. इंजिनिअर ट्रेनी (Engineer Trainees) […]\nबृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात बस चालक आणि जनरल सर्जन (अर्धवेळ विशेषज्ञ ) पदाची भरती\nबृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात बस चालक च्या एकूण रिक्त 961 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/deepika/", "date_download": "2018-04-21T07:57:00Z", "digest": "sha1:XUGZMSXQMIWN2LGEOXECCISEWDPZVWH6", "length": 5558, "nlines": 92, "source_domain": "putoweb.in", "title": "deepika", "raw_content": "\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/OtherEntertainment/2017/03/20142920/Sunny-Leone-excited-to-attend-Justin-Biebers-Mumbai.vpf", "date_download": "2018-04-21T07:50:24Z", "digest": "sha1:Y547EXPGVXPLC5OCSM5EH5TCVYAIXJLL", "length": 12511, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "सनी लिओनीला जस्टीन बीबरसोबत त्या रात्रीची प्रतीक्षा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान मनोरंजन इतर मनोरंजन\nसनी लिओनीला जस्टीन बीबरसोबत त्या रात्रीची प्रतीक्षा\nमुंबई - पॉप स्टार जस्टीन बीबरचा भारत दौरा सुरू होण्या अगोदरच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्यासोबत कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्याची बॉलिवूडमधील असंख्या स्टार्सची इच्छा आहे. इतकेच नाही तर सनी लिओनीलादेखील त्याच्यासोबत परफॉर्म करण्याची इच्छा आहे. हे शक्य झाले नाही तर केवळ त्या रात्री शोला हजर राहण्यासाठी ती खूपच उत्साही झाली आहे.\nदख्खनेत खणाणले पानीपतचे 'रणांगण', 'उडाण'ने...\nहैदराबादच्या रविंद्र भारती नाट्यगृहात विश्वास पाटील लिखित\n'गावाकडच्या गोष्टी'च्या प्रेमात पडलेत...\nग्रामीण भागातील तरुणांनी यूट्यूबसारख्या माध्यमाचा वापर करत\n...म्हणून उषा नाडकर्णींना झाली, अनिल...\nमुंबई - बिग बॉसच्या मराठीच्या घरात सदस्यांमध्ये आता स्पर्धा\nकोल्हापूरच्या 'देवी' लघुपटाची कॅनडा...\nकोल्हापूरचा संवेदनशील आणि सृजनशील दिग्दर्शक नीरज नारकर\nसोनम कपूर-आनंद आहुजाच्या लग्नाची तारीख पक्की\nमुंबई - सोनम कपूर आणि प्रियकर आनंद आहुजा यांच्या लग्नाची\n'चालबाज' उषा नाडकर्णी खेळल्या स्मिता गोंदकरवर...\nमराठी बिग बॉस रहिवासी संघात १५ सदस्यांत एकी होणं अशक्य\n'चालबाज' उषा नाडकर्णी खेळल्या स्मिता गोंदकरवर खेळी मराठी बिग बॉस रहिवासी संघात १५\nबिग बॉस मराठीच्या घरात सई लोकूर आणि पुष्कर जोगमध्ये 'वाढती मैत्री' कलर्स मराठीवरील बिग बॉस\n'डॉ. अंजली' म्हणजेच सुरुची अडारकरचे पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन झी युवावरील 'अंजली' ही\n'डान्स महाराष्ट्र डान्स' मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी रंगणार १२ धमाकेदार परफॉर्मन्सेस झी युवावरील 'अंजली' ही\n'बिग बॉस मराठी'च्या रहिवाशी संघावर आस्ताद काळे नाराज बिग बॉस घरातील प्रार्थना यज्ञ टास्क\nकोण असेल 'मराठी बिग बॉस'च्या घरचा नवा कॅप्टन कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये विनीत\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://nvgole.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:35:41Z", "digest": "sha1:S5FSN3G6XY465OOFQLQP6PTMJ43ASWKB", "length": 29799, "nlines": 306, "source_domain": "nvgole.blogspot.com", "title": "नरेंद्र गोळे", "raw_content": "\n'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना\nप्रारणांचे स्वरूप आणि प्रारणसंसर्ग\nप्रश्न-१: सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे आठ चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे आणि हेही शोधून काढायचे आहे की तो इतरांपेक्षा हलका आहे की जड. मात्र याकरता एक तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. हा चेंडू व तराजू यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल\nउत्तर: तराजू तीनदा वापरायचा आहे म्हणजे तीनदा तोलता येणार. पहिल्यांदा आठपैकी कुठलेही तीन चेंडू एका पारड्यात ठेवा आणि कुठलेही इतर तीन चेंडू दुसऱ्या पारड्यात ठेवा. उर्वरित दोन चेंडू खालीच असू देत.\nह्यावेळी समजा तराजूचा काटा मध्यावरच राहिला तर खाली ठेवलेल्या दोन चेंडूंपैकी कुठला तरी एक हलका किंवा जड आहे. असे असेल तर दुसऱ्या तोलण्यात तेच दोन चेंडू प्रत्येक पारड्यात एक एक असे ठेवा आणि तोला. एक पारडे खाली जाईल तर दुसरे वर. मग वर गेलेल्या पारड्यातील चेंडू काढून घेऊन त्या जागी एक प्रमाण चेंडू ठेवा. मग तोला. हे तोलणे तिसरे तोलणे असेल. पारडे वर गेल्यास पहिल्या पारड्यातील चेंडू इतरांपेक्षा जड असणार. पारडे खाली जाणारच नाही. कारण फक्त एकच चेंडू वेगळा आहे. मात्र आता पारडे बरोबरीत राहीले तर दुसऱ्या तोलण्यात वर गेलेल्या पारड्यातील चेंडू वेगळा ठरेल. हलका ठरेल.\nह्यावेळी जर एक पारडे खाली व एक पारडे वर गेले तर दोन निष्कर्ष निघतात. उरलेले दोन्ही चेंडू प्रमाण चेंडू आहेत आणि प्रथम तोललेल्या सहा चेंडूंमध्येच वेगळा चेंडू आहे. आता वर गेलेल्या पारड्यातील तीन्ही चेंडूंवर 'ह' असे तर खाली गेलेल्या पारड्यातील तीन्ही चेंडूंवर 'ज' असे (केवळ खुणेसाठी म्हणून) लिहून घ्या. अजून दोनदा तोलणे शक्य आहे.\nआता दुसऱ्यांदा तोलतांना एका बाजूला दोन 'ज' लिहीलेले आणि एक 'ह' लिहीलेला चेंडू ठेवा तर दुसऱ्या बाजूला दोन प्रमाणित चेंडू व एक 'ज' लिहीलेला चेंडू ठेवा. तोला. तराजूचा काटा जर मध्यावर राहीला तर तराजूत नसलेल्या 'ह' लिहीलेल्या दोन चेंडूंपैकी एक हलका असायला हवा. त्या दोघांना तिसऱ्या तोलण्यात वेगवेगळ्या पारड्यांत ठेवून जे पारडे वर जाईल त्यातला चेंडू हलका ठरवा.\nदुसऱ्यांदा तोलतांना जर दोन 'ज' लिहीलेले चेंडू असलेले पारडे खाली गेले तर त्या दोन 'ज' लिहीलेल्या चेंडूंपैकी एक जड असेल. त्यांना वेगवेगळ्या पारड्यांमध्ये घालून तिसऱ्या तोलण्यात त्यांच्यापैकी जो खाली जाईल तो चेंडू जड ठरवावा. मात्र दुसऱ्यांदा तोलतांना जर दुसरे पारडे खाली गेले तर दोन शक्यता उद्भवतात खाली गेलेल्या पारड्यातील 'ज' लिहीलेला चेंडू जड असेल किंवा पहिल्या पारड्यातील 'ह' लिहीलेला चेंडू हलका असेल. तिसऱ्या तोलण्यात पहिल्या पारड्यातील 'ह' लिहीलेला चेंडू एका पारड्यात ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात एक प्रमाणित चेंडू ठेवा. प्रमाणित चेंडू असलेले पारडे वर जाणारच नाही. कारण फक्त एकच चेंडू वेगळा आहे. प्रमाणित चेंडू असलेले पारडे खाली गेल्यास तिसऱ्यांदा तोलतांना पहिल्या पारड्यात ठेवलेला 'ह' लिहीलेला चेंडू हलका असल्याचे सिद्ध होईल. मात्र यावेळी जर तराजूचा काटा मध्यावरच राहीला तर दुसऱ्यांदा तोलतांना खाली गेलेल्या पारड्यातील 'ज' लिहीलेला चेंडू जड असेल.\nम्हणजे मी प्रश्नही सांगितला आणि उत्तरही दिले. मग मजा ती काय राहिली राहिली आहे तर आता खालचा प्रश्न सोडवा.\nप्रश्न-२: सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे बारा चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे. मात्र याकरता एक साधा तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. आणि या चेंडू व तराजूव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल\nLabels: गद्य, बारा चेंडूंचे कोडे\nमी लिहितो त्या अनुदिनी\n६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\n॥ एकात्मता स्तोत्र ॥\nअक्षरधाम मंदिर नवी दिल्ली\nअप-१: आहार आणि आरोग्य\nअप-३: प्रशासनाकडे वळून बघतांना\nअमूल द टेस्ट ऑफ इंडिया\nअसामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे\nआव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे\nउत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी\nउत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी\nउत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती\nउत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा\nउत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी\nउत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी\nउत्तराखंडाची सहल-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे\nऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिष्चला विजये\nएक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर\nओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर\nकवी माधव ज्यूलियन यांचा आज जन्मदिन\nका रे असा अबोल तू\nकानानी बहिरा मुका परी नाही\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२\nचला गड्यांनो शेतीबद्दल बोलू काही\nचिनाब नदीवरला लोहमार्ग पूल\nजय संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ\nतू संघ संघ जप मंत्र निजांतरात\nदिव्य मी देत ही दृष्टी\nदीपावलीच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nदेखण्या घुबडाची निर्मम हत्या\nपद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nपहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: १\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: २\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४\nपुस्तक परिचयः आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे\nपुस्तक परिचयः डॉ. आई गणेश तेंडुलकर\nपुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म\nपुस्तक परिचय: परत मायभूमीकडे\nपुस्तक परिचय: पर्यटन सम्राट\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपेंच अभयारण्यात एक दिवस\nप्रामाणिकपणा अनमोल असतो. तो अभंग असू द्यावा\nबारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर\nब्लॉग माझा-२०१२ पुरस्कार प्रमाणपत्र\nब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nमराठी उच्च शिक्षण समिती\nमहिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी\nमेळघाट २०१२ – २०१३\nमेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू\nमेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार\nमेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर\nमेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ\nमेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर\nमेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथम्भोर\nमेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर\nरुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था\nविकसित भारताची संकल्पना लेख\nविडंबने-२ दासबोध आणि उदासबोध\nविडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून'\nविडंबने-५ 'माझे जीवन गाणे'\nविडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे'\nशालेय शिक्षणात काय असावे\nसारे जहाँ से अच्छा\nसिक्कीम सहल-१०: भारतीय वनस्पती उद्यान\nसिक्कीम सहल-२: कोलकाता स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-३: मिरीक स्थलदर्शन\nसिक्कीम सहल-४: चहाचे मळे\nसिक्कीम सहल-५: हिमालयन पर्वतारोहण संस्था\nसिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन\nसिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जल पैगुडी\nहिताची निगा किती करावी\nअसती नितळ इतके चेहरे\nआई तुला प्रणाम (वंदे मातरम्‌ चा अनुवाद)\nइथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना\nऐकून जा ना हृद-कथा\nकाय सजणात माझ्या कमी\nजा रे जा योग्या तू निघून जा\nतू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे\nदिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे\nपाऊली यांचा वगळ सिद्धांत\nपातंजल योगसूत्रे व भाष्ये\nपौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू\nमज सांग ए मना तू\nयावरून असे तू न समजावे\nवारंवार तुला काय समजवे\nसाथ देण्याचे जर का तू करशील कबूल\nहर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी\nहे रूपवती तू जाग तुला प्रेम पुकारे\nहृदयोपचार घेत असतांना मी वाचलेली पुस्तके\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nपुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस\nमिसळपाव वरील माझे लिखाण\n\"तो सलीम राजपुत्र\" चा हिंदी अनुवाद \nकोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन\nपुष्पक यानात भानू आणि पार्वती\n१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.\n२. २०१२०८२७ रोजी वाचावे नेटके ह्या लोकसत्तेच्या सदरात ह्या अनुदिनीचा परिचय श्री.अभिनवगुप्त ह्यांनी “वाचावे नेट-के : ग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार अभिनवगुप्त - सोमवार२७ ऑगस्ट २०१२” ह्या शीर्षकाखाली करून दिला.\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-१\nग्रहणशक्तीचे विपुल आविष्कार: दुवा-२\n३. वाचावे नेटके मधील लेखानंतर मायबोली डॉट कॉम वर अनेकांनी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.\n४. ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ह्या अनुदिनीस प्रथम पसंतीच्या पाच अनुदिनींमध्ये तिसरे स्थान देण्यात आलेले आहे.\nए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा\nब्लॉग माझा कौतुक सोहळा रविवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. एबीपी माझावर प्रक्षेपित केला गेला.\nब्लॉग माझा कौतुक सोहळा\nकाव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०१\nअभंग , ओवी , घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असत...\nजयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3340", "date_download": "2018-04-21T07:41:46Z", "digest": "sha1:SFQSUTXHJGG2JGIRWIT4B2LOQKQVRBVZ", "length": 24417, "nlines": 14, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ५", "raw_content": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ५\nबॉइलिंग वॉटर रिअॅक्टर (बी.डब्ल्यू.आर)\nसगळ्या प्रकारच्या व्यावसायिक न्यूक्लियर पॉवर स्टेशन्समध्ये पाण्याची वाफ करून ती टर्बाईनला पुरवली जाते, पण 'बी.डब्ल्यू.आर' या प्रकारात रिअॅक्टर व्हेसलमध्येच पाण्यापासून वाफ तयार होते. इतर प्रकारांच्या रिअॅक्टर्समध्ये त्यासाठी वेगळी उपकरणे असतात. बी.डब्ल्यू.आर.मध्ये 'एन्रिच्ड युरेनियम' हे फ्यूएल असते. 'मॉडरेटर' आणि 'कूलंट' या दोन्ही कामासाठी 'डिमिनराइज्ड लाइट वॉटर' (शुध्द केलेले साधे पाणी) वापरले जाते. रिअॅक्टरमधील प्रायमरी कूलंटच मॉडरेशनचे काम करतो. वरील क्र. १ या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टर असलेल्या पॉवर स्टेशनची रचना ढोबळ मानाने दाखवली आहे. रिअॅक्टर, टर्बाईन, कंडेन्सर आणि पंप यामधून पुनःपुनः फिरत राहणारे पाणी व वाफ यांचे अभिसरण अखंड चालत राहते.\nरिअॅक्टरमध्ये अणूंच्या भंजनातून निर्माण झालेली जितकी ऊष्णता वाफेला मिळते त्यातल्या निम्म्याहून कमी ऊर्जेचे रूपांतर जनरेटरमध्ये विजेत होते आणि बाकीची ऊर्जा वाफेसोबत टर्बाईनच्या बाहेर येते आणि त्या ऊष्णतेसह वाफ कंडेन्सरकडे जाते. त्या वाफेला थंड करण्यासाठी कंडेन्सरमधील नळ्यांमध्ये थंड पाणी खेळत ठेवलेले असते. वाफेमध्ये असलेली ऊष्णता त्या पाण्याकडे जाऊन ते थोडे तापते आणि थंड झालेल्या वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. ते होत असतांना कंडेन्सरमधील नळ्यांमध्ये वहात असलेल्या पाण्यातून तिच्यातली ऊर्जा वीजकेंद्रातून बाहेर जाते आणि बाहेरील वातावरणात विलीन होते. रिअॅक्टरमध्ये निर्माण झालेल्या अणूऊर्जेमधील फक्त तीस चाळीस टक्के ऊर्जेचे विजेत रूपांतर होऊन साठ सत्तर टक्के स्थानिक पर्यावरणात मिसळते. पण याला इलाज नसतो. सुमारे दोन तृतीयांश ऊर्जेला वीजकेंद्राबाहेर टाकून देणारे असले कंडेन्सर कशाला हवे असा विचार मनात येईल, पण ते नसले तर टर्बाईनमधून बाहेर निघणारी वाफ तिच्याकडे असलेल्या ऊर्जेसकट थेट वातावरणात जाईल. त्यामुळे तिच्याकडे असलेली ऊर्जाही वाया जाईल आणि त्याबरोबर अत्यंत शुध्द असे मौल्यवान पाणीही नष्ट होईल.\nशिवाय टर्बाईनमधील वाफ थेट वातावरणात सोडली तर ती तितक्याच दाबाने बाहेर पडेल पण कंडेन्सरमध्ये तिचे पाण्यात रूपांतर होतांना तिने व्यापलेली जागा रिकामी झाल्यामुळे अंशतः निर्वात पोकळी (पार्शल व्हॅक्यूम) निर्माण होते. वातावरणाएवढ्या दाबापासून ते अंशतः निर्वात पोकळीपर्यंतचा वाफेचा जास्तीचा प्रवास टर्बाईनमधून होत असल्यामुळे त्या वाफेतल्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो. या कारणांमुळे वीजनिर्मितीच्या प्रक्रियेत 'कंडेन्सर' हा सुध्दा एक महत्वाचा घटक ठरतो. औष्णिक विद्युत केंद्रातही (थर्मल पॉवर स्टेशनमध्ये) असेच घडते. रेल्वे इंजिन सोडले तर इतर बहुतेक ठिकाणी वाफेचा उपयोग झाल्यानंतर कंडेन्सरमधून त्यातले पाणी परत मिळवले जाते.\nबॉइलिंग वॉटर रिअॅक्टरच्या मुख्य पात्राची (रिअॅक्टर व्हेसलची) अंतर्गत रचना चित्र क्र. २ मध्ये दाखवली आहे. या पात्राचा आकार एका ऊभ्या कॅपसूलसारखा असतो. त्याचा मुख्य भाग दंडगोलाकार (सिलिंड्रिकल) असतो आणि त्याच्या दोन्ही टोकांना घुमटाचा आकार दिलेला असतो. या मुख्य पात्राच्या आत एक दंडगोलाकार उपपात्र ठेवलेले असते, याला 'कोअर श्राऊड' असे म्हणतात. जेवढ्या भागात इंधन ठेवलेले असते आणि त्यातून ऊष्णता निर्माण होते त्याला 'कोअर' असे म्हणतात. कोअरचे आवरण म्हणजे 'कोअर श्राऊड' झाले. फ्यूएल आणि कंट्रोल रॉड्स यांना विवक्षित जागी व्यवस्थित रीत्या बसवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार त्यांना आतबाहेर करण्यासाठी सोयिस्कर अशी रचना या श्राऊडमध्ये केली जाते. पंपामधून येणारे पाणी कोअरच्या वरच्या भागात रिअॅक्टरमध्ये येते आणि कोअरच्या बाहेरील अंगाने वहात खालच्या भागात आल्यानंतर ते दिशा बदलून कोअरमधील फ्यूएलरॉड्सला स्पर्श करत वर चढते. तापलेल्या फ्यूएल रॉड्समुळे त्यात वाफेचे बुडबुडे तयार होतात आणि मागून येत असलेल्या पाण्याच्या रेट्याने ते वेगाने वर चढत जातात. ते एकत्र येऊन तयार झालेली वाफ रिअॅक्टर व्हेसलच्या वरच्या भागात जमा होत जाते. 'स्टीम सेपरेटर' नावाच्या उपकरणात त्या वाफेसोबत आलेले पाण्याचे कण वेगळे काढले जातात आणि बाष्पीभवनासाठी खालच्या भागात साभार परत पाठवले जातात. पाण्यापासून वेगळी झालेली वाफ 'स्टीम ड्रायर' नावाच्या उपकरणात जाते. या भागात वाफेतील पाण्याच्या उरल्यासुरल्या सूक्ष्म थेंबांचे वाफेत रूपांतर होते आणि सुकी झालेली वाफ (ड्राय स्टीम) टर्बाईनकडे पाठवली जाते. टर्बाईनमध्ये वेगाने गेलेल्या वाफेच्या झोतात पाण्याचे थेंब असल्यास त्यांच्यामुळे टर्बाईनच्या पात्यांची झीज (इरोजन) होते. ते टाळण्यासाठी यासारख्या काही उपाययोजना केल्या जातात.\nरिअॅक्टरमधून वाहणा-या पाण्याच्या या मुख्य प्रवाहाशिवाय एक उपप्रवाह वहात असतो. रिअॅक्टर व्हेसलच्या खालच्या भागातून सतत थोडे पाणी बाहेर काढून ते सूक्ष्म छिद्रे असलेल्या चाळणीतून गाळले जाते (फिल्टरिंग) आणि त्याचे शुध्दीकरण (प्यूरिफिकेशन) करून झाल्यावर ते पाणी पुन्हा मुख्य प्रवाहात आणून सोडले जाते. यामुळे या अत्यंत महत्वाच्या पाण्यात कचरा साठत नाही. काही ठिकाणी या गरम पाण्यातील ऊष्णतेपासून कमी दाबाची वाफ तयार करतात आणि वीजनिर्मितीसाठी तिचा उपयोग करून घेतात. रिअॅक्टर व्हेसलचा वरचा भाग स्टीम सेपरेटर आणि स्टीम ड्रायर यांनी व्यापलेला असल्यामुळे कंट्रोल रॉड्सना वरखाली करणारी यंत्रणा खालच्या बाजूने बसवलेली असते. या यंत्रांना चालवण्यासाठी वीज लागते तसेच त्यांची देखभाल व दुरुस्ती करावी लागते. या कारणांमुळे ही यंत्रे वेगळ्या खोलीत असतात आणि त्यांना ऊभ्या दांड्यांच्या द्वारे कंट्रोल रॉड्सबरोबर जोडले जाते.\nअॅटॉमिक रिअॅक्टरला 'शट डाऊन' करून त्यामध्ये चालत असलेली भंजनाची क्रिया बंद केली तरीसुध्दा त्यानंतर त्यातून ऊष्णता बाहेर पडतच राहते. युरेनियममधून अणूऊर्जा बाहेर पडणे थांबले असले तरी त्याच्या फिशन प्रॉडक्ट्समधून निघणा-या किरणांमधून खूप ऊर्जा बाहेर निघत राहते. निखारे विझल्यानंतरसुध्दा बराच वेळ राख धगधगत राहते. शटडाउन केलेल्या रिअॅक्टरमधून ऊष्णता बाहेर पडणे हा प्रकार तसाच पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ही क्रिया हळूहळू आपोआप कमी कमी होत असते, पण तिला प्रतिबंध करण्याचा कोणताही उपाय अस्तित्वात नाही. ही नको असलेली ऊष्णता वाहून नेण्याची व्यवस्था करणे एवढेच करणे शक्य तसेच आवश्यक असते आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात. रिअॅक्टरमधून जाणारे मुख्य आणि उपप्रवाह या दोन्हींच्या मार्गात निरनिराळे 'हीट एक्स्चेंजर्स' बसवलेले असतात. रिअॅक्टरमध्ये तप्त होऊन बाहेर निघालेले पाणी यात जाऊन थंड होऊन रिअॅक्टरमध्ये परत येते.\nरिअॅक्टरमधून वाहणा-या पाण्याला 'प्रायमरी कूलंट' असे म्हणतात. त्याच्या मार्गावरील उपकरणे किंवा पाईपलाईन यात कोठेही बिघाड झाला आणि त्या पाण्याची गळती झाली तर रिअॅक्टरला पुरेसे पाणी मिळणार नाही. याला 'लॉस ऑफ कूलंट अॅक्सिडेंट' ('लोका') असे म्हणतात. त्यामुळे रिअॅक्टरमधले तपमान वाढून ते धोकादायक ठरू शकते. यामुळे अशा परिस्थितीत प्रायमरी कूलंट सर्किटमध्ये जास्त पाणी टाकण्याचे अनेक उपाय केलेले असतात. तसेच रिअॅक्टरच्या बाहेर किरणोत्सर्ग होऊ नये यासाठी रिअॅक्टरच्या सर्व बाजूंनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त करून ठेवलेला असतो. रिअॅक्टर व्हेसलच्या सर्व बाजूने एक एअरटाइट 'कंटेनमेंट' असते. ते पाइपलाइन्सच्या सहाय्याने एका 'व्हेपर सप्रेशन पूल'ला जोडलेले असते. रिअॅक्टरमधून वाफ बाहेर निघाल्यास ती आधी या कंटेनमेंटच्या 'ड्रायवेल' या भागात येते आणि पाइपांमधून पूलमधील पाण्यात सोडली गेल्याने ती त्या पाण्यात शोषली जाते. त्या वाफेसोबत आलेली ड्रायवेलमधली हवा 'वेटवेल'मध्ये जाते. सप्रेशन पूलमधील पाण्याला थंड करण्याची वेगळी व्यवस्था असते, गरज पडल्यास त्यात भर घालण्याची सोय केलेली असते, तसेच त्यातले पाणी पंपाने उपसून ते तडक रिअॅक्टरमध्ये नेऊन सोडण्याची व्यवस्थासुध्दा असते. जगातील शंभरातल्या नव्याण्णऊ रिअॅक्टरमध्ये यातल्या कशाचीच प्रत्यक्ष गरज पडलेली नाही. पण या तरतुदी करणे अत्यंत आवश्यक असते आणि प्रसंग पडला तर त्यांचा उपयोग करून संभाव्य अनर्थ टाळता येतो.\nया तरतुदी अंमलात आणण्यासाठी काही पंप चालणे, व्हॉल्व्हची उघडझाप होणे गरजेचे असते. ते काम करण्यासाठी विजेचे अनेक पर्याय दिलेले असतात. पॉवर स्टेशनमध्ये तयार होणारी वीज, बाहेरच्या ग्रिडमधून येणारी वीज, इमर्जन्सी डिझेल जनरेटर, बॅटरी बॅक अप अशा निरनिराळ्या स्त्रोतांकडून ती येत असल्याने सहसा तिचा तुटवडा पडत नाही आणि त्याच वेळी नेमका लोका अपघात होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. फुकुशिमा येथील दाइ इची या एका स्टेशनमध्ये सुनामीमुळे आधी विजेचे सगळेच स्त्रोत एका झटक्यात निकामी झाले आणि त्यामुळे 'लॉस ऑफ कूलंट अॅक्सिडेंट' सारखी परिस्थिती उद्भवली. टँकमध्ये साठवलेले पाणी आणि बॅटरी बँक या तरतुदी काही काळ कामाला येतात आणि नव्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी सवड मिळते. एरवी तेवढ्या अवधीमध्ये ती करता आली असती, पण विक्रमी भूकंप आणि सुनामी यांनी केलेल्या पडझडीने जपानच्या त्या भागातले सारे जनजीवनच उध्वस्त झाल्यामुळे केलेले शर्थीचे प्रयत्न तोटके पडले. फुकुशिमा याच ठिकाणी असलेल्या दुस-या पॉवर स्टेशनमध्ये मात्र या आणीबाणीच्या व्यवस्था कामाला आल्या आणि त्या स्टेशनमध्ये मोठा अपघात झाला नाही.\nरिअॅक्टरमध्ये प्रायमरी कूलंट या कामासाठी वापरले जात असलेले पाणी गाळून घेतले असले तरी त्या गाळण्याच्या (फिल्टरच्या) सूक्ष्म छिद्रातून आरपार जाऊ शकणारे अतिसूक्ष्म कण शिल्लक राहतात. तसेच आयन एक्स्चेंजरमध्ये शुध्द केलेल्या पाण्यातही अत्यल्प प्रमाणात विरघळलेले क्षार शिल्लक असतातच. पीपीएम (पार्ट्स पर मिलियन किंवा दशलक्षात अमूक एवढे भाग) इतक्या कमी प्रमाणात ही अशुध्द द्रव्ये त्यात शिल्लक राहतात. एरवी त्यांचा काही उपसर्ग नसतो. पण हे पाणी रिअॅक्टरमधून जात असतांना तेथील न्यूट्रॉन्सच्या साम्राज्यात काही न्यूट्रॉन्स या अशुध्द द्रव्यांमध्ये शोषले जातात, तसेच पाण्यामधील हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांवरसुध्दा न्यूट्रॉन्स परिणाम करतात. यामुळे हे पाणी रेडिओअॅक्टिव्ह बनते. याच पाण्याची वाफ टर्बाईन, कंडेन्सर वगैरेमध्ये जात असल्यामुळे रिअॅक्टर काम करत असतांना यातल्या कोणत्याही भागात माणसांना प्रवेश करता येत नाही. निरीक्षण किंवा देखरेख या कामासाठीसुध्दा कोणीही या भागात जाऊ शकत नाही. ही कामे करण्यासाठी रिअॅक्टर शट डाऊन करून रेडिओअॅक्टिव्हिटी कमी होण्याची वाट पहात काही काळ थांबावे लागते. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमध्ये ही एक उणीव असते.\nजगभरात बी.डब्ल्यू.आर. या प्रकारचे ९२ रिअॅक्टर्स असून त्यांची एकंदर क्षमता ८४००० मेगावॉट्स एवढी आहे. हा प्रकार दुस-या क्रमांकावर आहे आणि बरीच वर्षे राहणार आहे. भारतामध्ये तारापूर येथे उभारलेला सर्वात पहिला अणूविद्युत प्रकल्प या प्रकारचा होता. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारच्या रिअॅक्टरची उभारणी केली गेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87/", "date_download": "2018-04-21T07:18:02Z", "digest": "sha1:E5IPPW54W65D4C2DTH3B5NVEHNHSCC52", "length": 7628, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना\nनगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना\nनगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना\nनगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/admission11TH-17-18.asp", "date_download": "2018-04-21T07:29:06Z", "digest": "sha1:G5DSW5BZE444622M4DLXOL7PVCBRUSQ3", "length": 3430, "nlines": 21, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nशैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया माहिती पुस्तिका व नमुना अर्ज.\nशैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया Final College List (Arts)\nशैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया Final College List (Commerce).\nशैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया Final College List (Science).\nशैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया Final College List (MCVC).\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2014/02/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:44:39Z", "digest": "sha1:SDRXQB3ZBENYS6T2H2KHWGOAFMWZKOGJ", "length": 5997, "nlines": 94, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अशी दे मिठी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४\nअशी दे मिठी तू मला आज सखया\nजरा टेकता ओठ ओठांवरी या\nसरी कोसळाव्या जणू आतुनी\nतुझा श्वास माझाच होऊन जाता\nहळूवार वितळून जाईन मी\nजसा मंद गंधीत प्राजक्त बहरे\nतशी अंतरातून बहरेन मी\nतुझे मौन करते किती आर्जवे अन\nनजरही मला मागते चांदणे\nनसे जाणिवांना इथे भान काही\nझणी मुक्त होतात अन बंधने\nमिटावेत डोळे तुझ्या चुंबण्याने\nअनाहत अशी तू मिठी दे मला की\nविसावा मिळावा तुझ्या संगती\nघडी मीलनाची जरी संपलेली\nखुणा राहिल्या माझिया सोबती\nप्राजु, कविता खुप आवडली अलीकडे. अभावानच एवढी चांगली कविता वाचायला मिळते.\n२८ फेब्रुवारी, २०१४ रोजी ७:१२ म.उ.\n६ मार्च, २०१४ रोजी ९:२९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-21T07:53:40Z", "digest": "sha1:TUXY5R4HMM3LUI6VZFE6IQ2WSZK3FTOZ", "length": 7361, "nlines": 67, "source_domain": "punenews.net", "title": "पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ. – Pune News Network", "raw_content": "\nHome / आज पुण्यात / पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.\nपुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.\nMay 21, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे, राजकीय Leave a comment\nपुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संभ्रमावस्ता दिसून येत आहे.\nमनसेचा स्मार्ट सिटीला पहिल्यापासून विरोध होता मात्र पुणेकरांच हित लक्षात घेऊन आम्ही पाठींबा दिला. पण आता आयुक्त अध्यक्षपदावर नसल्याने महापालिकेचे उरलेले अधिकारदेखील कमी होणार असल्यामुळे महापालिकेने सिटी स्पर्धेतून बाहेर पडण्याची मागणी मनसेन केली आहे.\nतर दुसरीकडे शिवसेनेला स्मार्ट सिटी संचालक मंडळात मताधिक्य कमतरतेमुळे स्थान नाही. त्यामुळे आधीच दुःखी असनाऱ्या सेनेला आयता मुद्दा मिळाला आहे. स्मार्ट सिटीतुन बाहेर पडण्याचा त्यांचा सल्ला भाजपला बोचणारा ठरणारा आहे.\nकुठलीही योजना ही व्यक्तीनिष्ठ नसावी. मुळात स्मार्ट सिटी योजनेत अनेक दोष आहेत. अर्थात पुणेकरणां सोई मिळतील म्हणून आम्ही सहमती दर्शवली होती परंतु आमचा डॉ करीर यांच्या नियुक्तीला आक्षेप असल्याच. अभय छाजेड माजी काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी सांगितल.\nडॉ करीर यांची नियुक्ती संपूर्ण पणे बेकादेशीर आहे. एसपीव्हीच्या नियमांप्रमाणे आयुक्त,महापौर किंवा विभागीय आयुक्तच अध्यक्ष पाहिजे असल्याच मत सभागृह नेते यांनी बंडू केमसे यांनी व्यक्त केलय.\nएकीकडे सगळी कडून टिका होत असताना भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी डॉ करीर यांच्यासारख्या हायप्रोफाईल अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे अपेक्षेप्रमाणे स्वागत केले.\nतर दूसरीकड़े महापौर प्रशांत जगताप यांनी या नियुक्तीचे स्वागत करत असताना ठोस अशी भूमिका घेतली नाही. राज्यशासनाने केलेल्या नियुक्तीत महापालिकेला अधिकार नाहीत अस सावध विधान करायला ते विसरले नाहीत.\nएकंदरीत पुणे स्मार्ट सिटी योजना होणार की आजुन किती वाद निर्माण होणार हे येणारा काळच सांगेल.\nPrevious गोष्ठ एका सैराट लग्नाची… ज्याने तोडल्या जातींच्या भिंती.\nNext पुणे महानगरपालिका पुलाखाली आढळले धडावेगळे मुंडके; पोलिसांचा तपास सुरु…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----.html", "date_download": "2018-04-21T07:48:44Z", "digest": "sha1:L57Y3MPSVV7VOJFOZBT3ASLZ32TVIUNB", "length": 17220, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अजंठा", "raw_content": "\nऔरंगाबादपासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर घळीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेण्या कोरण्यात आल्या आहेत. इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातल्या त्या अजिंठा लेण्या कोरीव काम व रंगीत भिंतीचित्रासाठी जग प्रसिध्द आहेत . एकूण ३० लेण्या आहेत व त्या सर्व लेण्या बौद्ध धर्मीय आहेत याच प्रमाणे कोरिवे काम असलेले बौद्ध मंदिरे, गुफा, बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग हे अतिशय आकर्षित व आश्चर्य करणारे आहेत . बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तीचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्य दालने आणि प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिख्खु वापरत असलेले विहार आणि आश्रम आहेत.लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. सुमारे ७०० वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे १००० वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ १८३९ मध्ये शिकारीसाठी अजिंठा लेणीच्या घळीसारख्या पर्वतावर आला होता. येथून त्याला पर्वताच्या उदरात काहीतरी बांधकाम दडले असल्याची शंका आली. त्याने नोकरांच्या मदतीने शोध घेतला असताना त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या. सप्तकुंड तलाव-----घळीसारख्या पर्वतावरुन धबधब्याच्या रुपांनी कोसळणारे निळेशार पाणी या तलावात जमा होतो. त्यामुळे याला सप्तकुंड असे नाव पडले असावे. अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. यांची उंची ५६ मीटर असून सुमारे ५५० मीटरपर्यंत घळीच्या आकारात पसरलेल्या आहेत. अशी काढली दगडांवर सुंदर चित्रे---प्रथम धातुमिश्रित माती घेण्यात आली. त्यात डोंगरातील दगडांचे बारीक कण, वनस्पतींचे तंतु, तांदळाचा भुसा, गवत, बारीक वाळू आदी वापरुन दगडांवर कॅनव्हास तयार करण्यात आला. त्यानंतर तो लिंबू पाण्याने धुण्यात आला. रंग देण्याची पद्धत साधी आणि सुटसुटीत होती. आधी आऊटलाईन काढली जाई. त्यानंतर वेगवेगळे रंग चिकटविले जात असे. यासाठी विशिष्ट पद्धतीची रंगसंगती वापरण्यात आलेली नाही. आवश्यकतेप्रमाणे रंगात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या शैलीने जगात वेगळेपण टिकवून ठेवले आहे. अजिंठा गावापासून अजिंठा लेण्या ह्या ११ किलोमीटर अंतरावर आहे तर जळगाव रेल्वे स्टेशन पासून ५९ किलोमीटर अंतरावर औरंगाबाद अजिंठा ह्या रस्त्यावरून जातांना ह्या लेण्यांचे अतिशय विस्मरणीय असे दृश्य दिसून येते ह्या लेण्यांना भेट देण्यास ४ किलोमीटर पासून बस व्यवस्था केली असून इतर गाड्यांनी होणारे प्रदूषण हे टाळले जाते . येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटक निवास ,शासकीय विश्रामगृह व लॉज आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5208-dnyanada-ramtirthkar-replaces-sneha-shah-in-shatada-prem-karave", "date_download": "2018-04-21T07:30:25Z", "digest": "sha1:GWNWDAMYSMPL4HW2FPNHCYSF5YUQ4MPI", "length": 9819, "nlines": 215, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'शतदा प्रेम करावे' ला स्नेहा शहाचा रामराम; सायलीच्या भूमिकेत आता झळकणार ही अभिनेत्री - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'शतदा प्रेम करावे' ला स्नेहा शहाचा रामराम; सायलीच्या भूमिकेत आता झळकणार ही अभिनेत्री\nPrevious Article बोल्ड 'शिकारी' मध्ये दिग्गज विनोदविरांची वर्णी\nNext Article \"शिकारी\" मध्ये 'मृण्मयी देशपांडे' ची हटके भूमिका - पहा फोटोज्\nस्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पहावं लागेल.\nअल्लड प्रेमाची अबोल गोष्ट 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत उलगडली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माण होऊ लागलं आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही. तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. या मालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे.\nसायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, \"शतदा प्रेम करावे ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम, अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत. त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूप एक्सायटेड आहे. स्टार प्रवाहच्या 'अग्निहोत्र' आणि 'राजा शिवछत्रपती' या मालिका मी नियमितपणे पहायचे. 'शतदा प्रेम करावे'चं टायटल साँग मला प्रचंड आवडलं. स्टार प्रवाहबरोबर काम करायला मिळावं अशी इच्छाही होतीच. 'शतदा प्रेम करावे' च्या रुपानं ती पूर्ण होत आहे. यासाठी स्टार प्रवाहचे आणि सोबा फिल्म्सचे अनेक आभार.\"\nउन्मेष आणि सायलीच्या नात्याचं पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा 'शतदा प्रेम करावे' सोमवार ते शनिवार रात्री ८:00 वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nPrevious Article बोल्ड 'शिकारी' मध्ये दिग्गज विनोदविरांची वर्णी\nNext Article \"शिकारी\" मध्ये 'मृण्मयी देशपांडे' ची हटके भूमिका - पहा फोटोज्\n'शतदा प्रेम करावे' ला स्नेहा शहाचा रामराम; सायलीच्या भूमिकेत आता झळकणार ही अभिनेत्री\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/01/blog-post_18.html", "date_download": "2018-04-21T07:42:23Z", "digest": "sha1:XGADXYUNCF7SC534VFAJU7USYK3V7FUU", "length": 5660, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: जराश्या वेगळ्या आता दिशा मी चाळते आहे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १८ जानेवारी, २०१२\nजराश्या वेगळ्या आता दिशा मी चाळते आहे\nजराश्या वेगळ्या आता दिशा मी चाळते आहे\nजिथे रमले कधी नाही तिथे रेंगाळते आहे\nकधी नव्हता असा गोंधळ मनाचा पाहिलेला मी\nकळेना कोणत्या प्रश्नात ते घोटाळते आहे\nउगाचच पापण्या झुकती कधी ऐन्यात बघताना\nतुझी गहिरी नजर मजला जणू न्याहाळते आहे\nकिती आशा नि आकांक्षा उरी आहेत माझ्याही\nक्षितीजापार जाण्या मी दिशा कवटाळते आहे\nजरी होते जखडलेली जुन्या रीती-रिवाजांनी\nसमाजाच्या अपेक्षांना अता फ़ेटाळते आहे\nपहा आले कसे भटकून मन माझे सयींतूनी\nनशील्या वारुणी जैसे जणू फ़ेसाळते आहे\nजरासा काय शिडकावा असा केलास हृदयी तू\nकशी मातीपरी मी अंतरी गंधाळते आहे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/49", "date_download": "2018-04-21T08:06:57Z", "digest": "sha1:ZNBDBPHQ67KQXHHW72BMDOMRMECXWQRD", "length": 9641, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 49 of 449 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nन्यूझीलंडचा इंग्लंडवर तीन गडय़ांनी विजय\nवृत्तसंस्था/ हॅमिल्टन पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत रविवारी यजमान न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा तीन गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडच्या रॉस टेलरने दणकेबाज शतक झळकविले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 8 बाद 284 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडने शेवटच्या षटकात हे उद्दिष्ट गाठले. न्यूझीलंडने 7 बाद 287 धावा जमवित हा सामना 3 गडी राखून ...Full Article\nसौराष्ट्राची अंतिम फेरीत धडक\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली रविवारी फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात सौराष्ट्राने आंध्र प्रदेशला 59 धावांनी नमवत अंतिम फेरी गाठली. आता, मंगळवारी जेतेपदासाठी सौराष्ट्रासमोर तगडय़ा ...Full Article\nवृत्तसंस्था/ नोयु कँप ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बार्सिलोनाने गिरोनाचा 6-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. ...Full Article\nवृत्तसंस्था/ दुबई दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत 23 वर्षीय इलिना स्विटोलिनाने रशियाच्या कॅसेटकिनाचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात स्विटोलिनाने कॅसेटकिनाचा 6-4, 6-0 असा पराभव करत डब्ल्यूटीए टूरवरील ...Full Article\nअरूणा रेड्डी सातव्या स्थानी\nवृत्तसंस्था/ मेलबोर्न येथे सुरू असलेल्या विश्वचषक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महिलांच्या फ्लोअर प्रकारात भारताच्या अरूणा रेड्डीला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागेल. हैद्राबादच्या 22 वर्षीय अरूणा रेड्डीने या स्पर्धेत शनिवारी भारताला ऐतिहासिक ...Full Article\nदुबई स्पर्धेतून फेडररची माघार\nवृत्तसंस्था/ दुबई पुढील आठवडय़ात येथे खेळविल्या जाणाऱया दुबई खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्वित्झलँडचा टॉप सीडेड टेनिसपटू रॉजर फेडरर सहभागी होवू शकणार नाही, असे स्पर्धा आयोजकांनी कळविले आहे. माँटे कार्लो ...Full Article\nवृत्तसंस्था / व्हिएन्ना भारताचा बॅडमिंटनपटू तसेच माजी राष्ट्रकुल विजेता पी. काश्यपने ऑस्ट्रीया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. 31 वर्षीय काश्यपने अंतिम सामन्यात इस्टोनियाच्या मुस्टचा 37 मिनिटांच्या कालावधीत 21-18, 21-4 ...Full Article\nश्रीलंकेतील टी 20 तिरंगी मालिकेसाठी टीम इडिया सज्ज, धोनी – कोहलीला विश्रांती तर रोहित शर्मा कर्णधार\nऑनलाईन टीम / मुंबई टीम इंडिया मार्च महिन्यात होणाऱया तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे. या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ...Full Article\nभारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेत दुहेरी मालिकाविजय\nपाचव्या व शेवटच्या टी-20 लढतीत यजमान संघावर 54 धावांनी मात वृत्तसंस्था/ केपटाऊन पाचव्या व शेवटच्या टी-20 लढतीत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकन महिलांना 54 धावांनी मात दिली व दक्षिण ...Full Article\nभारताचा टी-20 मध्येही मालिकाविजय\nकेपटाऊनमधील तिसऱया व शेवटच्या लढतीत 7 धावांनी विजयी, 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 फरकाने फडकला तिरंगा वृत्तसंस्था / केपटाऊन स्टार कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीतही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱया व ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_20.html?showComment=1319452892028", "date_download": "2018-04-21T07:32:41Z", "digest": "sha1:PDSFEIBQ7KCE2ST5UA6H3WXZPGVTYJJW", "length": 6609, "nlines": 136, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: मधुमास !", "raw_content": "\nहलकेच तू सख्या रे वदलास आज काही\nकळले न ते इशारे, अदमास आज काही...\nमनमोहना तुझी रे मुरली मला पुकारे\nयमुनातिरी फुलावे मधुमास आज काही...\nविसरायचे सख्याला 'विसरून' आज गेले\nअजुनी मनात ओले सहवास आज काही...\nखुणवायचे मलाही करपाश ते सुखांचे\nघडणार काय येथे रे खास आज काही\nउरली अजून थोडी जगण्यात आस वेडी\nउरलेत श्वास थोडे हमखास आज काही...\nकाव्य आणि गायन: विशाल कुलकर्णी\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n चांगली गायिली आहेस ही गझल.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी २:३४ म.उ.\nनक्कीच कांदा, चामड्याची चप्पल यापैकी काहीतरी जवळ घेवून बसली असणार ताई तू.;)\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ५:०६ म.उ.\nशब्दानां चाल जमली आहे. पण स्त्री आवाजात हवे होते. शब्दांना आवाज अनुरूप झाला असता.\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ६:१९ म.उ.\nधन्य हो गझलकार विशाल, चाल डोक्यावरुन गेली पण गझल आवडली रे \n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:३५ म.उ.\nमीनल, अगं इथे स्वत:च्या आवाजात गायचे होते तर बायकोने डोळे वटारले. स्त्री आवाजात कोण गाऊन देणार हा, आता तू प्रयत्न करणार असशील तर स्वागत आहे ;)\n२४ ऑक्टोबर, २०११ रोजी ४:११ म.उ.\n२८ ऑक्टोबर, २०११ रोजी ८:२१ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/17/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-21T07:57:28Z", "digest": "sha1:H773FI7WK7YFZY7CL7TJBLCW33EX3CW6", "length": 17631, "nlines": 212, "source_domain": "putoweb.in", "title": "आम्हाला पुणे एवढे का आवडते?- तुम्हाला १००% आवडेल", "raw_content": "\nआम्हाला पुणे एवढे का आवडते- तुम्हाला १००% आवडेल\n> आम्हाला पुणे का आवडते..\n(Puto फेसबुक पेज लेख- 24 नोव्हेंबर 2013)\nकृपया लेख आवडल्यास शेअर करा –\nसोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,\nजीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,\nमालुसर्यांच्या ‘सिंव्हा’ सारख्या मर्दानगी चे पुणे,\nपेशव्यांच्या पराक्रमांचे पुणे ,\nलाल महालात ‘तोडलेल्या’ बोटांचे पुणे,\nशनिवार वाड्यात ‘सांडलेल्या’ रक्ताचे पुणे,\nअटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,\nपानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,\n‘ध’ चा ‘मा’ केलेल्यांचे पुणे ,\n‘न’ ला ‘न’च आणि ‘ण’ ला ‘ण’च म्हणणारे पुणे ,\nइथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,\nहसून हसून डोळ्यात पाणी आणणाऱ्या पु.लं. देशपांडे यांचे पण पुणेच\nनावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे> पुणे,\nसव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे,\nआब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,\nआणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून) Two Wheeler वाल्या पुणे RTO> कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे> ,> Info Tech park चे पुणे,\nतर बनवा बनवी मधल्या सरपोतदार यांचे ही पुणे\nकॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,****>>\nचितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,****>>\nवैशाली च्या yummy सांभार चे पुणे,****>>\nरुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,****>>\nतुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि****>>\ncollege बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,****>>\nOffice मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,****>>\nपगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,****>>\nखास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,\nआणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,\nकधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे> पुणे,\nकॅड बी आणि कॅड एम चे पुणे,\nसोडा शॉप चे पण पुणे,\nअभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,\nUniversity मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात ‘दिवे लावणार्यांचे’ पुणे ,\nकधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड\nआणि Hongkong गल्ली चे पुणे (तीथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,\nनेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,\nखवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,\nशनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिलेत्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,\nबादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg ‘थाळी’ वाले पुणे ,\nFriday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या ‘नळी’ वाले पुणे,\nसदाशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,\nमस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,\nपुण्याच्या ढोलांचा ‘आव्वाज’ जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय – अतुल चे पुणे\nआमच्या डोंगरांवरच्या पर्वती, तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,\nआमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,\nSynagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे,\nशिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,\n‘सरळ’ मार्गी प्रेमिकांच्या ‘Z’ bridge चे पुणे,\nमुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि…\nदेशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे,\nतुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे,\nबेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,\nस्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,\nसगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,\nफटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,\n‘इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही’ अशी ख्याती मिरवणारे पुणे\nMH “बारा” चे पुणे,\nआणि जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पण पुणेच\nकुलकर्णी लेले नेने आणि सर्वांचे लाडके मजेदार जोशी काकांचे पुणे,\nसणस शिरोळे दाभाडे आणि सर्व प्रिय भाऊ पाटलांचे पुणे,\nशेख खान आणि D ‘souza ,D ‘costa चे पण पुणे,\nपेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,\nआठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या ” फुलराणी ‘ चे पुणे\nभक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या “त्या फुलराणी’ चे पुणे,\nतर दुपारी 1-4 बंद असणार्याचे ही पुणेच\nज्या च्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे\nअक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे\nजादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे l…\nअसे हे आमचे पुणे, सर्वांपेक्षा वेगळे तरी ही सर्वाच्यात रंगलेले\n← जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्या लागल्या तर \nमेकिंग ऑफ ज्युरासिक वर्ल्ड, बघा कसे एनिमेशन करून काल्पनिक पात्रांना जिवंत केले जाते. →\n2 thoughts on “आम्हाला पुणे एवढे का आवडते- तुम्हाला १००% आवडेल ”\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-blogs-corner/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-107100500003_1.htm", "date_download": "2018-04-21T07:32:38Z", "digest": "sha1:TLRGPY7OUNJCY6IMN3H6GMMU3ZM7C5FW", "length": 13676, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दर्जेदार मराठी साहित्याचा आस्वाद | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदर्जेदार मराठी साहित्याचा आस्वाद\nआगामी काळात मराठी साहित्य टिकेल काय आणि टिकले तरी वाचेल कोण असले गळेकाढू परिसंवाद महाराष्ट्रात जागोजागी होत असतात. पण इंटरनेटवर जरा जरी सर्फिंग केले तर मराठी साहित्याला वाहिलेले ब्लॉग्ज सगळ्यात जास्त आहेत, हे लक्षात येईल. एवढे ब्लॉग्ज आहेत, म्हणजे त्याला वाचकही आहेत. आणि या वाचकांतही अर्थातच तरूणाईचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आजकालचे तरूण काहीच वाचत नाही आणि मराठी साहित्य टिकेल काय या `शेवाळवगुंठित` वाक्यांना काहीही अर्थ नाही, हे लक्षात येते.\nया ब्लॉग्जवर नजर फिरवली तरी नव्या पिढीचे वाचन, विचार करण्याची क्षमता व नव्या जुन्या साहित्याचा आनंद घेणारी आस्वादक्षमता दिसून येते. ही पिढी चांगले वाचणारी तर आहेच, पण चांगल्या लेखनाचीही चाहती आहे. म्हणूनच यावेळी आपण मराठी साहित्याला वाहिलेल्या आणि तेच नाव असलेल्या 'मराठी साहित्य' या ब्लॉगविषयी जाणून घेऊ.\nअमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात सॅन डिएगो येथे रहाणार्‍या नंदन होडवदेकर या मर्‍हाटी संगणक अभियंत्याचा हा ब्लॉग आहे. २९ जुलै २००५ ला सुरू झालेल्या या ब्लॉगने गेल्या दोन वर्षांतच नेटकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटवर भटकंती करणारे व चांगल्या साहित्याचे चाहती असणारी मंडळी या ब्लॉगला ओलांडून पुढे जात नाहीत. म्हणूनच इंडिब्लॉगतर्फे झालेल्या सर्वोत्कृष्ट ब्लॉग स्पर्धेत मराठीतील सर्वोत्कृष्ट ब्लॉग म्हणून त्याची निवड झाली आहे. आकडेवारीतच सांगायचे तर जानेवारीपूर्वीच्या सहा महिन्यात या ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या साडेतीन हजार होती. ब्लॉगवरील साहित्याची सकसता दाखविण्यासाठी एवढे पुरेसे आहे.\nआता ब्लॉगविषयी. नंदन, साहित्याचा अगदी खराखुरा चाहता आहे. अगदी त्याच्याच भाषेत सांगायचे तर साहित्य हा विषय नंदनच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळेच साहित्याविषयी दर्जेदार असे काही येथे नेहमीच वाचायला मिळते.\nवास्तविक ब्लॉगवर नंदनच्या पोस्टींग खूप उशिरा होतात. पण जे काही तो मांडतो ते दर्जेदार असते. स्वतः नंदन अतिशय चांगला वाचक आहे. तो नुसता वाचक नाही. तो वाचलेले शोषतो. स्वतःत भिनवून घेतो आणि त्याच संवेदनशीलतेने तो ते इतरांपर्यंत पोहोचवतो. त्याचे वाचनही विशिष्ट लेखकांपुरते मर्यादीत नाही.\nअगदी आजच्या काळात प्रसिद्धीच्या बाबतीत वळचणीला पडलेले दर्जेदार लेखकांचे लेखनही हुडकून नंदन ते लोकांसमोर मांडतो. त्यातील सौंदर्य आणि त्याच्या जागा दाखवून देतो. म्हणूनच तर दि. बा. मोकाशी या नवकथांकारांपैकीच एक मानल्या जायला हव्या अशा साहित्यिकाच्या 'आमोद सुनासि आले' या कथेतील सौंदर्य तो उलगडून दाखवतो. श्री. दा. पानवलकर यांची चित्रदर्शी वर्णनाची एक सुंदर कथाही तो आवडली म्हणून ब्लॉगवर टाकतो. आणि मोजक्या शब्दांत त्यातील सौंदर्यबिंदू दाखवून देतो.\nवेबदुनियाचे नवीन सदर ब्लॉग कॉर्नर\nयावर अधिक वाचा :\nदर्जेदार मराठी साहित्याचा आस्वाद\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/prakash-ambedkar-talking-36996", "date_download": "2018-04-21T07:26:17Z", "digest": "sha1:D4HQD5FCL4TAFLHKFFCSE7FQFBISWQBS", "length": 12933, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "prakash ambedkar talking भाजपने लोकशाहीचा गळा घोटला - आंबेडकर | eSakal", "raw_content": "\nभाजपने लोकशाहीचा गळा घोटला - आंबेडकर\nरविवार, 26 मार्च 2017\nपुणे - मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या असून, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. त्याविरोधात राजकीय पक्षांनी एकत्र लढा उभारावा, असे मत भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nपुणे - मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या असून, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. त्याविरोधात राजकीय पक्षांनी एकत्र लढा उभारावा, असे मत भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nराज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये वापरलेल्या मतदान यंत्रांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप करीत भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी शनिवारी शनिवारवाडा ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढला. या वेळी आंबेडकर बोलत होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, कॉंग्रेसचे तहसीन पूनावाला यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अभय छाजेड, बाळासाहेब बोडके, दत्ता बहिरट, विकास दांगट, रूपाली पाटील, अस्मिता शिंदे आदी मोर्चात सहभागी झाले होते. निवडणुकीतील पराभूत उमेदवारही या वेळी उपस्थित होते. \"ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा'च्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. 'माझे मत कोणी चोरले', \"जितेंगे, लढेंगे, लढेंगे, जितेंगे', \"ईव्हीएम हटवा, देश वाचवा,' अशा आशयाचे फलक घेतलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.\nआंबेडकर म्हणाले, 'राज्यातील महापालिका निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीवरून मतदान यंत्रांमध्ये गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजला निवडणुकीत यश मिळाले आहे. निवडणुकीच्या आधी भाजपने असे उद्योग केले आहेत. आता सत्ता ताब्यात घेतल्यानंतर केवळ मनमानी कारभार सुरू राहील. मतदान यंत्रातील फेरफारामुळे सर्व महापालिकांच्या निवडणुका पुन्हा झाल्या पाहिजेत. त्या \"बॅलट पेपर'वर घ्याव्यात.'' मतदान यंत्रांबाबतचा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृती करायला भाग पाडण्या ऐवढा मोठा झाला पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसे-पाटील यांचेही या वेळी भाषण झाले.\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/round-employment-structure-11493", "date_download": "2018-04-21T07:39:38Z", "digest": "sha1:HNM2K5HGZQDCHHAYY2KKZTYEOB2L6C3H", "length": 35652, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Round employment structure रोजगाराची फेरमांडणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nऔद्योगिक क्रांतीतला चौथा टप्पा म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागलं आहे, याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या साह्यानं सहज शक्‍य होऊ लागली आहेत. यामुळं नोकऱ्या आणि इतर रोजगारांचा समाजाशी असलेला संबंध आणि व्यवहार यांची फेरमांडणी होऊन नवं चांगलं जग निर्माण होईल.\nऔद्योगिक क्रांतीतला चौथा टप्पा म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागलं आहे, याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या साह्यानं सहज शक्‍य होऊ लागली आहेत. यामुळं नोकऱ्या आणि इतर रोजगारांचा समाजाशी असलेला संबंध आणि व्यवहार यांची फेरमांडणी होऊन नवं चांगलं जग निर्माण होईल.\n‘इंडस्ट्री ४.०’ ही आता कायमस्वरूपी असेल, असंच बहुतांशी जणांना वाटतंय. ‘४.०’ चं का कारण, पहिली क्रांती झाली ती वाफेच्या शक्तीवर यंत्र चालवून उत्पादननिर्मिती केली गेली तेव्हा. दुसरी क्रांती झाली विजेचा शोध लागल्यानंतर कारण, पहिली क्रांती झाली ती वाफेच्या शक्तीवर यंत्र चालवून उत्पादननिर्मिती केली गेली तेव्हा. दुसरी क्रांती झाली विजेचा शोध लागल्यानंतर विजेमुळं ‘मास प्रॉडक्‍शन’ होऊ लागलं. या दोघांनंतर तिसरा टप्पा ‘साध्यासुध्या’ डिजिटायझेशनचा होता. आताचा काळ आहे तो ‘कॉम्प्लेक्‍स डिजिटायझेशन’चा. संगणक आणि प्रोग्रॅमिंगच्या अतिक्‍लिष्ट वाटणाऱ्या काही जोडण्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. हीच ती ‘४.०’ इंडस्ट्री. या इंडस्ट्रीमुळं तंत्रज्ञानावर आधारित अनेक नोकऱ्यांवर संक्रांत येणं आणि नव्या नोकऱ्या निर्माण होणं अपेक्षित आहे.\nऔद्योगिक क्रांतीनंतर गेली जवळपास अडीचशे वर्षं यांत्रिकीकरणामुळं अनेक नोकऱ्यांवर गदा येत आहे. त्याच वेळी बेरोजगारीच्या तुलनेत नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र, प्रथमच हे चित्र बदलत असल्याचं मत प्रथमच व्यक्त होताना दिसत आहेत. तंत्रज्ञानावर आधारित रोजगार आणि बेरोजगारीचा आलेख मांडण्यासाठीच हा प्रयत्न.\nढोबळमानाने कामाचे तीन भाग आपल्याला करता येतील. पहिला भाग म्हणजे माणसं करत असलेलं शारीरिक कष्टाचं काम यंत्रांद्वारे केलं जातं. काही तंत्रज्ञानामुळं बौद्धिक कामही करता येतं, हा दुसरा भाग. या कामामध्ये विचारप्रणाली, ज्ञानाधिष्ठित काम यंत्राद्वारे करणं, कृत्रिम बुद्धिमत्ता असे घटक येतात. ग्राहकसेवा क्षेत्रासंदर्भातील तिसऱ्या भागात नव्या तंत्रज्ञानामुळं ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये अधिक सुकरता आणली आहे. सेल्फ हेल्प कियॉस्क, ग्रोसरी स्टोअर स्कॅनर ही त्यातलीच काही उदाहरणं.\nनोकऱ्या जाण्याचं-निर्माण होण्याचं चक्र\nतंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्या जाणं आणि निर्माण होणं हे एक आश्‍चर्यकारक चक्र असल्याचं दिसून येतं. म्हणजे, यांत्रिकीकरणामुळं कामगारांच्या नोकऱ्या जात असल्या, तरी उत्पादन मात्र वाढते. याचा परिणाम म्हणून आर्थिक वाढ होते आणि याचा परिणाम म्हणून पुन्हा नोकऱ्या निर्माण होतात. अधिक उत्पादन झालं की, वस्तूंच्या आणि सुविधांच्या किमतीही आटोक्‍यात येतात, त्यामुळं ग्राहकांना कमी किमतीत सुविधा मिळतात. सगळ्याची निष्पत्ती ग्राहकवर्गाची अधिकाधिक बचत आणि खर्च करण्याची क्षमता वाढते. साहजिकच यामुळं ग्राहकोपयोगी वस्तू बाजारात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. म्हणजेच, यांत्रिकीकरणामुळं उत्पादन वाढून आर्थिक विकास वाढतो आणि नोकऱ्या निर्माण होण्याचं चक्र सुरू होतं.\nअर्थव्यवस्थेचं अंतरंग बदललं, तरी यंत्रांचं आणि नव्या तंत्रज्ञानाचं आगमन हे थेट बेरोजगारी निर्माण करत नाही, असं इतिहास सांगतो. कृषी उद्योगाचं उदाहरण या ठिकाणी घेता येईल. एकट्या अमेरिकेचा विचार करायचा झाल्यास, एकोणीसशे ते दोन हजार या शंभर वर्षांच्या कालावधीत तिथल्या कृषी क्षेत्रातल्या रोजगाराचं प्रमाण ४१ टक्‍क्‍यांवरून दोन टक्‍क्‍यांपर्यंत घसरलं. मात्र याच वेळी शेती उत्पादनही इतकं वाढलं की सरकारला शेतकऱ्यांना अंशदान द्यावे लागले. तंत्रज्ञानातील नव्या शोधांमुळे लोहार, बीन कटर्स असे रोजगाराचे प्रकार कमी होऊन कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यानंतर असेंब्ली लाइन्सवर आलेल्या रोबोंमुळे कामगारांचीही संख्या घटली. नवं तंत्रज्ञान नवे रोजगारही निर्माण करतं. तंत्रज्ञान कायम वाढत्या वेगात धावत असतं. त्यामुळं नवे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या अधिक लोकांचीही आपल्याला गरज आहे. अशा संशोधकांच्या सोबतीनंच हे नवे तंत्रज्ञान योग्यप्रकारे उपयोगात आणणारं आणि ते जपणारे आवश्‍यक असतात. मग हे नवं तंत्रज्ञान रोबोटिक्‍समधील असो वा थ्रीडी प्रिंटिंगमधील. शिवाय नवं तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांना साह्य करण्यासाठीही आणखी लोकांची गरज भासते. अंतिमत:, नव्या तंत्रज्ञानाला नव्या प्रकारचे कामगार लागतात आणि तेही मोठ्या संख्येत. भारतात मोबाईल फोन दुरुस्त करणारे प्रचंड आहेत, हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. डिझाईन, टेस्टिंग, संशोधन, प्रत्यक्ष वापर, दुरुस्ती अशा विविध क्षेत्रांत कायमच तज्ज्ञांची गरज असते.\nएखाद्या रोजगाराच्या संदर्भात एखादे तंत्रज्ञान रोजगारनिर्मिती करत असेल, तर दुसरे तंत्रज्ञान काही गोष्टी कायमच्या संपुष्टातही आणू शकते. उदाहरणार्थ ‘उबेर’ या टॅक्‍सी सर्व्हिस कंपनीने स्मार्टफोन आणि ॲपच्या मदतीनं टॅक्‍सीचालक आणि टॅक्‍सी ही संकल्पनाच आमूलाग्र बदलून टाकली. त्यातून अनेक नव्या ‘स्मार्ट’ ड्रायव्हर ना नवा रोजगार उपलब्ध झाला. त्याचा ग्राहकांनाही फायदाच झाला. मात्र, याची दुसरी बाजू अशीही आहे की, येत्या काळात जेव्हा स्वयंचलित (चालकविरहित) गाड्या रस्त्यावर येतील, तेव्हा लाखो टॅक्‍सीचालक बेरोजगार होऊन रस्त्यावरही येऊ शकतील.\nयातून पुढं येणारं चित्र अगदी सरळ आहे. कामगारांच्या बाबतीत ‘कमी कौशल्य-कमी मोबदला’ आणि ‘अधिक कौशल्य-अधिक मोबदला’ अशा सरळसरळ दोन बाजू येत्या काळात निर्माण झालेल्या पाहायला मिळतील.\nमार्टिन स्कूलच्या २०१६ मधील एका अहवालानुसार, तंत्रज्ञानाचा रोजगारावर होणारा परिणाम हा विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये कितीतरी पटीनं अधिक असेल. उदाहरणार्थ- यांत्रिकीकरणामुळं भारतातील ६९ टक्के आणि चीनमधील ७७ टक्के रोजगार अडचणीत आले असून, त्या तुलनेत अमेरिकेत मात्र हेच प्रमाण ४७ टक्‍क्‍यांच्या आसपास असल्याचं हा अहवाल सांगतो. आजवर दरडोई उत्पन्न कमी असलेल्या देशांना कृषी, तसेच उत्पादन क्षेत्रातील कमी किमतीचा फायदा मिळत होता. पण आता या अहवालानुसार, सामान्य कामगारांची जागा रोबो तंत्रज्ञानानं घेतल्यावर हा कमी किमतीचा फायदा मिळणार नाही. एकीकडं रोबोटिक तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं कमी होत चाललेल्या किमती आणि दुसरीकडं कामगारांच्या वाढत चाललेल्या वेतन अपेक्षा यात असा समतोल साधला गेला, तर ते अनपेक्षित नाही.\nअलीकडच्या काळात चीनमध्ये वाढत असणारा रोबोंचा वापर नजरेत भरण्यासारखा आहे. चीनमध्ये उत्पादन क्षेत्रात सध्या १० हजार कामगारांच्या मागे केवळ ३६ रोबोट्‌सचा वापर होत असल्याने या देशाला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. कारण हेच प्रमाण, जर्मनीत २९२ रोबोट्‌स, जपानमध्ये ३१४ रोबोट्‌स तर दक्षिण कोरियात ४७८ रोबोट्‌स असं आहे. पण २०१३ पासून चीनने इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक रोबोंची मागणी केली असून जर्मनी, जपानप्रमाणेच हे रोबो अत्याधुनिक आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत चीन जपानला मागं टाकून जगातील सर्वांत मोठा इंडस्ट्रियल रोबोट्‌स ऑपरेटर देश बनेल, असे ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्‍स’नेच म्हटलं आहे. एक थेट उदाहरण पाहू. चीनमधल्या शेनयांग इथला बीएमडब्ल्यूचा प्रकल्प परवानगी मिळाल्यापासून ते फॅक्‍टरी उभारणे आणि दोन शिफ्टमध्ये उत्पादनही सुरू होणे, हे सारे केवळ अठरा महिन्यांत झाले. ८५ टक्के स्वयंचलित असणाऱ्या या फॅक्‍टरीत कारचा सांगाडा तयार करणाऱ्या विभागात (बॉडी शॉप) ६७५ रोबोट्‌सचा ताफा आहे. त्यामुळं शॉप फ्लोअरवर क्वचितच एखादा ‘माणूस कामगार’ पाहायला मिळतो.\nभारतातही आताशा तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करण्याच्या दृष्टीनं सुरवात झाली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांना सहभागी करून घेणे, हा याचाच भाग आहे. ‘जन-धन योजने’अंतर्गत दोनच वर्षांत वीस कोटी गरीब नागरिकांची बॅंक खाती उघडली गेली. अब्जावधी भारतीयांनी नोंदणी केलेले आधार कार्ड हेही असेच एक उदाहरण. समजा देशातील प्रत्येकाचा मोबाईल, आधार खाते आणि बॅंक खाते हे परस्परांशी जोडले गेले, तर भारतातील कितीतरी जनता अर्थव्यवस्थेत थेट सहभागी होईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वसमावेशकतेकडं वाटचाल करणं म्हणतात, ते हेच.\nप्रा. ब्रिन्जॉल्सफ्सन आणि मॅकॲफे यांच्या एका अभ्यासानुसार ‘इंटेलिजंट मशिन्स’मुळे सरसकट बेरोजगारी येईल, असे नाही. पण रोजगाराचे विस्थापन मात्र नक्कीच होईल. त्यामुळं कामगारांचेही एका प्रकारच्या रोजगारातून दुसऱ्या प्रकारच्या रोजगारात विस्थापन होऊ शकेल. अर्थात, नवे पर्याय निर्माण होत जाणे, हे होय.\nअलीकडच्या काळात ‘हाय-टेक सिंथेसायझिंग मशिन्स’मुळं संगीतकरांपुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सिंथेसायझरसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळं नवी पिढी संगीतनिर्मितीच नव्या पद्धतीनं निर्माण करू पाहत आहे. एका पाहणीनुसार सिंथेसायझर वापरात आल्यापासून संगीतकार आणि रेकॉर्डिस्ट यांच्या नोकऱ्यांत सुमारे ३५ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. लवकरच संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे गुगल ‘मॅग्नेटा’ हा एक आर्टिफिशियल इंटिलिजन्स गट तयार करू पाहत आहे. यामुळं संगणकाला स्वतःहून अप्रतिम दर्जाचं संगीत तयार करता येणं शक्‍य होणार आहे. पुढं त्याचा उपयोग व्हिडिओसाठीही करण्याचा गुगलचा विचार आहे. थोडक्‍यात, आजवर जे मूळ संगीत फक्त कलाकारचं तयार करू शकायची, तेच आता संगणकही तयार करू शकणार आहे. ‘मॉर्फिंग’ तंत्रज्ञानामुळं एखाद्या अभिनेत्याची लकब, हावभाव, आवाज एका चित्रफितीतून वेगळा काढून डिजिटल तंत्राच्या साह्यानं आणि प्रोग्रॅमिंगच्या मदतीनं दुसरीकडंही बेमालूमपणानं वापरला जाऊ शकतो, अगदी नव्या पद्धतीनं वाटावा असाच. यामुळं कलाकारांचीही भूमिका बदलली आहे.\nज्या ठिकाणी भावनिक संदर्भ असतात, मानवी नातेसंबंध असतात किंवा सर्जनशील काम अपेक्षित असते अशा सर्व ठिकाणी अद्यापही माणसेच आवश्‍यक आहेत. अर्थात, पूर्वीपेक्षा हे प्रमाण आता कमी होत आहे. उदाहरणार्थ- गुगल ट्रान्सलेट या सॉफ्टवेअरमुळे अनुवादकांच्या नोकऱ्यांवर गदा यायला सुरवात झाली आहे तर, ऑटोमेटेड लॅंडिंग तंत्रामुळे विमानाच्या पायलटच्या कौशल्याची गरजच संपुष्टात येऊ घातली आहे. मानवी आवाज आणि हावभाव लक्षात ठेवून त्याबरहुकूम वागणारी सॉफ्टवेअर्स आताशा ‘माणसांसारखीच’ वागू लागली असल्याचे आपण पाहतो. ॲपलच्या आयफोनमध्ये वापरलेले ‘सिरी’ किंवा गुगलचे ‘गुगल नाऊ’ ही त्याचीच उदाहरणे. तंत्रज्ञानाचा असाच वाढता वापर आता वैद्यकीय क्षेत्रातही वेग धरत आहे. त्यामुळे मानवी अचूकतेच्या कितीतरी पुढे असणारे तंत्रज्ञान स्थिरावते आहे.\nवाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात कसे हस्तक्षेप करू लागले आहेत, याचं लक्षणीय उदाहरण म्हणजे माणसं करत असणारी कित्येक कामं आता संगणकाच्या साह्यानं सहज शक्‍य होऊ लागली आहेत. कॉम्प्लेक्‍स अनालिसिस, क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अशा अनेक गोष्टी आता संगणकनामक यंत्र करू लागलं आहे. आपल्या सहयोगी कर्मचाऱ्याशी संवाद साधावा, अगदी तसाच काहीसा संवाद आता संगणकाशी आपल्याला साधता येणं शक्‍य झाले आहे. स्मार्ट संगणकांना आधुनिक प्रोग्रॅमिंगमुळे प्राप्त होत असणारी ‘स्वतःची बुद्धिमत्ता’ हे घडवून आणत आहे. विशेष म्हणजे या सगळ्याचा पैस दिवसेंदिवस कैक पटीने वाढू लागला आहे. आजवर बुद्धिबळासारखे जे खेळ केवळ आणि केवळ मानवी बुद्धिमत्ता, अंदाज क्षमता आणि विश्‍लेषणाच्या ताकदीवरच जिंकणं शक्‍य होतं, ते आता अतिबुद्धिमान संगणकांनाही शक्‍य झाले आहे आणि ते मानवाला त्यात हरवूही लागले आहेत हे पुढं चालत राहणार यात शंका नाही.\nपारंपरिक पद्धतीच्या रोजगारांना चिकटून राहण्याचं प्रमाण कमी होत जाणार आहे. मला प्रचंड विश्‍वास आहे, की यामुळे नोकऱ्या आणि इतर रोजगारांचा समाजाशी असलेला संबंध आणि व्यवहार यांची फेरमांडणी होऊन नवं चांगलं जग निर्माण होईल.\n(अनुवाद - स्वप्नील जोगी)\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nपुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर\nहडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-21T07:21:16Z", "digest": "sha1:3GANYK2BPOX4U2EIYJH2WPEORYJF4A5P", "length": 11146, "nlines": 134, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "घोषणा | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nनगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना\nनगर परिषद/नगर पंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अनधिकृत जाहिरीतीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व संबधीत तहसिल कार्यालय येथे नोडल अधिकारी यांची नियुक्ती बाबत जाहीर सुचना\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर (रो.ह.यो.) जाहीरनामा व गुणवत्ता यादी\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nमौजे भोन ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील जमिन सरळ खरेदीने संपादन करावयाची अधिसुचना\nसिगरेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम, 2003\nसिगरेट व अन्य तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम, 2003\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nनिवडणुक डाटा एन्ट्री ऑपरेटर शुद्धीपत्रक\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018-19 प्रात्यक्षिक चाचणी परीक्षा सुधारित जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018-19 प्रात्यक्षिक चाचणी परीक्षा सुधारित जाहीरनामा व उमेदवारांची यादी\nई-निविदा बुलढाणा जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त ग्रामीण भागातील गावांमध्ये तसेच नगर पालिका क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे\nई-निविदा बुलढाणा जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त ग्रामीण भागातील गावांमध्ये तसेच नगर पालिका क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018/19 गुणवत्ता यादी 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच जाहीरनामा\nकंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर 2018/19 गुणवत्ता यादी 12 वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच जाहीरनामा\nउद्योगांसाठी विस्पोटकांचा वापर करून नियंत्रित स्फोट करीता “ना हरकत प्रमाणपत्र” (100 कि.ग्रॅ. मर्यादेपर्यंत) व इंधन तेल साठवणुक करीता “ना हरकत प्रमाणपत्र” या सेवा पुरविण्याबाबत\nउद्योगांसाठी विस्पोटकांचा वापर करून नियंत्रित स्फोट करीता “ना हरकत प्रमाणपत्र” (100 कि.ग्रॅ. मर्यादेपर्यंत) व इंधन तेल साठवणुक करीता “ना हरकत प्रमाणपत्र” या सेवा पुरविण्याबाबत\nरोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी\nरोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_24.html", "date_download": "2018-04-21T07:18:55Z", "digest": "sha1:WR7JRK2XTP5WZMJIAPSMTPACFH6KY4YO", "length": 37792, "nlines": 315, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: आर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २४ मे, २०११\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nआजकाल जिकडे तिकडे आरक्षणाचे वारे वाहत आहेत. आज पर्यंत जो समाज सत्ताधारी होता तो ही गरीबीला पुढे करुन आरक्षण मागतो आहे. कित्येक ब्राह्मणांचे असे म्हणणे आहे की ब्राह्मणातही गरीबांची बरीच मोठी संख्या आहे त्यामुळे ब्राह्मणाना सुद्धा आरक्षण दयावे. आजचा सुशिक्शित पण बिन अकली वर्ग मोठ्या प्रमाणात या गोष्टीचं समर्थन करतो की आरक्षण हे जातीवार न देता आर्थीक निकषावर दयावा. पण मुळात बाबासाहेबानी आरक्षण देण्याचे कारण काय होते याचा कोणी विचारच करत नाही. लोकांचं साधारण असं मत बनलं आहे की आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम आहे. ज्यांची आर्थीक परिस्थीती हालाकीची आहे त्यांच्यासाठी आरक्षण असावं असा मतप्रवाह दिसतो. पण बाबासाहेबांच्या मते आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नसुन सत्ते पासुन वंचित वर्गाला राजकीय्,सामाजीक व शैक्षणिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेला संविधानिक अधिकार होय. जो मराठा समाज हजारो वर्षापासुन सत्तेचा भागिदार होता त्याने आरक्षण मागुन स्वाभिमान गहान टाकल्याचा दाखला दिला. मराठे हे नेहमी सत्ताधारी होते. मग ते सातवाहनांच राज्य असो, यादवांच असो वा मुघलांचं असो. मराठा समाज ब्राह्मणाच्या मांडीला मांडी लावुण सदैव सत्तास्थानी विराजमान होता. अशा समाजाला आरक्शण देणे म्हणजे दांभिकपणाच ठरेल. कारण आरक्षणाचं परिमाण हे गरीबी नसुन शोषण होय.\nमराठा व ब्राह्मणांचा आर्थीक मागासलेपणा अकार्यक्षमतेचं द्योतक आहे.\nमराठा व ब्राह्मणांचा आर्थीक मागासले पणा शोषणातुन आला नसुन अकार्यक्षमतेतुन आला. मराठा वा ब्राह्मण याना विकासाचे सर्व मार्ग सर्वकाळ खुले होते. तो समाज सदैव राज्यकर्त्या घटकाचा भाग होता. तरी सुद्धा आज मराठा ब्राह्मण समाजात गरीब लोकं दिसतात. कित्येक ब्राह्मण असे आहेत ज्यांचं उत्पन्न जेमतेच आहे. कित्येक मराठेही असे आहेत जे गरीब आहेत अन हे सगळं मला मान्य आहे. पण यांच्या गरीबीचं कारण शोषण नव्हतं किंवा नाही. याना प्रगती साधण्यात कुठलाच सामाजीक व राजकीय अटकाव कधीच नव्हता. त्याना प्रगतीचे सर्व मार्ग सदा खुले होते. मग तरी हे ब्राह्मण व मराठे गरीब कसे काय याचं एकच उत्तर असु शकतं ते म्हणजे यांच्यात स्वत:चा विकास करण्यासाठी लागणा-या अंगभूत गुणाचा अभाव. बास.......... मग हे असे लोकं कितीही अनुकूल परिस्थीती लाभली तरी विकास करुन घेणार नाही. त्यांच्यातील अंगभूत अकार्यक्षमतेची हि फलश्रूती होय. अशी लोकं जगात सगळीकडे सापडतात. प्रत्येक देशात गरीबी आहेच. अगदी अमेरीकेत सुद्धा गरीब लोकं आहेत. म्हणजेच गरीबी हि तुमच्या आकार्यक्षमतेचा प्रतिबिंब आह हे सर्वमान्य सत्य आहे. याला अकार्यक्षम राज्यकर्त्यांची जोड लाभल्यावर त्यांच्या धोरणात्मक कमकुवतीतून अशा गरीबीला वाव मिळतो. आपल्या देशातील राज्यकर्ते मराठे व ब्राह्मण असल्यामूळे या धोरणात्मक चुकांतुन फोफावलेल्या गरीबीचं खापर सुद्धा त्यांच्याच माथी फुटतं. म्हणजे काय तर राज्यकर्ते तुम्हीच, धोरणात्मक दिवाळे वाजविणारे तुम्हीच, त्यामुळे येणारी गरीबी हे सुद्धा तुमचच पाप. अन वरुन ओरड काय तर गरीब मराठ्याना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते गरीब आहेत. अरे पण त्याना गरीब बनविण्यात ते स्वत: व तुम्ही कारणीभूत आहात, याचं काय करायचं याचं एकच उत्तर असु शकतं ते म्हणजे यांच्यात स्वत:चा विकास करण्यासाठी लागणा-या अंगभूत गुणाचा अभाव. बास.......... मग हे असे लोकं कितीही अनुकूल परिस्थीती लाभली तरी विकास करुन घेणार नाही. त्यांच्यातील अंगभूत अकार्यक्षमतेची हि फलश्रूती होय. अशी लोकं जगात सगळीकडे सापडतात. प्रत्येक देशात गरीबी आहेच. अगदी अमेरीकेत सुद्धा गरीब लोकं आहेत. म्हणजेच गरीबी हि तुमच्या आकार्यक्षमतेचा प्रतिबिंब आह हे सर्वमान्य सत्य आहे. याला अकार्यक्षम राज्यकर्त्यांची जोड लाभल्यावर त्यांच्या धोरणात्मक कमकुवतीतून अशा गरीबीला वाव मिळतो. आपल्या देशातील राज्यकर्ते मराठे व ब्राह्मण असल्यामूळे या धोरणात्मक चुकांतुन फोफावलेल्या गरीबीचं खापर सुद्धा त्यांच्याच माथी फुटतं. म्हणजे काय तर राज्यकर्ते तुम्हीच, धोरणात्मक दिवाळे वाजविणारे तुम्हीच, त्यामुळे येणारी गरीबी हे सुद्धा तुमचच पाप. अन वरुन ओरड काय तर गरीब मराठ्याना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते गरीब आहेत. अरे पण त्याना गरीब बनविण्यात ते स्वत: व तुम्ही कारणीभूत आहात, याचं काय करायचं म्हणजेच याचा एकंदरीत सार असा निघतो की जे जे मराठे व ब्राह्मण गरीब आहेत हे राजकारण्याचां धोरणांचा तेवढा प्रभाव सोडला तर त्यांच्या स्वत:च्या कमकूवतपामुळेच गरीब आहेत. त्यांच्या गरीबीचं कारण कधीच शोषण हे नव्हतं. फक्त आळस अन ऐतखाऊपणामुळे हे मराठे आर्थीकमागासलेले आहेत. यांनी मिळालेल्या हक्कांची अमलबजावणी करण्यात जो काही कामचुकारपणा व आळस दाखविला त्यामूळे ते मागे राहिले. म्हणुन गरीब मराठ्याना किंवा ब्राह्मणाना आरक्षण देण्यात येऊ नये. त्यांची गरीबी हि शोषणातून आलेली नसुन अकार्यक्षमता व आळसातून आली. आशा आळशी लोकाना आरक्षण देण्याचे काहीच कारण नाही.\nदलितांची गरीबी हा शोषणाचा भाग आहे.\nमराठे व ब्राह्मणांच्या गरीबीच्या अगदी उलट दलितांच्या गरीबीची कहाणी आहे. दलिताला ईथल्या समाजाने जन्माने अस्पृश्य ठरविले होते. हजारो वर्ष सर्व हक्कातुन वंचीत ठेवण्यात आले. गुलामगिरी लादली गेली. व्यवसाय करण्यास, शिक्षण घेण्यास बंदी होती. अर्थार्जनाचे सर्व मार्ग बंद होते. आमच्या लोकाना मराठे व ब्राह्मण या दोन मुख्य कार्यकारी समाजाने सदैव खितपत ठेवण्याचे काम अखंड चालविले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की दलितांच्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणुन राबु लागल्या. आत्मसन्मान काय असतो याची आम्हाला भणकही नव्हती. महारकी करुन जगणे, मराठ्यानी फेकलेले तुकडे खाणे व त्या मोबदल्यात आयुष्यभर यांची गुलामी करणे यातच आमच्या कित्येक पिढ्या खपल्या. त्यामुळे आमच्या लोकांकडे ना विद्या होती, ना धन होते ना जमीन जुमला होता. आमच्या सर्व समाजावर गरीबीने फास आवळला. आमच्या अंगभूत गुणांना वाव देणारी योजनाच नसल्यामुळे माझ्या समाजातून विद्वानांची उत्पत्ती झालीच नाही. याचा अर्थ माझ्या समाजात विद्वान जन्मलेच नसतील असा नाही. समकालीन उच्च वर्णियाना पायी तुडविण्याची क्षमता बाळगणारे कित्येक विद्वान जन्मलेही असतील पण समाजाच्या रुढी परंपरेच्या नावाखाली ब्राह्मण व मराठा या सत्ताधिशानी आम्हाला तिथेच संपवलं. आमच्या पिढयान पिढ्या या मनुवादी परंपरेच्या बळी चढल्या अन या शोषणातून आमचा समाज गरीब व अज्ञानी राहिला. मराठे व आमच्या गरीबीतील हा मुख्य फरक अधोरेखीत करणे फार गरजेचं आहे. मराठे आरक्षण मागताना गरीबीला पुढे करतात पण मुळात त्यांची गरीबी हि शोषणातून आलेली नसुन अनकष्टीपणा आहे. उलट आम्ही अत्यंट कष्टाळू, प्रामाणीक व चिकाटीनी काम करणारी माणसं आहोत.\nआमचं शोषण कित्येक आघाड्यावर करण्यात आलं. आमच्या शोषणात सर्वात आघाडीवर जो समाज होता व आजही आहे तो म्हणजे मराठा समाज. मग अचानक आज हाच मराठासमाज उठतो व आरक्षाणाची मागणी करतो. अन त्या साठी गरीबीची लंगडी सबब पुढे करतो. या मागणीला जोर मिळावा म्हणुन जयभीमही म्हणतो. पण माझा प्रश्न असा आहे जो समजा स्वत: शोषणकर्ता होता व आहे त्याला शोषीतांची सोय कशी काय मिळवावीशी वाटते आरक्षण हि शोषीतांची सोय आहे ती आता शोषणकर्ता समाज मागु लागतो म्हणजे परत एकदा आमची नाकेबंदी करण्याचा हा प्रकार नव्हे का आरक्षण हि शोषीतांची सोय आहे ती आता शोषणकर्ता समाज मागु लागतो म्हणजे परत एकदा आमची नाकेबंदी करण्याचा हा प्रकार नव्हे का आजवर जो स्वत: आमचे शोषण करत आला आहे तोच आमच्या गोटात घुसून ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडु लागला. आजवर ब्राह्मणांच्या सहाय्याने जेंव्हा राज्य करावयास मिळाले तेंव्हा हे ब्राह्मण कसे यान गोड वाटत होते. आज अचानक तिकडे दलितांच्या गोटात मलाई दिसल्यावर लगेच ब्राह्मण कडू वाटु लागले. हि मराठ्यांची कूटनीती न समजण्या ईतके आम्ही दुधखुळे नाही हे याद राखावे. ब्राह्मण व मराठे हे सत्तेतील परम मित्र, आजवर त्यांच्यासोबत सत्ता उपभोगली ते कमी पडलं की काय म्हणुन आता ईकडून आरक्षणातही वाटा मिळवू पाहात आहेत. केवढा हा दांभीकपणा........\nशेवटी एवढच म्हणेन आरक्षण हे गरीबी हटाव कार्यक्रम नसुन सत्तेपासुन वंचीत अशा शोषीतांसाठी बाबासाहेबानी दिलेले वरदान आहे. ईथे शोषणकर्त्या समाजाचं काहिच काम नाही. गरीबी हे आरक्षण मिळविण्याच मापदंड होऊच नाही शकत. आरक्षणाचं एकच मापदंड अन ते म्हणजे शोषितपणा.\nतळटीप: वरिल दोन्ही सत्याधा-यातील फक्त आरक्षण मागणा-या समाजालाच हा लेख लागू पडतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचिन्मय अनिरूद्ध भावे २६ मे, २०११ रोजी ८:३८ म.उ.\nयाच गोष्टीवर मी श्री हरी नरके यांना शंका विचारली होती ... त्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही ... बघा तुम्हाला तरी देण्याची इच्छा वाटली तर -\nनरके साहेब काही शंका \nमी चित्पावन ब्राम्हण आहे हे (जन्माने पण मी जातीची उतरंड मानीत नाही किंवा उच्च-नीच भाव मनात नाही )सर्वात आधी नमूद करतो ... अर्थात व्यक्तीसापेक्ष मते वेगळी असतात तेव्हा जातीच्या लेबलापेक्षा विचार महत्त्वाचा ....\nमी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर करतो आणि ते विचार माझ्या आचरणातदेखील आहेत ... सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मी आरक्षणाचा समर्थकही आहे ... आजवर इतर ब्राम्हण कुटुंबीय तसेच परिचितांशी त्याबद्दल आक्रमकपणे वादही घातले आहेत ... पण काही प्रश्नांची मला समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत ... समाजशास्त्राचा विद्यार्थी या वस्तुनिष्ठ भूमिकेतून जाणून घ्यायला आवडेल ...\n१. ओबीसी म्हणजे काय कारण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्रात (निदान मोठ्या शहरांत तरी) ओबीसी असणारे अनेक सत्ता, संपत्ती, अनेक पिढ्यांचा शिक्षणाचा वारसा उपभोगून आहेत कारण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्रात (निदान मोठ्या शहरांत तरी) ओबीसी असणारे अनेक सत्ता, संपत्ती, अनेक पिढ्यांचा शिक्षणाचा वारसा उपभोगून आहेत सोनार-माळी मागास कसा बुवा सोनार-माळी मागास कसा बुवा ओबीसी श्रेणीत सगळ्या जातींना घुसवत राहिलो तर खरोखर मागासलेले ... अस्पृश्यता झेललेले चांभार, महार, मांग त्यांचा घास ओढून घेतल्या सारखे नाही का \n२. क्रिमी लेयर तत्त्वाला आपला विरोध का एक उदाहरण देतो ... माझ्या दोन परिचित मागासवर्गीय मुली आहेत ... दोघी विदर्भाच्या ... विमुक्त जातीच्या ... एकीचे वडील मजूर आहेत ...आर्थिक परिस्थिती बेताची ... त्यात तिने फ़िजिओथेरपीचे शिक्षण घेऊन मुंबईत नोकरी घेतली आहे ... पदव्युत्तर परीक्षेत एकदा अनुत्तीर्ण झाली पण हार मानली नाही ... शिक्षण पूर्ण केले ... झगडा ... पक्की नोकरी शोधणे ... पेशंट शोध सुरु आहे ... तिचा प्रियकर उत्तर प्रदेशी ब्राम्हण ... पण लग्नास साफ नकार .... माझ्यामते आरक्षणाच्या पाठिंब्यास मेहनतीची जोड देऊन ही मुलगी घरच्या परिस्थितीवर मात करून वर येत आहे ...\nआता दुसरे उदाहरण देतो ... एक मुंबईकर मुलगी .. दंतवैद्य आहे .. वडील आयकर विभागात अधिकारी आहेत ... घरी पैसे, महागड्या वस्तू यांची रेलचेल ... मुंबईत दोन-मजली घर ... नागपूरला जमीनजुमला ... हल्लीच मुलाला म्हाडाची सदनिका मिळवून दिली आहे ... चार चार महागड्या ट्युशन लावूनही मुलीला मार्क यथातथाच ... बारावीत आरक्षणाच्या जोरावर मुंबई मधील सर्वोत्तम ठिकाणी प्रवेश मिळाला ... तरीही सुधारणा नाही ... अनेक वेळा परीक्षा देऊन हळू हळू कशीबशी उत्तीर्ण ... उच्चवर्णीय बिहारी मुलाशी विवाह ... पदव्युत्तर शिक्षण घेतले नाही ... सध्या दंतवैद्य असूनही घरी बसून आहे ...\nमला सांगा अशा कुटुंबांनी मागास नसूनही आरक्षणाच्या आधारावर आयता ताव मारून कोणाचे भले झाले सरकारी सीट वाया गेलीच ... शिवाय एका विमुक्त जातीच्या मुलीला प्रवेश नाकारला गेला ... तेव्हा क्रिमी लेयर का असू नये \nहल्ली परिस्थिती अशी आहे की उत्तर भारताला लाज वाटेल अशा उत्साहात महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरु आहे ... कधी ब्राम्हण-ब्राम्हणेतर .... कधी मराठा-मराठेतर आणि सगळ्या जातीय-राजकीय पुढाऱ्यांच्या भूमिका बदलत असतात ...\nजातीचा चष्मा लावून इतिहासाची सोयीप्रमाणे विल्हेवाट लावण्याचे नवे तंत्र आता सुरु झाले आहे ....\nमाझ्या लेखी माणसे चांगली किंवा वाईट असतात .... सक्षम किंवा कुवत नसलेली असतात ... जबाबदार किंवा बेमुर्वत असतात ... लोकांच्या जाती पाहून बरीवाईट उदाहरणे शोधून सगळ्या जातीला आरोपी करायचे आणि विष पसरवीत राहायचे ही किती दिवस चालणार \nइतिहासाची पाने चाळली तर ब्राम्हण, मराठा, दलित, सगळ्या समाजात चांगली वाईट उदाहरणे कमी अधिक प्रमाणात सापडतील ... टिळक-आगरकर-फुले-शिवाजी महाराज असे मोठे लोकही कधी कधी आज चुकीचे वाटू शकेल असे वागले आहेत ... पण त्याचे समर्थन-किंवा-विखारी टीका करण्यापेक्षा फक्त इतिहासाचे शास्त्रीय विश्लेषण करावे ... जातीपातींच्या भांडणात त्यांना ओढून का आणावे \nमी दलित समाजाच्या अनेक bloggers चे वाचन करतो ... तिथे सध्या खूप वेगाने तालिबानी प्रवृत्ती वाढत आहे ... जन्माने जो ब्राम्हण किंवा मराठा तो वाईटच असा सूर लावणारे वाढत चालले आहेत ... आमच्या पूर्वजांनी ज्या चुका करून सगळी विषमता आणि फूट करून ठेवली आहे ... तशाच अविवेकाने बदला घेण्याच्या चढाओढी करून काय मिळणार आहे ... दलिताला/मराठ्याला/कायास्थाला/ब्राम्हणाला \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/award-winners/winners-july-2000/", "date_download": "2018-04-21T07:48:37Z", "digest": "sha1:P366MUKUX3ZOCUNSLDGOBR72NF6YITDP", "length": 5161, "nlines": 123, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "Golden Web Award Winners - जुलै 2000", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nयादी खाली कोणत्याही विशिष्ट गुण करण्यासाठी संबंधित नाही, यश, डिझाइन, सामग्री, सर्जनशीलता, प्रतिष्ठा, किंवा सदस्य आवडीच्या.\nकाळा इतिहास लोक 28 फेब्रुवारी 2018\nQuikthinking सॉफ्टवेअर 26 फेब्रुवारी 2018\nअभ्यास 27 28 जानेवारी 2018\nलेक Chelan कार क्लब 13 डिसेंबर 2017\nमागील विजेते महिना निवडा एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nब्लॉग - वडील डिझाईन\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nगोल्डन वेब पुरस्कार भागीदार दुवे\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/debt-relief-government-insists-gulabrao-patil-10756", "date_download": "2018-04-21T07:36:42Z", "digest": "sha1:AYMG4HNMY2HTJLFA2OVRAGEQAEO4YDVU", "length": 12086, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Debt relief for the government insists: Gulabrao Patil कर्जमाफीसाठी सरकारमध्येही आग्रही:गुलाबराव पाटील | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीसाठी सरकारमध्येही आग्रही:गुलाबराव पाटील\nमंगळवार, 12 जुलै 2016\nखातं ते खातंच असतं. आपला कोणत्याही खात्याचा आग्रह नाही. जनतेची कामे करणे हेच आपले उद्दिष्ट आहे.\n- गुलाबराव पाटील, राज्यमंत्री\nजळगाव : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या तपस्येची दखल घेतली. त्यामुळे आज आपल्याला मंत्रिपद मिळाले आहे. आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यापूर्वी आंदोलन केले आहे आणि त्यासाठी आजही आग्रही आहोत. मुख्यमंत्र्यांकडे आपला त्यासाठी आग्रह कायम असणार आहे, अशी भूमिका शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच जळगावभेटीत मांडली.\nराज्यमंत्रिपदाचा मुंबईत शपथविधी कार्यक्रमानंतर ते जळगावात आले. त्यांची रेल्वेस्टेशनपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विरोधक असल्यामुळे मला मंत्रिपद मिळाले हे म्हणणे चुकीचे आहे. \"आजा मेला आणि नातू झाला‘, असे घडलेले नाही. मी खडसेंचा विरोधक नव्हतो आणि आजही नाही. केवळ त्यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध होता. त्यांचे मार्गदर्शन आपण आजही घेणार आहोत. त्यांनी ज्याप्रमाणे चांगली विकासकामे केली आहेत, त्यापेक्षा चांगली कामे करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी आवडता आमदार आहे, आता आवडता मंत्री राहीन. प्रशासकीय कामकाजाबद्दल ते म्हणाले, चांगले निर्णय घेऊन ते राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहू. मात्र, अधिकारी काम करीत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना आपण वठणीवर आणण्याचे काम करू. आपण दडपणाखाली कोणतेही काम आजपर्यंत केले नाही, आता मंत्री झाल्यावरही करणार नाही.\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nनाशिकमध्ये राष्ट्रवादीत पदासाठी चुरस\nनाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात संघटनात्मकपदासाठी चुरस आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप बनकर,...\nमराठवाड्याला मिळवून दिले हक्काचे पाणी - मुख्यमंत्री\nनांदेड - मराठवाड्यातील पळवलेले हक्काचे पाणी संघर्ष करून परत मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात रखडलेली रस्ते विकासाची...\nस्वच्छता अभियान व त्यासाठी प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा कार्यक्रम स्वागतार्ह; परंतु त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची घोषणा करण्याची घाई खटकणारी आहे...\nसहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन\nअंबाजोगाई (जि. बीड) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 6042 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/249", "date_download": "2018-04-21T07:42:05Z", "digest": "sha1:NNOHGGYG3WJ7JPX65H4VMK57SP7MPJYA", "length": 11390, "nlines": 95, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा :६:गणित अभ्यासमंडळ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगणित अभ्यासमंडळ या संस्थेचा मी सदस्य आहे. वर्षातून तीन वेळां संस्थेची सभा भरते.त्या बैठकीत मुख्यतः दोन विषयांवर चर्चा होते. १. पुढच्या सभेची तरीख ठरविणे. २. पुढच्यावेळी भोजन कुठे घ्यायचे त्या डायनिंग हॉलचे नाव ठरविणे.हे दोन निर्णय घेईपर्यंत जेवणाची वेळ होतेच. तो कायर्यक्रम आटोपेपर्यंत सभेची वेळ संपते.सभासद घरी जातात.\" या संस्थेचे नाव बदलावे \"असा ठराव एका तरुण सभासदाने मांडला होता. त्यावर चर्चा करायला अद्यापि वेळ झालेला नाही.असो.\nपुढच्या सभेची तारीख कोणती ते मी विसरलो. जून महिना निश्चित.पण नेमका दिनांक कोणता ते स्मरत नव्हते.काही सभासदांकडे फोनवरून विचारणा केली तेव्हा त्या तारखेच्या संदर्भात पुढील उत्तरे मिळाली:\nप : तारीख विषम(ऑड ) आहे.\nफः तेरापेक्षा मोठी आहे.\nबः पूर्णवर्ग संख्या नाही.\nभः सतरापेक्षा लहान आहे\nमः तीनाने विभाज्य आहे.\nशेवटी \"जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा ....\" या समर्थ उक्तीचे स्मरण करून मी माझ्या अनुदिनीचे पानन पान चाळले. त्या तारखेची नेमकी नोंद सापडली. तेव्हा लक्षात आले की वरील पाच उत्तरांपैकी( प ते म) एकच उत्तर सत्य आहे. बाकी चार असत्य.\nतर गणित अभ्यास मंडळाची आगामी बैठक कोणत्या दिनांकाला भरणार आहे\nबरेच पर्याय (ब१), उत्तर (ब२)\n२०, २२, २६, २८ असे बरेच पर्याय सुचले, फ हे एकमेव विधान बरोबर आहे असे मानून. काही तरी घोळच दिसतो\nसुधारित ब विधान घेऊन- (बैठकीची तारीख पूर्णवर्ग नाही.)\n१३ पेक्षा मोठी व १७ पेक्षा लहान ही दोन्ही विधाने एकत्र सत्य नाहीत. दोन्ही एकत्रित असत्य असू शकत नाहीत. म्हणजे यापैकी एक बरोबर असायला हवे. १३ व १७ पेक्षा मोठी सम पूर्ण वर्ग संख्या नाही. १७ व १३ पेक्षा लहान आहे, ४. म्हणून बैठक चार जूनला आहे. :-)\nचार हा पूर्ण वर्ग आहे ना\nमला वाटते उत्तर १५ तारीख असावे.\nआपल्याला एक सत्य विधान आणि चार असत्य विधाने दिली आहेत. विधान ब 'पूर्णवर्ग संख्या नाही' हे असत्य म्हणून पूर्णवर्ग संख्या उत्तर हवे.\nमृदुलाच्या म्हणण्याप्रमाणे १३ पेक्षा मोठी आणि १७ पेक्षा लहान ही दोन्ही विधाने एकत्रितरित्या असत्य असू शकत नाहीत.\n१. संख्या १३ पेक्षा मोठी आहे हे सत्य मानू.\nत्यामुळे शक्य तारखा = १४, १५, ..., ३०\nप असत्य, म्हणजे तारीख सम हवी. त्यामुळे शक्य तारखा = १४, १६, १८, ..., ३०\nब असत्य, म्हणजे संख्या पूर्णवर्ग हवी. त्यामुळे शक्य तारखा = १६\nभ असत्य, म्हणजे तारीख १७ पेक्षा मोठी हवी. मात्र १६ ही १७ पेक्षा मोठी नाही. त्यामुळे तारीख १३ पेक्षा मोठी हे सत्य होऊ शकत नाही.\n२. ह्याचा अर्थ तारीख १७ पेक्षा लहान हे सत्य.\nत्यामुळे शक्य तारखा = १, २, ३, ..., १६\nप असत्य, म्हणजे तारीख सम हवी. त्यामुळे शक्य तारखा = २, ४, ६, ..., १६\nफ असत्य, म्हणजे तारीख १३ पेक्षा लहान हवी. त्यामुळे शक्य तारखा = २,४,६, ..., १२\nब असत्य, म्हणजे संख्या पूर्णवर्ग हवी. त्यामुळे शक्य तारखा = ४\nम असत्य, म्हणजे तारीख तीनाने विभाज्य असता कामा नये. ४ ही ३ ने विभाज्य नाही.\nम्हणून भ हे सत्य विधान व आगामी बैठक ४ जून रोजी.\n\"(अर्जुना, मी असे) कित्येक मे (महिने) घालवलेत (पावसाळे पाहिलेत च्या धर्तीवर) (नि) तुझा जन्म (तर परवा-परवाचा, म्हणजे) ४ जूनचा आहे\"\nअसाही पाठभेद ऐकून आहे.\nउत्तर- ४ जून, पद्धत वरदा यांनी वापरलेली.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nउदाहरणामध्ये मूळातच जरा घोळ दिसतो. तरीपण, वरदा यांची विचार करण्याची पद्धत खुपच तर्कसंगत वाटते.वरदा यांच्या ४ या उत्तराशी सहमत.\nआपण म्हणता \" उदाहरणामध्ये मूळातच जरा घोळ दिसतो \" हा घोळ कोणता ते कृपया निदर्शनाला आणून द्यावे,ही विनंती.\nतर्क.:६ गणित अभ्यास मंडळ\nमृदुला,ॐ,वरदा,सर्किट आणि तो या सर्वांचे उत्तर चार जून हे अर्थातच बरोबर उत्तर आहे.{\"बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ,\" तसेच \"सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो \" या विषयी विनोदी लेखक वि.आ.बुवा यांनी प्रथम लिहिल्याचे स्मरते. } सर्किट आणि तो यांनी याचा समर्पक उपयोग केला आहे.\n**** वरदा यांनी जो लांब लचक युक्तिवाद केला आहे त्याची आवश्यकता नाही.\nफः तेरापेक्षा मोठी आहे.\nभः सतरापेक्षा लहान आहे.\nया दोन विधानांत सर्व तारखा येतात. त्यामुळे यांतील एक विधान सत्य असलेच पाहिजे.\nम्हणून अन्य सर्व विधाने असत्य.\nम्ह. तारीख विषम नाही. पूर्णवर्ग आहे...अशा तारखा : ४ आणि १६.\nपण १६ धरल्यास 'फ'आणि 'भ' ही दोन विधाने सत्य ठरतात.\nपण एकच विधान सत्य असे दिले आहे.\nम्ह. बैठकीची तारीख ४ जूनच.\nमृदुला यानी असा युक्तिवाद केला आहे. पण नीटपणे मंडला नाही इतकेच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/father-returning-home.html", "date_download": "2018-04-21T07:24:27Z", "digest": "sha1:WNW5JSIAXGP7VTQCNQMZIQ4IMCFE37GE", "length": 6961, "nlines": 119, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: Father returning home", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/das-navami-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-110020600027_1.html", "date_download": "2018-04-21T07:40:12Z", "digest": "sha1:S6HH3GSOSTTN7HXDZPBLAAINS5BFQA4Z", "length": 15872, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रामदास्य हे साराचे सार! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरामदास्य हे साराचे सार\nएकदा अनंताचा मार्ग आक्रमण करण्याचे ठरले की साधकाने आपल्या आराध्य दैवताचा आश्रय घ्यावा. त्यातच परमार्थाचे वर्म आहे असे आपले शास्त्र सांगते. श्री समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम. तेव्हा ह्या रामाचे दास्यत्व त्यांनी स्वीकारले. तेच गुह्य ते इतर भक्तांना सांगतात. श्रीरामाचे दास्यत्व करणे म्हणजे काय म्हणजे श्रीरामावर दृढ विश्वास ठेवणे, त्याचे चरणी लीन होऊन त्याला शरण जाणे, त्यालाच स्वामी मानून त्याची मनोमन सेवा करणे. म्हणजेच दास्यभक्ती होय. श्री समर्थ म्हणतात 'रामदास म्हणे साराचेही सार म्हणजे श्रीरामावर दृढ विश्वास ठेवणे, त्याचे चरणी लीन होऊन त्याला शरण जाणे, त्यालाच स्वामी मानून त्याची मनोमन सेवा करणे. म्हणजेच दास्यभक्ती होय. श्री समर्थ म्हणतात 'रामदास म्हणे साराचेही सार सर्वांसी आधार भक्तिभाव\nनवविधाभक्तीमध्ये दास्यभक्तीला महत्त्व आहे. एकदा फक्त रामाचे दस्यत्व स्वीकारा तुमच्यापुढे आराम हात जोडून उभा राहतो. पण त्याकरिता प्रथम दास व्हावे लागते. ''मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा तु साहेब मेरा' अशा कबीर वचनात स्वामी आणि दासाचे नाते दिसून येते. जो प्रथम दास होतो तोच स्वामीत्व गाजवू शकतो. हे सारे समजवून घेऊन संसार कसा असार आहे ह्याची जाणीव साधकाला व्हावी लागते. समर्थ म्हणतात 'भक्तिभाव क्रिया मोक्षाचे साधन तु साहेब मेरा' अशा कबीर वचनात स्वामी आणि दासाचे नाते दिसून येते. जो प्रथम दास होतो तोच स्वामीत्व गाजवू शकतो. हे सारे समजवून घेऊन संसार कसा असार आहे ह्याची जाणीव साधकाला व्हावी लागते. समर्थ म्हणतात 'भक्तिभाव क्रिया मोक्षाचे साधन' हे साधन करावे व आराध्यदैवतेच निजध्यास घ्यावा. सर्व काळ कथा निरूपण करावे. कशाकरता' हे साधन करावे व आराध्यदैवतेच निजध्यास घ्यावा. सर्व काळ कथा निरूपण करावे. कशाकरता सामान्य माणूस संसारात इतका रमतो की माया हे बंधन त्याला वाटतच नाही. ह्या संसारात 'नाना व्यथा उद्भवती सामान्य माणूस संसारात इतका रमतो की माया हे बंधन त्याला वाटतच नाही. ह्या संसारात 'नाना व्यथा उद्भवती प्राणी अकस्मात जाती' हे जीवाला कळत नाही आता मन आटोपावे आपुल्या निजधामा जावे' त्याकरिता भक्तीचा मार्ग आक्रमण करावा. रामाचे दास्यत्व स्वीकारावे त्याकरता समर्थ म्हणतात 'मना व्हावे सावचित त्याग करणे उचित' साधक जेव्हा प्रापंचिक आसक्ती सोडेल तेव्हाच त्याला रामाची सेवा करण्यात आवड उत्पन्न होईल. 'रामविण आन आवडेना आवडेना भार नाथिला संसार आवडेना भार नाथिला संसार रामदासी सार रामदास्य\nहा सर्व संसार केवळ भार आहे. ह्यात मिळालेल्या नरदेहाचे सार्थक नाही. ते सार्थक केवळ रामाच्या स्मरणात आहे, त्याच्या सेवेत आहे. संसार नाशिवंत आहे, सत्य केवळ राम आहे. राम म्हणजे परब्रह्मच. एकदा रामनामाचे गुह्य आकलन झाले की मग राम दास्यत्वाचे महत्त्व पटते. योग्यांना साधूंना ते पटले. श्रीसमर्थांनी त्याचा अनुभव घेतला म्हणूनच ते अनुभवाचे बोल बोलतात 'रामी रामदासी राघवी विश्वासी तेणे गर्भवास दुरी ठेला तेणे गर्भवास दुरी ठेला' रामवरच्या विश्वासाने संतसंगतीत राहून, स्वत:ला विसरून, कथा निरूपणात दंग होऊन निर्गुणाचे ज्ञान होते. 'सद्गुणाची भक्ती होते मुक्ती' रामवरच्या विश्वासाने संतसंगतीत राहून, स्वत:ला विसरून, कथा निरूपणात दंग होऊन निर्गुणाचे ज्ञान होते. 'सद्गुणाची भक्ती होते मुक्ती ऐसे हे श्रुती बोलतसे ऐसे हे श्रुती बोलतसे भक्ती ज्ञानाची माऊली आहे म्हणून 'भक्तीविण ज्ञान कदा पाविजेना' भक्ती ज्ञानाची माऊली आहे म्हणून 'भक्तीविण ज्ञान कदा पाविजेना' भक्ती करावी संतांच्या सहवासाचा आनंद घ्यावा त्यातच जीवन साफल्य आहे. रामदास म्हणे साराचेही सार भक्ती करावी संतांच्या सहवासाचा आनंद घ्यावा त्यातच जीवन साफल्य आहे. रामदास म्हणे साराचेही सार सर्वांसी आधार भक्तिभाव हेच तर त्रैलोक्याचे सार आहे.\nजय जय रघुवीर समर्थ \nमनाचे श्लोक : श्रीसमर्थ रामदासकृत (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : दुसरा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : तिसरा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : चवथा भाग (पाहा व्हिडिओ)\nमनाचे श्लोक : पाचवा भाग (पाहा व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\nरामदास्य हे साराचे सार\nअक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र\nपौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...\nहा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...\nअक्षय फळ देणारी अक्षय तृतीया\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nमोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.\nकार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nमान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nमानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.\nव्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. महत्त्वाची कामे होतील.\nपती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.\nव्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.\nसगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.\nपारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.\nधन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/moti-crop-bhavan-agriculture-27905", "date_download": "2018-04-21T07:25:55Z", "digest": "sha1:YTIFKA6P4ALUIIE7F3HGII6JRD3ONW5H", "length": 12687, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "moti crop in bhavan agriculture भवनच्या शेतात पिकले मोत्याचे पीक | eSakal", "raw_content": "\nभवनच्या शेतात पिकले मोत्याचे पीक\nशनिवार, 28 जानेवारी 2017\nखापरखेडा - विदर्भातील शेतकरी कर्जबाजरीपणामुळे आत्महत्येचा मार्ग धरत आहेत. शेतातील पिकाला योग्य भाग मिळत नाही. निसर्गाची साथ मिळत नसल्याने नापिकी येते. मात्र, याच शेतीत नवा बीज सापडला. दहेगाव रंगारी येथील शेतकरी भवन पटेल यांनी तेलंगखेडी येथील अभिनव प्रयोग करीत मोत्याची शेती केली. समुद्राच्या तळाला शिंपल्यात मिळणारे मोती आता येथे पिकू लागल्याने सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे.\nखापरखेडा - विदर्भातील शेतकरी कर्जबाजरीपणामुळे आत्महत्येचा मार्ग धरत आहेत. शेतातील पिकाला योग्य भाग मिळत नाही. निसर्गाची साथ मिळत नसल्याने नापिकी येते. मात्र, याच शेतीत नवा बीज सापडला. दहेगाव रंगारी येथील शेतकरी भवन पटेल यांनी तेलंगखेडी येथील अभिनव प्रयोग करीत मोत्याची शेती केली. समुद्राच्या तळाला शिंपल्यात मिळणारे मोती आता येथे पिकू लागल्याने सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे.\nसावनेर तालुक्‍यातील तेलंगखेडी येथील जमिनीत माती कमी आणि दगडच मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अंकुर येत नव्हते. त्यामुळे खर्च करून उत्पन्न होत नसल्याने त्रस्त झालेल्या भवन पटेल यांनी दोन वर्षांपूर्वी प्रयोग सुरू केला.\nशेतात एक एकर शेतीमध्ये पाण्याचे टाके बनविले. नैसर्गिक प्रक्रिया करून मोत्यांची शेती करण्याचे ठरविले. समुद्रासह नदी-नाल्यांतील शिंपले जमा करून नैसर्गिक प्रक्रिया केली. त्यांनी पहिल्या वर्षी काही काळे मोती शिंपल्यामध्ये रोपवून परिपक्‍व केले.\nकाळा, पांढरा, गुलाबी मोत्याची शेतातील टाक्‍यात रोपटे उभे केले. दोन वर्षांत मोत्याच्या शेतीमध्ये मेहनत घेत मोत्यांची शेती पिकविली व सहा हजार काळ्या मोत्याचे उत्पादन झाले. पांढरा मोती हा देशात सापडतो. काळा मोती विदेशात सापडतो. काळ्या मोत्याची दोन हजार ते तीन हजारदरम्यान किंमत आहे.\nकृषी प्रधान देशात काळ्या मोत्यांची शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होऊ शकतो. मोत्याची शेती कशी करायची, याबद्दल माहिती व प्रशिक्षण देण्याकरिता प्रयोगशाळा सुरू केली आहे. वर्षभरात देशभरातील बाराशे शेतकरी व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.\nदूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना\nरेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत....\nगिरणा नदी पात्रातुन अनाधिकृत पाण्याचा उपसा\nनांद्रा (ता.पाचोरा) ः गिरणा नदीवरील धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडले जाते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्‍यांची जिवनवाहिनी...\nसातारा - गारपीटीमुळे शेतीचे आतोनात नुकसान\nतारळे (सातारा) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात तारळे भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी झालेली गारपीट आजही रानात गारा...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nशौचालय आले दारी पण, पाण्याअभावी लोटापरेडची सुटेना वारी\nयेवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575975", "date_download": "2018-04-21T08:07:08Z", "digest": "sha1:6S5PYTRH3VGMHLCPNPO5HXBBNCL3HCLG", "length": 4480, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी\nआमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nकठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज स्थानिक न्यायालयात झालेल्या सुनावणीत ‘आम्हा सर्वांची नार्को चाचणी करण्याची मागणी या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयात केली आहे.\nबलात्कार आणि हत्या प्रकरणात आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले.दरम्या आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत,नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा आरोपींनी केला आहे.\nस्पाइसजेट करणार 1.5 लाख कोटींमध्ये 205 विमानांची खरेदी\nआता मायलेकीचा राजकिय वाद निवडणूक आयोगात\nनगर -औरंगाबाद रोडवर जीपचा अपघात, सात जणांचा मृत्यू\nकोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी बारा जणांना अटक\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE,_%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-21T07:40:45Z", "digest": "sha1:5X52NDBKQ2ZIVX7PW3OWOX2TPU2EPXU3", "length": 6817, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिला निकोलस, रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\n(निकोलस पहिला, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१ डिसेंबर १८२५ – २ मार्च १८५५\nगात्चिना, रशियन साम्राज्य (आजचे लेनिनग्राद ओब्लास्त)\n२ मार्च, १८५५ (वय ५८)\nसेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य\nपहिला निकोलस (रशियन: Николай I Павлович) (६ जुलै १७९६ - २ मार्च १८५५) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. इ.स. १८२५ ते इ.स. १८५५ मधील मृत्यूपर्यंत सत्तेवर असलेल्या पहिल्या निकोलसच्या कारकीर्दीत रशियन साम्राज्याने दैदिप्यमान दिवस पाहिले. निकोलस एक दूरदृष्टी व धोरणी राज्यकर्ता म्हणून ओळखला जात असे. क्राइमियन युद्ध सुरू असतान १८५५ साली हिवतापाने तो मृत्यू पावला.\nरशियाचे झार व सम्राट\nइव्हान द टेरिबल • फियोदोर १ • बोरिस गोडुनोव्ह • फियोदोर २ • दमित्रि दुसरा • व्हासिली ४ • व्लादिस्लॉ चौथा • मायकेल पहिला • आलेक्सिस • फियोदोर ३ • इव्हान ५ व पीटर १ (संयुक्त राज्यकर्ते) • पीटर १\nपीटर १ • कॅथरिन १ • पीटर २ • आना • इव्हान ६ • एलिझाबेथ • पीटर ३ • कॅथरिन २ • पॉल • अलेक्झांडर १ • निकोलस १ • अलेक्झांडर २ • अलेक्झांडर ३ • निकोलस २\nइ.स. १७९६ मधील जन्म\nइ.स. १८५५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/26/", "date_download": "2018-04-21T07:41:12Z", "digest": "sha1:2AABQQYU5QQ7FIJHPAPMEM2XGN3NGF6C", "length": 12869, "nlines": 76, "source_domain": "punenews.net", "title": "पुणे – Page 26 – Pune News Network", "raw_content": "\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\n10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..\nमहावितरणशी संबंध दर्शवून उपकरणे खरेदी करण्याचा आग्रह; सावध राहा…\n“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…\nपुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nपुण्यात पोलिसांनीच बेदम मारहाण करून लुटले 96 लाख रुपये\nपुणे – हडपसर भागातील गंधर्व रेसिडन्सीत आलेल्या वासन आय केअरच्या अधिकाऱ्यांच्या वाहनचालकास बेदम मारहाण करून तब्बल 96 लाख रुपये लुटल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. वासन आय केअरचे वाहनचालक विशाल देविदास भेंडे (33, रा. पांडवनगर, गोखलेनगर) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक गिरिधर …\nपुण्यात नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार\nपुणे – पुण्यात नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करुन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणासह तिच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अवैध गर्भपात केल्याप्रकरणी बुधवार पेठ येथील आनंद नर्सिंग होमचे डॉ. घिया यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अरणेश्वर येथे राहणा-या 19 वर्षीय तरुणीने फरासखाना पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल …\nपुणे : कोंढवा पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या रईस सुंडके यांचा विजय झाला आहे. सुंडकेंना दीड हजार मते जास्त मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला. कोंढव्यातील या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, एमआयएमसह रिंगणात एकूण सात उमेदवार होते. शिवसेनेच्या भरत चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पोटनिवडणूकच्या अंतिम निकालात कॉंग्रेसला – …\nकोंढव्यात पोट निवडणूकीसाठी आज मतदान\nपुणे – आज पुण्यातील कोंढव्यात पोट निवडणूकीच्या मतदान होत आहे.. सर्व केंद्रावर मतदान सुरळीत सुरु आहे. या निवडणुकीकडे सर्वंचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सव्वा वर्षावर येवून ठेपली असताना पुण्यातील कोंढव्यात पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी वगळता सर्वच प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा एमआयएमची आहे. औरंगाबाद, …\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पहिलं युवा संमेलन फेब्रुवारीमध्ये औरंगाबाद येथे होणार\nपुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पहिलं युवा संमेलन फेब्रुवारीत औरंगाबाद येथे होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली आहे. मराठवाडा साहित्य परिषद या घटक संस्थेतर्फे या संमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत आज एकमतानं घेण्यात आला आहे. त्याच बरोबर पिंपरी चिंचवड येथे होणारे एकोणनव्वदावं संमेलनही …\nशिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे पद रद्द\nपुणे – पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ ब मधील शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे पद रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द करून त्या जागी पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे …\nमाहिती अधिकार कायद्याची दशकपुर्तीच्या निमिक्ताने सजग नागरिक मंचाच्या वतीने अनुभव कथन व चर्चासत्राचे आयोजन\nपुणे – गेली नउ वर्षे सातत्याने माहिती अधिकार कायद्याचे प्रचार आणि प्रसाराचे काम करण्या-या सजग नागरिक मंचच्या वतीने माहिती अधिकार कायद्याची दशकपुर्तीच्या निमिक्ताने अनुभव कथन व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. 1 नोव्हें) रोजी आयएमडीआर सभागृह, बीएमसीसी रस्ता येथे सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. संपुर्ण देशात ऑक्टोंबर 2005 …\nपुण्यात येत्या रविवारपासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क\nपुण्यातील अनेक रस्त्यांवर येत्या रविवारपासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येतीये. पुणेकरांनी पे अ‍ॅन्ड पार्क या योजनेला याआधी देखील प्रचंड विरोध केलेला असतानासुद्धा महानगरपालिका मुठभर कंत्राटदरांसाठी पुणेकरांना वेठीस धरत आसल्याच चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. पुण्यातील वाहतूकसमस्या आणि पार्किंगचा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना गेल्या कित्येक वर्षापासून पडत …\nस्मगलिंगचे विमानतळावर चार किलो सोने पकडले\nपुणे – दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी लोहगाव विमानतळावर पकडली. हे सोने घेऊन येणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या वतीने अलीकडच्या काळात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सीमाशुल्क …\nपुण्यातील लाचखोर सहायक विक्रीकर आयुक्ताकडे करोडोची माया\nपुणे : १३ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या सहायक विक्रीकर आयुक्त सोमनाथ मधुकर नलावडे याच्या घराची किंमत दोन कोटी रुपये असून, बँकेच्या डेक्कन जिमखाना येथील लॉकरमध्ये तब्बल १ किलो ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी मिळाल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. सोमनाथ मधुकर नलावडे (वय ४0, रा. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/aurangabad-hightek-copy-special-story-478518", "date_download": "2018-04-21T07:50:01Z", "digest": "sha1:S7WZY53SRJVWFAQWLEAKJCQE6K375XG4", "length": 14253, "nlines": 141, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : महावितरणच्या परीक्षेत 'मुन्नाभाई स्टाईल' कॉपी", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : महावितरणच्या परीक्षेत 'मुन्नाभाई स्टाईल' कॉपी\nआजवर आपण अनेक कॉपीचे प्रकार पाहिले असतील. मुन्नाभाईच्या चित्रपटात त्याच्या कॉपीच्या प्रकाराचं अनेकांनी अनुकरणही केलं असेल. पण आता आम्ही असा एक कॉपीचा हायटेक प्रकार दाखवणार आहोत ज्यामुळे आश्चर्याने तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : महावितरणच्या परीक्षेत 'मुन्नाभाई स्टाईल' कॉपी\nस्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : महावितरणच्या परीक्षेत 'मुन्नाभाई स्टाईल' कॉपी\nआजवर आपण अनेक कॉपीचे प्रकार पाहिले असतील. मुन्नाभाईच्या चित्रपटात त्याच्या कॉपीच्या प्रकाराचं अनेकांनी अनुकरणही केलं असेल. पण आता आम्ही असा एक कॉपीचा हायटेक प्रकार दाखवणार आहोत ज्यामुळे आश्चर्याने तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/postal-workers-strike-35537", "date_download": "2018-04-21T07:31:03Z", "digest": "sha1:OZU7KPMOEZRHS6DFSWUZB32TY2EWKCDU", "length": 11103, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Postal workers strike पोस्टल कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nपोस्टल कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nसांगली - 16 विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज यांनी भाग घेतला आहे.\nजिल्ह्यातील विविध कार्यालयांतील 228 कर्मचारी सहभागी झाले. पोस्टातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nकर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा ः पोस्टमन, एमटीएसच्या रिक्त जागा भरणे, पोस्टमन, एम. टी. एस. च्या कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियतून वगळावे, अनुकंपा तत्त्वावरील सर्वरिक्त जागा त्वरित भरा, पोस्टमन व एम.टी.एस.श्रेणीतील खेळाडुंचा राखीव कोटा त्वरित भरा.\nसांगली - 16 विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज यांनी भाग घेतला आहे.\nजिल्ह्यातील विविध कार्यालयांतील 228 कर्मचारी सहभागी झाले. पोस्टातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.\nकर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा ः पोस्टमन, एमटीएसच्या रिक्त जागा भरणे, पोस्टमन, एम. टी. एस. च्या कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियतून वगळावे, अनुकंपा तत्त्वावरील सर्वरिक्त जागा त्वरित भरा, पोस्टमन व एम.टी.एस.श्रेणीतील खेळाडुंचा राखीव कोटा त्वरित भरा.\nजिल्ह्यातील 982 कर्मचाऱ्यांपैकी 228 जणांनी आंदोलनात भाग घेतला. ग्रामीण डाक सेवकांपैकी 611 पैकी 54 लोक संपात सहभागी होते. मागण्या मान्य न झाल्यास पाच एप्रिलपासून महाराष्ट्रातील पोस्टमन व एम.टी.एस कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nपोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू\nकोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली....\nचंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-04-21T07:33:03Z", "digest": "sha1:H4HJ36VQGE4A2C6UN3YDNBLNYIVU5EGW", "length": 9215, "nlines": 144, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "निवडणूक विभाग | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nनि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक: १८००-२२-१९५०\nशासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग\nविभाग प्रमुख- उपजिल्हा निवडणुक अधिकारी ,बुलढाणा\nकोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त़ – सामान्य़ प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई-32\nकार्यक्षेत्र – बुलढाणा जिल्हा\nकार्य – भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक संबंधातील सर्व कामे करणे\nशासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग\nशाखेचे नाव – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा\nमंत्रालयीन खातेअंतर्गत – राज्य़ निवडणूक आयोग, महाराष्ट़ ( ग्रामविकास व जलसंधारण विभाग अंतर्गत )\nविभाग प्रमुख- जिल्हाधिकारी बुलढाणा\nविभाग अधिकारी – प्रभारी अधिकारी, ग्रामंपचायत ( नि.ऊ.जि.)\nशाखेची माहिती – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, निवडणुक विषयी घेण्यात येणारे सर्वे कामे या विभागात पार पाडली जातात.\nशाखा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल -ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका\nमहाराष्ट़ ग्रामपंचायत अधिनियम 1958, महाराष्ट़ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार निवडणूकीचे कामकाज पार पाडले जातात.\nपहिल्या वेळी मतदार म्हणून किंवा एका मतदार संघामध्ये स्थलांतरीत झाल्यामुळे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज\nफॉर्म ६ – मराठी मध्ये [पीडीएफ, 268 KB]\nइतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी / स्वतः चे नाव वगळण्यासाठी / इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृतु / स्तलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी करावयाचा अर्ज.\nफॉर्म ७ – मराठी मध्ये\nमतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज.\nफॉर्म ८ – मराठी मध्ये\nमतदार यादीतील नोंदीचे स्थानांतरण करण्यासाठी अर्ज(ज्या प्रकरणी एकाच मतदार संघात निवासस्थान एका ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थानातरीत झालेअसल्यास)\nफॉर्म ८अ – मराठी मध्ये\nपदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाची मागणी\nफॉर्म १८ – मराठी मध्ये\nशिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाची मागणी\nफॉर्म १९ – मराठी मध्ये\nमतदार यादीत नाव शोधणे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/11/27/ibnlokmat/", "date_download": "2018-04-21T08:04:23Z", "digest": "sha1:RTVFP2LSPTPTB7JQ6WGLKPE62IZCXFBM", "length": 48145, "nlines": 569, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०११\nरिटेल परकीय गुंतवणूक →\nकापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली\nशेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल\nकापसाच्या वाढीव हमी भावाच्या मुद्यावरून पेटलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सरकारच्यावतिने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेसह उपमुख्यमंत्री अजीत पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी-पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी मंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक, विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड उपस्थित होते.\nकापूस उत्पादक आंदोलनकर्त्यांच्यावतिने शेतकरी संघटनेतर्फ़े कैलास तवार व गंगाधर मुटे, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, आमदार रवी राणा, समग्र विकास आघाडीचे प्रकाश पोहरे उपस्थित होते.\nशेतकरी संघटनेचे कैलास तवार म्हणाले की, एकीकडे कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक गुल्हाटी कबूल करतात की महाराष्ट्रात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे आणि दुसरीकडे मात्र कापसाचा उत्पादन खर्च वाढूनही कापसाला भाव द्यायला चालढकल करते. केंद्र सरकारने हातमाग उद्योगाला मदत केली, उद्या कापड उद्योगाला करेल पण नेमके कापूस उत्पादकाकडेच का दुर्लक्ष केले जाते मुळाला चांगले पाणी न देता चांगल्या फ़ळाची अपेक्षा कशी करता मुळाला चांगले पाणी न देता चांगल्या फ़ळाची अपेक्षा कशी करता माझा स्वत:चा दहा हेक्टर कापूस आहे, आतापर्यंत खर्च झाला आहे एक लक्ष अंशी हजार रुपये आणि उत्पादन येईल बारा क्विंटल. आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत येईल पन्नास हजार रुपये. मग मी एक लक्ष वीस हजार रुपयाचा तोटा कसा भरून काढायचा माझा स्वत:चा दहा हेक्टर कापूस आहे, आतापर्यंत खर्च झाला आहे एक लक्ष अंशी हजार रुपये आणि उत्पादन येईल बारा क्विंटल. आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत येईल पन्नास हजार रुपये. मग मी एक लक्ष वीस हजार रुपयाचा तोटा कसा भरून काढायचा मी कापूस पिकवला यात काय गुन्हा केला मी कापूस पिकवला यात काय गुन्हा केला आम्ही पुर्वीपासून उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भावाची मागणी केली आहे. कापसाला सहा हजार, सोयाबीनला तीन हजार, धानाला एक हजार सहाशे आणि तुरीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे, अशी तवार यांनी जोरदार मागणी केली.\nशेतकरी संघटनेचे गंगाधर मुटे म्हणाले की, कापसाचे उत्पादन घेण्यासाठी लागणार्‍या निविष्ठांचे भाव दिड-दुपटीने वाढले आहेत. मजुरीचे दर, शेतीऔजार बनविण्यासाठी लागणारा लाकुडफ़ाटा, दोरदोरखंड, वखरफ़ास यांचेही भाव वाढले आहेत मात्र गेल्यावर्षी सात हजार रुपये प्रति क्विंटल असणारे भाव यावर्षी चार हजार रुपयावर घसरले आहेत. शेतमालाचा उत्पादनखर्च काढण्याची पद्धत सदोष असल्याने आणि शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती सरकारकडे नसल्यानेच कापूस उत्पादकांची ससेहोलपट होत असून त्यांना नाईलाजाने आत्महत्या कराव्या लागत आहे. कापसाला यंदा सहा हजार रुपये भाव मिळाला नाही तर कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्त्यांत वाढ होण्याची शक्यता आहे.\nशेतमालाचा उत्पादनखर्च काढताना सदोष कार्यपद्धती आणि चुकीची आकडेवारी वापरून सरकार दुहेरी बदमाशी करत असल्याचा आरोप करून कृषि मुल्य आयोग ज्या सदोष पद्धतीने कापसाचा उत्पादन खर्च काढते, त्याच तक्त्यात जर वस्तुनिष्ठ आकडे घातले तरी कापसाचा उत्पादन खर्च ७९६६/- रु. प्रति क्विंटल एवढा निघतो. कापसाच्या उत्पादन खर्चाच्या बाबतीत शासनासोबत जाहीर चर्चा करण्याची तयारी असून सरकारने आव्हान स्विकारावे, असेही मुटे म्हणाले आणि शेतकरी संघटनेने काढलेल्या उत्पादन खर्चाच्या तपशिलवार गोषवार्‍याच्या प्रती मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, कृषी-पणन मंत्री, रोजगार हमी मंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पर्यावरण मंत्री, वित्तराज्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना सादर केल्या.\nफ़ेब्रुवारी २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी असताना शासनाने निर्यातबंदी जाहीर केली त्यामुळे कापसाचे भाव सात हजार रुपयावरून तीन हजार रुपयावर घसरले आणि कापूस उत्पादकांचे नुकसान केले. तेजी असेल तेव्हा कापसावर निर्यातबंदी लावायची आणि मंदी असेल तेव्हा कापूस उत्पादकांना वार्‍यावर सोडून द्यायचे ही सरकारची शेतकरीविरोधी नीती यापुढे शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. कापसाला किमान ६०००/- रु. भाव मिळण्याची व्यवस्था करणे ही महाराष्ट्र सरकारची नैतिक जबाबदारी असून आता कोणत्याही स्थितीत विदर्भ-मराठवाड्यातला कापूस उत्पादक शेतकरी कापसाला प्रति क्विंटल ६०००/- भाव मिळवल्याखेरीज शांत बसणार नाही, बर्‍या बोलाने सरकार ऐकणार नसेल तर शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला शेतकरीविरोधी भुमिका बदलण्यास भाग पाडेल, असा खणखणित इशारा शेतकरी संघटना प्रतिनिधिंनी दिला.\nप्रहार संघटनेचे बच्चू कडू म्हणाले की, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावेत म्हणून ३० वर्षापासून लढा देत आहे पण सरकार लक्ष देत नाही. ही अन्यायकारक बाब असून कापसाला सहा हजार आणि सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे गरजेचे आहे.\nप्रकाश पोहरे यांनी बहुतांश वेळ आत्मस्तुतीचे पोवाडे गाण्यातच खर्ची घातला. पोहरे म्हणाले की मी गेली अनेकवर्षे शेतकरी समाजासाठी काम करतो आहे. मी शेतकरी संघटनेतही बरीच वर्षे काम केले आहे. मी शेती विषयावर लेख लिहित असतो. मुख्यमंत्री साहेब ते तुम्ही वाचतच असता. मी एक आवाज दिला की हजारो लोक रस्त्यावर उतरतात. लोक माझे कट-आऊटस हातात घेऊन आंदोलने करतात, वगैरे वगैरे. आत्मस्तुती करण्याच्या नादात कापसाच्या भावाचा मुद्दा बाजुला पडत आहे हे बघून इतर प्रतिनिधींनी अहो, मुद्याचं बोला-कापसाच्या भावाविषयी बोला असा आग्रह केला तेव्हा सोन्याचे भाव सतत वाढत आहे म्हणून कापसाचेही भाव वाढून कापसालाही पाच हजार रुपये भाव मिळाले पाहिजेत, अशा तर्‍हेचा घासूनपुसून गुळगुळीत झालेला मुद्दा त्यांनी मांडला आणि अ‍ॅग्रोवनमध्ये प्रकाशित झालेला तुलनात्मक तक्ता वाचून दाखवला.\nउपोषणफ़ेम आमदार रवी राणा कापसाच्या प्रश्नावर फ़ारसे बोललेच नाहीत. ते म्हणाले उपोषणामुळे माझी प्रकृती खूप खालावली होती. किडनीवर कशी सूज आली होती आणि त्यांना किती सलाईन लावाव्या लागल्या हे त्यांनी तपशिलवारपणे कथन केले. सरकारला पाठींबा दिला असूनही उपोषणकाळात मुख्यमंत्र्यांनी त्यांची फ़ारशी दखल न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.\n– शेतकरी संघटक प्रतिनिधी\nशेतकरी प्रतिनिधी सोबत चर्चा केल्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक झाली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कापूस-धान-सोयाबिन उत्पादकांना प्रति क्विंटल ऐवजी प्रति हेक्टरी मदत देण्यात येईल, असे जाहीर केले पण आचार संहिता असल्याने प्रति हेक्टरी किती मदत करणार ते मात्र जाहीर केले नाही.\nयासंबंधात IBN-Lokmat आणि Star majha या वृत्तवाहिन्यांनी शेतकरी प्रतिनिधी कैलास तवार व गंगाधर मुटे यांच्या Live मुलाखती प्रसारीत केल्या.\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, उत्पादन खर्च, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र, VDO\t• Tagged मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राजकारण, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\n← शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०११\nरिटेल परकीय गुंतवणूक →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nएबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bankofmaharashtra.in/bom_marathi/tendors.asp", "date_download": "2018-04-21T07:44:50Z", "digest": "sha1:L4JQOTHOXYELH3PYSOP54YINFFQQRRE7", "length": 88893, "nlines": 879, "source_domain": "www.bankofmaharashtra.in", "title": "Tenders Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nतुमच्या कॉम्प्युटरवर http://www.adobe.com/downloads/ अ‍ॅक्रोबॅट रिडर प्रस्थापित करा.\nफायनान्शियल ऍडव्हायजर्स (एफएज्)च्या एम्पॅन्लमेन्टकरिता एनपीएच्या विक्रीकरिता जाहीर सूचना\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 12.01.2018)\nप्रधान कार्यालय, पुणे येथे लोन ट्रॅकिंग सेलमध्ये काम करण्यासाठी निवृत्त अधिकारी/कारकून यांचे एम्पॅन्लमेन्ट\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 31.12.2017)\nजबलपूर विभागासाठी वाहनाच्या विक्रीकरिता आरएफपी\n(निविदा आरंभ करण्याची तारीख : 09.12.2017)\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 22.12.2017)\nचेक ट्रंकेशनकरिता सीटीएस स्कॅनर्सच्या पुरवठा, प्रस्थापना, कमिशनिंग व देखभालीकरिता आरएफपी\n(निविदा आरंभ करण्याची तारीख : 07.12.2017)\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 29.12.2017)\nअधिकारपत्र प्ररूप व ठेक्याचे तपशील\nगंगानगर रोड, नाशिक (गोवर्धन शिवार) येथे आरएसईटीआय बिल्डिंग आणि सहाय्यक कामांच्या बांधकामाकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 18.11.2017)\n(निविदा सादरीकरणाची अंतिम : 04.12.2017)\nडायरीज् 2018 आणि कॅलेंडर्स 2018 च्या प्रिंटिंग व पुरवठ्या करिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 27.10.2017)\n(निविदा सादरीकरणाची अंतिम : 13.11.2017)\nनिविदा कागदपत्रे - डायरीज् करिता\nनिविदा कागदपत्रे - कॅलेंडर्स करिता\nबिझिनेस करेसपाँडन्स सर्व्हिसेस - फायनान्शियल इन्क्ल्युजन अंतर्गत-- याकरिता सर्व्हिसेस प्रोव्हायडरच्या निवडीकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 25.10.2017)\n(निविदा सादरीकरणाची अंतिम : 15.11.2017)\nप्रि-बिड क्वेरीजकरिता पुरवणी व प्रतिसाद/ऍडेन्डम अँड रिस्पॉन्सेस\nकोलकाता विभागातील कोलकाता शहर शाखांकरिता एका कॅशव्हॅनकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 21.10.2017)\n(निविदा सादरीकरणाची अंतिम : 10.11.2017)\nबँक ऑफिसर्सना प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण संस्थांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n(आरंभ करण्याची तारीख : 16.10.2017)\n(निविदा सादरीकरणाची अंतिम : 04.11.2017)\nजयपूर विभागातील मानसरोवर शाखेकरिता लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा सादरीकरणाची अंतिम : 30/10/2017)\nप्रकल्प सीडब्ल्यूई-VIII क्लार्कच्या भरतीसाठी पूर्व-परीक्षा प्रशिक्षण 2017 करिता कोटेशन\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 13.10.2017)\nअहमदाबाद विभागाकरिता यूपीएस आणि बॅटरीच्या पुरवठ्याकरिता विक्रेत्यांच्या (ओईअम/अधिकृत) एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n(प्रारंभ करण्याची अंतिम तारीख : 13.10.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 15.112017)\nआरसीज् यांना मालमत्तेच्या विक्रीकरिता इ-लिलाव आयोजित करण्यासाठी कोटेशन मागविण्याकरिता अधिसूचना\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 16.10.2017)\nबल्क नोट ऍक्सेप्टर्स (बीएनएज्)च्या पुरवठा, प्रस्थापना आणि देखभालीकरिता आरएफपी\n(प्रारंभ करण्याची अंतिम तारीख : 05.10.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 15.11.2017)\nगंगापूर रोड, नाशिक (गोवर्धन शिवार) येथील आरएसईटीआय याच्या प्रायोजित बांधकाम आणि सहाय्यक कामासाठी आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 17/10/2017)\nपुणे येथील प्रधान कार्यालयात पेस्ट कंट्रोल ट्रीटमेन्ट सर्व्हिसेसकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 29/09/2017)\nदिल्ली विभागातील शाखेकरिता लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(सादरीकरणाची तारीख : 03/10/2017)\nपुणे प्रधान कार्यालयामध्ये नियोजित क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेन्ट (क्यूआयपी) करिता कायदेशीर समुपदेशकाच्या निवडीकरिता आरएफपी\n(सादरीकरणाची तारीख : 25/09/2017)\nप्रधान कार्यालय, पुणे येथे कॅन्टिन सेवेकरिता आरएफपी\n(सादरीकरणाची तारीख : 15.09.2017)\nसोलापूर विभागामध्ये यूपीएस संचाच्या (यूपीएस आणि बॅटरी आणि स्टॅबिलायझर्स) पुरवठ्याकरिता विक्रेत्यांचे एम्पॅनेलमेन्ट\n(प्रारंभीची तारीख : 01.09.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 21.09.2017)\nसूचना व परिशिष्ट I/II\nप्रमुख कार्यालयात कुरियर सेवेकरिता एम्पॅनेलमेन्ट व निविदा यासाठी आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 07.09.2017)\nसीडब्ल्यूई-पीओज्/एमटीएस-VII यांच्या भरतीसाठी सेवा पुरविणा-यांच्या एम्पॅनेलमेन्टसाठी आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 04.09.2017)\nदिल्ली विभागाच्या करन्सी चेस्टच्या कॅशव्हॅन सेवेसाठी सेवा देणा-यांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 24.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 13.09.2017)\nयूआयडीएआय प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता एन्रोलमेन्ट एजन्सीजच्या निवडीकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 19.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 08.09.2017)\nजाहिरात एजन्सीच्या एम्पॅनेलमेन्टकरिता सुधारित आरएफपी\nजाहिरात एजन्सीच्या एम्पॅननेलमेन्टकरिता शुद्धिपत्र\nपुणे प्रधान कार्यालय - स्लिप टू एनपीए प्रवर्ग - अकौंट्सच्या शोधकार्याकरिता पब्लिक सेक्टर बँकेच्या एकवेळ आधारित निवृत्त अधिका-यांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\nकर्मचारी जबाबदारीच्या परीक्षेच्या कार्याच्या आउटसोर्सिगकरिता मॉडेलिटीज\nकोलकाता विभाग - सुरक्षा साधनांच्या पुरवठा आणि प्रस्थापनेकरिता एजन्सीच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 14.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 24.08.2017)\nबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पीटीएस 2017-18 च्या भरतीकरिता पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2016 करिता कोटेशन\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 19.08.2017)\nबँकेच्या सायबर इन्शुअरन्स कव्हरेजकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 22/08/2017)\nलातूर विभागासाठी सशस्त्र सुरक्षारक्षकाच्या आउटसोर्सिंगकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 05.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 28.08.2017)\n- 2. निविदा कागदपत्रे\n- 3. शुद्धीपत्र कागदपत्रे\nप्रधान कार्यालय, पुणे येथे जाहिरात एजन्सीजच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 03.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 24.08.2017)\nकॅपिटिव्ह मॉडेलवर सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेन्टर (सीएमओसी)च्या अंमलबजावणी व देखभालीकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 02.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 23.08.2017)\nऔरंगाबाद विभागाकरिता कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिंगकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 02.08.2017\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 08.08.2017)\nकोलकाता विभागातील विभागीय कार्यालयासाठी सुरक्षारक्षक/सशस्त्र रक्षकांच्या आउटसोर्सिगकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 01.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 21.08.2017)\nदिल्ली विभागाकरिता आर/ओ बँक परिसरात आर्किटेक्टस्/व्हॅल्युअर्सकडून व्यावसायिक सेवेकरिता आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 27.07.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 11.08.2017)\nप्रमुख कार्यालयात कुरियर सेवेकरिता एम्पॅनेलमेन्ट व निविदा यासाठी आरएफपी\n(प्रारंभीची तारीख : 02.08.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 22.08.2017)\nसोलापूर विभागामधील पंढरपूर शाखेकरिता भाडे/लीज तत्त्वावर जागा पाहिजे\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 20/08/2017)\nसोलापूर विभागातील उजनी कॉलनी शाखेसाठी लीज किंवा भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 15/08/2017)\nसोलापूर विभागातील स्टेशन रोड शाखेसाठी लीज किंवा भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 05/08/2017)\nप्रमुख कार्यालय, पुणे येथील क्यूआयपी तर्फे इक्विटी कॅपिटल उभारण्याकरिता बुक रनिंग लीड मॅनेजर्स किंवा मर्चंट बॅकर्सच्या नियुक्तीकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 03/08/2017)\nकॉर्पोरेट एजन्सीअंतर्गत दोन अतिरिक्त विमा कंपन्यांबरोबर टायअपकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 21/07/2017)\nशुद्धिपत्र व बिडर्सना संयुक्त उत्तर\nबायोमेट्रिक फिंगर प्रिंट कॅप्चर डिव्हायसेसच्या पुरवठा, आस्थापन व देखरेखीसाठी रेट कॉन्ट्रॅक्टकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 02/08/2017)\nशुद्धिपत्र व प्रिबिड चौकशीला संयुक्त उत्तर\nबँकेच्या सायबर इन्शुअरन्स कव्हरेजकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 14/07/2017)\nलातूर विभागासाठी कॅशव्हॅन्सच्या आउटसोर्सिंगकरिता आऱएफपी\n(आरंभाची तारीख : 01.07.2017)\n(सादर करण्याची तारीख : 24.07.2017)\n- 2. निविदा कागदपत्रे\nप्रमुख कार्यालयात सीटीएस--2010 स्टँडर्ड ऑफ आरबीआय/आबीआय यानुसार लेखन/स्टेशनरी वस्तूंचे छपाई व पुरवठा यांच्या सुरक्षा प्रिंटर्सच्या एमपॅनेलमेन्टसाठी आऱएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 11.07.2017)\nहैदराबाद विभागात कोथागुडा विभागात लीज/भाडे तत्त्वावर जागा पाहिजे\nतांत्रिक व वाणिज्य बिड\nवस्तू व सेवा कर (जीएसटी) निराकरणाच्या पुरवठा, सानुकूलन/कस्टमायझेशन, स्थापना, एकत्रीकरण व देखरेख यासाठी आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 23.06.2017)\nपुणे पश्चिम विभागासाठी अग्निशामकांच्या पुरवठा व पुनर्भरणाकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 30.06.2017)\nऔरंगाबाद विभागाकरिता कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिंगकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 22.06.2017)\nविविध ठिकाणी सर्व्हर्सच्या पुरवठा, स्थापना व कमिशनिंगकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 28.06.2017)\nबँक, कोऑपरेटिव्ह सर्व्हिसेस डिपार्टमेन्ट, प्रधान कार्यालय, पुणे बँकेच्या मालकीतील विविध इन्शुअरन्स कव्हरेज पुरवठ्याकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 15.06.2017)\nबँकर्स इन्डेम्निटी पॉलिसी, कोऑपरेटिव्ह सर्व्हिस डिपार्टमेन्ट, प्रधान कार्यालय, पुणे बँकेच्या मालकीतील विविध इन्शुअरन्स कव्हरेज पुरवठ्याकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 15.06.2017)\nअकोला विभागकरिता सुरक्षारक्षक व सशस्त्र रक्षकांच्या एजन्सीच्या आउटसोर्सिंग व एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 27.06.2017)\nलातूर विभागाकरिता पुरुष संरक्षक आणि सैन्य संरक्षक यांच्या एजन्सीच्या आउटसोर्सिंग व एम्पॅनेलमेन्ट करिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 27.06.2017)\nप्रधान कार्यालय, पुणे येथे फोरेन्सिक लेखापालच्या एम्पॅनेलमेन्ट करिता आरएफपी\nप्रधान कार्यालय, पुणे येथे टीईव्ही फर्म/कंपनी/ऑर्गनायझेशनच्या एम्पॅनेलमेन्ट करिता आरएफपी\nइंदूर विभागाकरिता पुरुष संरक्षक आणि सैन्य संरक्षक यांच्या एजन्सीच्या आउटसोर्सिंग व एम्पॅनेलमेन्ट करिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 15.06.2017)\nलातूर विभागाकरिता कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिंग व एम्पॅनेलमेन्ट करिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 27.06.2017)\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या आणि ‘सीटीएस’ वॉटरमार्कसहित एमआयसीआर ग्रेड चेक पेपर खरेदीकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 07.06.2017)\nदिल्ली - डॉ.मुकर्जी नगर येथील एटीएमकरिती जागा पाहिजे यासाठी निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 20.05.2017)\n- 2. निविदा तपशील\n- 3. तांत्रिक व वाणिज्य बिड\nजयपूर विभागातील यूपीएस बॅटरीज् च्या ओईएम व्हेन्डरच्या एम्पॅनेलमेन्टसाठी आरएफपी\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 05.05.2017)\nजयपूर विभागातील यूपीएस बॅटरीज् व्हेन्डरच्या एम्पॅनेलमेन्टसाठी आरएफपी\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 28.04.2017)\nसोलापूर विभागातील व्हॅल्युअर्सकरिता जाहीर सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 30.04.2017)\nजीएसटी कन्सल्टन्सीकरिता निविदेचे तपशील\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 18.04.2017)\nवार्षिक सर्वसाधारण सभा 2016-17 चे अहवाल आणि अधिसूचना छापण्याकरिता आरएफपी\n(आऱएफपी सादर करण्याची अंतिम तारीख : 08.04.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 28.04.2017)\nकुरियर सेवेद्वारे भागधारकांना वार्षिक अहवाल वितरित करण्याकरिता आरएफपी\n(आरंभ करण्याची तारीख : 05.04.2017)\n(सादर करण्याची अंतिम तारीख : 18.04.2017)\nपुणे व पुणे परिसरातील प्रमुख कार्यालय आणि कार्यालये यांच्यासाठी फर्निचर/सिव्हिल/इलेक्ट्रिकल ठेकेदार/आर्किटेक्ट्स/व्हॅल्युअर्स/सल्लागार इत्यादींसाठी आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 04.04.2017)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 29.04.2017)\nइंदूर विभागातील करन्सी चेस्टसाठी जागा पाहिजे\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 15.04.2017)\n- 2. लीज फॉर्म\nशेअर होल्जर्सना ईजीएम नोटिसेस पाठवण्याची निविदा\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 01.04.2017)\nविविध जागांमध्ये कम्प्युटर हार्डवेअर अँड पेरिफेरलच्या पुरवठा, आस्थापना व कमिशनिंग इत्यादींसाठी आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 29.03.2017)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 20.04.2017)\nनागपूर विभागासाठी कॅश व्हॅन्सच्या आउटसोर्सिंगकरिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 17.04.2017)\nमर्चन्ट ऍक्वायरिंग बिझिनेस करिता एन्ड टू एन्ड सोल्युशनच्या ईडीसी (इलेक्ट्रॉनिक डेटा कॅप्चर) मशीन्स आणि/किंवा पॉइन्ट ऑफ सेल्स (पीओएस) टर्मिनल्स यांच्या विविध मर्चन्ट आस्थापनांमध्ये भाडे तत्त्वावर पुरवठा, प्रस्थापना, देखरेख आणि व्यवस्थापनाकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 22.03.2017)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 15.04.2017)\nसायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेन्टर (सीएसओसी) ऑन कॅप्टिव्ह मॉडेलच्या कार्यान्वयन व देखरेखीसाठी आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 22.03.2017)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 17.04.2017)\nचंद्रपूर विभागासाठी प्रोफेशनल आर्किटेक्टच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\nनागपूर विभागामध्ये शंकरनगर शाखेसाठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 18.03.2017)\nनमक्कल आणि होसूर - तामिळ नाडू येथे एटीएमकरिता जागा पाहिजे - निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 28.02.2017)\n- 2. तांत्रिक बिड\n- 3. वाणिज्य बिड\nसीबीएस ठेका पुनर्नवीकरणाकरिता सल्लागाराच्या नियुक्तीकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 08.02.2017)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 28.02.2017)\nलातूर विभागासाठी ऑफसाइट एटीएम्सकरिता जागा पाहिजे निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 15.02.2017)\n- 2. तांत्रिक बिड व वाणिज्य बिड\nठाणे विभागासाठी गृहकर्जांच्या विक्रीकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसए) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 28.02.2017)\nईएमव्ही एटीएम-कम-डेबिट ड्युअल इंटरफेस कार्डस (विथ चिप अँड मॅग्स्ट्रिप), मॅनेजिंग स्ट्रिप अँड एनएफसी कार्डस यांच्या पुरवठा, प्रिंटिंग व परसोनलायझेशन करिता आरएफपी\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 10.02.2017)\nतांत्रिक आणि व्यापारी/वाणिज्य बिड\nजयपूर विभागामधील बिकानेर येथे एटीएम साठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 27.01.2017)\nइंदूर विभागामधील उज्जैन येथे एटीएम साठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा निघण्याची तारीख : 14.01.2017)\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 27.01.2017)\n- 2. तांत्रिक आणि व्यापारी/वाणिज्य बिड\nजयपूर विभागामध्ये सुरक्षा साधनांच्या पुरवठा व प्रस्थापनेकरिता एजन्सींच्या एम्पॅनेलमेन्टसाठी आरएफपी\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 27.01.2017)\nतांत्रिक आणि व्यापारी/वाणिज्य बिड\nहैदराबाद विभागामधील कोथागुडा शाखेकरिता लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 25.01.2017)\n- 2. तांत्रिक आणि व्यापारी/वाणिज्य बिड\nजळगाव विभागामध्ये सुरक्षारक्षक, महिला रक्षक व सशस्त्र रक्षकांच्या आउटसोर्सिंग व एजन्सींच्या एम्पॅनेलमेन्टसाठी आरएफपी\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 01.02.2017)\nठाणे विभागामध्ये करन्सी चेस्टच्या आउटसोर्सिंगसाठी आरएफपी\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 21.01.2017)\nवाइड एरिया नेटवर्क लिंक्स, इंटरनेट लिंक्स अँड एलएएन/डब्ल्यूएएन डिव्हाइसेस यांच्या पुरवठा, कमिशनिंग व देखभालीकरिता टेलेकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्या एम्पॅनेलमेन्ट व नियुक्तीसाठी इओआय\n(आरंभ करण्याची तारीख : 28-12-2016)\n(निविदा देण्याची अंतिम तारीख : 21-01-2017)\nजयपूर विभागीय कार्यालयांतर्गत राजस्थान राज्यामधील विविध जागांवर स्थित बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये इलेक्ट्रिकल ऑडिटस करिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 05.01.2017)\nअकोला विभागातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जठारपेठ करन्सी चेस्ट करिता कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिंगसाठी आरएफपी पूर्वबिड प्रश्नांना उत्तर\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 23.12.2016)\n(निविदा भरण्याची तारीख : 7.12.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 6.1.2017)\nलातूर विभागाच्या औसा शाखेसाठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा भरण्याची तारीख : 23.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 12.12.2016)\n- 2. तांत्रिक व वाणिज्य बिड प्रारूप\nचेन्नई विभागातील थ्रिसूर शाखेसाठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा भरण्याची तारीख : 21.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 28.11.2016)\n- 2. तांत्रिक बिडचे प्रपत्र\n- 3. वाणिज्य बिडचे प्रपत्र\nकॉर्पोरेट वेबसाइटच्या दुरुस्तीसाठी आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 16.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 07.12.2016)\nसातारा विभागासाठी आर्किटेक्ट-कम-कनसल्टन्ट/आर्किटेक्चरल फर्म यांच्या निवडीकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 09.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 30.11.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nऔरंगाबाद विभागासाठी आर्किटेक्ट-कम-कनसल्टन्ट/आर्किटेक्चरल फर्म यांच्या निवडीकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 09.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 30.11.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nडायरी-2017 च्या प्रिन्टिंगसाठी पुनर्निविदा\n(आरएफपी भरण्याची तारीख : 08.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 15.11.2016)\nविविध आयटी सर्व्हिसेस आणि शाखांच्या सिक्युरीटी ऑडिटच्या माहितीकरिता निविदा सूचना\n(निविदा भरण्याची तारीख : 26.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 24.11.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 3. प्रिबिड क्वेरीज अँड ऍडेनडम यांना प्रतिसाद\nपॅन इंडियाच्या विविध (ग्रामिण) शाखांकरिता \"ए\" आणि \"बीबी\" क्लास-61 बीआयएस लेबलच्या टॉर्च व टूल रेझिस्टन्ट (टीआरटीएल) कॅश सेफ सप्लायकरिता बायबॅक अंतर्गत निविदा सूचना\n(निविदा भरण्याची तारीखः : 01.11.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 7.12.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nजळगाव विभागासाठी सुरक्षा संरक्षक, महिला सुरक्षा संरक्षक आणि सशस्त्र सुरक्षा संरक्षकांसाठी एजन्सींच्या आउटसोर्सिंग आणि एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफरपी\n(निविदा सादर करण्याची तारीखः 20.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 11.11.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nदिल्ली विभागातील डॉ. मुखर्जीनगर शाखेसाठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 25.10.2016)\n- 2. तांत्रिक बिडचे प्रपत्र\n- 3. वाणिज्य बिडचे प्रपत्र\nकॅलेंडर - 2017च्या प्रिंटिंगसाठी आरएफपी\n(आरएफरपी भरण्याची तारीख : 16.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 03.11.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nडायरी-2017 च्या प्रिंटिंगसाठी आरएफपी\n(आरएफरपी भरण्याची तारीखः : 16.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 03.11.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nबँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल, हेडऑफिस, पुणेसाठी आर्किटेक्ट-कम-कनसल्टन्ट/आर्किटेक्चरल फर्म यांच्या निवडीकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची तारीखः 10.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 29.10.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nअमरावतीमध्ये करन्सी चेस्टकरिता प्लॉट खरेदीकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची तारीखः 06.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 20.10.2016)\n- 2. तांत्रिक बिड प्रारूप\n- 3. वाणिज्य बिड प्रारूप\nग्रुप ऑफ इन्शुरन्स स्कीमच्या अंतर्गत असलेल्या “ तारीख 16.12.08 ते 31.12.08 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या रु. 20 लाखापर्यंत रकमेच्या स्पेशियल हाउसिंग लोन ” च्या विद्यमान कर्जदारांना लाइफ इन्शुअरन्स कव्हर प्रदान करण्याकरिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची तारीखः 05.10.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 15.10.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 2. पूर्व-बिड चौकशीला प्रत्युत्तर\nआयबीपीएस 2016 मधून सीडब्ल्यूई-- VI लेखनिकांच्या भरतीकरिता पीईटी केन्द्रसाठी कोटेशन / सांगितलेली किंमत\n- 1. कोटेशन / सांगितलेली किंमत\n- 2. आरएफपीकरिता प्रारूप\nसोलापूर विभागाकरिता मालमत्ता शोध एजन्सीच्या एम्पॅनेलमेन्ट करिता सूचना\n- 1. प्रारूपासाठी अर्जासहित जाहिरात\nबँक ऑफ महाराष्ट्रमधील पीओ/लेखनिकांच्या भरतीसाठी पूर्व-परीक्षा प्रशिक्षण 2016 करिता कोटेशन / सांगितलेली किंमत\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 26.09.2016)\n- 1. पीईटी केन्द्रसाठी शुद्धीपत्रक\nबँकस् स्टाफ कॉलेज, पुणे आणि आयटीटीआय डी. जी. पुणे व स्टाफ ट्रेनिंग सेंटर डहाणूकर कॉलनी, पुणे यांच्याकरिता केटरिंग सर्व्हिसेस करिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 20.09.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nरायपूर विभागासाठी कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिंदकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 26.09.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nलातूर प्रमुख शाखेमध्ये लातूर विभागाच्या इ-लॉबीकरिता एम्पॅनेलमेन्ट विक्रेत्यांकरिता संक्षिप्त निविदा सूचना\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 3. अर्जाची प्रपत्रे/फॉर्म\nलातूर विभागाकरिता मालमत्ता चौकशी अभिकर्त्यांचे/एजन्ट्सचे एम्पॅनेलमेन्ट\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 20/09/2016)\n- 1. अर्जाची प्रपत्रे/फॉर्म यासह जाहिरात\nलातूर विभागाकरिता आर्किटेक्ट,ठेकेदार/विक्रेत्यांकरिता एम्पॅनेलमेन्ट\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 20/09/2016)\n- 1. 1. अर्जाची प्रपत्रे/फॉर्म यासह जाहिरात\nबँक ऑफ महाराष्ट्रचे जलचिन्ह/वॉटरमार्क आणि सीटीएसचे जलचिन्ह/वॉटरमार्क असलेले एमआयसीआर ग्रेड चेक पेपर यांच्या खरेदीसाठी निविदा सूचना\n(निविदा भरण्याची तारीख : 22/08/2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 07/09/2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n12000 सिमॅन्टेक एन्टरप्राइज एँटिव्हायरस लायसेन्सेस अँड सप्लाय ऑफ वेब फिल्टरिंग सोल्युशनच्या सिमॅन्टेक एन्टरप्राइज एँटिव्हायरस सोल्युशन अँड सब्स्क्रिप्शन रिन्युअल फॅसिलिटी मॅनेजमेन्ट सर्व्हिसेसकरिता आरएफपी\n(निविदा भरण्याची तारीख : 24/08/2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 14/09/2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nजुनागढ शाखेच्या शिफ्टिंगसाठी अहमदाबाद विभागामध्ये लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे.\n(निविदा भरण्याची तारीख : 24/08/2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 01/09/2016)\n- 2. तांत्रिक व वाणिज्य बिडचे प्रारूप\nसोलापूर विभागामध्ये करन्सी चेस्टच्या प्रस्थापनेसाठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे करिता निविदा सूचना\n- 1. आरबीआय स्पेसिफिकेशन\n- 2. एए क्लास सीसी करिता आरबीआय स्पेसिफिकेशन\n- 3. तांत्रिक बिड प्रारूप\n- 4. वाणिज्य बिड प्रारूप\nबँक ऑफ महाराष्ट्र, भोपाळ विभागाकरिता मालमत्ता चौकशी अभिकर्त्यांचे/एजन्ट्सचे एम्पॅनेलमेन्ट\n(निविदा भरण्याची तारीख : 12/08/2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 26/08/2016)\n- 2. अर्जाचे प्रपत्र\nअहमदनगर विभागासाठी गृहकर्जांच्या विक्रीकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\n(निविदा भरण्याची तारीख : 24/08/2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 31/09/2016)\nपुणे शहर विभाग / पुणे पश्चिम विभाग / पुणे पूर्व विभाग यासाठी मालमत्ता चौकशी अभिकरणांचे/एजन्सींचे एम्पॅनेलमेन्ट\n(निविदा भरण्याची तारीख : 10/08/2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 25/08/2016)\n- 2. अर्जाचे प्रपत्र\nबुडित मालमत्तेच्या वसूलीसाठी रेझोल्युशन एजन्टच्या एम्पॅनेलमेन्टकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 31/08/2016)\n- 2. अर्जाचे प्रपत्र\n- 3. अटी व शर्ती\n- 4. परिशिष्ट ए व बी\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध स्थानांवरील लॅपटॉपच्या पुरवठा, प्रस्थापना आणि कमिशनिंग साठी आरएफपी\n(आरएफपी देण्याचा दिनांक : 03/08/2016)\n(आरएफपी देण्याचा अंतिम दिनांक : 25/08/2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 2. पूर्व-बिड चौकशीला प्रत्युत्तर\n“ इम्प्लिमेन्टेशन ऑफ आयएफआरएस कन्व्हर्ज्ड इंडियन अकौन्टिंग स्टँडर्डस (आयएनडी एएस)” करिता एन्गेजमेन्ट ऑफ कन्सल्टन्ट्स साठी आरएफपी\n(आरएफपी देण्याचा दिनांक : 03/08/2016)\n(आरएफपी देण्याचा अंतिम दिनांक : 24/08/2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 3. पूर्व-बिड चौकशीलाप्रत्युत्तर\nमुंबई शहर विभागामध्ये ऑफसाइट एटीएमकरिता विविध स्थानांवर जागेसाठी निविदा अधिसूचना\n(निवेदन देण्याचा अंतिम दिनांक : 22.07.2016)\n- 2. टेक्निकल व कमर्शियल बिडकरिता प्रारूप\nबँक ऑफ महाराष्ट्र, अहमदनगर विभागासाठी कॅशव्हॅनच्या आउटसोर्सिंगकरिता आरएफपी\n(निवेदन देण्याचा अंतिम दिनांक : 30.7.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nरायपूर विभागासाठी गृहकर्जांच्या विक्रीकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\n- 2. निविदा कागदपत्रे\n- 3. अर्जाचे प्रपत्रनगर\nलातूर येथील एम्पॅनेल्ड विक्रेत्यांकरिता लातूर प्रमुख शाखेकरिता - नवीन जागेसाठी निविदा अधिसूचना\n- 1. इलेक्ट्रिकल कामाची परिशोधित निविदा -- लातूर प्रमुख नवीन जागा\n- 2. इंटिरियर कामाची निविदा -- लातूर प्रमुख नवीन जागा\nअमरावती विभागाकरिता कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिंग करिता आरएफपी --\n((निविदा सादर करण्याची तारीखः : 15.07.2016)\n((निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 15.07.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nसिमँटिक ऍन्टिव्हायरस सोल्युशनकरिता, सिमँटिक एन्टरप्राइज ऍन्टिव्हायरस लायसेन्स आणि वेब फिल्टरिंग सोल्युशनकरिता 12000 च्या सब्स्क्रिप्शन रिन्युअलसाठी फॅसिलिटी मॅनेजमेन्ट सर्व्हिसेसकरिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची तारीखः : 24.06.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 25.07.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nएसएमएस गेटवे सर्व्हिसकरिता आरएफपी\n(निविदा सादर करण्याची तारीखः: 22.06.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः: 14.07.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 2. पूर्व-बिड चौकशी\nलातूर विभागातील एम्पॅनेल्ड विक्रेत्यांकरिता नांदेड प्रमुख शाखेकरिता नवीन जागेसाठी निविदा अधिसूचना\n- 1. इलेक्ट्रिकल कामाची परिशोधित निविदा -- नांदेड प्रमुख नवीन जागा\n- 2. इंटिरियर कामाची निविदा -- नांदेड प्रमुख नवीन जागा\nकोल्हापूर विभागासाठी गृहकर्जांच्या विक्रीकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\n- 2. अर्जाचे प्रपत्र\nअकोला विभागातील बँक ऑफ महाराष्ट्रकरिता व्हॅल्युअर्स,व ठेकेदार/विक्रेते यांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची तारीखः : 06.06.2016)\n-- (निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः : 28.06.2016)\n- 2. अर्जाचे प्रपत्र\nरायपूर विभागाअंतर्गत शाखांसाठी यूपीएस सिस्टीम व बॅटरीजच्या पुरवठा, सुपुर्दता/वितरण, प्रस्थापन व देखभाल याकरिता पात्र बिडरांकडून मोहोरबंद/ सिल्ड कोटेशन्स मागविण्यात येत आहेत\n(निविदा सादर करण्याची तारीखः 09.06.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 24.06.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nजबलपूर विभागासाठी गृहकर्जांच्या सोर्सिंगकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\n- 2. निविदा कागदपत्रे\n- 3. अर्जाचे प्रपत्र\nचेन्नई विभागा अंतर्गत केरळा राज्यस्थित शाखांसाठी इलेक्ट्रिकल व लॅन ठेकेदारांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता निविदा सूचना\n(निविदा सादर करण्याची तारीखः 08.06.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 14.06.2016)\n- 2. एम्पॅनेलिंग ठेकेदारांसाठी प्रारूप\nमूल्यांकन उद्देशाकरिता पॅनेलवर मूल्यांकनकर्ता म्हणून एम्पॅनेलमेन्टकरिता लातूर विभागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 18.06.2016)\nसोलापूर विभागासाठी गृहकर्जांच्या विक्रीकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\nअहमदाबाद विभागातील करन्सी चेस्टकरिता सुरक्षारक्षक व सशस्त्र रक्षकांच्या एजन्सींच्या आउटसोर्सिंग व डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी --\n(निविदा सादर करण्याची तारीखः 31.05.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 21.06.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nकोल्हापूर विभाग (II Call) मधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमधील किल्क 2 बँक (इ-लाउंज) स्थानाकरिता काळजीवाहू पुरविण्याची सेवा देणा-यांचे एम्पॅनेलमेन्ट\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 08.06.2016)\n- 1. जाहिरात इंग्लिशमध्ये\n- 2. जाहिरात मराठीमध्ये\nनागपूर विभागामध्ये व्यावसायिक आणि ठेकेदार (एयरकंडिशनिंग युनिट इ.करिता पुरवठादार/ठेकेदार यांच्यासह) यांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता\n(निविदा सादर करण्याची तारीखः 20.05.2016)\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 06.06.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nइंदूर शहर विभागातील बँक ऑफ महाराष्ट्रकरिता कॅश व्हॅनच्या आउटसोर्सिगसाठी आरएफपी -\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 30.05.2016)\n- 2. निविदा कागदपत्रे\nअहमदाबाद विभागामधील साचिन, जिल्हा सुरत या ठिकाणी बँकेच्या एटीएमकरिता लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 17.05.2016)\n- 2. तांत्रिक व वाणिज्य बिड प्रारूप\nचंडिगड विभागामधील खन्ना या ठिकाणी बँकेच्या एटीएमकरिता लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n- 1. वाणिज्य बिड प्रारूप\n- 2. तांत्रिक बिड प्रारूप\nदिल्ली विभागामधील पालम विहार गुरुगाव शाखेसाठी लीज/भाडेतत्त्वावर जागा पाहिजे\n(निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 25.05.2016)\n- 3. वाणिज्य बिड प्रारूप\n- 4. तांत्रिक बिड प्रारूप\nचंद्रपूर विभागासाठी गृहकर्जांच्या विक्रीकरिता डायरेक्ट सेल्स एजन्टस् (डीएसएज्) यांच्या नियुक्तीकरिता निविदा सूचना\n- 1. सर्वसामान्य जनतेच्या गृहकर्जांकरिता डीएसएजसाठी आरएफपी\n- 2. बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त अधिका­-यांकरिता आरएफपी\nदिल्ली व एनसीआर विभागासाठी गृहकर्ज प्रस्तावाच्या आउटसोर्सिंगकरिता डायरेक्ट सेलिंग एजन्टस् (डीएसएज्) यांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता निविदा सूचना\n- (निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 08.05.2016)\n- 2. आरएफपी कागदपत्रे\n- 3. अर्जाचे प्रपत्र\n- 4. आदर्श आचार संहिता\nरत्नागिरी व गोवा विभागातील चेस्ट/शाखांकरिता व्हॅन सर्व्हिसेसच्या आउटसोर्सिंगकरिता आरएफपी\n- (निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 21.05.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\nकोल्हापूर विभागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा-परिसरात क्लिक 2-बँक (इ-लाउंज)साठी काळजीवाहक/केअर टेकर पुरविणा-या सेवा पुरवठादारांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता निविदा सूचना\n- (निविदा सादर करण्याची तारीख : 05.05.2016)\n- (निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 20.05.2016)\n- 1. जाहिरात इंग्लिशमध्ये\n- 2. जाहिरात मराठीमध्ये\nकॉर्पोरेट एजन्सीच्या अंतर्गत जनरल इन्शुअरन्स आणि स्टँड अलोन हेल्थ इन्शुअरन्स यामध्ये बहुविध जोडणी करण्यासाठी आर एफ पी\n- (आरएफपी सादर करण्याची तारीख : 02.05.2016)\n- (आरएफपी सादर करण्याची अंतिम तारीख : 31.05.2016)\n- 1. जनरल इन्शुअरन्स बिझिनेसकरिता आरएफपी\n- 2. स्टँड अलोन हेल्थ इन्शुअरन्स बिझिनेसकरिता आरएफपी\nअधिकारी/लेखनिक पदाकरिता पात्र उमेदवारांना प्रशिक्षण, डिप्लोमा/प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी असलेल्या आस्थापना/संस्थांच्या एम्पॅनेलमेन्टकरिता आरएफपी\n- (आरएफपी सादर करण्याची तारीख : 10.11.2015)\n- (आरएफपी सादर करण्याची अंतिम तारीख : 29.12.2015)\n- 2. निविदा कागदपत्रे\n- 4. शुद्धिपत्र - 2\n- 5. पूर्व-बिडच्या चौकशांना प्रत्युत्तरे\n- 6. वाणिज्य मूल्यांकनाकरिता प्रशिक्षित आस्थापना/संस्था\nमुंबई शहर विभागातील वरळी शाखेसाठी लीज/भाडेतत्त्वावर पाहिजे असलेल्या जागेसाठी निविदा सूचना\n- (निविदा सादर करण्याची तारीख : 29.04.2016)\n- (निविदा सादर करण्याची अंतिम तारीख : 06.05.2016)\n- 2. तांत्रिक बिड प्रारूप\n- 3. वाणिज्य बिड प्रारूप\nइंटिग्रेटेड बारकोड रीडरसहित सेल्फ अपडेट पासबुक प्रिंटिंग किओस्क चा पुरवठा, प्रस्थापना, कमिशनिंग व देखभालीसाठी आरएफपी\n- (आरएफपी सादर करण्याची तारीख : 27.04.2016)\n- (आरएफपी सादर करण्याची अंतिम तारीख : 20.05.2016)\n- 1. निविदा कागदपत्रे\n- 2. पूर्व-बिडच्या चौकशांना प्रत्युत्तरे\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------8.html", "date_download": "2018-04-21T07:44:46Z", "digest": "sha1:FT6PAE6SS4FPYAFMS3WRTN2NKLSQDGLV", "length": 20753, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "गोपाळगड", "raw_content": "\nमुंबई ते गुहागर हे अंतर साधारण २७० कि.मी आहे. गुहागरहून १४ कि.मी वर अंजनवेल गावात गोपाळगड उर्फ अंजनवेलचा किल्ला आहे. गुहागरहून बसने आल्यास अंजनवेल गावातून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो. किल्ल्याजवळील पठारापर्यंत गाडीने जाता येते. ह्या रस्त्याने आपण किल्ल्याला वळसा घालून पश्चिमेकडच्या तटबंदीतील छोट्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हा किल्ला एका छोट्या टेकाडावर बांधला आहे. टेकडीवरुन दोन बाजूंनी भक्कम तटबंदी खाली नेलेली दिसते. त्याच्या खालच्या भागाला पडकोट म्हणतात. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या ह्या किल्ल्यावर जमिनीकडून आक्रमण झाल्यास संरक्षणार्थ खोल खंदक खोदलेला आहे. जमिनीकडील बाजूला किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. त्यावर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. सगळ्यात वरच्या भागाला सात मीटर उंच व अडीच मीटर रुंद तट आहे. गडाला दोन प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एक पूर्वेकडे आहे तर दुसरे पश्चिमेकडे. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस पहारेकर्यां्च्या देवड्या आहेत. ह्या व्यतिरीक्त किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, धान्य व दारु कोठारे त्याजवळील बांधीव तलाब आणि छोटी-मोठी घरांची जोती, तीन विहीरी असे अवशेष आपल्याला दिसतात. विहीरी असल्या तरी त्या आता पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. ७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता अस्तित्वात नाही.त्यावरील लेखाचा मराठी अर्थ असा- जर कोणी एखादे बांधकाम हातात घेतले व ते चालू असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याची मालकी दुसऱ्याकडे जात नाही का केवळ देव कालातीत आहे. त्याव्यतिरिक्त सगळे नश्वर आहे. जगाचा प्रकाश असणाऱ्या आमच्या राजाने ह्या किल्ल्याचे निर्माण योजले होते पण ते पाहण्यापूर्वी तो मरण पावला. दिनांक १० हिजरी सन १११९ म्हणजे इसवीसन १७०७. हा गड वरचा कोट, बालेकोट व पडकोट ह्यांचा मिळून बनलेला आहे. पडकोटाचा भाग म्हणजे समुद्रकिनार्याोपर्यंत जाणारी ही दुहेरी तटबंदी , १६९९ मध्ये सिध्दी खैरतखानाने बांधली. सन १७४४ मधे तुळाजी आंग्रेने सिद्दीकडून का किल्ला जिंकून घेतल्यावर बालेकोट बांधला. ह्या दोन तटांमुळे संपूर्ण किल्ल्याचे तीन भाग झाले आहेत. परकोटाच्या टोकाला समुद्राकडील बाजूस कमानी आहेत. त्याच्या बाजूस चोर दरवाजा आहे आणि त्याच्या समोरच एक खराब पाण्याचं टाकं आहे. परकोटाला समुद्राच्या बाजूने शिरण्यासाठी दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर बालेकोटा पर्यंत तटाबुरूजांचे बांधकाम आज भग्नावस्थेत आहे. या परकोटामध्ये ही चोरदरवाजाच्या जवळ खराब पाण्याचं टाकं आहे. गडाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर कातळात खोदलेली पायर्यांआची विहीर आहे. या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य आहे. प्राचिन काळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरपासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या मुखावर विजापूरच्या आदिलशाही राजवटीमधे सोळाव्या शतकात अंजनवेलचा किल्ला /गोपाळगड बांधण्यात आला. मूळ किल्ल्यात अनेक राज्यकर्त्यांनी भर घालून किल्ला वाढवला, मजबूत केला. शिवाजी महाराजांनी इ.स १६६० च्या दाभोळ स्वारीवेळी अंजनवेलचा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला व याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली व किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स १६९९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी खर्यातखान याने किल्ला जिंकला व पुढील ४६ वर्षे तो त्याच्या ताब्यात होता. याच काळात किल्ल्याचा पडकोट बांधण्यात आला व वर उल्लेख केलेला शिलालेख कोरण्यात आला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. सन १७५५ च्या पेशवे आंग्रे करारानुसार आंग्रेने हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. पानिपतच्या युध्दानंतर सदाशिव भाऊंचा तोतया बनून आलेल्याने ६ महीने किल्ला स्वत:कडे ठेवला. त्यानंतर मात्र १८१८ पर्यंत तो मराठ्यांकडे राहीला.१७ मे १८१८ मधे इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. सन १८२९ पर्यंत इथे इंग्रजांचा सैनिकी तळ होता. सन १८६२ मधील एका साधनात ह्या किल्ल्यात ८८ तोफा असल्याचा उल्लेख सापडतो. दुर्भाग्यवश आज त्यातील एकही तोफ तिथे दिसत नाही. --------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-development-get-boost-says-girish-bapat-35772", "date_download": "2018-04-21T07:21:38Z", "digest": "sha1:3N6VVIJ7ECYX5KYTJPX4ZB7S5WYFGO7N", "length": 13072, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune development to get boost, says Girish Bapat पुण्याच्या विकासाला गती : पालकमंत्री | eSakal", "raw_content": "\nपुण्याच्या विकासाला गती : पालकमंत्री\nरविवार, 19 मार्च 2017\nपुणे : 'सबका साथ, सबका विकास' याप्रमाणे सर्व घटकांचा समतोल विचार करत आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. विशेषतः स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, जायका प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून भरीव तरतूद केली. यामुळे पुण्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.\nपुणे : 'सबका साथ, सबका विकास' याप्रमाणे सर्व घटकांचा समतोल विचार करत आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. विशेषतः स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, जायका प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून भरीव तरतूद केली. यामुळे पुण्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.\nराज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बापट म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांचा विकास करण्यासाठी सोळाशे कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचा फायदा निश्‍चितपणे पुण्याच्या विकासाला होईल. जायका प्रकल्पाचा प्राधान्याने यात विचार करण्यात आला असून, यासाठी शंभर कोटींचे अर्थसाहाय्य केंद्राकडून येणे अपेक्षित आहे. राज्यातील मुंबई, पुणे व नागपूर येथे कार्यान्वित झालेल्या मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी 710 कोटी रुपयांचा निधी दिल्याने पुणे मेट्रोला गती प्राप्त होईल. येत्या काळात राज्य सरकार 35 कंपन्यांबरोबर करार करणार आहे.\nप्रामुख्याने चाकण, भोसरी, रांजणगाव आदी भागातील एमआयडीसीच्या विकासासाठी याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअन्न व नागरीपुरवठा विभागासंदर्भातील तरतुदीविषयी ते म्हणाले, ''सार्वजनिक वितरण व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी नवीन गोदामे बांधण्यासाठी 80 कोटी निधीची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली असून, यामुळे शासकीय गोदामांची संख्या आता बाराशे होईल. याप्रमाणेच सार्वजनिक वितरण व्यवस्था अद्ययावत व संगणकीकृत करण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली होती, याची आवर्जून दखल घेत त्यांनी यासाठी आवश्‍यक तो निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे आता राज्यातील 52 हजार स्वस्त धान्य दुकानात ई पॉस मशिन बसविण्यात येईल. त्यामुळे रोख विरहित व्यवहारांनाही चालना मिळणार आहे.''\nमोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे\nमोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...\nऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात\nपुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/service-category/nic-services-2/", "date_download": "2018-04-21T07:20:52Z", "digest": "sha1:GFMU5ICWBKCYXLB7FHTSDITXLIFFMQAK", "length": 4265, "nlines": 98, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा | S3Waas प्लॅटफॉर्म वर सुरक्षित, स्केलेबल आणि सुगम वेबसाइट सेवा म्हणून विकसित", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा\nसर्व शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम उमंग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या सेवा ई-कोर्टस सेवा\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5114-skb-films-spandan-first-love-s-first-signal", "date_download": "2018-04-21T07:42:56Z", "digest": "sha1:Z7RIVHZI2DRTZLL7VYEA33KCEMCIDECA", "length": 11093, "nlines": 214, "source_domain": "marathicineyug.com", "title": "SKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nSKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा\nPrevious Article मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nप्रेम.. प्रेमाची व्याख्या म्हणजे स्पंदन.. स्पंदन म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्ती ला बघितल्यावर आपल्या आतून एक आवाज नकळत पणे येतो, मग त्याची धावपळ जोरात सुरु होते आणि मग त्या धावपळीच प्रेमात रूपांतर होतं.. या सगळ्या गोष्टी करणारा एकचं \"स्पंदन\". दोघांची मनं जुळून आली कि एक स्पंदन तयार होतं. अशाच एका स्पंदनाची गोष्ट नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी बघायला मिळाली.. SKB फिल्म ने बनवलेलं हे गुडीपाडवा स्पेशल गाणं मुळात हे फक्त गाणं नसून एक सुंदर प्रेम कथा आहे.. १८ मार्च २०१८ या दिवशी youtube वर प्रदर्शित झालं.\nसमोरासमोर राहणाऱ्या एका मुलाची आणि मुलीची कथा. या दोन प्रेमळ व्यक्तींशिवाय प्रेम कथा तयार होऊच शकत नाही आणि त्या कथेतील पात्र साकारलेलं आहे गौरव घाटणेकर आणि ब्रिजेश्वरी शर्मा यांनी. स्वप्नील केशरी भिसेकर यांनी त्यांचीच हि सुंदर गोष्ट त्यांच्याच दिग्दर्शनातून मांडली आहे.. ओंकार पुंड यांच्या उत्तम छायाचित्रीकरणा मुळे या प्रेमकथेला एक वेगळाच लुक आलेला आहे. या प्रेमकथेचा बोल विकास परदेसी आणि रोहन गायकवाड यांनी लिहिलेले आहेत आणि या कथेचा एका सुंदर गाण्यात रूपांतर राहुल दुर्गुडे यांनी केलं आहे. तसेच महेश मोंढे आणि प्रांजळ शेवाळे यांनी आपला सुंदर आवाज देऊन या प्रेमकथेला आणि गाण्याला एक वेगळचं वळण दिलेलं आहे.. आज वर आपण बरेच लव्ह स्टोरी बघत आलो आहोत पण \" स्पंदन \" या गाण्यातून तुम्हाला आपली मराठी संस्कृती जपून आपल्या मराठी सणाला कुठेही गालबोट न लावता एक सुंदर लव्ह स्टोरी बघायला मिळेल.. हे गाणं बघितल्यावर तुम्हाला खरंच प्रेम करण्याची वेगळी पद्धत समजेल.\nप्रेम हे न बोलता न भेटता हि व्यक्त शकतो हे या गाण्यातून तुम्हाला दिसेल ते कसा हे फक्त गाणं बघतल्यावर समजेल कारण ते सांगण्यापेक्षा बघण्यात गम्मत जास्त आहे.. आणि एक गुड न्युज नुकताच राजस्थान मध्ये झालेल्या \"चंबल इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल\" मध्ये \"SKB फिल्म\" ने बनवलेल्या दिवाळी स्पेशल \"खुष्णुमा\" या गाण्याला आपल्या भारताकडून re-presnt केलं होता आणि त्यांना \"बेस्ट म्युसिक व्हिडीओ \" हा अवॉर्ड मिळाला. त्यात एका गरीब घरातल्या वडील आणि मुली ची गोष्ट दाखवली आहे. गरीब घरातील दिवाळी कशी साजरी होते हे त्या गाण्यात दाखवलेलं आहे.. SKB फिल्म च्या बऱ्याच शॉर्टफिल्म्स आणि गाणी आपल्याला युट्युब वर बघायला मिळतील.. आणि सध्या SKB team चा वेब सेरिज वर काम चालू आहे.. असेच वेगवेगळे contain बघण्यासाठी यांचा \"SKB \" हे YouTube चॅनेल subscribe करा.. वेगळ्या vision ने वेगवेगळ्या गोष्टी लोकांना दाखवण्याचा SKB & team चा प्रयत्न असतो.. आणि तो शेवटपर्यंत चालूच असणार आहे..\nPrevious Article मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nSKB फिल्म चं \"स्पंदन\" - पहिल्या प्रेमाचा पहिला इशारा\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/hsc/", "date_download": "2018-04-21T07:27:41Z", "digest": "sha1:ZMKACBDTG3UEWJNOUN5V3EAQ72IIIRH4", "length": 2823, "nlines": 38, "source_domain": "punenews.net", "title": "HSC – Pune News Network", "raw_content": "\nबारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…\nMay 25, 2016\tठळक बातमी, पुणे, शैक्षणिक 0\nपुणे न्यूज नेटवर्क : फेबुवारी-मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचे निकाल जाहिर. यामध्ये संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60 टक्के आहे. तर राज्यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा असुन त्यांची टक्केवारी 93.29 टक्के एवढी आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा 83.99 टक्के एवढा आहे. गेल्या वर्षीच्या प्रमाणात यंदा निकालाची …\nMay 24, 2016\tठळक बातमी, पुणे, शैक्षणिक 0\nनिकाल सकाळी 11 वाजता ऑनलाईन जाहीर होणार पुणे न्यूज नेटवर्क : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या या परिक्षेचा निकाल सकाळी 11 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहेत. राज्य बोर्डाने हे निकाल विविध वेबसाईट्सवर पाहण्याची व्यवस्था केली आहे. या निकालाकडे राज्यातील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Ban.html", "date_download": "2018-04-21T08:04:34Z", "digest": "sha1:QITQZ47IGQC4X2DWLU5NX4G2CGZZNXML", "length": 12284, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ban - Latest News on ban | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपोलीस म्हणतात स्टेडियममध्ये काळे कपडे नको कारण...\nमॅचवेळी प्रेक्षकांनी काळे कपडे घातले तर त्यांना स्टेडियममध्ये घेऊ नका.\nबॉल टॅम्परिंग वादानंतर मुंबई पोलिसांचा नागरिकांना सल्ला\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली.\nस्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.\nIPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष\nचेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात.\nया भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी\nसभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.\nनऊ महिन्यांच्या बंदीनंतर बॅनक्राफ्टला आणखीन एक जबरदस्त धक्का\nकेपटाऊन टेस्ट मॅचमध्ये बॉल टेम्परिंग वादात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (सीए) आघाडीचा बॅटसमन कॅमरून बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातलीय. त्यानंतर आता बॅनक्राफ्टला आणखी एका मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इंग्लिश क्रिकेट काऊंटी सोमरसेटनं बॅनक्राफ्टवर २०१८ सीझनसाठी बंदी घातलीय.\nबॉल छेडछाड प्रकरणी स्मिथ-वॉर्नरचं निलंबन, गंभीरला वेगळाच संशय\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.\nस्मिथ-वॉर्नरच्या बंदीवर बोलला क्रिकेटचा देव\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.\nएक वर्षाची बंदी तरी स्मिथ-वॉर्नरला करावं लागणार हे काम\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.\nहे पाच खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँकरॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nहा होणार सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर कारवाई झाली आहे.\nया भारतीयावर आयसीसीनं घातली २० वर्षांची बंदी\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठा वाद निर्माण झाला आहे.\nराज्यात हुक्का पार्लर बंदी कायदा लवकरच\nमहाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतचं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर कारवाई करण्यात आली आहे.\nस्मिथ-वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन, प्रशिक्षक लेहमनची हकालपट्टी\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.\nतुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई\nमोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ\nटी-20नंतर क्रिकेटचा नवा फॉरमॅट, शेवटची ओव्हर असणार १० बॉलची\nविद्या बालनने सांगितले 'बेडरूम सिक्रेट्स'\n१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे\n'या' फोनमध्ये २ रियर कॅमेरा आणि 4000mAH बॅटरी, ही आहे किंमत\nमुलीच्या जन्मानंतर ११ हजार रुपये देईल ही कंपनी ; असे करा आवेदन\nIPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल\nतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....\nउन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/budget-2017-2018/budget-2017-18-116022200020_1.html", "date_download": "2018-04-21T07:32:02Z", "digest": "sha1:KUACL2DIRGP2TYXUCUYX4ASYZUDKZDTP", "length": 10679, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अर्थसंकल्पामधील गोपनीयता | Webdunia Marathi", "raw_content": "\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअर्थसंकल्प तयार करण्याची सुरवात साधारणतः सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. डिसेंबरअखेर सारी मंत्रालये आपापल्या अनुदानाबद्दलची मागणी सरकारकडे करतात. यानंतरच बजेटच्या कामाला वेग मिळतो. हा आतापर्यंतचा नित्यक्रम आहे. या सार्‍या प्रक्रियेत दोन घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यात पहिली बाब म्हणजे कर प्रस्ताव आणि दुसरी बाब म्हणजे नवीन आर्थिक योजनांची घोषणा. या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय राजकीय पातळीवर केला जातो.\nयाची माहिती केवळ अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना असते. प्रत्येक मंत्रालयाला नव्या योजनांची माहिती असते, परंतु यात अत्यंत गोपनीयता पाळली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळालाही याची माहिती केवळ एक तास आधीच दिली जाते. अर्थसंकल्प सादर करताना अत्यंत गोपनीयता पाळली जाते हे यातूनच स्पष्ट होते.\n'बजेट' म्हणजे काय, हा शब्द कुठून आला\nराज्याचा अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे\nयावर अधिक वाचा :\nफेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत\nफेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...\nफेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार\nआता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...\nसंकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...\nसंकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...\nस्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा\nअमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...\nचिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी\nअल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nव्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात\nव्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...\nडिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...\nआता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/sanitation-workers-dump-garbage-outside-aap-mlas-trilokpuri-residence-25410", "date_download": "2018-04-21T07:22:52Z", "digest": "sha1:KOXDJETVKSN3QK2XDKJEUJWAFL5BN6BD", "length": 11965, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sanitation workers dump garbage outside AAP MLA's Trilokpuri residence 'आप' आमदाराच्या निवासस्थानाबाहेर फेकला कचरा; सफाई कामगारांचा निषेध | eSakal", "raw_content": "\n'आप' आमदाराच्या निवासस्थानाबाहेर फेकला कचरा; सफाई कामगारांचा निषेध\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nनवी दिल्ली : वेतनाच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या संपादरम्यान आज (मंगळवार) दिल्लीतील सफाई कामगारांनी आम आदमी पक्षाचे त्रिलोकपुरी येथील आमदार राजू धिंगण यांच्या निवासस्थानाबाहेर कचरा फेकून निषेध नोंदविला.\nसोमवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सफाई कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. दिल्ली महानगरपालिकेला सफाई कामगारांच्या वेतनापोटी 119 कोटी रुपये दिले असल्याची माहिती सिसोदिया यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र आजही सफाई कामगारांचे आंदोलन सुरूच असून निषेध म्हणून त्यांनी धिंगण यांच्या निवासस्थानाबाहेर कचरा फेकला. वेतनाच्या प्रश्‍नावरून दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगार गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे दिल्लीत ठिकठिकाणी अस्वच्छता आणि कचरा दिसून येत आहे.\nसफाई कामगाराच्या एका गटाने सोमवारी रात्री उशिरा संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान दिल्लीतील सर्व सफाई कामगारांनी चर्चा करून आज (मंगळवार) संपाबाबतची पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती दिल्ली महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी संघटनेचे नेत्यांनी दिली आहे. दिल्ली महानगरपालिकेतील कायम आणि करार पद्धतीवरील जवळपास 17 हजार सफाई कामगार प्रलंबित वेतन आणि भत्त्यांच्या मागणीसाठी संपावर आहेत.\nआराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी\nजळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात...\nशिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण\nमुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे....\nनाशिकमध्ये राष्ट्रवादीत पदासाठी चुरस\nनाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात संघटनात्मकपदासाठी चुरस आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार दिलीप बनकर,...\nबावनकशी रसरंगरूपगंधाच्या जोरावर देवगड, रत्नागिरीच्या हापूस आंब्याने भौगोलिक निर्देशांकाच्या लढाईतली मोठी मसलत लीलया जिंकली आहे. आता देवगड-रत्नागिरी-...\nठाकरेंचा विरोध आकसपूर्ण - डॉ. देशमुख\nनागपूर - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/sport/", "date_download": "2018-04-21T07:37:24Z", "digest": "sha1:NS552NSN3RS6YRWFCMTDBQAK5CANEEIY", "length": 7739, "nlines": 54, "source_domain": "punenews.net", "title": "SPORT – Pune News Network", "raw_content": "\nमेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता ठरले एमसीएल २०१६ चे सर्वोत्तम खेळाडू\nJune 16, 2016\tक्रीडा, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क : मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता यांना महाराष्ट्र चेस लीग २०१६ च्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला. शेवटच्या फेरीत पुणे सांगली नेव्हीगेटर्सच्या भास्करन आदिबन याने जळगाव बॅटलर्सच्या सुनीलदत्त नारायणचा धुव्वा उडविला. या वर्षी लीग मध्ये पुणे ट्रू मास्टर्स संघाने तिसरा क्रमांक तर जळगाव बॅटलर्स …\nअद्ययावत तंत्रज्ञानाची ‘गन’ गगनला प्रदान\nJune 10, 2016\tक्रीडा, ठळक बातमी 0\nजर्मनीची वॉल्थर कंपनी अॅकॅडमीलाही देणार पाठिंबा पुणे : ऑलिंपियन नेमबाज गगन नारंग याला रिओ ऑलिंपिकसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बनविण्यात आलेली गन वॉल्थर या जर्मन कंपनीकडून समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. ट्रीगरच्या स्वरुप आणि वजनात सुधारणा झाल्यामुळे ही गन महत्त्वपूर्ण ठरेल, असे गगनने सांगितले. वॉल्थर कंपनीचे समुह अध्यक्ष डब्लू. एच. प्लाऊमर …\nक्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली – कपिल देव\nMay 8, 2016\tक्रीडा, ठळक बातमी, पुणे 0\nकपिल देव : पुणे स्पोर्टस एक्स्पोचा सत्काराचा पायंडा कौतुकास्पद पुणे, दिनांक 7 मे 2016 ः एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात भारताची शानउंचावली आहे, अशी उत्स्फूर्त भावना पहिले विश्वकरंडक विजेते भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त …\nक्रिकेटर रोहित शर्मा याच्या हस्ते होणार ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’चे उद्घाटन\nMay 3, 2016\tक्रीडा, ठळक बातमी, पुणे 0\n· डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर साकारणार हे एक्स्पो · क्रीडा क्षेत्रातील नवनवीन ‘ट्रेंड्स’ एकाच छताखाली पाहण्याची संधी · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार कृतज्ञता सोहळा पुणे, २ मे : भारताचा आघाडीचा फलंदाज आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएल मधील मुंबई इंडीयन्स या संघाचा …\nक्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन\nMarch 11, 2016\tक्रीडा, ठळक बातमी 0\n· येत्या ५ ते ८ मे दरम्यान अॅग्रीकल्चर महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार एक्स्पो · भारतामधील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम · क्रीडाउद्योगाला चालना मिळण्याबरोबरच क्रीडाप्रेमींसाठी देखील ठरणार पर्वणी पुणे, १० मार्च : क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील ‘स्टेप्स स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेंट’च्या वतीने येत्या ५ ते ८ मे दरम्यान सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर …\nधोनीच्या चौक्याने भारताचा पाकिस्तानवर विजय\nFebruary 27, 2016\tक्रीडा, ठळक बातमी, देश 0\nढाका: टीम इंडियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात करून विजयी झाली आहे. आशिया चषकात सलग दुसरा विजय यानिमिक्ताने भारताने साजरा केला आहे. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात फक्त गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. सर्वप्रथम भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताला विजयासाठी फक्त 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. मोहम्मद …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/04/12/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82/", "date_download": "2018-04-21T07:47:40Z", "digest": "sha1:B2CPN4SYATMFHONL5LHKT3SX3WDNFE5O", "length": 7895, "nlines": 134, "source_domain": "putoweb.in", "title": "नवीन लेख – फेसबुक वरील अतरंगी मित्रसंग्रह", "raw_content": "\nनवीन लेख – फेसबुक वरील अतरंगी मित्रसंग्रह\nया वेबसाईट वरील सर्व लेखांचे सर्व हक्क पुणेरी टोमणे© putoweb.in© कडे असून कुठल्याही प्रकारचे वितरण करायची परवानगी puto देत नाही, no copy paste, तुम्ही लेख फक्त शेअर करू शकता\nहा लेख काल्पनिक असून फक्त मनोरंजसाठी लिहिला गेला आहे, तरी कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्ती सोबत संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged उपाय, नवीन लेख - फेसबुक वरील अतरंगी मित्रसंग्रह, पुणेरी टोमणे, सेल्फी, featured, selfieLeave a comment\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क.\nपोर्कीस्तानी आणि चायनीज घुसखोरांवर बनवाबनवी बनला असता तर \nनक्की वाचा - STEPHEN HAWKING - संघर्षमय विज्ञानाचा अंत\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nभन्नाट विनोद - बिल तुमचा नातू देईल\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nपुण्यातील वाहतुकीचा अभ्यास 😂😂😂 वाचाल तर हासाल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/03/20143338/News-In-Marathi-American-live-streamed-his-death-on.vpf", "date_download": "2018-04-21T07:52:35Z", "digest": "sha1:7VLLKQABSJMMRCNOXLKVTRYJ6ACQKMCX", "length": 12464, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "अमेरिकेतील तरुणाच्या मृत्यूचा फेसबुकवर 'लाईव्ह स्ट्रीम'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त देश\nअमेरिकेतील तरुणाच्या मृत्यूचा फेसबुकवर 'लाईव्ह स्ट्रीम'\nन्यूयार्क - अमेरिकेतील तरुणाच्या मृत्यूची घटना फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम झाल्याने खळबळ उडाली. या तरुणाने आपल्या गाडीने पोलिसांना उडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. मात्र ही घटना त्याची नियोजित वधू फेसबुकवर सुन्नपणे पाहत राहिली. रोडनी जेम्स हेस असे त्या तरुणाचे नाव असून ही घटना शनिवारी घडली.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nडिझेल तस्कर रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक हैदराबाद - येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या चार\nइसिस दहशतवाद्यांचा मुंबईतील ज्यू समुदायावर हल्ल्याचा कट - गुजरात एटीएस अहमदाबाद - गुजरात दहशतवाद\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली - सर्वोच्च\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:48:47Z", "digest": "sha1:S4C7PIQTFAGWF4Z6FGE2KWDL7CPPZSK7", "length": 6228, "nlines": 98, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: माझा अभिमान .. मराठी मी!!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १ मार्च, २०११\nमाझा अभिमान .. मराठी मी\n२७ फेब्रुवारी , मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा\nमराठीचा दिनू, आमृताचा घनू\n'कविवर्य' जन्म- शताब्दीचे वर्ष\nमराठीस हर्ष, सांगू काय\nमाझी गो ती माय, वर्णू तिला काय\nज्ञानोबाची वाणी, 'तुका'ची कहाणी\nबहिणाबाई ची गाणी, ओठावर\n'नाम्या'चे किर्तन, 'जनी'चा कैवार,\nतलवारीची धार, शिवबाचा प्रहार,\nराणी लक्ष्मी नार, तळपती\nभटांची लेखणी, पेटवी मशाली\nवाल्मिकी गदिमा, बाबूजींची गाणी\nकिती कवतुक, कवी नि लेखक\nगाती हे गायक, मराठीचे\nमनांत मराठी, तनांत मराठी\nसह्याद्री आंदण, भाबडे कोकण\nआईची ही वाणी, उपमांची खणी\nशब्दांची ती लेणी, किती वर्णू\nभाषेचा आधार, शब्दांनाही जाण\nमाझा अभिमान, मराठी मी\n खूप खूप आवडली ...\n२५ मार्च, २०११ रोजी ९:२४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/52", "date_download": "2018-04-21T08:07:11Z", "digest": "sha1:GQQ4ZXERHLTQCC2EQDADBWXE6L3JHMLL", "length": 9557, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 52 of 449 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअमेरिकन महिला हॉकी संघाला सुवर्ण\nवृत्तसंस्था /गेंगन्यूयाँग : येथे सुरू असलेल्या हिंवाळी ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या महिला हॉकी संघाने तब्बल 20 वर्षांनंतर प्रथमच महिलांच्या आईस हॉकीचे सुवर्णपदक पटकाविले. गुरूवारी झालेल्या या क्रीडाप्रकारातील अंतिम सामन्यात अमेरिकेने चार वेळा सुवर्णपदक मिळविणाऱया विद्यमान विजेत्या कॅनडाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. या क्रीडा प्रकारात कॅनडाच्या महिला हॉकी संघाने हिंवाळी ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत सलग 24 सामने जिंकले पण यावेळी त्यांची ...Full Article\nसॉकला हरवून ओपेल्का उपांत्यपूर्व फेरीत\nवृत्तसंस्था /मियामी : डिलेरी बिच खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत वाईल्ड कार्डधारक ओपेल्काने अमेरिकेच्या टॉप सीडेड आणि विद्यमान विजेत्या जॅक सॉकचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बुधवारी ...Full Article\nचीनच्या डेजिंगचा नवा विश्वविक्रम\nवृत्तसंस्था /गेंगन्यूयाँग : दक्षिण कोरिया सुरू असलेल्या हिंवाळी ऑलिंपिक स्पर्धेत वू डेजिंगने चीनला पहिले सुवर्णपदक मिळवून दिली. गुरूवारी पुरूषांच्या 500 मी. धावण्यांच्या शर्यतीत डेजिंगने 39.584 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक ...Full Article\nसलग संततधारेमुळे आमचे गोलंदाज अपयशी ठरले\nवृत्तसंस्था /सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया टी-20 लढतीत संततधार पावसाच्या व्यत्ययामुळेच आपल्या गोलंदाजांना 188 धावांचे संरक्षण करता आले नाही, असे प्रतिपादन भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले. केवळ 4 षटकातच ...Full Article\nहार्दिक पंडय़ाची कपिलशी अजिबात तुलना करु नका\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली : बडोद्याचा युवा क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाला अष्टपैलू बिरुद लागले, हेच खूप आहे. पण, त्याच्या सर्वसाधारण खेळात आणि कपिलच्या महान खेळात जमीन-अस्मानाचा फरक असून या कपिलशी त्याची ...Full Article\nमुंबई हाच भारतीय क्रिकेटचा गाभा\nप्रतिनिधी /मुंबई : टी-20 मुंबई लीगला आता मोजकेच दिवस शिल्लक असताना ‘ताज लँड एंड’ येथील कार्यक्रमामध्ये लीग ऍम्बेसिडर असलेल्या सचिन तेंडुलकरमध्ये सर्वांचे लक्ष होते. या स्पर्धेतील सहभागाबाबत बोलताना मास्टर ...Full Article\nपांडे-धोनीची फटकेबाजी निष्फळ, भारताचा पराभव\nयजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकली दुसरी टी-20 : डय़ुमिनी-क्लासेनची धुवांधार अर्धशतके निर्णायक वृत्तसंस्था/ ऑकलंड मनीष पांडे (48 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 79) व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (28 ...Full Article\nगँगवाडी येथील गावठी दारू अड्डय़ांवर छापे\n9 जणांना अटक : 11 लिटर गावठी दारू जप्त प्रतिनिधी/ बेळगाव गँगवाडी येथील गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकून माळमारुती पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई ...Full Article\nऑस्ट्रेलियाच्या विजयाला ‘डकवर्थ लुईस’चा आधार\nपावसाने व्यत्यय आलेल्या अंतिम लढतीत यजमान न्यूझीलंडला धक्का, मॅक्सवेल-फिंचची 37 धावांची भागीदारी निर्णायक वृत्तसंस्था/ ऑकलंड पावसाने व्यत्यय आणलेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला डकवर्थ लुईस नियमानुसार, 19 ...Full Article\nमहिलांचा चौथा टी-20 सामना रद्द\nलिझेल ली, नीकर्क यांची अर्धशतके, मालिकेत भारताची आघाडी कायम वृत्तसंस्था/ सेंच्युरियन भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या द.आफ्रिका दौऱयावर असून बुधवारी पावसामुळे या दोन संघांतील चौथा टी-20 सामना रद्द करावा ...Full Article\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/03/20161508/Jacqueline-to-host-Justin-Bieber-during-India-visit.vpf", "date_download": "2018-04-21T07:48:43Z", "digest": "sha1:32QU5A6SL7CJKDVM2ESBAVNY3XGJEALG", "length": 12427, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "जस्टीन बीबरच्या भारत दौऱ्याची 'टूर गाईड' जॅकलिन फर्नांडिस", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nजस्टीन बीबरच्या भारत दौऱ्याची 'टूर गाईड' जॅकलिन फर्नांडिस\nमुंबई - जगप्रसिद्द पॉप स्टार जस्टीन बीबरच्या मुंबई दौऱ्यात त्याची खातिरदारी करण्याची जबाबदारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर देण्यात आली आहे. जस्टीनला मुंबईतील प्रसिध्द देशी खाद्य पदार्थांचा स्वाद चाखायचा आहे. १० मे रोजी डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये परपज वर्ल्ड टूर कार्यक्रमाचा भाग म्हणून बीबर परफॉर्मन्स देणार आहे.\nफक्त पाचवीपर्यंत शिकली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री\nबॉलिवूडच्या कलाकारांची राहण्याची, बोलण्याची स्टाईलचे नेहमी\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने करिना कपूर...\nसोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी काहीना काही कारणामुळे ट्रोल\nसुश्मिता सेनने शेअर केला आपल्या 'एक्स...\nकोणताही व्यक्ती असो त्याला आयुष्यात कधीतरी आणि केव्हातरी\n'वतन मेरे आबाद रहे तू' हे आलिया भट्टवर...\nमुंबई - बहुप्रतीक्षिक 'राजी' या चित्रपटातील पहिले गाणे\nभूमिकेची लांबी महत्त्वाची नाही - सोनाली कुलकर्णी मुंबई - चित्रपटात आपली भूमिका किती\n'नानू की जानू' : जेव्हा भूत प्रेमात पडते तेव्हा.. बरेच चित्रपट एखाद-दुसरा जॉनर वापरून\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी\nनागार्जुनाने चाहत्यांना केले निराश, पण का मुंबई - दक्षिणेचा सुपरस्टार आणि 'शिवा' या\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nमाधुरी दीक्षितने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/08/blog-post_327.html", "date_download": "2018-04-21T07:40:41Z", "digest": "sha1:WKZMKCAWREDOI7FLTHJRIXNIBQYDJBCU", "length": 5317, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: देह होता तुझा.. चांदणे कालचे!!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, १४ ऑगस्ट, २०११\nदेह होता तुझा.. चांदणे कालचे\nआठवे का पुन्हा बोलणे कालचे\nबोलता मी जरा लाजणे कालचे\nचालताना हळू बोट लावूनिया\nहात माझा जरा स्पर्शणे कालचे\nबघ शहारा असा रोमरोमातुनी\nआठवे मज तुझे वागणे कालचे\nभेग ही खोलवर काळजाला पडे\nजीवघेणे तुझे हासणे कालचे\n'जरा सांग मज ना कळे\nहासुनी उत्तरा टाळणे कालचे\nमेघ, वारा, धरा, थांबले ऐकुनी\nया जगा वेगळे मागणे कालचे\nरातराणी कशी बहकलेली जरा\nदेह होता तुझा.. चांदणे कालचे\nमोर ही थांबला पाहण्याला तुझे\nपावसाच्या सवे नाचणे कालचे..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/jobs/mba/", "date_download": "2018-04-21T07:50:26Z", "digest": "sha1:JAFLDL4ITQ36WPBPK2OWUOLLB6V42TFD", "length": 11967, "nlines": 140, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "मास्टर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA) सरकारी नोकरी भरती अधिसूचना.", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nमास्टर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA) सरकारी नोकरी भरती अधिसूचना. (MBA ) पास विदयार्थीसाठी शिक्षणा अनुसार सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या दररोज जॉब्सची अपडेट इथे मिळेल. इच्छुक उमेदवार सरकारी नोकरी भरतीच्या शेवटच्या दिनांक पूर्वी आवेदन करू शकतात. Master of Business Administration (MBA) Jobs.\nकव्हर्जन्स ऑफ ऍग्रीकल्चर इंटरव्हेन्शन्स इन महाराष्ट्र (CAIM) मध्ये विविध पदांची भरती\nConvergence of Agriculture Interventions in Maharashtra (CAIM) मध्ये Contractual Staff च्या एकूण रिक्त 25 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी Convergence of Agriculture Interventions in Maharashtra (CAIM) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक […]\nहल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) मध्ये विविध पदांची भरती\nहल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) मध्ये ऑफिसर /असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग) / Officer / Assistant Manager (Marketing) च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia […]\nमहाराष्ट्र पययटन विकास महामंडळ (MTDC) मध्ये विविध पदांच्या भरती\nमहाराष्ट्र पययटन विकास महामंडळ (MTDC) मध्ये कार्यकारी सहाय्य्क , सागरी पर्यटन विकास सहाय्यक, कोकण पर्यटन कार्यकारी सहाय्य, टूर पॅकेज सहाय्यक, माहिती सहाय्यक च्या एकूण रिक्त 09 पदांची भरती साठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे . मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र पययटन विकास महामंडळ (MTDC) […]\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) पदभरती\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 06 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक […]\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) पदभरती\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) मध्ये एमआयएस मॅनेजर (MIS Manager), उपव्यवस्थापक, विकास अधिकारी, लेखाधिकारी, MIS ऑफिसर च्या एकूण रिक्त 06 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महिला आर्थिक विकास […]\nटाटा मेमोरियल सेंटर (TMC) मध्ये विविध पदांच्या भरती\nटाटा मेमोरियल सेंटर (TMC) मध्ये विविध पदांच्या च्या एकूण रिक्त 31 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी टाटा मेमोरियल सेंटर (TMC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू […]\nजिल्हा परिषद परभणी मध्ये विविध पदभरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत विविध विभागामध्ये जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्रा. आ. के स्तरावर दिनांक ३१ मार्च २०१७ पर्यंत कंत्राटी पदे […]\nNAFED असिस्टंट मॅनेजर पदभरती\nIRCON इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये असिस्टंट ऑफिसर पदासाठी भरती\nIRCON इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON International Limited ) मध्ये असिस्टंट ऑफिसर, असिस्टंट ऑफिस सुप्रीटेंडेंट (Assistant Officer, Assitant Office Supritendent ) च्या एकूण रिक्त 07 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON International […]\nकृषी विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत विविध पदाची भरती\nकृषी विभाग, महाराष्ट्र शासन (Department Of Agriculture, Government Of India) मध्ये विविध पदाच्या एकूण रिक्त 07 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-van-heusen+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-21T07:56:30Z", "digest": "sha1:PPDUVRPG52T6OSEAF6KMREZI7O5LECPI", "length": 24358, "nlines": 777, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या वन हेअसेन शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nLatest वन हेअसेन शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या वन हेअसेन शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये वन हेअसेन शिर्ट्स म्हणून 21 Apr 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 200 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक वन हेअसेन में s बुसीन्सस शर्ट 1,798 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त वन हेअसेन शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू वन हेअसेन वूमन s स्त्रीपीडा सासूल शर्ट SKUPDcJ8VO Rs.448 किंमत सर्वात महाग एक वन हेअसेन में s स्त्रीपीडा सासूल शर्ट SKUPDbPCO8 जात Rs. 2,519 किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 200 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nशीर्ष 10वन हेअसेन शिर्ट्स\nवन हेअसेन में s फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s बुसीन्सस शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s चेकेरेड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s चेकेरेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s स्त्रीपीडा पार्टी शर्ट\nवन हेअसेन में s सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s चेकेरेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s सेल्फ डेसिग्न सासूल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nवन हेअसेन में s सेल्फ डेसिग्न पार्टी शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nवन हेअसेन स्पोर्ट में s प्रिंटेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3194?page=1", "date_download": "2018-04-21T07:44:19Z", "digest": "sha1:JH2QSGTCRC5UJV5EZXQGOD5IQ7GX2F5K", "length": 3402, "nlines": 42, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बृस्केता टोस्टमधील क्यालरी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे.\nलेखिकेने त्या विवक्षित पाककृतीमध्ये 4 स्लाईस मल्टिग्रेन किंवा व्होल व्हीट ब्रेडपासून बनवलेल्या ऑलिव्ह ऑईल व 'थोडेसे चीज' युक्त पाककृतीमध्ये केवळ 200 क्यालरीज असतात असा धादांत खोटा दावा केला आहे.\nएका व्होल व्हीट किंवा मल्टिग्रेन ब्रेडमध्ये 65 ते 75 क्यालरी असतात. पाककृतीत उल्लेख केलेल्या चमचाभर ऑलिव्ह ऑईलमध्ये 40 ते 50 क्यालरीज असतात. 'हवे असल्यास चीज घाला' असे म्हटले असल्याने चीज बाजूला ठेवले तरी एकंदर क्यालरीज या 350 पर्यंत जातात.\nअशा खोट्या माहितीचा सर्वांनी निषेध करायला हवा असे मला वाटते.\nलेखात काही युक्तीच्या चार चांगल्या गोष्टीही सांगितल्या आहेत. निषेधासोबत त्याचेही कौतुक करा.\nपहिल्याच वाक्याला चुकीची माहिती दिसल्याने पुढे वाचण्याचे धैर्य झाले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/narendra-modi-government-report-card-2017-1608735/", "date_download": "2018-04-21T07:56:14Z", "digest": "sha1:S6O2DOAQBHUYA6T4SSW7XTZTM7B7RYSZ", "length": 32457, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra Modi Government report card 2017 | एकात चार | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसरकारच्या कामगिरीसाठी सरते वर्ष महत्त्वाचे होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत छायाचित्र )\nसरकारच्या कामगिरीसाठी सरते वर्ष महत्त्वाचे होते. त्याचा हिशेब मांडू गेल्यास चार मुद्दे लक्षणीय ठरतात..\nयंदाच्या वर्षांची सुरुवातच झाली ती निश्चलनीकरणाच्या सावलीत. त्याने काय साध्य झाले आणि मुख्य म्हणजे काय, किती साध्य झाले नाही याचा सोक्षमोक्ष लागलेला असल्याने पुनरुक्तीची गरज नाही. परंतु निश्चलनीकरणामुळे विस्कटलेली अर्थव्यवस्था रुळांवर यायच्या आधीच तिला यंदा वस्तू आणि सेवा कराने पुन्हा रुळांवरून ढकलले. एका वर्षांत दोन झटके पेलणे तसे अवघडच. त्यामुळे या पाठोपाठच्या धक्क्यांनी यंदाच्या वर्षांत अर्थव्यवस्थेचा गाडा चांगलाच मंदावला. एका तिमाहीत तर ही गती ५.७ टक्क्यांइतकी नीचांकी गेली. तूर्त अर्थविकासाने सहा टक्क्यांचा टप्पा ओलांडलेला असला तरी तीत म्हणावा तसा जोर नाही, हे अमान्य करण्याचे कारण नाही. यातील अधिक दु:खदायक भाग म्हणजे गतसालात जगातील सर्व मंदावलेल्या अर्थव्यवस्था स्थिरावत असताना आपण मात्र एकमेव अपवाद ठरलो. याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो देशातील शेतकऱ्यांना. सरत्या वर्षांत शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या दरात किमान ३० ते ४० टक्के इतकी कपात सहन करावी लागली. याचा थेट फटका नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी पक्षास बसला. या निवडणुकांत भाजपची संख्या विक्रमी घसरण्यामागे शेतकऱ्यांचा वाढता रोष हे कारण आहे, हे लक्षात घ्यायला हवे. एका बाजूला स्तब्ध झालेले औद्योगिक उत्पादन आणि दुसरीकडे दुष्काळ वगैरे काहीही नसताना कुंथू लागलेले शेतमालाचे दर अशा दुहेरी कात्रीत सरत्या वर्षांत आपली अर्थव्यवस्था सापडली.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nयात भर पडली ती बँकांची. या काळात आपल्या बँकांची बुडती कर्जे अधिकच बुडाली आणि बुडताना बँकांच्या नाकातोंडात पाणी गेले. इतके की वर्ष संपताना जगातल्या सगळ्यात नीचांकी बँकांच्या रांगेत भारत जाऊन बसला. वर्षांच्या अखेरीस आपल्या बँका जगातल्या नामांकित ढ बँकांच्या रांगेत पाचव्या क्रमांकावर आहेत. पोर्तुगाल, इटली, आयर्लंड, ग्रीस आणि स्पेन या युरोपातील घायकुतीला आलेल्या अर्थव्यवस्था. या देशांच्या समुच्चयास पिग्स अशा लघुनामाने ओळखले जाते. अर्थातच या देशांतील बँकांविषयी बरे काही बोलावे असे नाही. २०१७ च्या शेवटच्या आठवडय़ात आपल्या देशातील बँकांचे ताट या पिग्स देशांतील बँकांच्या रांगेत मांडले गेले. सरत्या वर्षांने सरता सरता दिलेला हा कटू झटका. त्याची चव घालवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. अशा तऱ्हेने अर्थव्यवस्था हा यंदाच्या वर्षांतील महत्त्वाचा मुद्दा ठरला. ती अधिक खराब झाली नाही यातच आनंद मानावयाचा असल्यास गोष्ट वेगळी. परंतु २०१८ साल क्षितिजावर असताना २०१७ च्या काळ्या आर्थिक सावल्यांचा झाकोळ दुर्लक्ष करता येण्याजोगा नाही, हे वास्तव.\nदुसरा मुद्दा संरक्षणाचा. यंदाच्या वर्षांत जून महिन्यात डोकलाम प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या संरक्षणसिद्धतेची चाचणी घेतली गेली. तीत आपण निश्चित यशस्वी झालो. पण ते राजनैतिक आघाडीवर. हा पेच तब्बल ७३ दिवस चालला. राजनैतिक पातळीवर आपण तो तारून नेला असला तरी त्यामुळे सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न समोर आला. २००६-०७ साली या परिसरात आपण ७३ रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली. परंतु त्यापैकी २७ देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत. आता नव्या वायद्यानुसार हे सर्व प्रकल्प २०२० सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत चीनने या साऱ्याच परिसरात रस्तेबांधणीत प्रचंड आघाडी घेतली असून त्या देशाचा वेग थक्क करणारा आहे. त्यात पुन्हा यंदाच्या वर्षांत चीनने या परिसरातून युरोपादी देशांना जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी चीनने आयोजित केलेल्या परिषदेत अमेरिका ते रशिया अशा सर्वच देशांच्या प्रतिनिधी वा प्रमुखांनी हजेरी लावली. आपण या परिषदेवर बहिष्कार घातला. त्यामुळे अर्थातच चीनला काही फरक पडतो असे नाही. चीनचा प्रकल्पपूर्तीचा वेग आणि बेमुर्वतखोरी लक्षात घेता तो देश हा प्रकल्पदेखील रेटणार यात शंका नाही. त्यामुळे आपल्यासाठी ती एक मोठीच डोकेदुखी ठरू शकते आणि ती कमी करण्यासाठी आपला पायाभूत सोयीसुविधांचा वेग वाढवणे इतकेच काय ते आपल्या हाती राहते.\nतिसरा मुद्दा आपल्या संरक्षणसिद्धतेचा. यंदाचे वर्ष संपत असताना, १४ डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी आयएनएस कलवरी या आपल्या पाणबुडीचे जलावतरण केले. ती चांगलीच घटना. त्यानिमित्ताने आपल्याकडे पुन्हा एकदा देशप्रेमाची मोठी लाट येऊन गेली. वास्तविक यानिमित्ताने आपण एका पाणबुडीचे जलावतरण करू शकलो यात आनंद मानावयाचा की आपल्या लक्ष्यपूर्तीचा आढावा घ्यावयाचा हा मुद्दा आहे. या संदर्भात इंडिया स्पेंडसारख्या संख्याधारित वृत्तसेवेने प्रसृत केलेल्या अहवालात आपल्या नौदलसिद्धतेतील त्रुटी समोर येतात. कलवरीच्या जलावतरणामुळे आपल्याकडे पारंपरिक अशा पाणबुडींची संख्या १४ वर गेली हे मान्य. परंतु यापैकी तब्बल १३ पाणबुडय़ा वृद्ध आणि थकल्याभागलेल्या असून त्यांच्या बदलीची गरज नौदलाने अनेकदा व्यक्त केलेली आहे. तरीही या कार्यक्रमास अद्याप गती आणि संसाधने आपण पुरवू शकलेलो नाही. तसेच आपल्या युद्धनौकेच्या कमतरतेचा मुद्दाही यानिमित्ताने लक्षात घ्यावयास हवा. कारण चीनकडे आपल्या चौपट युद्धनौका असून चीनशी बरोबरी सोडा पण त्या देशास तोंड देण्याइतकी क्षमता निर्माण करण्यासाठी देखील आपणास बरीच मजल मारावी लागणार आहे. सरते वर्ष ही कमतरता नमूद करते.\nचौथा जम्मू-काश्मीर आघाडीचा. गतसाली (२०१६) केले गेलेले लक्ष्यभेदी हल्ले, निश्चलनीकरण आदी कारणांमुळे या आघाडीवर आपण बरेच काही कमावू शकलो असे सांगितले गेले. ते किती फसवे होते, हे २०१७ या वर्षांने दाखवून दिले. कारण या एकाच वर्षांत जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांकडून झालेल्या निरपराधांच्या हत्यांत तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली. २०१६ साली या राज्यात २६७ जणांचे प्राण गेले. यंदा ही संख्या ३४७ वर गेली. या काळात सुरक्षा दलांच्या हल्ल्यांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढली हे मान्य. त्याच वेळी दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या जवानांच्या संख्येत झालेली घट मात्र दिलासा देणारी. गतसाली ८८ सुरक्षारक्षक दहशतवाद्यांकडून मारले गेले. यंदा ही संख्या ७८ इतकी झाली.\nकालाच्या विशाल पटावर एक वर्ष म्हणजे एक अर्धविरामदेखील नाही. देशाच्या बाबतही तसेच म्हणता येईल. तरीही या वर्षांत काय साध्य झाले, काय हातून गेले याचा जमाखर्च मांडण्याचा उपचार करावा लागतो. याचे कारण देश जरी अनादी अनंत असला तरी त्या देशाचे नियंत्रण करणारे (सुदैवाने) अनंत काळासाठी नसतात. आपल्याकडे लोकशाही असल्याने या देशनियंत्रकांना त्यांची इच्छा असो वा नसो; पण पाच-पाच वर्षांच्या कालतुकडय़ात स्वतला बांधून घ्यावे लागलेले असते. या पाच वर्षांच्या तुकडय़ातील नरेंद्र मोदी सरकारची चार वर्षे संपली. आता एक राहिले. सरले ते वर्ष सर्वार्थाने महत्त्वाचे होते. याचे कारण शेवटच्या वर्षांत सरकार काय काय करू शकते यावर मर्यादा येतात. तेव्हा सरत्या वर्षांचा हिशेब याचा अर्थ सरत्या वर्षांत सरकारच्या कामगिरीचा हिशेब. तो मांडू गेल्यास वरील चार मुद्दे लक्षणीय ठरतात कारण हे चार मुद्दे आगामी वर्षांची कार्यक्रमपत्रिका ठरवतील. म्हणून ते राहिलेले एक वर्ष आपणासमोर काय घेऊन येईल याचाही अंदाज बांधावा लागेल. त्यापुढच्या एका वर्षांत आधीच्या चार वर्षांचा जमाखर्च असेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nटुकार प्रतिक्रिया ते प्रसिद्ध करून लोकसत्ता आपली वाचकाच्या (जनमानसाच्या नव्हेत) मनात कुलशीत प्रतिमा तयार करत आहे. प्रामाणिकपणे सजग वाचक आपली प्रतिक्रिया देत असतात. त्या बोचणाऱ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध न करता अर्थहीन प्रतिक्रिया प्रसिद्ध करणे म्हणजे सजग वाचकांच्या प्रतिक्रियेला फाट्यावर मारणे आणि वरून अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा ठेका आपण घेतल्याच दाखवीन लोकसत्ताला तरी शोभून दिसत नाही.\nमोदींनी शेतकरी वर्गाला खरेच घाय ला आणले आहें. अत्यंत गाजावाजा केलेली पीक विमा योजना तर एकदम बोगस प्रकार आहे. हमीभाव जाहीर केला जातो पण तो कधीच मिळत नाही हे सरकारला माहीत असूनही त्यावर काहीच उपाययोजना केली जात नाही.त्यामुळे भाजपचा पराभव शेतकरी करू शकतात हे मोदींनी लक्षात ठेवावे.\n\"एकात चार\" की, गुजरात पार.. जरी सरते वर्ष महत्वाचे असले, तरी गुजरात पार केल्याने आता रंगीत तालिम तर झाली कशीबशी असे म्हणावे लागेल. \"एकात चार\" या लेखात नमूद केल्याप्रमाणे चार महत्वाचे प्रश्न मोदीटीम समोर उभे ठाकले असले तरीही, येणाऱ्या काळात त्याकडचे जनतेचे लक्ष बाजुला सारण्यात मोदीटीम अपयशी ठरेल असे गुजरात निकालानंतर तरी जाणवत नाही. एका युवकाच्या तथाकथीत चित्रफीतचे प्रसारण ज्या पद्धतीने कमळप्रेमींच्या मार्फत झाले आणि मोदींचे गुजरात मधले 'नीच' वरुन केलेले सत्ताकारण म्हणजे जणु शेवल्या पाँवरप्लेतील फलंदाजीच. एकेकाळी ओबामा यांचे घनिष्ट स्नेही असणारे आता ट्रंपबोली बोलण्यात माहीर झाले आहेत यात आश्चर्य वाटत नाही. म्हणून जसे ट्रंप विजयीपताका लावण्या यशस्वी झाले त्याचप्रमाणे आपले सरकारही यशस्वी होतील असे आसार आहेत. शिवाय विरोधकच उरवायचे नाही ही हिटलर प्रवरुत्ती लालुंच्या अटकेनंतर डोकावतेय. आता येणारा काळच सांगू शकेल की, मोदी आपल्या भात्यातुन कुठले अस्त्र काढतील तेे.. जरी सरते वर्ष महत्वाचे असले, तरी गुजरात पार केल्याने आता रंगीत तालिम तर झाली कशीबशी असे म्हणावे लागेल. \"एकात चार\" या लेखात नमूद केल्याप्रमाणे चार महत्वाचे प्रश्न मोदीटीम समोर उभे ठाकले असले तरीही, येणाऱ्या काळात त्याकडचे जनतेचे लक्ष बाजुला सारण्यात मोदीटीम अपयशी ठरेल असे गुजरात निकालानंतर तरी जाणवत नाही. एका युवकाच्या तथाकथीत चित्रफीतचे प्रसारण ज्या पद्धतीने कमळप्रेमींच्या मार्फत झाले आणि मोदींचे गुजरात मधले 'नीच' वरुन केलेले सत्ताकारण म्हणजे जणु शेवल्या पाँवरप्लेतील फलंदाजीच. एकेकाळी ओबामा यांचे घनिष्ट स्नेही असणारे आता ट्रंपबोली बोलण्यात माहीर झाले आहेत यात आश्चर्य वाटत नाही. म्हणून जसे ट्रंप विजयीपताका लावण्या यशस्वी झाले त्याचप्रमाणे आपले सरकारही यशस्वी होतील असे आसार आहेत. शिवाय विरोधकच उरवायचे नाही ही हिटलर प्रवरुत्ती लालुंच्या अटकेनंतर डोकावतेय. आता येणारा काळच सांगू शकेल की, मोदी आपल्या भात्यातुन कुठले अस्त्र काढतील तेे.. कारण इथेही रावण जरी दहा तोंडांचा असला(विविध पक्ष) तरीही त्याचा जीव हा मात्र एकाच नाभीत आहे\nनिरपराधांच्या हत्यांत तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली. २०१६ या राज्यात २६७ जणांचे प्राण गेले. यंदा ही संख्या ३४७ वर गेली. या काळात सुरक्षा दलांच्या हल्ल्यांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढली हे मान्य - दहशतवादी ची संख्या का लपवली हे कळलं नाही. त्याचीही तुलना द्यायची ना. 2-- रस्ते हे 2006-07 पासून बनले नाहीयेत, हे ह्या वर्षी च्या आढाव्यात का आले 3-- अर्थव्यवस्था पण रुळावर येतीये त्यामुळे त्याविषयी मोघम अजून तितकीशी चांगली नाही म्हणणे आकड्यात पटत नाही.\nमोदी एक स्मार्टफोनवर सर्वे टाकेल आणि सर्व काही चांगले चालले आहे हे तुम्हाला लवकर सांगतील.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1595", "date_download": "2018-04-21T07:50:38Z", "digest": "sha1:KRUSDXWYKNKCKNP6XNYXAO2OBV5DHE3F", "length": 21345, "nlines": 60, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पॅकेज डील ऑफ विपश्यना! (भाग - १) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपॅकेज डील ऑफ विपश्यना\nइंस्टंट इडली मिक्स, इंस्टंट पिझ्झा मिक्स, टू मिनिट नूडल्स अशा सगळ्या इंस्टंटच्या आजच्या जमान्यात अध्यात्म, तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण, विपश्यना अशा गोष्टींचं सुद्धा 'इंस्टंट-पॅकेज-मिक्स' मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे विश्वास बसणार नाही अशीच ही गोष्ट आहे आणि बुद्धिवादाला तर हा मोठाच धक्का आहे. पण आज 'इंस्टंट बुद्धा फिलॉसॉफी मिक्स' अगदी सहज अव्हेलेबल आहे. श्री सत्यनारायण गोएंकाजींच्या विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटनं ही यूजर फ्रेंडली विपश्यना तुमच्या पर्यंत आणलीये\nही गोष्ट दहा बारा वर्षांपूर्वीची असेल. माझ्या न्यूझिलंडमध्ये राहणाऱ्या एका मित्राचा अचानक एक दिवस मला फोन आला. गोएंकाजींचा दहा दिवसांचा विपश्यनेचा कोर्स त्यानं तिथंच केला होता आणि त्या कोर्सच्या प्रभावाखाली आला होता. मी पण इथे हा कोर्स करणं कसं आवश्यक आहे आणि त्यानं माझ्या जीवनात कसे आमुलाग्र बदल घडतील वगैरे वगैरे भरपूर बेनेफिटस त्यानं मला ऐकवले. मागं 'सत्याग्रही विचारधारा' मध्ये डॉ सप्तर्षींचा एक याच विषयावरचा लेख वाचला होता. शिवाय आमच्या दोन चार विचारी मित्रांनीही याला दुजोरा दिला आणि मीही विपश्यना कोर्ससाठी पुण्याजवळ मरकळच्या केंद्रात प्रवेश घेतला. दहा दिवस जगापासून लांब रहायचं आणि दहा दिवसात तुम्ही कुणाशी किंवा कुणी तुमच्याशी बोलणार नाही, या दोन मोठ्या आकर्षणांनीही मी उद्युक्त झालो.\nतुम्हा आम्हाला प्रत्येकालाच आज जगण्यासाठी तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. रोजच्या चिंता आहेत, वैफल्य आहेत, ताण-तणाव आहेत, भीती आहे, पळापळ आहे. या सगळ्यातून सुटण्याची धडपड आहे. शरीराला, मनाला स्वस्थता मिळवून देणार्या उपायांची शोधाशोध आहे. यातूनच वेगवेगळ्या देवांची, नवसा-सायासांची, महाराजांची, सदगुरुंची, जगदगुरुंची उत्पत्ती आहे. ज्योतिषांची, मांत्रिकांची, खवीसांची चलती आहे.\nअडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धानं जीवनाचं विशिष्ट तत्वज्ञान माणसाला दिलं. वेदपरंपरेतून निर्माण झालेली धार्मिकता, कथा-पुराणांचं स्तोम, कर्मकांड यांची या काळात बजबजपुरी माजली होती. खरं हिंदू तत्वज्ञान बाजूला पडलं होतं आणि यज्ञयागाला, महत्त्व आलं होतं. बुद्धानं स्वतः राजस्वी जीवनाचा त्याग करून कर्मकांड, तंत्र-मंत्र विरहीत असं साधं सरळ सोपं तत्वज्ञान मांडलं. आज अडीच हजार वर्षांनंतर सुद्धा हे सारं तत्वज्ञान, यात सांगितलेला ध्यान धारणेचा मार्ग, यात सांगितलेली विचार करण्याची पद्धत माणसाला मनःस्वास्थ्य मिळवून देऊ शकतात.\nआता प्रश्न असा आहे की जिथं स्वतः गौतम बद्धासारख्या तपस्व्याला सुद्धा हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, बोधी प्राप्त करण्यासाठी, सारं आयुष्य वेचावं लागलं, ज्यानं स्वतःच शिकवणूकीतून असं सांगितलं की हे संपूर्ण तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी तुम्हाला हा जन्म कदाचित अपुरा पडेल आणि तुम्हाला अजून एक जन्म घ्यावा लागेल, तिथं दहा दिवसात धम्म म्हणजे काय ते संपूर्ण शिकवून खात्रीनं मनःशांती मिळवून देणार्या मार्गावर नेऊन सोडण्याची शाश्वती कुणी देत असेल तर यावर कितपत विश्वास ठेवावा किंवा मनःशांतीचा मार्ग दहा दिवसात मिळतही असेल - कदाचित - पण म्हणून हे म्हणजेच धम्म किंवा बुद्धाचं सारं तत्वज्ञान आहे का\nविपश्यना या पाली शब्दाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणं, मनाच्या जडणघडणीचं निरिक्षण करणं असा आहे. बुद्ध तत्वज्ञान समृद्ध, अथांग आणि चहू बाजूंनी फुललेलं आहे आणि विपश्यना हा या तत्वज्ञानातला एक लहानसा भाग आहे. पाली भाषेत विपश्यना ध्यानतंत्राचा उल्लेख 'विपश्यना भावना' असा केलेला आढळतो. आधी सांगितल्याप्रमाणे विपश्यना म्हणजे अंतर्मुखता आणि भावना म्हणजे अनुभव घेणे किंवा वाढीस लावणे. म्हणजेच अंतर्मुख होऊन स्वतःचं निरिक्षण करण्याची सवय लावून घेणे. आता पारंपारिक रित्या विचार करता विपश्यना भावनेच्या निदान दोन तरी पद्धती अस्तित्वात आहेत. एक थेरवाद विचारसरणीची आणि दुसरी महायान विचारसरणीची. पहिली म्हणजे समथा-पुबनगमा-विपश्यना. ही श्री सयाग्यी उ बा-खीन यांची परंपरा. यात प्रथम श्वासोश्वासावर आणि नंतर शरीराच्या प्रत्येक भागावरून केंद्रीत लक्ष्याचा झोत फिरवण्यावर भर दिलेला आहे. दुसरी पद्धत महायान विचार सरणीतली. यात साधकाची अंतर्मुखता ही शुद्ध किंवा दुसऱ्या कशाचाही (उदा. - समथा) लवलेशही नसलेली अंतर्मुखता आहे. अशा साधकाला 'सुखा-विपसका' म्हटलंय.\nवर म्हटल्याप्रमाणं बुद्ध तत्वज्ञान स्वतःच्या पद्धतीनं मांडणारे थेरवाद आणि महायान असे दोन भिन्न विचार प्रवाह (स्कूल ऑफ थॉटस) आहेत. किंवा महायान म्हणजे उत्तरेकडे वाढलेला आणि थेरवाद म्हणजे दक्षिणेकडचा अशीही या विचारांची विभागणी करता येते. महायान विचारप्रणाली म्हणजे गौतम बुद्धांनंतर काही शतकांनी निर्माण झालेलं बुद्ध तत्वज्ञान. म्हणजे मूळ पाली सूत्रांचा या विचार प्रवाहाच्या पंडितांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लावलेला अर्थ आणि त्यावर आधारलेलं हे तत्वज्ञान. हे तत्वज्ञान उत्तरेला तिबेट, चीन, मंगोलिया, जपान या देशांमध्ये जास्त रुजलं. महायान वादात आनापान सती आणि सतिपठ्ठण या दोन्ही सूत्रांना फार महत्त्व दिलं जात नाही. किंवा दुसऱ्या शब्दात म्हणजे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करण्यावर किंवा मनसमृद्धिच्या चार आस्थापनांवर विशेष भर दिलेला नाही. परंतु गोएंकाजी थेरवाद शाखेतले. थेरवाद या शब्दाचा शब्दशः अर्थ 'वडिलधाऱ्यांची शिकवणूक'. गौतम बुद्धानं सांगितलेल्या सूत्रांचा जसाच्या तसा अर्थ घेऊन त्यावर आधारित हे तत्वज्ञान. श्रीलंका, ब्रम्हदेश, व्हिएटनाम, थायलंड अशा दक्षिणेकडच्या देशांमध्ये थेरवाद तत्वज्ञान जास्त मानलं जातं. थेरवाद विचारप्रवाहात अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस बुद्धानं आनापान सती सूत्र किंवा श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करायला शिकवणारं सूत्र, सांगितलं त्यावेळेस ते सूत्र शिकवण्यासाठी तीन महिने कमी पडल्यामुळे, त्यानं 'सावथी' शहरा बाहेरच्या गर्द राईतल्या शिबिरात चौथा महिना सुद्धा मुक्काम केला होता. हेच आनापान सती सूत्र गोएंकाजींच्या शिबिरात तुम्हाला तीन दिवसात शिकून समाधी गाठता येते\nआनापान सती आणि सतिपठ्ठण ही दोन्ही बुद्ध तत्वज्ञानातल्या सर्वात महत्त्वाच्या सूत्रांपैकी. यापैकी आनापान सती श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सोळा पद्धती शिकवतं. तर सतिपठ्ठणात मनसमृद्धिच्या चार आस्थापनांबद्दल सांगितलं आहे. या दोन्ही सूत्रांचा अभ्यास एकत्रीत रित्या केला जातो. आनापान सती सूत्रात सांगितल्याप्रमाणे श्वासोश्वासावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सराव अतिशय आवश्यक असतो. कारण यातून सतर्कता जागृत होऊन काळजीपूर्वक आणि सखोल निरिक्षण करता येतं. आणि निरिक्षण म्हणजे मनाचं, स्वत्वाचं निरिक्षण. म्हणजेच विपश्यना आणि विपश्यनेतूनच मुक्तीच्या दरवाज्यापर्यंत जाता येतं.\nविपश्यना या पाली शब्दाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणं, मनाच्या जडणघडणीचं निरिक्षण करणं असा आहे.\nमागे कुठे तरी बिपाशाच्या(बसू) नावाची व्युत्पत्ती वाचली होती. तेव्हा बिपाशा हे 'विपाशा'चे बंगालीकरण असल्याचे कळले होते. त्यातच विपाशाचे पंजाबीकरण होऊन बियास(नदी) हा शब्द् तयार झाल्याचेही नमूद केले होते आणि विपाशा य संस्कृत शब्दाचा अर्थ 'पाशातून मुक्त करणारी=मोक्षदायिनी' असल्याचेही लिहीले होते. विपश्यना हा शब्द विपाशाचे एखादे रूप असावे अशी शंका व शक्यता वाटते. त्यामूळे त्त्याचा अर्थही 'मोक्ष'संदर्भात काहीतरी असावा.\nबाकी लेखाविषयी मतप्रदर्शन करणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण या विषयात मी थोडा मंद आहे.\nतरीही.....फास्ट फूडच्या जमान्यात 'विपश्यना व ध्यान-योग'चा क्रॅशकोर्सच लोक प्रेफर करणार ना...:-)\nमुक्तसुनीत [16 Jan 2009 रोजी 21:16 वा.]\nमाहितीपूर्ण लेख. या विषयाबद्दलचेही ज्ञान अतिशय तोकडे असल्याने , हे सर्व पूर्ण नवीन वाटते आहे. मनात प्रश्न आहेत , परंतु लेखाचे अपूर्ण रूप लक्षांत घेतां , लेख पूर्ण झाल्यावरच विचारेन. बौद्ध विचार, त्यातील विपश्यनेच्या मागची तात्विक बाजू , विपश्यनेचे तंत्र/मंत्र आणि इतर अंगे , आणि अर्थातच त्याचा परिणाम असे एकूण तुमच्या लेखाचे चित्र असावे. त्यामुळे , लेख पूर्ण झाल्यावरच प्रश्न विचारतो. दरम्यान , लेखाबद्दल आभार.\nया लेखमाले बद्दल सुद्धा उत्सुकता आहे. तसेच बौद्ध धर्मात हिंदूंकडून काय काय आत्मसात केले आहे ते सुद्धा कळायला मदत होईल.\nविपश्यना हे नाव वगळता त्याबद्दल काडीचीही माहिती नाही. ही लेखमाला अशी माहिती देऊन जाईल असे वाटते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रकाश घाटपांडे [17 Jan 2009 रोजी 07:05 वा.]\nतुम्हा आम्हाला प्रत्येकालाच आज जगण्यासाठी तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. रोजच्या चिंता आहेत, वैफल्य आहेत, ताण-तणाव आहेत, भीती आहे, पळापळ आहे. या सगळ्यातून सुटण्याची धडपड आहे. शरीराला, मनाला स्वस्थता मिळवून देणार्या उपायांची शोधाशोध आहे. यातूनच वेगवेगळ्या देवांची, नवसा-सायासांची, महाराजांची, सदगुरुंची, जगदगुरुंची उत्पत्ती आहे. ज्योतिषांची, मांत्रिकांची, खवीसांची चलती आहे.\nआम्ही बी ह्येच म्हन्तो. स्वप्न व भय या दोन गोष्टींवर अनेक व्यवसाय चालतात.विवेकवाद तिथे पांगळा पडतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=83&page=3", "date_download": "2018-04-21T07:51:23Z", "digest": "sha1:HKKRJDIPTVRWKNOLRFCY3G2YL2LSNJHT", "length": 9229, "nlines": 125, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "समीक्षा आणि साहित्यविचार", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nKaahi Kavitasangrahanchya Nimittane|काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने\nया ठिकाणी कवींना प्रोत्साहन देणे हे प्रस्तावनेचे प्रयोजन असले, तरी ते एकमेव प्रयोजन नाही. नव्य..\nआस्वाद आणि संशोधन यांना आत्मसात करणारी ही समीक्षा अंतिमत: सर्जनशील समीक्षा आहे. निश्चित ..\nडॉ हरिश्चंद्र थोरात हे जसे आधुनिक समीक्षासिद्धान्तव्यूहाचे अभ्यासक आहेत, तसेच ते कादंबरी या साहित्य..\nKarl Marx : Vyakti Aani Vichar | कार्ल मार्क्स : व्यक्ती आणि विचार\nमार्क्सने समाजासंबंधीच्या विचारांच्या इतिहासात अत्यंत अकस्मातपणे एक गुणात्मक बदल घडविला, हे म..\n'लंपन’ नावाचा सर्वांगसुंदर मानसपुत्र निर्माण करून संतांनी हे अनोखे जग निर्माण केले आहे. लंपन ह..\nआज स्त्रियांच्या काव्याला समग्र मराठी काव्याचा एक उपप्रवाह म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. एकेकाळी..\nMadhu Mangesh Karnik: Vyaktimattva Aani Vangmain Kartuttva|मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्‌मयीन कर्तृत्व\nमधु मंगेश कर्णिक हे मराठीतील एक सव्यसाची साहित्यिक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत सहाशेहून अधिक कथा, ..\nMaharashtriyache Kavyaparikshane | महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण\nमराठी साहित्यनिर्मितीच्या प्रारंभकाळापासून ते पेशवाईच्या अखेरीपर्यंत निर्माण झालेल्या मराठी व..\nआधुनिक मराठी चरित्राचे रूप उलगडताना चरित्रकार आणि चरित्रनायक या घटकांच्या संदर्भातले विवेचन य..\nडॉ. स. रा. गाडगीळ हे मराठीतील ज्येष्ठ नामवंत समीक्षक. मराठीच्या अभ्यासक्षेत्राला त्याची मुख्य..\nडॉ. स. रा. गाडगीळ हे मराठीतील ज्येष्ठ नामवंत समीक्षक. मराठीच्या अभ्यासक्षेत्राला त्याची मुख्य ओ..\nMardhekaranche Saundarya Shastra: Punhasthapana|मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनःस्थापना\nमर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्रीय लेखन स्फु. लेखांच्या स्वरूपात प्रकटले पण या स्फु. लेखांनी&..\nNana Phadanvisanche Atmacharitra |नाना फडणविसांचे आत्मचरित्र\nमराठ्यांच्या इतिहासातील उत्तर पेशवाईत ‘नाना फडणवीस’ ह्या व्यक्तीने आपल्या बुद्धीसामर्थ्याने अ..\nप्राचीन मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी ज्याचा आवजूर्न अभ्यास करावा असे कवी नरेंद्राचे ‘..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/576070", "date_download": "2018-04-21T08:08:03Z", "digest": "sha1:QHACR7GO75RGUX7VDD3Q33T3KZ2SSL7I", "length": 4942, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बाजारमूल्यात कोटक बँक दुसऱया स्थानी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » बाजारमूल्यात कोटक बँक दुसऱया स्थानी\nबाजारमूल्यात कोटक बँक दुसऱया स्थानी\nसोमवारी कोटक महिंदा बँकेच्या समभागात तेजी आल्याने बाजारमूल्याच्या बाबत एसबीआयला पहिल्यांदाच मागे टाकले. बीएसईवरील आकडेवारीने, कोटक महिंद्रा बँकेचे बाजारमूल्य 2,22,560 कोटी रुपयांवर पोहोचले असून एसबीआयचे बाजारमूल्य 2,22,042 कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँक देशातील सर्वात मूल्यवान बँक ठरली असून तिचे बाजारमूल्य 5.04 लाख कोटी रुपये आहे.\nउदय कोटक यांच्या नेतृत्वाखालील बँकेच्या व्यवसायात सलग तेजी दिसून येत आहे. अनुत्पादित कर्जाचा रेशो एक टक्के असून तो स्थिर आहे. नॉन बँकिंग क्षेत्रात वाढ कायम राहणार असून भविष्यात तेजी राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांकडून वर्तविण्यात आली. आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत बँकेने चांगली कामगिरी केली असून उच्च शुल्क उत्पन्न, सर्वोत्तम संपत्ती गुणवत्ता व्यवस्थापन आणि व्यवस्थापनाकडून आर्थिक क्षेत्रात निर्णय यामुळे आपली क्षमता सिद्ध केली आहे.\nट्रक्टर बीएस-4 नियमावली बाहेर\nसेन्सेक्स, निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर\nरेपो दरात कपातीच्या अपेक्षेने बाजारात दबाव\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-21T07:19:47Z", "digest": "sha1:ME7JBXPA5ERTQ52ABIWT3KEGGU27DT45", "length": 4161, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॉमस सोरेंसेन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nथॉमस सोरेंसेन (१२ जून, १९७६ - ) हा डेन्मार्कचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/sc-judges-revolt-live-updates-bar-council-calls-for-immediate-resolution-of-sc-crisis-offers-to-mediate-1615869/", "date_download": "2018-04-21T07:52:56Z", "digest": "sha1:PSEUPTCSOJPPIBOOXPSEPQRKA5IXTMDG", "length": 22997, "nlines": 235, "source_domain": "www.loksatta.com", "title": "SC judges revolt LIVE UPDATES Bar Council calls for immediate resolution of SC crisis, offers to mediate | सर्वोच्च न्यायालयातील वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिलचा पुढाकार | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nसर्वोच्च न्यायालयातील वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिलचा पुढाकार\nसर्वोच्च न्यायालयातील वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिलचा पुढाकार\nन्यायपालिकेची प्रतिमा अबाधित राहायला हवी. नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे\nSC judges revolt : सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वादात समेट घडवण्याचे काम ही समिती करणार आहे. लवकरच या समितीचे सदस्य नाराज न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतील, अशी माहिती बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.\nसर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिलने पुढाकार घेतला आहे. बार कौन्सिलच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यासाठी बार काउन्सिलने ७ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वादात समेट घडवण्याचे काम ही समिती करणार आहे.\nलवकरच या समितीचे सदस्य नाराज न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतील, अशी माहिती बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. याशिवाय, त्यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळत न्यायाधीशांच्या या वादाला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नावर मिश्रा यांनी टीका केली. न्यायपालिकेची प्रतिमा अबाधित राहायला हवी. नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र हे या वादावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळीच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी गेले होते. मात्र सरन्यायाधीश घरी नसल्याने ही बैठक होऊ शकली नाही.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरिष्ठ न्यायाधीश जे.चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम.बी. लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. न्या. दीपक मिश्रा यांचा कारभार मनमानी असून त्याला सर्वोच्च न्यायसंस्था बळी पडत आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे देशात मोठी खळबळ माजली होती. यावरून सर्वच स्तरावर परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटताना दिसल्या.\n‘या’ दोन खटल्यांमुळे चार न्यायाधीश विचलित \nया घटनेमुळे न्यायालयीन व्यवस्था ढवळून निघाली असून भारतीय न्यायव्यवस्थेतील हा ‘काळा दिवस’ आहे, असे घडायला नको होते वा त्यांनी असे करायला नको होते आणि अशा कठीणसमयी न्यायालयीन व्यवस्थेची प्रतिष्ठा कायम ठेवण्याची गरज बोलून दाखवतानाच या न्यायमूर्तीना हा मार्ग का स्वीकारावा लागला या सगळ्याची कारणमीमांसा करण्याची वेळ आल्याचे निवृत्त न्यायमूर्तींनी या सगळ्या घटनाक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nलोया खटल्यात या चौकडीला एवढा रस का पप्पूकडून घेतलेले पैसे वापरून झाले. मृत्युत संशयास्पद काही नाही असा निकाल लागला तर पैसे बचतीतून परत करावे लागतील ह्याची भिंती वाटतेय की काय \nह्ये दीड-शहाणे आणीबाणीत थोबाड बंद करून-शान बसल्ये व्हत्ये ना.. त्याची लाज नाय पुन्यांदा.. शाह बानो प्रकरणात खांग्रेसनं सर्वोच्च न्यायालयाचं निर्णय फिरविला तवा बी सारे सेक्युलर-सैतान मुडद्यागत गपगार व्हत्ये.. सेक्युलर भारतात अजून साधा समान नागरी कायदा नाही सेक्युलर भारतात अजून साधा समान नागरी कायदा नाही त्याची कोणाला लाज-लज्जा वाटत नाही त्याची कोणाला लाज-लज्जा वाटत नाही त्यामुळे मुस्लिम माता-भगिनींना पाक सारख्या मुस्लिम देशापेक्षा जास्त त्रास होतो.. तेंव्हा कोठे गेला होता तुमचा सेक्युलर-धर्म त्यामुळे मुस्लिम माता-भगिनींना पाक सारख्या मुस्लिम देशापेक्षा जास्त त्रास होतो.. तेंव्हा कोठे गेला होता तुमचा सेक्युलर-धर्म स्वतःला फार मोठे सेक्युलर समजणाऱ्या नेहरू आंबेडकर सायबांना तर साधा समान नागरी कायदा सुद्धा करता आला नाही स्वतःला फार मोठे सेक्युलर समजणाऱ्या नेहरू आंबेडकर सायबांना तर साधा समान नागरी कायदा सुद्धा करता आला नाही त्यांच्या या गम्भीर घोड-चुकीमुळे आज भारतात आयसिस अतिरेकी राक्षस पैदा होत आहेत. ते आमच्या प्राचीन बुद्ध हिंदू जैन आणि खुद्द इस्लाम धर्माला धोका देत आहेत.. पुढील ७० वर्षे महान त्यांच्या या गम्भीर घोड-चुकीमुळे आज भारतात आयसिस अतिरेकी राक्षस पैदा होत आहेत. ते आमच्या प्राचीन बुद्ध हिंदू जैन आणि खुद्द इस्लाम धर्माला धोका देत आहेत.. पुढील ७० वर्षे महानबुद्ध आंबेडकर यांचा हिंदू नागरी कायदा उलट करण्याची नितांत निकड आहेबुद्ध आंबेडकर यांचा हिंदू नागरी कायदा उलट करण्याची नितांत निकड आहे अल्प-संख्य बंधूना १-पत्नी कायदा करा चीनचा कुटुंब कायदा लावा: १-कुटुंब-१-मुलं, त्यातूनच त्यांची खरी प्रगती होईल अल्प-संख्य बंधूना १-पत्नी कायदा करा चीनचा कुटुंब कायदा लावा: १-कुटुंब-१-मुलं, त्यातूनच त्यांची खरी प्रगती होईल चिनी सारखी, भरभराट होईल चिनी सारखी, भरभराट होईल आंबेडकरी कायद्याने नाडलेल्या लाखो मुस्लिम भगिनींना बीसी आरक्षण द्या..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://kaushalkatta.blogspot.com/2015/12/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:23:36Z", "digest": "sha1:WK7ZSNOXD4AXAL6DCWCZYMHEZUIRNDKO", "length": 6221, "nlines": 8, "source_domain": "kaushalkatta.blogspot.com", "title": "क्षितिज जसे दिसते: रात्रीचा चहा", "raw_content": "\nमराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाची तारीख जवळ आली तशी धामधूम वाढलीये. एखाद्या व्हिडियो गेममधे जसं शेवटच्या टप्प्यावर असतांना चारही बाजूंनी आव्हानांचा मारा सुरू होतो, तशी आत्ताची परीस्थिती झालीये दिवसरात्र एक करून कामं करावी लागतायत, शरीर-मन एकमेकांना थकण्याची परवानगी देत नाही दिवसरात्र एक करून कामं करावी लागतायत, शरीर-मन एकमेकांना थकण्याची परवानगी देत नाही मित्र, सहकारी एकत्र आलेत आणि कामाला वेग आलेला आहे. बहुतेक वेळा रात्री उशीरापर्यंत कामं चालतात आणि कधीकधी रात्रभर मित्र, सहकारी एकत्र आलेत आणि कामाला वेग आलेला आहे. बहुतेक वेळा रात्री उशीरापर्यंत कामं चालतात आणि कधीकधी रात्रभर अशी सध्याची परीस्थिती\nमला या भारलेल्या वातावरणाचं आकर्षण आहे. आणि अशा वातावरणात, विशेषत: रात्रीच्या वेळी, कामातून पाच मिनिटं विश्रांती म्हणून जो चहा येतो त्याला तोड नाही सकाळी उठल्यावरचा चहा गरज असते, पण रात्रीचा चहा म्हणजे चैन\nपूर्वी कॉलेजमध्ये असतांना आम्ही मित्र बरेचदा अभ्यासाचं निमित्त काढून रात्री कुणा एका मित्राकडे राहायचो. मग तास-दोन तास अभ्यासात घालवल्यावर दादर स्टेशनवर ‘बबनचा चॉकलेट चहा’ प्यायला जायचो. ‘बबनचा चॉकलेट चहा’ हा आंतरराष्ट्रीय ब्रँड होऊ शकला असता असं माझं प्रामाणिक मत आहे इतका तो चहा अप्रतीम असायचा. बबनच्या चहाला मुंबईचा स्वाद होता. त्या चहाबरोबर दादर स्टेशनचं रात्री २ किंवा ३ वाजताचं वातावरण फुकट मिळायचं मुंबई झोपत नाही याचा प्रत्यय आम्हाला याच चहामुळे आला होता. भाजीवाले, फूलवाले यांची वर्दळ असायची, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे गठ्ठे फलाटावर येऊन पडायचे आणि एकच झुंबड उडायची. नाटकातली मंडळी, मुंबईच्या वर्तमानपत्रांमधले अनेक नामवंत पत्रकार यांची मांदियाळी या रात्रीच्या चहासाठी दादर स्टेशनबाहेर दिसायची.\nनाटकांच्या तालमींच्या वेळीचा रात्रीचा चहा ही एक वेगळी कहाणी. तालमीनंतर किंवा तालमीच्यामध्ये येणारा हा चहा म्हणजे उन्हाळ्यात येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेसारखा असतो. मात्र गाण्याच्या कार्यक्रमांच्या वेळी येणारा चहा आणि नाटकाच्या तालमीला घेतलेला चहा, यातही फरक आहे. गाण्याच्या तालमींना चहा आला की तो अ) तालीम करता करता गार करूनच घेतला जातो, (हा चहा एकत्र घेतला जात नाही. प्रत्येकजण आपापला चहा पितो) किंवा ब) तालीम थांबवली जाते आणि चहा घेताघेता वेगळ्याच विषयावर गप्पा मारल्या जातात. त्या कार्यक्रमाबद्दल काही चर्चा होत नाही. नाटकाच्या चहामध्ये मात्र तालीम थांबवण्यात येते आणि चहा सगळे एकत्र येऊन घेतात. पण चहाच्या वेळी चर्चा ही तालमीबद्दल आणि नाटकाबद्दलच होते\nरात्रीची कॉफीही असते, पण रात्रीच्या चहाबद्दल काहीतरी मराठमोळं आहे, रात्रीची कॉफी थोडी कॉस्मोपॉलिटन आहे या कॉफीची आपली अशी एक मौज आहे, पण त्याबद्दल आत्ता लिहिणं म्हणजे चहात चुकून एक चमचा कॉफी पडल्यासारखंच होईल – त्यासाठी एक वेगळी सकाळ, आणि एक वेगळी रात्र\nLabels: चहा, नाटक, ललित, संगीत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.casinophonebill.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8/strictly-slots-casino-british-free-spins/", "date_download": "2018-04-21T07:41:47Z", "digest": "sha1:4GVF3OGH6AUZU765UJINSXZ6JHPKD4BP", "length": 28449, "nlines": 265, "source_domain": "www.casinophonebill.com", "title": "काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो | No Deposit British Bonus | $€£5 FREE! |", "raw_content": "जागतिक ऑनलाइन आता खेळत ओलांडून खेळाडू सर्वोत्तम रोख खेळ पासून\nफोन कॅसिनो अनुप्रयोग विशेष - अनुप्रयोग मोफत येथे मिळवा\nफोन बिल रिअल पैसे स्लॉट प्ले | एसएमएस बोनस\nफोन कॅसिनो बोनस | सेल क्रेडिट ऑनलाइन | एसएमएस बोनस\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nफोन बिल खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव गुळगुळीत | अप्रतिम बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव | ब्रिटन च्या सर्वोत्तम मोफत प्ले साइट £ €\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nफोन स्लॉट | मोफत क्रेडिट बोनस प्ले | £ 5 + £ 10 + £ 200 ...\nकोणतीही अनामत आवश्यक नाही | स्लॉट फोन बिल करून द्या | जगातील शीर्ष प्रोमो\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | mFortune £ 105 मोफत\nSlotjar.com – लोकप्रिय अप £ 200 अतिरिक्त बोनस नाही ते\nExpressCasino £ $ € 200 मध्ये आपले स्वागत आहे\nशीर्ष 20 फोन बिल कॅसिनो\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nCoinFalls कॅसिनो रोख पॉवरहाऊस | 5+£ € $ 505 मोफत\nऑनलाइन स्लॉट बोनस रिअल पैसे | StrictlySlots.co.uk £ 500 ऑफर\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 350+ खेळ + £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nमोबाइल स्लॉट फोन कॅसिनो | TopSlotSite £ 800 ठेव बोनस\nLucks कॅसिनो £ 200 ठेव बोनस\nमोफत ठेव मोबाइल कॅसिनो बोनस - Slotmatic अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट नाही ठेव बोनस साइट | LiveCasino.ie € 200 बोनस\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो पे - Slotmatic ऑनलाईन\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nयूके मोबाइल कॅसिनो स्लॉट - छान ऑनलाइन प्ले करा £ 200 ऑफर\nबिल करून फोन स्लॉट ऑनलाईन - SlotsMobile कॅसिनो मोफत नाही\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल स्लॉट करून द्या | SlotFruity.com £ 5 मोफत ठेव\nस्लॉट फोन बिल करून द्या\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\n£ 5 मोफत मोबाइल कॅसिनो द्या फोन बिल जमा | PocketWin\nश्री स्पिन कॅसिनो – 50 मोफत नाही\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\n£ 20 बोनस स्लॉट कॅसिनो ठेव एसएमएस किंवा बीटी लँडलाईन फोन बिल करून| Ladyluck च्या\nठेव एसएमएस & बीटी फोन बिल लँडलाईन कॅसिनो | मोबाइल गेम्स\nलँडलाईन ऑनलाइन जुगार हाऊस फोन बिल वापरणे | बोनस विशेष\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nजुगार स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | नोंदणी 4 ऊर £ 65 बोनस\nऑनलाइन स्लॉट मोफत क्रेडिट | Kerching कॅसिनो | 650% ठेव बोनस\nKerching बोनस | फोन कॅसिनो स्लॉट द्या £ 10, £ 75 खेळा\nPayforit कॅसिनो मोबाइल फोन बिल जुगार\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ फोन बिलिंग अनुप्रयोग & ठेवी\nव्हीआयपी कॅसिनो मोफत बोनस सौदे | रोख Comp पॉइंट्स\nफोन मधूर स्लॉट Pocket\nSMS सह Blackjack अनुप्रयोग & लँडलाईन ठेव\nफोन बिल अॅप्स द्वारे निर्विकार द्या\nश्री स्पिन कॅसिनो 50 मोफत नाही\nफोन बिल करून ओळखपत्र द्या\nकोणतीही अनामत बोनस | रिअल पैसे चॉईस £ 100 च्या मोफत\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nस्वत: निवडलेल्या करा व्हीआयपी देते येथे\nप्रथम नवीनतम सामग्री मिळवा.\nआम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर.\nसुंदर फोन बिल स्लॉट निवड\nफोन वेगास - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200\nSlotsLTD.com सर्वोत्तम स्लॉट खेळ चॉईस\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nपृष्ठे & फक्त आपल्यासाठी सर्वोत्तम उत्साही खेळ पृष्ठे\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले\nशीर्ष टेबल व्हीआयपी खेळ\nएक्सप्रेस कॅसिनो मिळवा 100% आपले स्वागत आहे ठेव बोनस + £ 5 मोफत\nयूके फोन बिल देयके सह TopSlotSite\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना\nशीर्ष यूके मोफत नाही स्लॉट\nप्रचंड मोबाइल टेबल गेम\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin\nCoinFalls.com मोबाइल रोख खेळ पॉवरहाऊस > होय\nफोन कॅसिनो करून द्या प्रचंड श्रेणी & स्लॉट\n£ 200 Lucks कॅसिनो आंतरराष्ट्रीय अतिरिक्त नाही बोनस\nप्रचंड jackpots सह पाउंड स्लॉट प्ले\nपाउंड स्लॉट - आपले स्वागत आहे 100% £ 200 बोनस अप\nसर्वोत्तम एसएमएस भरणा कॅसिनो यूके\n£ 100 द्या प्ले £ 210 फोन बिल स्लॉट करून\nअप करण्यासाठी £ 100 ठेव सामना\nशीर्ष फोन क्रेडिट jackpot कॅसिनो 2015/16\n£ 5 मोफत + 100% प्रथम ठेव अतिरिक्त मोफत बोनस\nशीर्ष फोन भरणा बिलिंग कॅसिनो\n1 स्लॉट फोन बिल ठेव | £ 200 अतिरिक्त नाही बोनस स्लॉट किलकिले\n2 मोबाइल फोन स्लॉट कॅसिनो | TopSlotSite $ € £ 800 ठेव बोनस पुनरावलोकन\n3 फोन बिल स्लॉट पर्याय द्या | Coinfalls कॅसिनो अनुप्रयोग | £ 505 मोफत\n4 काटेकोरपणे स्लॉट कॅसिनो | £ 500 ठेव सामना साइट पुनरावलोकन\n5 स्लॉट मधूर | फोन बिल कप्पा स्लॉट कॅसिनो करून द्या पुनरावलोकन\nफोन कॅसिनो रेटिंग करून द्या: 9.9/10\nफोन स्लॉट आणि कॅसिनो नेटवर्क द्या\nफोन ब्रँड करून ठेव\nऑनलाईन / मोबाईल जुगार ठेवी असल्याने:\nफोन बिल पर्याय ठेव:\nकॅसिनो फोन क्रेडिट / बक्षिसे काढून कसे:\nफोन कॅसिनो आणि मोबाईल बिलिंग ठेव पुनरावलोकन स्लॉट द्या\nते £ 200 अतिरिक्त नाही डिपॉझिट सामना स्लॉट किलकिले येथे\nTopSlotSite विश्वसनीय फोन बिल कॅसिनो | पर्यंत £ $ € 800 ठेव सामना पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत रिअल पैसे CoinFalls स्लॉट बोनस मिळवा\nStrictlySlots.co.uk अप £ 500 ठेव मॅच बोनस आज पुनरावलोकन भेट\n£ 5 + £ 500 मोफत स्लॉट मधूर प्ले पुनरावलोकन भेट\n£ 5 ठेव स्लॉट + £ 500 ठेव सामना - Casino.uk.com पुनरावलोकन भेट\nछान प्ले आज बोनस प्ले करा आणि जिंकण्यासाठी £ 200 पर्यंत कमवा\nकाटेकोरपणे रोख - 200% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\n£ 5 मोफत मिळवा आणि 100% पर्यंत ठेव मॅच $ € £ 100 PocketWin पुनरावलोकन भेट\nमेल कॅसिनो £ 5 ठेव बोनस + 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 पुनरावलोकन भेट\nस्लॉट पृष्ठे - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + £ 5 1 ठेव केली मोफत पुनरावलोकन भेट\nस्लॉट लिमिटेड - 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + स्टारबर्स्ट मोफत नाही ठेव\nगोल्डमन कॅसिनो - 100% £ € $ 1000 व्हीआयपी आपले स्वागत आहे बोनस सामना पर्यंत पुनरावलोकन भेट\nमिळवा 100% आपले स्वागत आहे ठेव बोनस - एक्सप्रेस कॅसिनो पुनरावलोकन भेट\nएसएमएस मोबाईल कॅसिनो & स्लॉट फोन बिल ठेव आणि लँडलाईन बिलिंग संबंधित पोस्ट द्या:\nठेवा प्ले मोफत काय आपण जिंकलात स्लॉट…\nCoinFalls कॅसिनो पुनरावलोकन: स्लॉट &…\nटॉप अप देऊन यूके लँडलाईन बिल |…\nफोन कॅसिनो एसएमएस द्वारे भरणा | रिअल £££…\nफोन बिल ऑनलाईन कॅसिनो द्या | रिअल…\nव्हीआयपी कॅसिनो मोफत बोनस सौदे | प्रगतिशील पॉइंट्स…\nनवीन जुगार साइट | mFortune कॅसिनो |…\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | एसएमएस मोफत…\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nशीर्ष स्लॉट खेळ | Lucks कॅसिनो | £ 200 मध्ये आपले स्वागत आहे ठेव बोनस\nकाय आपण जिंकलात स्लॉट ठेवा प्ले मोफत कॅसिनो बोनससह\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या: घर\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो ठेव प्ले | ब्रिटन च्या सर्वोत्तम साइट मोफत प्ले\nफोन बिल करून मोबाइल स्लॉट द्या | क्रेडिट रोख बोनस छापणे\nकॅसिनो गेम सट्टा मजकूर | मोफत रिअल पैसे Wagers\nसर्वोत्कृष्ट कॅसिनो एसएमएस ठेव खेळ शोधत आहात\n श्री फिरकी कॅसिनो साइन-इन करा £££ बोनस नाही ठेव 50 मोफत नाही\nस्लॉट फोन ठेव | TOP यूके £££ बोनस साइट\nप्रीमियम एसएमएस कॅसिनो यूके प्रोमो | 1p पासून रिअल पैसे बेट\nएसएमएस जुगार | Coinfalls कॅसिनो | £ 500 ठेव बोनस\nसर्वोत्तम फोन कॅसिनो £££\nआमच्याशी संपर्क साधा | Casinophonebill.com\nट्विटर दुवा फोन बिलिंग\nGoogle+ लेखक पृष्ठ फोन बिल कॅसिनो\n£ 5 मोफत PocketWin लॉगिन करा\nफोन स्लॉट करून Pocket मधूर कॅसिनो द्या\nऑनलाइन कॅसिनो | फोन बिल £ 1,000 बोनस द्या - गोल्डमन कॅसिनो\nनवीन यूके स्लॉट फोन बिल ठेव | स्लॉट किलकिले 400+ खेळ & £ 200 अतिरिक्त नाही बोनस\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nमोबाइल स्लॉट लिमिटेड | फोन बिल आश्चर्यकारक £ 200 बोनस करून द्या\nफोन कॅसिनो करून काटेकोरपणे रोख वेतन @ मोबाइल स्लॉट + £ 200 बोनस\nमेल ऑनलाईन कॅसिनो | £ 5 मोफत साइन अप बोनस मिळवा | £ 200 ठेव सामना\nफोन कॅसिनो स्लॉट करून मोबाइल ठेव, एक प्रकारचा जुगाराचा खेळ, निर्विकार | mFortune मोफत\nLadylucks - नोंदणी, लॉग-इन, साइन-इन\nश्री फिरकी कॅसिनो साइन-इन - बोनस नाही ठेव £ 5, 50 मोफत नाही\nमोबाइल स्लॉट | पाउंड स्लॉट | फोन ठेव आणि बोनस साइट\nस्लॉट पृष्ठे | कॅसिनो नाही ठेव बोनस | मिळवा 20 मोफत नाही\nसमय क्षेत्र पुनरावलोकन फिरकी | कॅसिनो फोन बिलिंग\nऑनलाइन स्लॉट, फोन वेगास | मोहक £ / € / $ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस\nसर्वोत्तम संलग्न कार्यक्रम – GlobaliGaming भागीदार – रिअल पैसे कमवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=83&page=4", "date_download": "2018-04-21T07:51:44Z", "digest": "sha1:MESRP6XMY2FE5YLX5D3OALHIF6QVDGPN", "length": 8537, "nlines": 125, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "समीक्षा आणि साहित्यविचार", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nमहाकाव्य आणि कादंबरी या दोन वरिष्ठ वाङ्‌मयप्रकारांनंतर आता दभिंचे तिसर्या वाङ्‌म..\nNavya Avkashatil Anandyatra | नव्या अवकाशातील आनंदयात्रा\nप्रस्तुत पुस्तकात संजय आर्वीकर यांनी महेश एलकुंचवार, ना.धों.महानोर, कमल देसाई ह्या प्रतिभासंपन्न स..\nविसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे मराठी साहित्याचा गुणात्मक विकास व परिघात्मक विस्तार करणारे बहारदार..\nParikshane Aani Nirikshane|परीक्षणे आणि निरीक्षणे\nप्रा. मुरलीधर सायनेकर हे नाव मराठी समीक्षाक्षेत्रात एक गंभीर, चिकित्सक व शोधक वृत्तीचे समीक्ष..\nमराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यप्रवाह उदयाला आले. आशय आणि अभिव्य.तीच्या वेगळेपण..\nसमीक्षक दभिंची कीर्ती त्यांच्या ठिणगीसारख्या वाङ्मयीन टिपणांसाठी आहे. खूप दिवसांनंतर दभि..\nPipant Mele Olya Undir |पिपांत मेले ओल्या उंदीर\nप्रघात उल्लंघून जाणारी कविता समकालीन वाङ्‌मयीन अभिरुचीला आव्हान देत असते. ‘पिपांत ..\nPrachin-Arvachin Sahityanubandha| प्राचीन-अर्वाचीन साहित्यानुबंध\nमराठी वाङ्मयातील प्राचीन व अर्वाचीन काळातल्या अंत:प्रवाहांमधल्या अनुबंधाचा शोध येथे आहे. साठो..\nR.D.Karve |र. धों. कर्वे सेट (८ पुस्तके )\nविसाव्या शतकातील एका द्रष्ट्या पुरुषाचे व्यक्तित्व व विचार मराठीत प्रथमच १) असंग्रहित र. धों...\nSahitya Badalte Paripreksha|साहित्य बदलते परिप्रेक्ष्य\nवाङ्मयीन परंपरेची सजीवता आणि प्रस्तुतता जपण्याचे कार्य दक्ष समीक्षा व समीक्षक यांनी कराव..\nSahityacha Swabhav| साहित्याचा स्वभाव\nप्रा.गो.म.कुलकर्णी यांचा हा अखेरचा समीक्षा-लेखसंग्रह. गो.म. नी जी विपुल स्फुटसमीक्षा लिहिली; ..\nज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी मराठी साहित्य व समीक्षेला भारतीय पातळीवर प्रस्थापित ..\nSahityakrutinchya Prastavana |साहित्यकृतींच्या प्रस्तावना\nSahityamimansa Aani Samajdarshan|साहित्यमीमांसा आणि समाजदर्शन\nडॉ. स. रा. गाडगीळ हे मराठीतील ज्येष्ठ नामवंत समीक्षक.भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-police-given-only-dal-rice-during-legislative-winter-session-security-488783", "date_download": "2018-04-21T07:39:56Z", "digest": "sha1:L7O7DNKO2332GLNO7XNM4US33V4KPQZS", "length": 15409, "nlines": 145, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : हिवाळी अधिवेशनात नेते तुपाशी, पोलिस उपाशी, पोलिसांच्या जेवणातील पदार्थ गायब", "raw_content": "\nनागपूर : हिवाळी अधिवेशनात नेते तुपाशी, पोलिस उपाशी, पोलिसांच्या जेवणातील पदार्थ गायब\nनेते तुपाशी, पोलीस उपाशी अशीच परिस्थिती नागपुरात पाहायला मिळाली. राज्याच्या हिवाळी अधिवेशन काळात कायदा- सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट आणि निकृष्ट जेवण देण्यात आलं.\nपोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले. हे दोन पदार्थ म्हणजे फक्त वरण आणि भातावर बोळवण करण्यात आली.\nचपाती, 2 भाज्या, सलाड, मिठाई, लोणचे, पापड यापैकी एकही पदार्थ पोलिसांना मिळाला नाही.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट\nमुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न\nमुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nमुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनागपूर : हिवाळी अधिवेशनात नेते तुपाशी, पोलिस उपाशी, पोलिसांच्या जेवणातील पदार्थ गायब\nनागपूर : हिवाळी अधिवेशनात नेते तुपाशी, पोलिस उपाशी, पोलिसांच्या जेवणातील पदार्थ गायब\nनेते तुपाशी, पोलीस उपाशी अशीच परिस्थिती नागपुरात पाहायला मिळाली. राज्याच्या हिवाळी अधिवेशन काळात कायदा- सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट आणि निकृष्ट जेवण देण्यात आलं.\nपोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले. हे दोन पदार्थ म्हणजे फक्त वरण आणि भातावर बोळवण करण्यात आली.\nचपाती, 2 भाज्या, सलाड, मिठाई, लोणचे, पापड यापैकी एकही पदार्थ पोलिसांना मिळाला नाही.\n712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख\n712 : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट\nब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल\nअंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला\nब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nपुणे : महापालिकेच्या चुकीमुळे मुजुमदार वाड्याचं नुकसान, वारस अनुपमा मुजुमदार यांच्याशी चर्चा\nसांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु\nनॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा\nIN PICS: लड़की ने अपने 'पार्टनर' से माफी मांगते हुए धोनी को बताया पहला प्यार\nIPL 2018: अंक तालिका में चेन्नई टॉप पर पहुंची\nWATCH: अपनी गेंद पर शार्दुल ठाकुर ने एक हाथ से लपका बेहतरीन कैच\nWATCH: मैदान पर एमएस धोनी के पैरों में गिर गया उनका फैन\nCSKvRR: शेन वाटसन के शतक से सीएसके ने नए घर में किया जीत से आगाज़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=83&page=5", "date_download": "2018-04-21T07:52:04Z", "digest": "sha1:U6MQX3AZRDMECBB6JIMHF3PMSOKJ7OXJ", "length": 9569, "nlines": 125, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "समीक्षा आणि साहित्यविचार", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nSahityamulyanchi Samiksha | साहित्यामूल्यांची समीक्षा\nप्रा. गो. वि. करंदीकर (विंदा करंदीकर) यांनी गेल्या काही वर्षांत वेळोवेळी समीक्षामूल्यांवरील द..\nमहाराष्ट्राच्या पारंपारिक समाज जीवनाची ओळख करून देणारे हे पुस्तक, ग्रामीण संस्कृतीचे योगदानही उलगडू..\nसाररूप समग्र व. दि. कुलकर्णी - भाग - १प्रा. डॉ. व. दि. कुलकर्णी हे साहित्याचे अभ्यासक, वाङ्‌मयाचे&..\nमर्ढेकर हे क्रांतदर्शी कवी. त्यांच्या नवकवितेने प्रचलित मराठी साहित्याला धक्के दिले. नवे वळण दि..\n‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ या ग्रंथात डॉ. नंदकुमार मोरे यांनी केलेले कादंबरीवाङ्‌मया..\nSamiksha Suhasini |समीक्षा सुहासिनी\nडॉ. सुहासिनी इर्लेकर हे अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रातील सुपरिचित नाव. याबरोबरच त्यांनी विपुल साहित्..\nसाहित्याचे आकलन आणि आस्वाद यासाठी समीक्षापद्धतींची आवश्यकता नसली तरी साहित्यकृतींच्या विश्लेष..\nनवअभिरुचीच्या साहित्याचे स्वागत करणे आणि गतअभिरुचीच्या साहित्याचे पुनर्मूल्यन करणे हे समीक्षेचे एक..\nसमीक्षेची वल्कले ही उपयोजित समीक्षा आहे. पण हे उपयोजन फक्त संबंधित साहित्यकृतीपुरते सीमित नाह..\nसंस्कृती, समाज आणि साहित्य यांचे परस्परसंबंध स्पष्ट करतानाच काही महत्त्वाच्या पाश्चात्त्य आणि पौर्व..\nडॉ. शंकरराव खरात यांनी मराठीत विविध वाङ्‌मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘तराळ-अंतराळ’..\n‘स्मृतिभ्रंशानंतर’ हा डॉ. गणेश देवी यांच्या ‘आफ्टर अॅम्नेशिया’ या ग्रंथाचा अनुवाद आहे. या ग्रंथाचे..\nसृजन हा सृष्टीचा अंगभूत गुणधर्म आहे.ते गूढ वैज्ञानिकांनाही उलगडलेले नाही. कोणत्याही नवतेतील मूल..\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणार्‍या अकरा लेखिकांच्या ..\nएकोणिसावे शतक हे विविध चळवळीच्या दुर्ष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे . स्त्रीप्रश्नासंबंधी बोलायचे झाले,..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536076", "date_download": "2018-04-21T08:08:28Z", "digest": "sha1:KWXOKGTP4HOZW4CAQ3YVAJ7MSXXBGLYS", "length": 4617, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापूरात खासगी बसला आग ,दोन प्रवाशांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोल्हापूरात खासगी बसला आग ,दोन प्रवाशांचा मृत्यू\nकोल्हापूरात खासगी बसला आग ,दोन प्रवाशांचा मृत्यू\nऑनलाईन टीम / कोल्हापूर :\nकोल्हापूरात आत्माराम ट्रव्हल्सच्या बसला आग लागली आहे, या घटनेत दोन प्रवशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे,तर 16 प्रवाशांना बचावण्यात यश आले.\nगगनबावडा मार्गावरील लोंघेगावच्या हद्दीत पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आत्माराम ट्रव्हल्स ही बस गोव्यावरून कोल्हापूर – पुणे मार्गे मुंबईला निघाली होती. एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसला भीषण आग लागली आणि काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी बसमध्ये दोन प्रवासी 90 टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.दोन्ही मृत प्रवासु पुण्याचे आहेत. बंटी भट आाrण विकी भट अशी त्यांची नावे आहेत.\nकागलमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखला\nमतदान संविधानाने दिलेला अमुल्य ठेवा-प्रा. टी. एम्. पाटील\nराज्यात मुलींच्या जन्मदरात 8 टक्कयांनी घट\nपिंपरीत एकाच दिवशी बलात्काराचे चार गुन्हे\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-21T07:30:46Z", "digest": "sha1:WQPMCSHSYAUSGQZWNIEMMZR6D6R6BCC6", "length": 7348, "nlines": 138, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "समानतेचा स्वीकार आणि जाती आधारित कामांना नकार", "raw_content": "\nसमानतेचा स्वीकार आणि जाती आधारित कामांना नकार\nया संपूर्ण महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यसाठी पारीवर आम्ही त्यांच्यावर आणि जाती व्यवस्थेवर रचलेल्या ओव्या प्रकाशित करत आहोत. या मालिकेतल्या शेवटच्या दोन ओव्या बीड जिल्ह्यातल्या मुक्ताबाई जाधव यांच्या.\nएप्रिल महिना संपत आला. बाबासाहेब आंबेडकरांवरच्या या शेवटच्या दोन ओव्या इथे सादर करत आहोत. भीम नगरच्या मुक्ताबाईंनी त्या सांगितल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या माजलगावमधली ही वस्ती प्रामुख्याने दलितांची वस्ती आहे. ओवी संग्रहासाठी या वस्तीमधून खूप मोठ्या प्रमाणावर आंबेडकरांवरच्या ओव्या गोळा झाल्या होत्या.\nपहिल्या ओवीत एक जण रमाबाईंना विचारते, सोन्याची फुलं (कर्णफुलं) कधी केली त्याचं उत्तर दुसऱ्या ओळीत दिलंय, ही कर्णफुलं भीमरावांनी विमानानी पाठविली. कानातली फुलं आणि विमानाचा उल्लेख समृद्धी अधोरेखित करतो.\nदुसऱ्या ओवीत मुक्ताबाई ब्राह्मणाच्या बाईला विचारतात, तू सडा कशाला टाकतीयेस आता सडा टाकून काय उपयोग आता सडा टाकून काय उपयोग दुसऱ्या ओळीत ती तिला स्पष्ट सांगते, आम्ही आमची जातीची कामं आता सोडलीयेत. वर्षानुवर्षं जातीव्यवस्थेने लादलेली ही कामं, जशी मेलेली जनावरं ओढणं, इ. आता आम्ही करणार नाही. कारण आता आम्ही बुद्धवाड्यात चाललोय, नव्या भूमीत निघालोय. त्यामुळे आम्ही निघालो, आता सडा टाकून उपयोग नाही, आता तुम्हालाच ढोरं ओढायची आहेत असं त्या निक्षून सांगतात.\nसोन्याचे घोसफुल रमाबाई कधी केले\nभीमराज तीचे पती इमाईनात पाठविले\nबामणाचे पोरी काय टाकीतीस सडा\nआमी गेलो बुध्द वाड्या, आता तुम्ही ढोरं वढा\nतारीखः या ओव्या २ एप्रिल १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत.\nनक्की वाचा – कष्ट करायचं आणि परमेश्वर बघायचं\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर\nपाच हजार ओव्या आणि गाता गळा\nझेंडू सारखी तजेलदार गाणी\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nविस्मृतीतली गाणी आली ओठावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/bycategory?page=3", "date_download": "2018-04-21T07:27:24Z", "digest": "sha1:ZSDS7CK3RFHIGRIF6E3PSJW27G2YWDFA", "length": 5219, "nlines": 151, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nआत्मचरित्रेआरोग्यइंग्रजी संभाषणइतिहासएकाकिकाकथासंग्रहकवितासंग्रहकादंबरीकिशोरवाङ्‌मय - कथाकिशोरवाङ्‌मय - कादंबरीकिशोरवाङ्‌मय - चरित्रकिशोरवाङ्‌मय - ज्ञान/मनोरंजनकिशोरवाङ्‌मय - नाटककिशोरवाङ्‌मय - विकासकिशोरवाङ्‌मय - स्पर्धा परीक्षाक्रीडाचरित्रेछंदज्योतिषधार्मिक/आध्यात्मिकनाटकप्रवासभाषाविषयकमानसशास्त्रमॅजेस्टिक वितरणयुद्धललितलेखनविनोदीविविधविषयकव्यवस्थापनसंकीर्ण-विज्ञान कथासाहित्यचर्चासेक्सस्त्रियांसाठी\nप्रदर्शनाचे अनोखे जग आणि या जगात वावरणार्‍या माणसांची सुखदुःखे, संघर्षमय जीवन यांचे वास्तववादी आणि समग्र चित्रण करणारी मराठी\n‘थर्ड चॅनेल’ ही अनेक अर्थांनी वेगळी कादंबरी आहे.\nजन्मानेच ज्यांच्यावर दारिद्य्र लादले अशा जातीत जन्माला येऊन, ही दारिद्य्राची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या पिढीचे प्रतिनि\nगोव्यातील एका प्रतिष्ठित जमीनदार घराण्यातील ‘दिगंबरा’ ह्या मुलाची ही आत्मनिवेदनपर कादंबरी.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534097", "date_download": "2018-04-21T08:01:45Z", "digest": "sha1:KWKI3QLORA273LRYT77EMILUEOQFNWSY", "length": 5195, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लवकरच चेकबुक इतिहास जमा होणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » विशेष वृत्त » लवकरच चेकबुक इतिहास जमा होणार\nलवकरच चेकबुक इतिहास जमा होणार\nऑनलाईन टीम / मुंबई :\nडिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकार एका मोठा पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. सरकार जनतेला क्रेडिट व डेबिट कार्डांच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी वारंवार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे लवकरच चेकबुकची सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. अशी माहिती अखिल भारतीय व्यापारी परिसंघचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.\nडिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देऊन सरकार कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकते आहे. एकीकडे सरकार 25 हजार कोटी रूपये फक्त नोटा छापण्यावर खर्च करत आहे,तर दुसरीकडे 6 हजार कोटी रूपये त्या नोटांच्या सुरक्षेवर खर्च होतात.त्यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चाल दिल्यास सरकारच्या खार्चत मोठय़ा प्रमाणात कपात येणार आहे. परंतु सरकार जर डिजिटल व्यवहाराला चालना देत असेल तर कार्ड पेमेंटवर लागणारे शुल्कसुद्धा सरकारला बंद करावे लागेल, जेणेकरून लोक डिजिटल व्यवहार करण्याला प्राधन्य देतील,असेही प्रवीण खंडेलवाल म्हणाले.\nआता आधार, पॅनकार्डच्या चुका सुधारा घरबसल्या \nओला कॅबमध्ये ‘तिने’ दिला बाळाला जन्म\nइंदुरच्या सुयेश दिक्षितकडून नव्या देशाची स्थापना\nअन् त्याच्या खात्यात जमा झाले तब्बल 9,99,99,999 रूपये\nPosted in: विशेष वृत्त\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/bycategory?page=4", "date_download": "2018-04-21T07:31:56Z", "digest": "sha1:7PM6Q4KJNWAXV65QNUC4LX366OKOQZ4W", "length": 6175, "nlines": 153, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nआत्मचरित्रेआरोग्यइंग्रजी संभाषणइतिहासएकाकिकाकथासंग्रहकवितासंग्रहकादंबरीकिशोरवाङ्‌मय - कथाकिशोरवाङ्‌मय - कादंबरीकिशोरवाङ्‌मय - चरित्रकिशोरवाङ्‌मय - ज्ञान/मनोरंजनकिशोरवाङ्‌मय - नाटककिशोरवाङ्‌मय - विकासकिशोरवाङ्‌मय - स्पर्धा परीक्षाक्रीडाचरित्रेछंदज्योतिषधार्मिक/आध्यात्मिकनाटकप्रवासभाषाविषयकमानसशास्त्रमॅजेस्टिक वितरणयुद्धललितलेखनविनोदीविविधविषयकव्यवस्थापनसंकीर्ण-विज्ञान कथासाहित्यचर्चासेक्सस्त्रियांसाठी\nझिपर्‍या हा मुंबईत बूटपॉलिश करणारा बारा-तेरा वर्षांचा पोरगा. त्याच्या मनात राग आहे, पण अकारण द्वेष नाही. त्याची बहीण लीला तारुण्यसुलभ आकर्षणांनी क्षणकाल भुरळून जात असली तरी चंचल व थिल्लर नाही.\nपति-पत्नीचं नातं वर्षामाजी बदलत जाणारं. नवनवा चेहरा धारण करणारं. अत्यंत चिवट, चिकट आणि खोलवर रुतलेलं. या नात्याचा पोत बदलत जातो, वीण उसवत जाते, विरत जाते, रंग फिके, गडद होत जातात.\n‘घरगंगेच्या काठी’ ह्या आपल्या पहिल्याच कादंबरीने ज्योत्स्ना देवधर यांनी वाचकांचे आणि टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले.\nby व्यंकटेश अ. पै रायकर.\nही कादंबरी बरीचशी शृंगारिक, तितकीच मनोविश्लेषणात्मक आहे. ती प्रथम प्रसिद्ध झाली, तेव्हा महाराष्ट्रात तिने एक इतिहास निर्माण केला.\nगोव्यात राहणाऱ्या एका ख्रिस्ती कुटुंबाच्या, त्याच्या परिसराच्या व प्रभावळीच्या पार्श्वभूमीवरील ही जोगिणीची कथा नव्या वातावरणात वाचकाला घेऊन जाते.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/576074", "date_download": "2018-04-21T08:03:21Z", "digest": "sha1:Q2QTPZCRS7IJ3HV5ZXMVK7QENAA6W3GH", "length": 5195, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ईपीएफ वेतनमर्यादा वाढविण्याचा निर्णय लांबणीवर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ईपीएफ वेतनमर्यादा वाढविण्याचा निर्णय लांबणीवर\nईपीएफ वेतनमर्यादा वाढविण्याचा निर्णय लांबणीवर\nसंघटित क्षेत्रातील साठ लाख कर्मचाऱयांना भविष्यनिर्वाह निधीचा लाभ देण्याचा प्रस्ताव सरकारकडून लांबणीवर टाकण्यात आला. सरकारी तिजोरीवरील भार वाढणार असून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. सध्या मासिक 15 हजार रुपये वेतन असणाऱया कर्मचाऱयांना ईपीएफचा लाभ घेता येता. ही मर्यादा वाढवित 21 हजार करण्याचा कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव होता. या श्रेणीतील कर्मचाऱयांना पीएफ आणि निवृत्तीवेतनाच्या सेवा देण्याचा सरकारचा विचार होता.\nमंत्रालयाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यास अतिरिक्त खर्चात वाढ होईल. मात्र या प्रस्तावावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात न आल्यास कामगार संघटना सरकारविरोधात देशभर आंदोलन करतील अशी शक्यता आहे. आपल्या मंत्रालयाकडून कोणताही प्रस्ताव नसल्याचे कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटले. ईपीएफसाठी वेतनमर्यादा वाढविण्यात आल्यास सरकारी तिजोरीवर प्रतिवर्षी 3 हजार कोटी रुपयांचा भार पडेल.\nमोबाईलने काढता येणार ईपीएफओमधील निधी\n10 जागतिक कार कंपन्यांत मारुती सुझुकी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/tag/sea-food-festival/", "date_download": "2018-04-21T07:50:46Z", "digest": "sha1:PQMKVIUVRN6UQABFGUHYZYEMWFCPXO4Z", "length": 1681, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Sea food Festival – Pune News Network", "raw_content": "\n“सिंहगड चौपाटी”वर रंगतोय सी फूड फेस्टिव्हल…\nOctober 19, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, पुणे 0\nडी पी रोडवर खवय्या पुणेकरांसाठी खास समुद्र पदार्थांची मेजवानी… पुणे, दि. 19 ऑक्टोंबर : खवय्या पुणेकरांसाठी आता “सी फुड फेस्टीव्हल” सुरु झाला आहे. “सिंहगड चौपाटी” येथे हा फेस्टिव्हल 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर रोजी सुरु राहणार आहे. डी पी रोड, कर्वेनगर येथील “सिंहगड चौपाटी” येथे हा उत्सव महिनाभर सुरु असणार …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/voice-lying-yin-president-12151", "date_download": "2018-04-21T07:40:46Z", "digest": "sha1:WK33Z5NTECQHYEWXQYRU6RIONLXEAVI2", "length": 12589, "nlines": 66, "source_domain": "www.esakal.com", "title": "Voice lying? \"Yin\" president ...! आवाज कुणाचा? \"यिन' अध्यक्षांचा...! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 5 सप्टेंबर 2016\nपुणे - मतपेटीतून एकएक मत काढले जात होते, तशी धाकधकू वाढत होती. मिनिटागणिक, मतागणिक उत्सुकता ताणली जात होती. प्रत्येक मत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरू शकते, याची जाणीवही होती. थोडासा तणाव, काहीशी भीती आणि तितकाच उत्साह अशाच काहीशा वातावरणात \"सकाळ माध्यम समूहा‘च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘द्वारे राज्यभरातील महाविद्यालयांत झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आणि नेतानिवडीचा एकच जल्लोष अनुभवायला मिळाला.\nपुणे - मतपेटीतून एकएक मत काढले जात होते, तशी धाकधकू वाढत होती. मिनिटागणिक, मतागणिक उत्सुकता ताणली जात होती. प्रत्येक मत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरू शकते, याची जाणीवही होती. थोडासा तणाव, काहीशी भीती आणि तितकाच उत्साह अशाच काहीशा वातावरणात \"सकाळ माध्यम समूहा‘च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘द्वारे राज्यभरातील महाविद्यालयांत झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आणि नेतानिवडीचा एकच जल्लोष अनुभवायला मिळाला.\nया निवडणुकीच्या निकालाविषयी उमेदवारांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळेच विजेत्यांची नावे घोषित होताच एकच जल्लोष आणि कल्ला झाला. विजयी उमेदवाराचे नाव जाहीर होताच \"हिप हिप हुर्रेऽऽऽ‘ आणि \"आवाज कुणाचाऽऽऽ‘ अशा घोषणांनी विजयाचा आवाज अधिक बुलंद झाला.\nमहाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या नेतृत्वविकास उपक्रमांतर्गत \"यिन‘ प्रतिनिधींच्या निवडीसाठी राज्यभरात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, साताऱ्यासह खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात शहर आणि ग्रामीण भागासाठी 2 व 3 सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया मोठ्या उत्साहाने पार पडली. राज्यभरातील सर्वच महाविद्यालयांनी या निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना मोठ्या उत्साहाने मतदान केले. दोन्ही दिवशी महाविद्यालयांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसले होते. या दोन्ही टप्प्यांतील निवडणुकीचा निकाल संबंधित महाविद्यालयांत जाहीर होताच आणि आपला आवडता उमेदवार निवडून आल्यावर तरुणाईने एकच जल्लोष केला. निवडणुकीत दिसलेला जोश निकालाच्या वेळेसही कायम होता.\nनिकाल जाहीर होत असताना विद्यार्थ्यांमध्ये विजयोत्सवाचा रंग अधिकच भरला जात होता. आपल्या विजयी मित्राला, उमेदवाराला उचलून घेत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. निवडून आलेल्यांना शुभेच्छा देतानाच विजयाच्या घोषणाही दिल्या. उत्साह, आनंद आणि जल्लोषपूर्ण वातावरणात नेतानिवडीचा हा जोश सायंकाळपर्यंत सुरू होता. काही महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. त्याचाही निकाल लागल्यानंतर तरुणाईचा जोश द्विगुणित झाला. आपल्या महाविद्यालयाला एक लीडर मिळाल्याची भावना प्रत्येकाने बोलून दाखवली.\nजिंकलेले शिलेदार \"बाप्पा मोरयाऽऽऽ‘च्या जयघोषात आनंद साजरा करत होते. त्याचवेळी पराभूत उमेदवारांना \"बेस्ट लक नेक्‍स्ट टाईट‘, असा धीरही देत होते. मैत्रीपूर्ण पण चुरशीने झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर तरुणाईने एकच जल्लोष केला. सर्व महाविद्यालयांच्या साक्षीने मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.\n- राज्यभरातील महाविद्यालयांत निकाल जाहीर होताच तरुणाईचा \"कल्ला‘\n- निवडणुकीत दिसलेला जल्लोष निकालाच्या वेळेसही कायम\n- कुतूहल, आनंद आणि कृतज्ञतेची संमिश्र भावना\n- फुले, हार घालून विजेत्यांचा सत्कार; फटाक्‍यांची आतषबाजी\n- काही ठिकाणी विजेत्यांची मित्रांकडून मिरवणूक, गुलालाची उधळण\n- राज्यातील अनेक महाविद्यालयांत बिनविरोध नेतानिवडीचा जल्लोष\nगेल्या दोन वर्षांपासून \"यिन‘बद्दल खूप ऐकले होते. मित्रांच्या मदतीमुळे \"यिन‘चा प्रतिनिधी म्हणून झालेली निवड मला प्रत्येक वेळी प्रेरणा देणारी आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.\n- गणेश सावळे, एस. एस. मिणियार महाविद्यालय, जळगाव\n'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' \nगेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून...\nराशीन - शतचंडी महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी\nराशीन (नगर) : येथील जगदंबा देवीच्या शतचंडी महोत्सवा निमित्ताने मंदिरात सप्ताहभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी...\nमहाराष्ट्रातील शहरी भागांतून नक्षलवादाला रसद पुरवणारी मोहीम आखली गेल्याचे अलीकडील काही घटनांतून समोर आले आहे. विशेषतः तरुणांना हाताशी धरण्याचे...\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना......\nपुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/bycategory?page=6", "date_download": "2018-04-21T07:29:44Z", "digest": "sha1:JQ42WI7P73WBFMCF7R5NCINPSD5LR4XI", "length": 6095, "nlines": 153, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nआत्मचरित्रेआरोग्यइंग्रजी संभाषणइतिहासएकाकिकाकथासंग्रहकवितासंग्रहकादंबरीकिशोरवाङ्‌मय - कथाकिशोरवाङ्‌मय - कादंबरीकिशोरवाङ्‌मय - चरित्रकिशोरवाङ्‌मय - ज्ञान/मनोरंजनकिशोरवाङ्‌मय - नाटककिशोरवाङ्‌मय - विकासकिशोरवाङ्‌मय - स्पर्धा परीक्षाक्रीडाचरित्रेछंदज्योतिषधार्मिक/आध्यात्मिकनाटकप्रवासभाषाविषयकमानसशास्त्रमॅजेस्टिक वितरणयुद्धललितलेखनविनोदीविविधविषयकव्यवस्थापनसंकीर्ण-विज्ञान कथासाहित्यचर्चासेक्सस्त्रियांसाठी\nby ह. मो. मराठे.\n‘मला विकत घेता येणं शक्य आहे असं मालकांना वाटणं यातच माझा पराभव आहे; म्हणूनच मित्रांनो, मी तुमच्या कामगार संघटनेचं, नेतृत्व करण्यास अपात्र आहे’ या भूमिकेतून कामगार लढ्याला\n‘आपण कुठून आलो हे माहीत नाही, कुठे जाणार आहोत हेही माहीत नाही. आपल्या अस्तित्वाचं आणि विश्वाचं प्रयोजन काय हे माहीत नाही...\n‘मुंबई, दिनांक...’, ‘सिंहासन’, ‘स्फोट’, ‘बहिष्कृत’ आणि ‘त्रिशंकू’ यानंतरची श्री. अरुण साधू यांची ही कादंबरी. यांपैकी प्रत्येक कादंबरीचा विषय निवडताना श्री.\nआधुनिक मानवी समाजाच्या विनाशी मूल्यांचा अचूक वेध घेणारी, मानवाच्या आत्मनाशी, हिंसक प्रवृत्तीवर कठोर प्रहार करणारी, अरुण साधू यांच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक प्रवाही विज्ञानकादंबरी.<\nअशोक सोकाजी इंगळेला वाटलं, हा आपला अजब सत्याग्रह आहे.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/bycategory?page=7", "date_download": "2018-04-21T07:26:40Z", "digest": "sha1:KJRHGLNXXF6BOVPJH4RA2TIDHYFKZG5B", "length": 5510, "nlines": 153, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nआत्मचरित्रेआरोग्यइंग्रजी संभाषणइतिहासएकाकिकाकथासंग्रहकवितासंग्रहकादंबरीकिशोरवाङ्‌मय - कथाकिशोरवाङ्‌मय - कादंबरीकिशोरवाङ्‌मय - चरित्रकिशोरवाङ्‌मय - ज्ञान/मनोरंजनकिशोरवाङ्‌मय - नाटककिशोरवाङ्‌मय - विकासकिशोरवाङ्‌मय - स्पर्धा परीक्षाक्रीडाचरित्रेछंदज्योतिषधार्मिक/आध्यात्मिकनाटकप्रवासभाषाविषयकमानसशास्त्रमॅजेस्टिक वितरणयुद्धललितलेखनविनोदीविविधविषयकव्यवस्थापनसंकीर्ण-विज्ञान कथासाहित्यचर्चासेक्सस्त्रियांसाठी\n...या गरीब माणसाची बायको घेऊन माझा बाप गावोगाव वणवण भटकतो आहे – केवळ शरीराच्या सुखासाठी ही कल्पनाच मला जाणून घेता येत नव्हती.< ही कल्पनाच मला जाणून घेता येत नव्हती.<\n‘जान्हवी म्हणते, तशा तडजोडी आयुष्यात केल्या असत्या, तर ढेरपोट्या मंत्री नसतो का झालो\nby मधु मंगेश कर्णिक.\nपन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी गोमंतक-कोकण प्रदेशात भोगदासीचे जीवन जगणारी ‘भावीण’ ही जमात आज सुदैवाने लुप्त झाली आहे.\nआजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात माणूस निरुपयोगी होत चाललाय... त्याची जागा आता यंत्रानं घेतलीय. पाच माणसांचं काम एक यंत्र खाऊन टाकतंय... कामगारांना व्ही. आर. एस.\nby ह. मो. मराठे.\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/576077", "date_download": "2018-04-21T08:06:52Z", "digest": "sha1:4GZFNOSHD5MKLOT63LMQJLEYAC27YKWH", "length": 8006, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मान्सूनच्या सरासरीच्या अनुमानाने बाजारात सरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » मान्सूनच्या सरासरीच्या अनुमानाने बाजारात सरी\nमान्सूनच्या सरासरीच्या अनुमानाने बाजारात सरी\nबीएसईचा सेन्सेक्स 112, एनएसईचा निफ्टी 47 अंशाने मजबूत\nभारतीय भांडवली बाजारात सलग आठव्या सत्रात तेजी दिसून आली. नोव्हेंबरनंतर प्रथमच बाजारात दीर्घ काळ खरेदी झाली. मायक्रो इकोनॉमिक डेटा आणि भूराजकीय तणाव स्थिर राहणार असल्याने सेन्सेक्स 112 उंचावत बंद झाला.\nअमेरिकेने सीरियावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने आसियाई बाजारात काही प्रमाणात मिश्र स्वरुपाचे संकेत दिसून आले. यामुळे भारतीय बाजाराने कमजोर सुरूवात केली होती, मात्र दिवसअखेरीसपर्यंत तेजी आली. महागाई घसरली आणि औद्योगिक उत्पादनात वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने बाजारात खरेदी झाली. काही कंपन्यांकडून मार्च तिमाहीचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष्य आता त्याकडे आहे. चालू वर्षात मान्सून 97 टक्के होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.\n34 हजारचा टप्पा गाठत गेल्या काही दिवसात बीएसईचा सेन्सेक्स 33,899 पर्यंत घसरला होता. मात्र विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू झाल्याने दिवस अखेरीस 112 अंकाने वधारत 34,341 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 47 अंकाने मजबूत होत 10,528 वर स्थिरावला.\nबीएसईच्या रिअल्टी निर्देशांकांत चांगलीच तेजी दिसून आली असून 1.82 टक्के, आरोग्यसेवा 1.11 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.96 टक्के, ऊर्जा निर्देशांक 0.67 टक्के, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र 0.52 टक्क्यांनी वधारला. घसरलेल्या निर्देशांकात आयटी 0.78 टक्के, आयटी 0.69 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 0.21 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.14 टक्क्यांनी कमजोर झाला.\nहीरो मोटो 0.02 टक्के आणि कोटक बँक 1.88 टक्क्यांनी वधारले. याव्यतिरिक्त अदानी पोर्ट्स 1.85 टक्के, बजाज ऑटो 1.73 टक्के, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1.66 टक्के, एनटीपीसी 1.55 टक्के, आयटीसी 1.42 टक्के, एशियन पेन्ट्स 1.30 टक्के आणि सन फार्मा 1.26 टक्क्यांनी वधारले. घसरलेल्या समभागात टाटा मोटर्स 4.96 टक्क्यांनी कमजोर झाला. लॅण्डरोव्हरकडून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विक्री झाली. याव्यतिरिक्त इन्फोसिस 3.10 टक्के, एसबीआय 0.76 टक्के, ओएनजीसी 0.55 टक्के, टाटा स्टील 0.49 टक्क्यांनी कमजोर झाले.\nनववर्षापासून डेबिट आणि क्रेडीट कार्डावरील शुल्क आकारणी सुरू\nऑनलाईन क्षेत्रातूनही पतंजलीच्या उत्पादनांची विक्री\nमहाराष्ट्रातील 7 हजारांहून अधिक खेडय़ांत व्होडाफोनचे जाळे\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/latest-cello+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-21T07:50:22Z", "digest": "sha1:JJ34QNVUJI7AY22GYEGCXVFDBUSAINI2", "length": 20131, "nlines": 592, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या केल्लो हॅन्ड ब्लेंडर 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nLatest केल्लो हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nताज्या केल्लो हॅन्ड ब्लेंडरIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये केल्लो हॅन्ड ब्लेंडर म्हणून 21 Apr 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 24 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक केल्लो चोप N चोप १००या चॅप्पेर्स 1,430 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त केल्लो हॅन्ड ब्लेंडर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हॅन्ड ब्लेंडर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 24 उत्पादने\nशीर्ष 10केल्लो हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो 1301 चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nकेल्लो चोप N चोप १००या चॅप्पेर्स\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 600 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड पूरपले\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 Watts\nकेल्लो चोप N चोप 100 B 135 वॅट चॅप्पेर ब्लॅक\n- पॉवर कॉन्सुम्पशन 135 watt\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 Watts\nकेल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर्स ग्रीन\nकेल्लो C १००ब 135 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो पोवारपळूस 350 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो QP13 350 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो C १००या 135 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो दिलूक्स हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 400 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 300 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 500 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 400 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो चोप N चोप 100 B चॅप्पेर्स ब्लॅक\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 100 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 300 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 100 400 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 400 W\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 175 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 W\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 300 175 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 W\nकेल्लो कर 101 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_9192.html?showComment=1319212545384", "date_download": "2018-04-21T07:42:09Z", "digest": "sha1:QWK6LQW4KSHQW5IHAFYH7UZIRS3M6FAN", "length": 5476, "nlines": 133, "source_domain": "deepjyoti2011.blogspot.com", "title": "दीपज्योती २०११: छोटे...मोठे...", "raw_content": "\nसांगतील एक, करतील भलतेच\nखाण्याचे दात, अन दाखवण्याचे,\nछोट्यांचे मात्र आहे निराळे,\nजे ओठात, तेच पोटात,\nदोन्हीतही असतो, मेळ एक ॥२॥\nलोक मोठ्यांना घेऊन, नाचतील शिरावर,\nछोट्यांना देतील, नाहक सुळावर\nहे असेच चालायचे. ॥३॥\nपण हे यशोदात्या, गजानना \nओरडावे वाटते तुझ्या काना\nतर घेऊन ये आयुधांना\nकवी: कै. वि. ना जांभेकर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n२१ ऑक्टोबर, २०११ रोजी ९:२५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसौ सोनार की.. एक 'तुसशार' की \nएका भव्य स्वप्नाची देदीप्यमान यशस्वी वाटचाल\nये दिल है नखरेवाला\nसुखी संसाराची सोपी वाटचाल\nहा अंक आपल्याला कसा वाटला\nप्रवास थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5093-on-the-auspicious-occasion-of-gudipadwa-teaser-of-marathi-film-farzand-released", "date_download": "2018-04-21T07:51:51Z", "digest": "sha1:7NF7ORYQXSWPMFGRCTF5HGOPRYJ7W32N", "length": 11834, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित\nया एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास ११ मे ला ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. तत्पूर्वी ‘फर्जंद’ चित्रपटाचा पहिला टीझर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.\n‘फर्जंद’ मध्ये 'प्रसाद ओक' साकारतोय हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक\nआपल्या राजांसाठी... आन् स्वराज्यासाठी...\n‘फर्जंद’ युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या पहिल्या टीझर मधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर तसेच रांगड्या युवकाची झलक प्रेक्षकांना पहिल्या टीझर मधून पहायला मिळाली असून अल्पावधीतच या टीझरने कमाल केली आहे. या टीझरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती टीझरला मिळाली आहे. ‘कोंडाजी फर्जंद’ आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.\n‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर \"फर्जंद\" चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.majesticprakashan.com/bycategory?page=8", "date_download": "2018-04-21T07:31:13Z", "digest": "sha1:MUAOT77H4RCF3GLDW6VOYQ5G377NDI5L", "length": 5757, "nlines": 153, "source_domain": "www.majesticprakashan.com", "title": "Majestic Prakashan", "raw_content": "\nआत्मचरित्रेआरोग्यइंग्रजी संभाषणइतिहासएकाकिकाकथासंग्रहकवितासंग्रहकादंबरीकिशोरवाङ्‌मय - कथाकिशोरवाङ्‌मय - कादंबरीकिशोरवाङ्‌मय - चरित्रकिशोरवाङ्‌मय - ज्ञान/मनोरंजनकिशोरवाङ्‌मय - नाटककिशोरवाङ्‌मय - विकासकिशोरवाङ्‌मय - स्पर्धा परीक्षाक्रीडाचरित्रेछंदज्योतिषधार्मिक/आध्यात्मिकनाटकप्रवासभाषाविषयकमानसशास्त्रमॅजेस्टिक वितरणयुद्धललितलेखनविनोदीविविधविषयकव्यवस्थापनसंकीर्ण-विज्ञान कथासाहित्यचर्चासेक्सस्त्रियांसाठी\nby श्री. ना. पेंडसे.\nशुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ‘सामाजिक जीवना’शी फारकत घेतलेला माणूस नव्हे.\n‘‘हे सहजासहजी झालेलं नाही, देवदत्त’’ केवलरामाणी म्हणाला, ‘‘असंख्य भोवरे, लाटांचं तांडव, प्रचंड वादळ, अक्राळविक्राळ शार्क मासे...\n..... हारण निघाली. पडत निघाली. तीरासारखी निघाली. आता हा तीर कुठे जाणार होता आणि कोणत्या रस्त्याला लागणार होता, हे तिला कुठे माहीत होते\nby श्री. ज. जोशी.\nएकदां उंबरठ्यावरचें माप कलंडून आंत गेल्यावर, ज्या काळीं स्त्रियांनी उंबरठ्याबाहेर डोकावून पाहणेंहि मुष्कील असे, अशा काळांत कादंबरीकार श्री. ज.\nby मधु मंगेश कर्णिक.\nतत्कालीन मध्यमवर्गीय वाचकाला अपरिचित जगाचं दर्शन घडविणारी ‘माहीमची खाडी’ प्रसिद्ध झाल\nद वन दॅट गॉट अवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/biodiversity-park-in-poor-conditions-1615519/", "date_download": "2018-04-21T07:52:28Z", "digest": "sha1:72URAZDMAHMUOP6JCHP2XKWZA4KN2D5Q", "length": 16497, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Biodiversity Park in poor conditions | कळव्याचे जैवविविधता उद्यान अडगळीत | Loksatta", "raw_content": "\nभयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nजयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर\nजातीय तेढ वाढवण्याचे भाजपाचे षड्यंत्र- अशोक चव्हाण\nकोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष\nकळव्याचे जैवविविधता उद्यान अडगळीत\nकळव्याचे जैवविविधता उद्यान अडगळीत\nनियोजित प्रकल्पांच्या उभारणीकडे दुर्लक्ष\nनियोजित प्रकल्पांच्या उभारणीकडे दुर्लक्ष\nपर्यावरणप्रेमी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळय़ाचे चार क्षण घालवता यावेत आणि त्यासोबतच जैवविविधतेचेही संवर्धन व्हावे, या हेतूने कळवा खाडीजवळ उभारण्यात आलेले निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान सध्या अडगळीत पडल्यासारखे चित्र आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी खुल्या करण्यात आलेल्या या उद्यानात वाचनालय, ध्यानधारणा केंद्र, खडक उद्यान उभारण्याची घोषण करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात यातील एकही प्रकल्प अद्याप साकारण्यात आलेला नाही. त्यातच या उद्यानात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना खाडीतील पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत असल्याने सुरुवातीला या ठिकाणी होणारी गर्दीही आता आटली आहे.\nकळवा पुलालगतच स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान शासनाच्या वन विभागाच्या अंतर्गत तयार करण्यात आले आहे. ठाणे वन परिक्षेत्राच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत या उद्यान प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. सात कोटींचा निधी खर्च करून पर्यटकांसाठी हे प्रशस्त जैवविविधता केंद्र उभारण्यात आले आहे. कळवा पुलाशेजारी साकेत मैदान परिसरापर्यंत असलेल्या या उद्यानात स्थानिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. नवग्रहांचे प्रतिनिधित्व करणारे वृक्ष, नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड, फुलपाखरू उद्यान असे वेगवेगळे प्रकल्प या उद्यानात राबवण्यात आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या उद्यानात पर्यटक चांगली हजेरी लावत असत. मात्र, आता ती रोडावली आहे. फिरण्यासाठी कळवा खाडीचा अडथळा निर्माण होत असल्याचे एक कारण यासाठी दिले जात असून या उद्यानाची म्हणावी तशी प्रसिद्धी करण्यातही प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आलेले नाही. या उद्यानात २२५ चौरस फूट क्षेत्रावर वाचनालयाची उभारणी करण्यात येणार होती. वन्यजीव, पर्यावरण, कांदळवन, स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती, सामाजिक वनीकरणाची माहितीपत्रके अशा माहितीचा संग्रह ई-बुक्सच्या माध्यमातून वाचनालयात ठेवण्यात येणार होता. त्याचे काम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्हा वनअधिकाऱ्यांनीही उद्यानात फिरताना पर्यटकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याचे मान्य केले. ‘पर्यटकांकडून किमान प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे,’ असे वन अधिकारी किशोर ठाकरे यांनी सांगितले.\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nही खाडी किनारी भटकंती पर्यटकांना आकर्षण असली तरी या ठिकाणाहून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी, खाडीचे सौंदर्य पाहण्यासाठी पूलाची आवश्यकता आहे. खाडीतून फिरणे कठीण असल्याने या ठिकाणाहूनच पर्यटक परत फिरत असल्याने संपूर्ण उद्यान पाहता येणे शक्य होत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन\nलग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल\nसुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर\n'सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही'\nपुण्यातील आंबडेकर नगर झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान रूग्णालयात\nपुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा\nकामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला\nवरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का\nमी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा\nसुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nमुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे करिना ट्रोलिंगची शिकार; स्वरा भास्करकडून नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर\nकठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर\nएस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध\n‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ\nअर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा\nबेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित\nपुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू\n‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती\n‘महाराष्ट्र दिन’ श्रमदानाने साजरा करावा\nदीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च\nबिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू\nनाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/author/mukesh/", "date_download": "2018-04-21T07:42:59Z", "digest": "sha1:4CCC4R5KPGQ7JX6IZLSDY3ZYG6V6MYOW", "length": 10817, "nlines": 137, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "Mukesh Kaple, Author at माझा रोजगार", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 441 पदांची भरती 2016\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 441 पदांची भरती 2016 पदाचे नाव : कॉन्स्टेबल/ ड्राईवर नौकरी स्थान: भारतात कोठेही आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 19 November 2016 पदांची संख्या: 441 पदांसाठी कार्यालयाचा […]\nभारतीय इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL ) इंजिनिअर भरती 2016-17\nभारतीय इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL ) इंजिनिअर भरती 2016-17 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एक नवरत्न कंपनी आहे आणि त्यात विविध ठिकाणी खालील कामाकरिता कर्मचारी आवश्यकता आहे. पदाचे नाव : Deputy General Manager […]\nMP High Court मध्ये विविध पदांच्या भरती\nMP High Court मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator), सहाय्यक (Assistant) व विविध पदांच्या च्याएकूण 61 रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी MP High Court एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या […]\nWCR जबलपुर अप्रेंटिस (Apprentice) 145 पदांची भरती 2016\nWCR जबलपुर अप्रेंटिस (Apprentice) 145 पदांची भरती 2016 पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) नौकरी स्थान: जबलपुर आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 09 नोव्हेंबर 2016 पदांची संख्या: 145 पदे शैक्षणिक पात्रता […]\nLIC मध्ये विमा एजेंट आणी विमा सल्लागार पदाची भरती\nLIC Maharashtra Region मध्ये विमा सल्लागार (Insurance Advisor) च्या एकूण रिक्त 100 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी LIC एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक […]\nबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वैद्यकीय अधिकारी यांच्या 51 पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जल अभियंता’ खात्यातील, भांडुप संकुल, पिसे-पांजरपूर व दादर मलनिःसारण प्रयोगशाळा मध्ये सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ च्या एकूण रिक्त 04 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार […]\nMAHAGENCO मध्ये विविध पदाची भरती\nMAHAGENCO मध्ये जनरल मॅनेजर (General Manager) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी MAHAGENCO एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक […]\nBSNL मध्ये 2510 कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांची भरती\nBSNL मध्ये 2510 कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांची भरती कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (Junior Telecom Officer JTO) नौकरी स्थान: नवी दिल्ली आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2017 पदांची संख्या : 2510 कार्यालयाचा […]\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) GATE 2016 स्कोर इंजिनिअरिंग पदाची भरती\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) GATE 2016 स्कोर इंजिनिअरिंग पदाची भरती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC लिमिटेड) GATE-2016 स्कोर पर आधारित हुशार आणी कर्तृत्वान परियोजना इंजीनियर्स उमेदवारांची गरज […]\nनार्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड, सिंगरौली मध्ये ग्रेड सी 265 पदांची भरती\nनार्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड, सिंगरौली मध्ये ज्युनिअर स्टेनोग्राफर, आय टी आय इलेकट्रिशिअन, एच ई एम एम ऑपरेटर च्या एकूण रिक्त 201 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575980", "date_download": "2018-04-21T08:06:43Z", "digest": "sha1:NT5K3P5YUWAD72QNVBB3DI3HNB6FQHSE", "length": 5335, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "...मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार : आनंद महिंद्रा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » …मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार : आनंद महिंद्रा\n…मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार : आनंद महिंद्रा\nऑनलाईन टीम / मुंबई :\nउत्तर प्रदेशमधील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिह्यातील बलत्काराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत.\nयाबाबत आता महिंद्रा गुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही आवाज उठवला आहे. कठुआ बलात्काराच्या घटनेने संतापलेल्या महिंद्रा यांनी आपला राग ट्विटरवर व्यक्त केला आहे. बलात्काऱयांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी सांगितले आहे.\nतसेच “जल्लादची नोकरी कोणालाही हवी हवीशी वाटत नाही. मात्र जर बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱयांना शिक्षा द्यायची असेल, तर मी ही नोकरी आनंदाने स्वीकारेन. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र आपल्या देशातील अशा घटनांमळे माझं रक्त खवळतं.’’असा संताप महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.\nनदीचे रक्षण पुण्याचे काम : पंतप्रधान मोदी\nगदगमध्ये कर्नाटक परिवहनची बस नाल्यात गेली वाहून\nकाँग्रेस नेत्यानेच राहुल यांना ठरविले ‘पप्पू’\nप्रिया प्रकाशला ‘सर्वोच्च’ दिलासा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://snehal-deshmukh.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-04-21T07:21:19Z", "digest": "sha1:7PH2Z6HRLMDAMYLCLYD3BCBI5FWYII7S", "length": 5795, "nlines": 42, "source_domain": "snehal-deshmukh.blogspot.com", "title": "Aathavan: पाऊस आठवणीतला…", "raw_content": "\nएकदाच ढगाला पाझर फुटलं… बाल्कनीतून चिल्ल्या-पिल्ल्यांना पावसात भिजताना पाहून लहानपण आठवलं… पूर्वी शाळेला सुट्टी लागली की आमची वारी गावी असायची पार पाऊस सुरु होई पर्यंत गावात राहायचो…धिंगाणा घालयचो… मुंबई पासून अवघ्या साडे तीन तासांवर असणाऱ्या आमच्या गावाने सुदैवाने 'गावपण ' जपलय….\nमोठी कौलारू घरं… शेणाने सारवलेल्या जमिनी, घरापुढे अंगण, तेही शेणाने सारवून रांगोळीची नक्षी ल्यालेलं… खूप झाडं… शेतातून जाणारी पायवाट… गावाचं राखीव धरण… आणि ज्यामुळे गावाला 'उन्हेरे' अस नाव पडलं,ते गरम पाण्याचे झरे - कुंड….\nअशा निसर्गरम्य गावातला 'पहिला पाऊस' ही तितकाच निसर्गरम्य… बरेचदा अनुभवलाय तो पण… सोसाट्याचा वारा… वीज कडाडण… ढगांच गडगडण… गावची वीज जाणं आणि आंब्याच्या झाडांवर तग धरून राहिलेले पुरते पिकलेले आंबे वाऱ्याने धपाधप पडण… अगदी असाच असायचा पहिला पाऊस… दरवेळी\nवारा सुटू लागल्यावर आम्ही लहान मुलं ते परसात पडलेले आंबे वेचण्याच्या निमित्ताने मनसोक्त भिजत असू… अनवाणी पायाने चिखल तुडवत जास्तीत जास्त आंबे गोळा करण्याची शर्यत लागायची विनाकारण…\nआणि अशाच पहिल्या पावसाच्या वेळी दोनदा गारपीट पण अनुभवली… तेव्हाची गारपीट तशी शहाणी होती… ऋतू नुसारच व्हायची… अवकाळी बरसण तिच्या गावी नव्हत म्हणूनच ती सुखदही होती…\nउन्हाळ्यात गंमत म्हणून आजी - काकू सोबत मेहनतीने सारवलेल अंगण पावसाच्या सरींनी उखणायच आणि चिखल बनून जायचं तेव्हा कुठेतरी पावसाचा किंचित राग यायचा… अंगण सारावण्याच्या मेहनतीवर खऱ्या अर्थाने 'पाणी फिरवल' म्हणून\nआज त्या लहानग्यांना खड्डे पडलेल्या डांबरी रस्त्यांवर भिजताना पाहून खूप ठळकपणे आठवलं आणि जाणवलं ते स्वतःच निसर्गाच्या खूप जवळ असलेल बालपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि स्वतःच गाव असलेल्या प्रत्येकाने हा असा पहिला पाऊस नक्कीच अनुभवला असेल… आठवणींच्या कोपऱ्यात जपला असेल…\nआजोबांसोबत शेतात इवल्या हातांनी राबून त्यांना इवलीशी मदत करणाऱ्या स्वतःला आठवल कि पावसाची माया ध्यानात येते… निसर्गाचा, पहिल्या पावसाचा असा निर्भेळ आनंद किंबहुना 'सुख' अनुभवण्यासाठीच एका निसर्गरम्य गावातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला घातलं असाव त्याने… वरुणराजाने….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/akhil-bharatiya-marathi-natya-parishad-pune-10149", "date_download": "2018-04-21T07:33:13Z", "digest": "sha1:JXCL2RKJGWBUCVVIZC6H77P5EL5G4DUZ", "length": 13759, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "akhil bharatiya marathi natya parishad pune 'माणूसपणाकडे नेणारा अनुभव म्हणजे रंगभूमी' | eSakal", "raw_content": "\n'माणूसपणाकडे नेणारा अनुभव म्हणजे रंगभूमी'\nमंगळवार, 21 जून 2016\nपुणे - \"\"जीवनात उठता- बसता नाटक जगण्याची देदीप्यमान कारकीर्द या क्षेत्रात अनेकांनी अनुभवली आहे. आजही मराठी रंगभूमीवर चांगले काम सुरू आहे. माणूसपणाकडे नेणारा आणि माणसाला उन्नत करणारा अनुभव म्हणून रंगभूमीकडे पाहायला हवे,‘‘ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी भावना व्यक्त केल्या.\nपुणे - \"\"जीवनात उठता- बसता नाटक जगण्याची देदीप्यमान कारकीर्द या क्षेत्रात अनेकांनी अनुभवली आहे. आजही मराठी रंगभूमीवर चांगले काम सुरू आहे. माणूसपणाकडे नेणारा आणि माणसाला उन्नत करणारा अनुभव म्हणून रंगभूमीकडे पाहायला हवे,‘‘ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी भावना व्यक्त केल्या.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले, या वेळी ज्योती सुभाष बोलत होत्या. कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, कोशाध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना \"जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार‘ देऊन गौरविण्यात आले. सोहळ्यात कविता जोशी, शमा वैद्य यांना \"माता जानकी पुरस्कार‘, रजनी भट यांना \"प्रपंच लक्ष्मी पुरस्कार‘, वंदना आणि रवींद्र घांगुर्डे यांना \"लक्ष्मी- नारायण दांपत्य पुरस्कार‘, तर भारती गोसावी यांना \"चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्यात आले.\nराजदत्त म्हणाले, \"\"नाटकाला चांगले- वाईट दिवस येतात. मात्र, कलावंतांनी अतिशय निष्ठेने नाटक जिवंत ठेवले असून ते पुढेही नेले आहे. मराठी माणूस हा मातृभूमी आणि नाटक हे आपले वैशिष्ट्य मानूनच जगेल, असा विश्‍वास आहे. आपल्या क्षेत्रातील दिग्गजांसमोर नतमस्तक होण्याचा आदर्श नव्या पिढीने आपल्यात आणावा. या पिढीने नाट्यसृष्टीला आपापल्यापरीने मनात जागा दिली पाहिजे,‘‘\nदेशपांडे म्हणाल्या, \"\"परिस्थितीमुळे मी नाट्यक्षेत्रात आले. \"मराठी रंगभूमी‘ या जयराम शिलेदार यांच्या संस्थेतून माझ्या प्रवासाची सुरवात झाली. तमाशापट आणि ब्लॅक ऍण्ड व्हाइटच्या जमान्यात मला काम करण्याची संधी मिळाली.‘‘\nपुरस्काराबरोबरच नाट्यसंगीत, नृत्य अशा विविध कलाविष्कारांनी हा सोहळा रंगला होता. कार्यक्रमाचे देशमुख यांनी प्रास्ताविक, तर संजय डोळे आणि भाग्यश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रेगे यांनी आभार मानले.\nनागठाणे भविष्यात ‘ॲग्रो व्हिलेज’ बनावे - राज्यपाल श्रीनिवास पाटील\nनागठाणे - नागठाणे हे गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले आहेच. आता या गावाने ‘ॲग्रो व्हिलेज’ म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मत सिक्किमचे...\nआता कसोटी चित्रपट प्रेक्षकांची\nया वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या वर्षी पुरस्कार समितीच्या प्रथम फेरीच्या विभागात एक परीक्षक म्हणून मी काम पाहिले. . या वर्षी ‘...\nई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे...\nश्री मुंजोबा महाराज उत्सवाची कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता\nनवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांची उत्सव यात्रा नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता श्री...\n63 चेंडूंत शतक झळकाविल्यावर ख्रिस गेल म्हणाला, 'थँक्‍यू सेहवाग\nनवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2017/05/20071425/tejas-express-to-be-flagged-off-from-mumbai-on-monday.vpf", "date_download": "2018-04-21T07:54:56Z", "digest": "sha1:J3N2T4MS675MNUFQWJCTNDTK2GYGDGNP", "length": 12744, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कोकण रेल्वेमार्गावर २२ मेपासून भारतातील सर्वात वेगवान 'तेजस' धावणार", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nपुणे - मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्टीला मोठी आग,अग्नीशामक दल १२ गाड्यांसह दाखल\nमुंबई - अबू सालेमला निकाहसाठी आयुक्तांनी पॅरोल नाकारला\nवॉशिंग्टन - किम जोंग यांनी केली अण्वस्त्र चाचणी बंदी, अमेरिकेने केले स्वागत\nपरभणी- परभणी-हिंगोली प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक घोषणा\nमुंबई - विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई - क्लिन अप डंपरला दुसऱ्या डंपरची धडक, तीन जण जखमी\nऔरंगाबाद - गोळेगाव येथे २ सुवर्णकारांना गोळीबार करुन लुटले, दोघे जखमी\nमुख्‍य पान वृत्त देश\nकोकण रेल्वेमार्गावर २२ मेपासून भारतातील सर्वात वेगवान 'तेजस' धावणार\nनवी दिल्ली - देशाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली व गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली एखाद्या विमानाप्रमाणे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशी 'तेजस एक्स्प्रेस' २२ मेपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंबई ते करमाळी (उत्तर गोवा) दरम्यान ही भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे धावणार आहे. कोकण आणि गोव्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवास देणाऱ्या या एक्स्प्रेसचे भाडे राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या भाड्यापेक्षा अधिक असणार आहे.\nऐश्वर्या राय अन् तेजप्रताप यादव यांचा...\nपटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि\nचालत्या कॅबमध्ये महिलेसमोरच उबर चालकाचे...\nनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मुली आणि महिलांसमोर हस्तमैथून\nमहिला पत्रकाराचे थोपटले गाल, वादानंतर...\nचेन्नई - महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर\nनवरदेवाच्या चुलत बहिणीवर अत्याचार, अर्धनग्न...\nकवर्धा - नवरदेवाच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर नवरदेवाच्याच\n घरात डांबून विद्यार्थीनीवर १०...\nनवी दिल्ली - कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण ताजे असताना एका\nपळून जाऊन लग्न करत होत्या मुली, मोबाईल आणि...\nसोनीपत - हरियाणच्या सोनीपत जिल्ह्यातल्या ईसाईपूर खेदी गावात\nमहाभियोग अत्यंत टोकाचा उपाय, प्रस्ताव टाळता आला असता - अश्वनी कुमार नवी दिल्ली - काँग्रेसचे\nडिझेल तस्कर रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक हैदराबाद - येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या चार\nमाओवाद्यांबरोबरच्या चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा येथील\nकठुआ प्रकरण: \"धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न\" पाटणा - राजकीय कटकारस्थान\nअल्पवयीन मुलीवर वडिलाचा बलात्कार, गळफास घेऊन पीडितेने संपविली जीवनयात्रा बेट्टीअह - अल्पवयीन\nन्यायव्यवस्थेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरे गेलेले पाच न्यायाधीश.. नवी दिल्ली - सर्वोच्च\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nडॉन अबू सालेमला पॅरोल नाही, निकाह पडणार लांबणीवर \nमुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम\nअण्वस्त्र परीक्षणाच्या भूमिकेवरुन किम एक पाऊल मागे, अमेरिकेने केले स्वागत वॉशिंग्टन -\nपुण्यात झोपडपट्टीला आग, ८ ते १० घरे जळून खाक पुणे - मार्केट यार्डच्या मागे असलेल्या\nमेट्रो ३ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना मुंबई -\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली पुन्हा एकत्र मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी\nशेतीचा मोबदला न मिळलेल्या शेतकऱ्यांची इच्छामरणाची मागणी अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575983", "date_download": "2018-04-21T08:02:39Z", "digest": "sha1:SVBHBTX2Q6A4PK3WS67MBHBLPQH4EEWH", "length": 5533, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणः स्वामीअसीमानंदसह पाच अरोपींची निर्दोष मुक्तता - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणः स्वामीअसीमानंदसह पाच अरोपींची निर्दोष मुक्तता\nमक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणः स्वामीअसीमानंदसह पाच अरोपींची निर्दोष मुक्तता\nऑनलाईन टीम / हैदराबाद :\nहैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने अखेर 11 वर्षांनंतर निकाल दिला आहे. सबळ पुराव्या अभावी न्यायलयाने स्वमी असीमानंदसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.\nहैदराबादमधील मक्का मशिदीत 18 मे 2007 रोजी नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 58 जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आंदोलन करणाऱया जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण 160 साक्षीदार होते.\nहैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये 10 आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत. स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मणदास महाराज, मोहनलाल रतेश्वर व राजेंद्र चौधरी अन्य चार जण या प्रकरणात आरोपी होते. आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत. तर सुनील जोशींचा गोळीबारात मृत्यू झाला होता.\nकाश्मीर खोऱयात दुकाने बंद\nपीओकेसोबत होणारा व्यापार कायम राहावा : मुफ्ती\nकाश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; एक जवान शहीद\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/tv-serials/5209-bigg-boss-marathi-colors-marathi-reality-show", "date_download": "2018-04-21T07:40:45Z", "digest": "sha1:QKD52XR2PNRQE2GPOHEL5AIMH32VYGFY", "length": 9704, "nlines": 361, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Bigg Boss Marathi | Colors Marathi | Mon-Sat 9:30 pm - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \nबिग बॉसच्या रहिवाशी संघावर 'आस्ताद काळे' ने नाराजगी व्यक्त केली\nबिग बॉस मराठी - विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा\nबिग बॉस च्या घरामधील चौथा दिवस - मेघाला पुन्हा एकदा का रडू कोसळले\n'बिग बॉस मराठी' च्या घरामध्ये 'जुई गडकरी' ने वापरला पाटा वरवंटा\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये उषा नाडकर्णी पडल्या एकट्या\nबिग बॉस घरामधील तिसरा दिवस - प्रार्थना यज्ञाचे आयोजन\nकोण आहे बिग बॉसच्या घरातील प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय बच्चन \nबिग बॉसच्या घरामध्ये 'पुष्कर जोग' ला झाली दुखापत\nबिग बॉसच्या घरामधील दुसरा दिवस - मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले \nबिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nबिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nबिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला 'विनीत भोंडे' ला मिळाले सरप्राईझ\n\"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\n – \"बिग बॉस मराठी\" चा पहिला सिझन कलर्स मराठीवर १५ एप्रिलपासून\nकलर्स मराठी वरील \"बिग बॉस\" च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत 'महेश मांजरेकर'\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nबिग बॉसच्या घरामध्ये मेघा धाडे आणि आरती या दोघी का चिडल्या अनिल थत्तेवर\n'नकळत सारे घडले' मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज\n'विनीत भोंडे' ला बिग बॉसने दिलेले सिक्रेट टास्क काय आहे\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\nबिग बॉस च्या घरामधील पाचवा दिवस - कोण असेल बिग बॉसच्या घरचा नवा कॅप्टन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575786", "date_download": "2018-04-21T08:07:49Z", "digest": "sha1:S5Y2KDHHBUOBWI3T4UUO24DBPPF5FFDJ", "length": 18162, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘जेंडर’ म्हणून पाहाल तर, माणूसपण कधीच दिसणार नाही! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘जेंडर’ म्हणून पाहाल तर, माणूसपण कधीच दिसणार नाही\n‘जेंडर’ म्हणून पाहाल तर, माणूसपण कधीच दिसणार नाही\nकणकवली ः ‘पाच दशक नऊ सुटे’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलताना ‘शब्दवेडी दिशा’ अर्थातच कवयित्री दिशा पिंकी शेख. व्यासपिठावर वैशाली पंडित, नमिता किर, नलिनी कुवळेकर, श्रीनिवास पंडित आदी. परेश कांबळी\nबहुलिंगी समाजाच्या प्रतिनिधी दिशा शेख यांचे प्रतिपादन : ‘पाच दशक..’ पुस्तकाचे कणकवली येथे प्रकाशन\n‘कास्ट-जेंडर-क्लास’ या तीन गोष्टी एकमेकांच्या पायात पाय घालून चालत आल्या आहेत. जोपर्यंत आपण ‘नॉन जेंडर’ म्हणून एकमेकांकडे पाहत नाही, तोपर्यंत आपण माणूसपणाकडे कधीच जाणार नाही. आज सामाजिकस्तरावर शोषणाची प्रक्रिया गावकुसाच्या शेवटच्या माणसापर्यंत सुरू आहे. ही शोषण प्रक्रिया शेवटच्या घटकापासून खणली जात नाही, तोपर्यंत शोषण आणि शोषक हा संघर्ष सुरूच राहील, असे परखड मत ‘शब्दवेडी दिशा’ अर्थातच दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.\n‘ऐलमा पैलमा अक्षर देवा’ समूहातर्फे लेखिका वैशाली पंडित यांच्या ‘पाच दशक नऊ सुटे’ या पुस्तकाचे प्रकाशन बहुलिंगी समाजाच्या प्रतिनिधी तथा राज्यातील आघाडीच्या कवयित्री असलेल्या दिशा शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी दिशा यांनी, अनेक पालक हे मुलीला मुलासारखं वाढविल्याचे सांगतात. त्यापेक्षा मुलीला माणसासारखं वाढवा, असेही आवाहन त्यांनी केले.\n…अन् स्त्रियांवर बंधने आली\nदिशा म्हणाल्या, शेतीच्या संशोधनासह चित्रकला, मूर्तिकला, संगीत, अलंकार, वस्त्रs, अन्न शिजवून खाण्याचा शोधही स्त्राrनेच लावला. म्हणूनच बहुतांश ठिकाणी ग्रामदेवता या स्त्रिया आहेत. निपुणपणाचे प्रतिक म्हणून या मूर्तींना अधिकचे हात दाखविले गेले असतील, तेव्हाची संस्कृती स्त्राrप्रधान होती. नर व मादी म्हणून नव्हे, तर निसर्गचक्राच्या पुनरुत्पादनासाठी एकमेकांना पूरक अशी माणसाची शरिरे होती. मात्र, स्त्राr ही आपल्या सहकाऱयाशिवाय बाळाला जन्माला घालू शकत नाही, हे पुरुषांना समजले आणि स्त्रियांवर बंधने आली.\n…तरच समता प्रस्थापित होईल\nपुरुषी मानसिकता ही सत्तास्थानातून, शोषणातून येते. ती फक्त कमरेखालची नव्हे, तर डोक्यात असते. तर शोषण प्रक्रिया ही लैंगिक विषमतेतूनच येते. प्रत्येक वर्गातील बायकांचे त्या-त्या वर्गातील पुरुषांकडून शोषण झाले आहे. फक्त शोषणाचे प्रकार ‘अपडेटेड’ असतील. आजही रात्री उशिरा बायका बाहेर एकटय़ा जाऊ शकत नाहीत. स्त्रियांमध्ये ‘इक्वल’ बघण्याचा काळ येत नाही, तोपर्यंत समानता कधीच येणार नाही. महिला-पुरुष एकमेकांच्या यशाच्या सोबत गेले, तरच समता प्रस्थापित होईल, असे त्या म्हणाल्या.\nस्त्रियांची मानसिकता ही पुरुष व्यवस्थेभोवतीच\nआपण भाषेतही लिंगभेद करतो. छोटी कळशी व मोठा हंडा, छोटी खुर्ची व मोठा सोफा, डोक्यावर फेटा व अंगावर साडी असे शब्दप्रयोग असतात. स्त्राrने कर्तृत्व गाजविल्यावर फेटा बांधतात. पण, पुरुषाने कर्तृत्व गाजविल्यावर त्याला साडी, बांगडय़ा घालतात का याचा अर्थ स्त्रियांच्या साडी, बांगडीला दुय्यम स्थान आहे. बायकांची कामेही नेहमी दुय्यम समजली गेली. तर पुरुषी मानसिकतेने तो स्त्रियांना जबाबदारीत इतके गुंतवून ठेवतो, की तिला माणूस म्हणून जगायलाच मिळत नाही. प्रत्येक गोष्ट करताना ‘हय़ांना’ आवडेल का, याचा ती विचार करते. आमच्या सगळय़ा मानसिकता या पुरुषी व्यवस्थेभोवती फिरणाऱया ढोरासारख्या आहेत, असेही दिशा म्हणाल्या.\nआता आपला इतिहास लिहावा लागेल\nइथला इतिहासही शिकाऱयानेच (पुरुषप्रधान संस्कृतीने) लिहिला. आता आपल्याला आपला इतिहास स्वतःलाच लिहावा लागणार आहे. इतिहासातील महान स्त्रियांची आपणालाच तपासणी करावी लागणार आहे. मगच आपणाला अस्तित्वाच्या खुणा सापडतील, असेही दिशा म्हणाल्या.\n‘कंट्रोल’साठीच जात, धर्म, वर्ण\nपुरुष सत्तेचा तोटा स्त्रियांइतकाच पुरुषांनाही आहे. शेतकरी आत्महत्या पुरुषांच्याच होतात. कारण घर चालविणे ही पुरुषांची जबाबदारी. ते पूर्ण न करू शकणारा पुरुष स्वतःला कमी समजतो. जबाबदारीतूनच पुरुषांकडून घरांतील महिलांवर ‘कंट्रोल’ ठेवण्याचा प्रयत्न होतो. कारण तिच्याविषयीचे बरे-वाईट प्रश्न पुरुषालाच विचारले जातात. म्हणूनच स्त्रियांवर कंट्रोल मिळविण्यासाठीच जात, धर्म, वर्ण याची निर्मिती केली गेली. तर बायकांनाही गुलामीतून मिळालेली सुरक्षितता सोडवत नाही. वाघाने वाघिणीला तिच्या बछडय़ांसाठी शिकार करायला सांगितले नाही. फक्त स्त्राr-पुरुषांमध्येच बाई ही घटस्फोटानंतर पोटगी मागते. बायकांना स्वतःच्या हिमतीवर उभे राहण्याची संधीच व्यवस्थेने खेचून घेतली आहे. वास्तविक, बाळ जन्माला घालण्याचा निर्णय माझा असेल, तर त्याला सांभाळण्याची ताकदही माझ्यातच हवी, असेही त्या म्हणाल्या.\nत्या म्हणतात, प्रमाण कविता ज्याला मानले जाते, त्या कवितेचे कुठलेच मूल्य माझ्या कवितेत नाही. मी त्याला माझी व्यक्तता म्हणते. तर्क, तत्व व विज्ञान या तीन गोष्टींत एखादी गोष्ट बसत नसेल, तर त्या गोष्टी मी मानत नाही. म्हणून मला डार्विन मान्य आहे. मी दोन थडींवर पाय ठेवणार नाही. एका ठिकाणी विज्ञान व एका ठिकाणी दैववाद या दोघांचाही एकाचवेळी स्वीकार कधीच करणार नाही.\nबाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट गटाची मक्तेदारी नाही. मात्र, विशिष्ट गटाने बाबासाहेबांना मोकळे सोडण्याचा प्रयत्न केला नाही व इतरांनीही त्या गटात घुसून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. तर भारतातील डिजेंटराईड ग्रंथ म्हणजे संविधान आहे. कारण, तिथे स्त्राr पुरुष नव्हे, तर ‘व्यक्ती’ हा शब्द वापरला गेलाय.\n‘तृतीयपंथी’ शब्द शोषण सांगणारा\nमी स्वतःला बहुलिंगी समाजाचा एक भाग समजते. कारण, तृतीयपंथी हा शब्द मुळातच शोषण सांगणारा आहे. आम्ही तिसरे आहोत, हे सांगितले जाते ते मला पटत नाही. पहिला, दुसरा, तिसरा कोण व कसे ठरवणार तर तृतीयपंथी शब्दापेक्षा मला समूह सोडून वेगळी वाट शोधणारा ‘हिजडा’ शब्द जवळचा वाटतो. कारण तो मला बंडखोरी शिकवतो. तर रस्त्यावर टाळय़ा मारणारा हिजडा दिसला तर बायका, पुरुषांचे चेहरे तुच्छ प्राण्यांकडे बघावे, असे असतात. पुरुषाच्या शेजारी बसणे पसंत करणारी स्त्राrही माझ्या शेजारची सीटही बहुतांश वेळा रिकामी असते. ही सामाजिक अस्पृश्यता असल्याचेही दिशा म्हणाल्या.\nम्हणूनच दिशा यांच्या हस्ते प्रकाशन : पंडित\nवैशाली पंडित यांनी ‘पाच दशक नऊ सुट्टे’ पुस्तकाविषयीचे अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या, एकेकाळी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला बहुलिंगी समाजातील लोकांनी हाताळले, तेव्हा मी घाबरले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला आशीर्वाद दिला होता. आज माझा मुलगा संरक्षण खात्यात अधिकारी आहे. म्हणूनच आज या नव्या पुस्तकाला दिशा यांच्याच हस्ते पाळण्यात घालायचे मी ठरविले.\nव्यासपीठावर कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता किर, कवयित्री नलिनी कुवळेकर, श्रीनिवास पंडित आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर, प्रास्ताविक अनुराधा दीक्षित यांनी केले. आभार सरिता पवार यांनी मानले.\n‘लोकमान्य’ देवगड शाखा वर्धापन दिन उत्साहात\nसिंधुदुर्गातील युवा कलाकारांवर अन्याय\nमहिनाभरात सोनवडे घाटमार्गाचे काम सुरू न झाल्यास आत्मदहन\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-04-21T07:30:26Z", "digest": "sha1:EALWH3FJ4D7D5LUVWXL445PJO5IVYD6P", "length": 4378, "nlines": 101, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पाणी टंचाई | बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nसंजय गांधी योजना विभाग\nरोजगार हमी योजना विभाग\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nपिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करणे\nपाणी टंचाई क्षेत्र घोषित करणे\nग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करणे\nपाणी टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून करून घेणे\nअनुदान वाटप करून ताळमेळ व उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे\nवेळोवेळी शासनास माहिती/अहवाल सादर करणे\n© कॉपीराइट जिल्हा बुलढाणा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 21, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://chalisa.co.in/2014/12/uddhav-thakare-pachasa-instead-of-chalisa/", "date_download": "2018-04-21T07:31:07Z", "digest": "sha1:6FHIUCLPNYZ32LDCX6OTQM2SFFASEHPY", "length": 12434, "nlines": 162, "source_domain": "chalisa.co.in", "title": "UDDHAV THAKARE PACHASA INSTEAD OF CHALISA - आरती संग्रह | Aarti Sangrah | चालीसा संग्रह | Powerful Mantras | Sanskrit Prayer Stotras - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\n‘हनुमान चालिसा’च्या धर्तीवर ‘उद्धव पचासा’ हा ग्रंथ रचण्यात आला असून, सैनिकांनी त्याचे नित्य पठण केल्यास त्यांना धनप्राप्ती, बलप्राप्ती यांचा लाभ होईल, असे ह.भ.प. आबासाहेब पुरंदरे यांनी म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णरूपात लवकरच शाखा-शाखांना विक्रीसाठी (ऊर्फ पावती फाडण्यासाठी) उपलब्ध करून दिला जाईल. या ग्रंथाची ही एक झलक \n झाला जै जै कार\nआपला नायक असा हो हुशार जमविले त्याने\n इति प्रथमोध्याय द्वाड हा\nकिस माह में हुआ है आपके बच्चे का जन्म, इससे जानिए उसके बारे में रोचक बातें\nजानिए क्या है माथे पर तिलक धारण करने का सही नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://dydepune.com/training.asp", "date_download": "2018-04-21T07:40:02Z", "digest": "sha1:ZOG2ZGVPIFDAYEUDR4QDV24OXBVFSUTP", "length": 4284, "nlines": 32, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nप्रशिक्षण विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 1) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत. 2) सन २०१८-१९ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेबाबत. ( १५.०३.२०१८) 3) शै.वर्ष २०१७-१८ च्या दुसर्‍या सत्रातील सहविचार सभा आयोजित करणेबाबत. 4)अर्धवेळ शिक्षणसेवक, अर्धवेळ वेतनश्रेणीतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करणेबाबत.... 5)सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_4287.html", "date_download": "2018-04-21T07:36:39Z", "digest": "sha1:ASE7E6NSWWLHCNA5YUGBA3UV7HL6ROH6", "length": 16270, "nlines": 299, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, २८ मे, २०११\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\n१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे. माझ्याकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन.\nसगळ्याना एकच विनंती आहे. संभाजी ब्रिगेड वा मराठा सेवा संघ जर बाबासाहेबांबद्दल काही सांगत वा लिहत असेल तेंव्हा त्यावर विश्वास ठेवू नका. हि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.\nज्या तुकाराम महाराजाना नाकारुन बाबासाहेबानी कबिराना गुरु मानले त्या तुकाराम महाराजाला बौद्ध मंचावर जगतगुरु म्हणुन घुसडण्याचा कट ब्रिगेड व मराठा सेवा संघाने चालविला आहे.\nतेंव्हा सर्व बौद्ध बांधवाना परत एकदा विनंती करतो की त्यानी ब्रिगेड वा मराठा सेवा संघाकडून होणा-या बाबासाहेबांच्या विपर्यास परतवुन लावण्यास सज्ज व्हावे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं\nHari Narke १ जून, २०११ रोजी ९:५२ म.उ.\nआयु.मधुकर रामटेके यांनी अस्सल दस्तावेजांच्या आधारे मौलिक सत्यावर प्रकाशझोत टाकला आहे. अपप्रचार आणि दांभिकता यांच्या सापळ्यात पकडून आंबेडकरी चळवळीला एक भुरळ पाडली गेली आहे.हा आधुनिक हातचलाखीचा खेळ उघडा पाडण्याचे अर्थात बुवाबाजीचा बुरखा फ़ाडण्याचे फ़ार मोठे काम ते करीत आहेत. धन्यवाद. जय भीम..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/08/blog-post_14.html", "date_download": "2018-04-21T07:50:14Z", "digest": "sha1:YIF7Y5XUVMJ72CK2XAQYH3LIBBTATBOY", "length": 5319, "nlines": 90, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: दु:ख मी दावीत नाही ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, १४ ऑगस्ट, २०११\nदु:ख मी दावीत नाही ..\nदु:ख मी दावीत नाही\n(कारण)ही जगाची रीत नाही..\nलग्न अन संसार केला\nफ़क्त केली प्रीत नाही\nताल आहे, सूर आहे\nका इथे संगीत नाही\nजन्म घेउन काय केले\nहे कुणा माहीत नाही\nते मुळी भाकीत नाही\nस्वप्न आले लोचनी पण\nस्पष्ट अन रंगीत नाही\nती कुणाला भीत नाही\n\"प्राजु कुणाला भित नाही \"\n२८ जानेवारी, २०१२ रोजी ७:१० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post_7564.html", "date_download": "2018-04-21T07:47:39Z", "digest": "sha1:BUE6INDSYDLAZI4PSAMIFQYA42YXHMEN", "length": 6220, "nlines": 87, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: इथे असेच चालते", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, २६ फेब्रुवारी, २०१२\nकनेटीकटच्या वेदर बद्द्दल \"If you are not happy with the weather, wait for some time \" असं म्हणतात. कारण इथे बघता बघता वातावरण बदलतं. याबद्दल मी http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post_02.html इथे लिहिलं आहे तेच शब्दांत बांधायचा प्रयत्न..\nक्षणात मेघ दाटती, क्षणात ऊन तापते\nसकाळ कोवळी कधी, हळूच येत हासुनी\nनभास माखते जणू, सुवर्ण रंग लेउनी\nमध्येच अभ्र सावळे, पहा उन्हास झाकते\nलपेटता हिमात वृक्ष, शुभ्र गालिचा कधी\nहिरे चकाकते जणू, उन्हांत सांडले कधी\nतुफ़ान वादळी कधी सरीत बर्फ़ वाहते\nउन्हांत तापते धरा तरी न ती चिराळते\nदिशांत तप्त लाटही कधी कधी विहारते\nतरी हराच रंग घेत पान पान हासते\nइथेच फ़क्त पावसास भेटते मुभा बरी\nऋतू असो नसो तरी क्षणांत सांडती सरी\nसुमार पावसातही फ़ुलून विश्व नाहते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575986", "date_download": "2018-04-21T08:02:31Z", "digest": "sha1:O33G7OO3LN2Z6A2DVHQAS5KUFYPIEPVX", "length": 5142, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Automobiles » भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी\nभारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nब्रिटेनमधली प्रसिद्ध कंपनी स्कोमादी भारतामध्ये आता पाऊल ठेवणार आहे. स्कोमादी आपली टू-व्हीलर स्कूटी भारतात लाँच करणार आहे. लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी ही कंपनी खूप प्रसिद्ध आहे. ही कंपनी TL200, TL200i, TL50, TL125 आणि TT125 या स्कूटींचं उत्पादन करत आहे. कंपनीने पुण्यामधील AJ डिस्टीब्यूटर्ससोबत करार केला असून त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. भारतात सध्या TT125 स्कूटीची विक्री केली जाणार आहे. कंपनीने ही जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचं म्हटलं आहे. या स्कूटीची किंमत 2 लाख रुपये आहे.\nस्कूटीचं डिझाईन वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखं आहे. स्कूटीला मॉडर्न लूकसह LED हेडलाईट आणि टेललाईट देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. यामध्ये 12 इंचाची अॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. 100 किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये 11 लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. TT125 मध्ये अप्रिलियाचं 125cc चं इंजन असणार आहे.\nफोर्ड कंपनीने चीनमधील लग्झरी कार केल्या ‘रि-कॉल’\nकावासाकीने लाँच केली नवी ‘निंजा 650’\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majharojgar.com/jobs/d-pharm/", "date_download": "2018-04-21T07:45:33Z", "digest": "sha1:Y6S6AZR3QCI5JVVGIAEFXWK5L4B46RIL", "length": 8575, "nlines": 126, "source_domain": "www.majharojgar.com", "title": "डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm) सरकारी नोकरी भरती अधिसूचना", "raw_content": "\nसरकारी नौकरीची सम्पूर्ण माहिती\nडिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm) सरकारी नोकरी भरती अधिसूचना. D. Pharm पास विदयार्थीसाठी शिक्षणा अनुसार सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या दररोज जॉब्सची अपडेट इथे मिळेल. इच्छुक उमेदवार सरकारी नोकरी भरतीच्या शेवटच्या दिनांक पूर्वी आवेदन करू शकतात. Diploma in Pharmacy (D. Pharm) Jobs.\nजिल्हा परिषद, औरंगाबाद मध्ये विविध पदाची भरती\nऔरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका औरंगाबाद अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एएनएम च्या एकूण रिक्त 12 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन […]\nएअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हिसेस लिमिटेड पदभरती\nएअर इंडिया लिमिटेड मध्ये डॉक्टर (Doctor) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी मुलाखत घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी एअर इंडिया लिमिटेड एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून थेट मुलाखती करीत उपस्थित राहू […]\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये मेडिकल ऑफिसर पदाची भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध 48 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 डिसेंबर 2016 पर्यंत अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा […]\nजिल्हा परिषद नागपूर भरती\nनागपूर जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या च्या एकूण 81 रिक्तपदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी नागपूर जिल्हा परिषद एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम […]\nचंद्रपूर जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पद भरती 2016\nमहिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुली व महिलांकरिता दिनांक 02 जानेवारी 2017 ते 30 जानेवारी 2017 या कालावधीत 15 पंचायत समिती मुख्यालयाच्या ठिकाणी (चंद्रपूर, […]\nकल्याण डोबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी खालील पदे एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) […]\n\u0001 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक 2017\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग चर्चा (MPSC)\nमाझा-रोजगार हा सर्व प्रकारचे सरकारी रोजगार मग ते केंद्र असो किंवा राज्य सरकारची भर्ती ची माहिती प्रदान करते . मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा आहे आणि आम्ही हि गोष्ट जाणतो व समझोतो. त्यामुळें आम्ही मराठी मध्ये रोजगाराची माहिती प्रकाशित करतो. माझा-रोजगार वर टाकलेल्या सर्व केंद्र आणि राज्यसरकार रोजगारांची माहिती ही विश्वासु आणी ऑफिसियल वेबसाइट मधनं अर्जित केली जाते.\nपता: ५२, शिल्पा नगर, सोमलवाड़ा, नागपुर - ४४००१५, महाराष्ट्र, भारत. Email: [email protected]", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_9426.html", "date_download": "2018-04-21T07:51:24Z", "digest": "sha1:XOOSTR4D5NHQDG6F6ZK7FH2NJMHZCN6P", "length": 5407, "nlines": 91, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: भेटली जी मला..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १३ मे, २०११\nभेटली जी मला सहन केली\nमाणसे व्यर्थ मी जतन केली\nगाडलेली कधी जुनी दु:खे\nका उगा मीहि उत्खनन केली\nकाळजाला जरा तडा गेला\nवेदना मीच आचमन केली\nअर्थ ना लागला कशाचाही\nमी कितीदा कथा कथन केली\nजाहली का भकास ही वास्तू\nका तिला मी कधी दहन केली\nतीच आशा कुणी हनन केली\n'प्राजु' आता अशी नको थांबू\nगझल चर्चा तुही गहन केली\n१५ मे, २०११ रोजी ११:३८ म.पू.\nकिती सुंदर लिहिलीस ग़ज़ल प्राजू...\nसुंदर मतला ,सुंदर मक्ता...\n१७ मे, २०११ रोजी ४:५६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575789", "date_download": "2018-04-21T08:08:15Z", "digest": "sha1:GXIGOTO2RYIQMEEZL4EF5J2VN6ZMAXBY", "length": 7904, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिरंगेत केरळीयनांचे अतिक्रमण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिरंगेत केरळीयनांचे अतिक्रमण\nहटावसाठी 26 पर्यंत मुदत, अन्यथा उपोषण\nदोडामार्ग तालुक्मयातील शिरंगे बुडीत क्षेत्रातील परप्रांतीय केरळीयनांनी अतिक्रमण करून हडप केलेली जमीन मुक्त करून मिळण्यासाठी 27 एप्रिलला शिरंगे येथे कार्यकर्ते व अन्यायग्रस्त कुटुंबियांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा मनसेचे दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी दिला आहे.\nलोबो यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, अन्यायग्रस्त शेतकरी नकुळ महादेव गवस, पांडुरंग महादेव गवस, तुकाराम महादेव गवस व अशोक लक्ष्मण गवस यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिरंगे येथील जमीन नकुळ महादेव गवस, पांडुरंग महादेव गवस, तुकाराम महादेव गवस व अशोक लक्ष्मण गवस या माजी सैनिक व शेतकऱयांची वडिलोपार्जित मिळकतआहे. सदर जमिनीचे खरेदीखत झालेले आहे. या जमीन मिळकतीच्या संपूर्ण क्षेत्राचे धडेवाटप झालेले होते. त्याप्रमाणे त्यांना त्या क्षेत्राची नक्कल मिळाली. त्याप्रमाणे सर्व जमिनीत त्यांची कसवट, भोगवट, वहिवाट आजतागायत सुरू आहे. सदर जमीन मिळकतीत चाळीस वर्षांपासूनची राखीव जंगली झाडे तसेच काजू, फणस, आंबा, साग इत्यादी झाडे मोठय़ा प्रमाणात होती. सदर झाडे त्यांनी दांडगाईने तोडून गरीब शेतकऱयांचे नुकसान केले. त्याबाबत जाब विचारण्यास गेल्यावर त्यांनी व त्यांच्या स्थानिक नेत्यांना हाताशी धरून या शेतकऱयांना जीवे मारण्याची धमकी देऊन बांदा पोलीस ठाण्यात खोटी फौजदारी तक्रार दाखल केली.\nयांदभांतील प्रांताधिकाऱयांकडील सर्व केसेस शेतकऱयांच्या बाजूने झालेल्या आहेत. तसेच तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेले मूळ शिरंगे गाव विस्थापित धरणग्रस्त माजी सैनिक, ज्ये÷ नागरिक यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱयांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अतिक्रमणाच्या ठिकाणी मोठमोठी रबराची झाडे आढळली, असेही लोबो यांनी म्हटले आहे.\n26 एप्रिलपर्यंत शेतकऱयांची जमीन मिळकत त्यांच्या ताब्यात द्यावी. अन्यथा 27 एप्रिलला शिरंगे येथे मनसेचे कार्यकर्ते व अन्यायग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांसोबत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.\nपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर\nपहिल्या व्यावसायिक मालवणी चित्रपटाची हॅट्ट्रिक\nकारिवडेत डुक्कर धडकला एसटीला\n‘बायपास’ चालकाला शिकवला धडा\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/08/blog-post_6431.html", "date_download": "2018-04-21T07:42:50Z", "digest": "sha1:ABVFZBXLQZ5UEJGESC2QSML2YNDU5H65", "length": 20371, "nlines": 292, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: नरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २० ऑगस्ट, २०१३\nनरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली\nनरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्याची बातमी ऐकुन मन सुन्न झाले. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब असून इथल्या समाजाची वैचारीक दिवाळखोरी अधोरेखीत करणारी ही घटना समस्त मराठी माणसाची लाज काढणारी आहे. पुण्या सारख्या शहरात प्रतिगाम्यांचे गुंड एखाद्याच्या खून पाडतात ही घटना अत्यंत निंदणीय असून या भ्याड हल्याचा प्रचंड निषेध पण नुसत्या निषेधानी काय होणार पण नुसत्या निषेधानी काय होणार आता पोलिसांनी हल्लेखोराना लवकरात लवकर शोधून काढले पाहिजे. नुसतं पकडून चालणार नाही तर पुराव्या अभावी कोर्टातून निसटता येणार नाही अशा पद्धतीने पुराव्यांची शोधाशोध करुन केस भक्कम रित्या मांडणेही तेवढेच गरजेचे आहे. दाभोळकर हे अंद्धश्रद्धा निर्मूलनाचा लढा उभारुन पुरोगामी महाराष्ट्राला नव्या वाटेवर नेण्यासाठी अखंड लढणारे नि तर्कबुद्धीचा आग्रह धरत परिवर्तनासाठी झगडणारे पुरोगामी चळवळीतील अग्रणी सैनिक होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातून अंधश्रद्धेचा कलंक पुसून टाकण्यासाठी चालविलेली दाभोळ्करांची चळवळ प्रतिगाम्यांच्या उरात धडकी भरून गेली. लोकाना लुबाडून खाणा-या आयतोबाना दाभोळकरांची प्रचंड चीड होती. त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मागच्या काही वर्षात प्रतिगाम्याना प्रचंड तापदायी बनत गेली व त्यातूनच सूड उगविल्या गेल्याचे दिसते. सध्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे विधेयक विधान भवनात धूळ खात पडले असून ते पास व्हावे यासाठी दाभोळकर सतत पाठपुरावा करत असत. विचाराचा विरोध विचारानी करण्याची हिंमत नसणा-या भ्याड प्रतिगाम्यानी दाभोळकरांची थेट हत्या केली. अशा लोकांचा केवळ निषेध करुन चालणार नाही तर कठोर कारवाई झाली पाहिजे व त्यासाठी महाराष्ट्रातील काना कोप-यातून पुरोगामी चळवळीने सरकारवर प्रचंड दबाव आणणे हाच काय तो पर्याय दिसतो. झोपण्याचं सोंग आणणा-या शासनाला गदागदा हलविल्या शिवाय ते होणे नाही.\nयोगायोग पहा, आज जयंत साळगावकरांचाही मृत्यू झाला. दाभोळकर हे महाराष्ट्राला विचार करायला सांगत होते तर याच्या अगदी उलट साळगावकर हे कालनिर्णयच्या माध्यमातून महाराष्ट्रात अंद्धश्रद्धेचा प्रचार करत होते. भिंतीवरील कालनिर्णयच्या रुपात घरोघरी मिनी पंचाग पोहचविण्याचे काम साळगावकरानी केले. दिनदर्शिकेत राषी-भविष्याची बेमालूमपणे घुसळण करुन साळगावकरानी महाराष्ट्राला अंधारात ढकण्याच कार्य बजावले. साळगावकरांचा मृत्यू झाला ही बातमी माझ्यासाठी अनुल्लेखणीय आहे. दाभोळकर उभ्या महाराष्ट्राल तर्कबुद्धीने जगायला सांगत होते तर साळगावकर ज्योतिष वाचायला. दोघांचेही कार्य महाराष्ट्रातल्या काना कोप-यात पोहचले. दोन्ही कार्य दोन परस्पर विरोधी टोकं होते. अन अशा दोन परस्पर विरोधी कार्याचे प्रेरक आज एकाच दिवशी निर्वाणास गेले. असो. आज दाभोळकरांचा खून पडल्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे. इतरांचं माहीत नाही पण दाभोळकरांची चळवळ मात्र अखंड चालू राहील. अन ती चालविण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडली. आपण सगळे मिळून त्या त्या पातळीवर जमेल तसे ही चळवळ पुढे नेऊया. हीच दाभोळकराना खरी श्रद्धांजली ठरेल.\nमी नरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भावपुर्ण श्रद्धांजली\nAmit Parab २० ऑगस्ट, २०१३ रोजी ११:४८ म.पू.\nअशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. याआधी पुरोगामी आधुनिक विचारांची कास धरणाऱ्या किती लोकांवर असे हल्ले झाले आहेत ते तुम्हाला माहिती आहेच. आता त्यांच्या मारेकऱ्यांना जरी शिक्षा झाली तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. त्यापेक्षा ज्या विचारसरणीतून ही हत्या झाली त्या विचारांचा पराभव होणे हे अत्यावश्यक आहे. मारेकऱ्यांना शिक्षा होणे हा कायदेशीर भाग झाला. पण अशा हत्या करण्याची प्रवृत्तीच नष्ट व्हावी यासाठी क्रांतिकारक विचारांची त्सुनामी निर्माण करणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर नथुराम प्रमाणे ह्या मारेकऱ्याची पुण्यतिथी देखील साजरी केली जाईल.\nSAGAR २२ ऑगस्ट, २०१३ रोजी ५:०९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nनक्षलवादावर एकमेव उपाय, आंबेडकरी चळवळ\nरेल्वे दुर्घटना, झुंडशाहीपुढे लोटांगण\nवर्णद्वेषाचा फटका ओप्रा विनफ्रेलाही\nनरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार\nशरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा...\nसाहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा\nअम्मा पकोडा आणि धृवीकरण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/organic-chemistry-e183ea98-76e5-43c5-96e0-15b361807c5b", "date_download": "2018-04-21T07:46:58Z", "digest": "sha1:43ATN6U3TA2SJXYK37VWR3JLJYG3T6TH", "length": 15951, "nlines": 409, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे ORGANIC CHEMISTRY पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (0)\nएम पी एस सी (729)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (456)\nयू पी एस सी पूर्व (251)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (44)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (31)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (12)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (13)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (209)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (28)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. रघुनाथ बी टोचे, सय्यद\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/26?page=7", "date_download": "2018-04-21T07:52:01Z", "digest": "sha1:P26WHLKACK7NBJGSQQRETPGTBKI2WMGH", "length": 7935, "nlines": 164, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संस्कृती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nइंडोनेशियन भाषेवर असलेली गीर्वाणवाणीची (संस्कृतची) अभिमानास्पद छाप\nइंडोनेशियन भाषेवर असलेली गीर्वाणवाणीची (संस्कृतची) अभिमानास्पद छाप\n\"भारतीय - कसा मी असा मी\" प्रकरण पहिले-भाग ४ - \"परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती\"\n\"भारतीय - कसा मी\nप्रकरण पहिले-भाग ४ - \"परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती\"\nमूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे\n© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)\nया लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.\nजागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ’लोकसत्ता’ ने २४ एप्रिलच्या अंकात महाराष्ट्रातील वाचनसंस्कृतीची एक पहाणी प्रसिद्ध केली आहे.\n\"भारतीय - कसा मी असा मी\" प्रकरण पहिले, भाग-३ \"परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती\"\n\"भारतीय - कसा मी असा मी\n\"परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती\"\nमूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे\n© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)\nया लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.\nहे रामदेव नक्की कोण\nरामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत.\nयाच देव्हार्‍यात होता ....\nयाच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार\nआता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार.\nनमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार\nवीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर.\nसमईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत\nइब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)\n\"ग्रेट सोल...\" आणि \"दि बुक ऑफ मॉर्मन\"\nआज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली \"Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India\" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील \"दि बुक ऑफ मॉर्मन\" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन न\nमराठीतून शिक्षण: काही समस्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenews.net/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/page/4/", "date_download": "2018-04-21T07:23:13Z", "digest": "sha1:3GJR2YLBZHPAKXJCKGY4JAQ7WD7C44PV", "length": 12823, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "मनोरंजन – Page 4 – Pune News Network", "raw_content": "\n“नटसम्राट” – रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका\nDecember 9, 2015\tठळक बातमी, मनोरंजन 0\nअप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर “कुणी घर देता का रे घर” अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या …\n‘अहमदनगर महाकरंडक’ मध्ये तरुणाईचा नाट्यजल्लोष\nDecember 8, 2015\tअन्य - बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र 0\n– यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष ; २ ते १० जानेवारीदरम्यान प्राथमिक फेरी – एकूण तीन लाख रुपयांची पारितोषिके – भरत जाधव स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर तरुणाईच्या सर्जनशील नाट्यकृतींची सकस स्पर्धा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेत रंगणार आहे. राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार आहे. …\nधमाल रंजक ‘कॅरी ऑन देशपांडे’\nमराठी रुपेरी पडदयावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात एका वेगळ्या विषयावरचा आणि रसिकांचे मनोरंजन करणारानर्मविनोदी ढंगाचा ‘कॅरी ऑन देशपांडे’ हा आगामी मनोरंजक चित्रपट येत्या ११ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अथर्व 4 यु रिकिएशन प्रस्तुत, गणेश रामदास हजारे निर्मित आणि विजय पाटकर दिग्दर्शित या …\nनात्याच्या अनुबंधाची कहाणी रेखाटणारा “परतु”\nआशय-विषयांचे वैविध्य हामराठी चित्रपटांचा’यूएसपी’ आहे.मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवल्यानंतर अधिकाधिक अमराठी निर्माते मराठी सिनेमाकडे वळले.इतकेच नाहीतर परदेशात स्थायिक असलेल्यानिर्मात्यांनीही मराठी सिनेमा बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.हॉलीवूडच्या ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीनेस परतु च्या माध्यमातून एक चांगली कलाकृती रसिकांसाठी आणली आहे.रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात अशाचं …\n‘कट्यार काळजात घुसली’ इफ्फी २०१५ आणि युनेस्कोच्या फेलिनी प्राईझच्या स्पर्धेत\nगोव्यात दरवर्षी रंगणा-या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड झाल्यानंतर या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. इफ्फी २०१५ आणि इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अॅंड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (ICFT), पॅरिस आणि युनेस्को यांच्या मानाच्या फेलिनी पुरस्काराच्या स्पर्धेसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निवड …\n‘भूतनाथ रिटर्न्स’ फेम पार्थ भालेरावने केली अनोखी भाऊबीज\nNovember 18, 2015\tअन्य - बातम्या, मनोरंजन 0\nममता फाउंडेशनच्या एचआयव्हीबाधित मुलींसह झाली धमालमस्ती पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता पार्थ भालेरावने अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. एचआयव्हीबाधित मुलांसाठी कार्यरत असलेल्या ममता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतील मुलींनी पार्थला ओवाळले. ‘भूतनाथ रिटर्न्स’मधील या अक्रोडला भेटण्यासाठी संस्थेतील मुलेही उत्सुक होती. ममता फाउंडेशनचे संस्थापक अमर बुडुख, शिल्पा बुडुख, वकाऊ फिल्म्सचे सचिन …\nमराठी खाजगी दूरचित्रवाणीच्या इतिहासातलं मानाचं पान ठरलेली मालिका म्हणजे आभाळमाया. कुटुंबातलं एकमेकांबद्दलचं प्रेम, आनंद, हलकंफुलकं वातावरण आणि वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिरेखा यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आणि मराठी घराघरांत आवर्जून बघितली गेलेली आभाळमाया ही मालिका आजही मराठी मनाच्या हृद्यात आपलं स्थान टिकवून आहे. साधी सरळ कथा, चटकदार संवाद, उत्तम अभिनय, नेटके दिग्दर्शन यामुळे …\n46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड\nमराठी संगीतरंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. आपल्या श्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. येत्या दिवाळीत 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा …\nजुळले ‘गोड’ नाते – काका हलवाई स्वीट सेंटर व ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट ‘गोड सुरांचे सोबती’\nगेल्या शंभर वर्षांहून जास्त काळाची परंपरा असलेले काका हलवाई स्वीट सेंटर आता आगामी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाशी ‘गोड सुरांचे सोबती’ झाले आहेत. या निमित्ताने ‘काका हलवाई’च्या वतीने विशेष मिठाई तयार करण्यात आली असून, लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. काका हलवाई स्वीट सेंटरचे संचालक सचिन गाडवे यांनी पत्रकार परिषदेत …\nसात लोकांनी बनविला ७० मिनिटांचा सिनेमा द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल\nपुणे(प्रतिनिधी):- द गोल्ड पिरामिड पिक्चर्स निर्मित “द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल”हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती द गोल्ड पिरामिड पिक्चर्स पुण्यातील नव्याने उभ्या असलेल्या चित्रनिर्मिती संस्थेने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व संकलन सुशील महाजन तसेच कथा,पटकथा, लेखन डॉ अमित कांबळे केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट असे कि, हा चित्रपट सात …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokx.com/2008/12/marathi-jokes_29.html", "date_download": "2018-04-21T07:53:28Z", "digest": "sha1:KVTR4KNXQIQKOPBQIZ5BD7PFE5GKAHU7", "length": 12332, "nlines": 155, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : Marathi Jokes - नाही ... नाही.... नाही", "raw_content": "\nएकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला होता. त्याने जंगलात धनुष्यबाण मारुन एका सिंहाची शिकार केली. पण धनुष्यबाण लागल्यानंतर मरण्याच्या आधी सिंह खुप तडफडला आणि त्याने खुप डरकाळ्या सुध्दा फोडल्या. त्यामुळे तिथे ध्यानस्थ बसलेल्या एका ऋषीची तपश्चर्या भंग झाली आणि त्याने रागाच्या भरात त्या राजाला शाप दिला. की तुझी उंची 25 फुट होवो की जेणेकरुन कोणत्याही प्राण्याची शिकार करण्याच्या आधी त्याला तुझी चाहूल लागून तो सावध होवो. रागाच्या भरात तर ऋषीने शाप दिला पण त्यामुळे राजाची उंची एवढी वाढली की त्याला कुठेही वावर करणे एकदम कठीण होवून बसले. म्हणून राजाने गयावया करुन त्या ऋषीची माफी मागीतली आणि त्याला त्याची उंची पुर्ववत करण्यास विनविले. राजाने बराच आग्रह आणि विनवणी केल्यामुळे ऋषीचा राग कमी होवून राजाला त्याचे त्याची उंची पुर्ववत करण्याचा एक उपाय सांगितला -\n'' इथून पुढे 15 किमी अंतरावर जंगलाच्या आत एक वेडी बाई राहाते ... तु तिचा शोध घे आणि तिला असा प्रश्न विचार की तिने त्याचे उत्तर 'नाहॊ' असे दिले पाहिजे... तू तिला कितीही प्रश्न विचार आणि तिने जितके वेळा 'नाही' असे म्हटले तितके वेळा तुझी उंची 5 फुटाने कमी होईल.''\nराजाने तिथून पुढे 15 किमी जंग जंग पछाडून त्या वेड्या बाईचा शोध लावला आणि त्या ऋषीने सांगितल्या प्रमाणे त्या बाईला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरवात केली.\n'' तुला फाशी देवू का\n'' तुला जंगलातून काढून देवू\nराजाने तिला कितीतरी प्रश्न विचारुन हैरान केले पण तिचे उत्तर 'हो' असेच मिळत असे.\nशेवटी राजाने चिडून तिला प्रश्न विचारला - '' तू पागल आहेस का\nतिने पटकन उत्तर दिले - '' नाही''\nआणि काय आश्चर्य राजाची उंची ताबडतोब पाच फुटाने कमी झाली.\nराजाची उंची आता 20 फुट झाली होती. 20 फुट उंचीही खूप जास्त होती म्हणून राजाने तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला -\n'' तू पागल आहेस का\nतिने पुन्हा उत्तर दिले '' नाही''\nराजाची उंची पुन्हा 5 फुटाने कमी होवून राजा आता 15 फुटाचा झाला होता. 15 फुटही जास्तच होते म्हणून राजाने पुन्हा त्या वेडीला विचारले - '' तू पागल आहेस का\nती वेडी चिडून म्हणाली, '' तुला किती वेळ सांगायचं, नाही, नाही, नाही''\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Joeks : - स्वर्गात क्रिकेट आहे का\nMarathi jokes - प्रश्न एक उत्तरं दोन\nMarathi jokes - बायकोला फसवणे\nMarathi Jokes : पृथ्वी आणि स्वर्गातला फरक\nMarathi jokes सरदार चंद्रावर\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/575989", "date_download": "2018-04-21T08:00:27Z", "digest": "sha1:ISBX2FVC5SYRT5VZXCL2YWIXRTDYFHBF", "length": 5009, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे : कमलनाथ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे : कमलनाथ\nभाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे : कमलनाथ\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nउन्नाव आणि कठुआ येथील बलात्कारच्या प्रकरणांवरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये संशयीत आरोपी हे भाजपाशी संबंधीत नेते असल्याने भाजपावर सर्व स्तरातून टीका होत आहे.त्यातच काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बलात्कारी नेत्यांमुळे भाजपाचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे, अशा शब्दांत त्यांनी कठोर टीका केली आहे.\n“मी कुठेतरी वाचले होते की, भाजापचे असे 20 नेते आहेत, ज्यांची नावे बलात्कारासंबंधी गुह्यांशी जोडलेली आहेत. त्यामुळे आता या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी असावे की, बलात्कार जनता पार्टी असायला हवे याचा विचार जनतेनेच करावा. असे वक्तव्य कमलनाथ यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची शक्मयता आहे.\nपुढील महिन्यापासून रेल्वेप्रवास मनोरंजक\nबारामतीत 17 वर्षीय मुलीची गोळय़ा झाडून आत्महत्या\nयुटय़ूब दाखविणार जगाला बेकिंग न्यूज\nपीएम मोदींचा फिलीस्तीन दौरा; सुरक्षेसाठी जॉर्डन व इस्त्रायलचे चॉपर\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nपेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला\nआंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार\nअबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी\nआता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा\nनिवृत्त अधिकारी राजकीय आखाडय़ात\nरेशन दुकानातून पूर्वीच्या पद्धतीनेच धान्य मिळणार\nनागपूर अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट\nबेस्टकडे माजी कर्मचाऱयांचे निवृत्तीवेतन थकीत\nसर्वसामान्यांचा लाल डबा महागणार\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_2815.html", "date_download": "2018-04-21T07:29:11Z", "digest": "sha1:6YIGJCLG5WD4R4KCWFEEJXXXCVN2OQXP", "length": 6741, "nlines": 104, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: ती गेली तेव्हा..- ग्रेस", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nती गेली तेव्हा..- ग्रेस\nती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता,\nमेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता.\nतशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती,\nशब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता..\nती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो,\nत्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता.\nअंगणात गमले मजला संपले बालपण माझे,\nखिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता...\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125945082.84/wet/CC-MAIN-20180421071203-20180421091203-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}